{"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_5.html", "date_download": "2022-10-01T14:27:26Z", "digest": "sha1:7PHLQ3HTS5VNYYGEUIVU37BDOKKIDEEU", "length": 9026, "nlines": 83, "source_domain": "www.marathatej.com", "title": "जिल्यात गोदावरी पात्रावर रेती माफियांचा कब्जा,बेसुमार वाळू उपसा सुरू महसूल प्रशासन झोपेत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडजिल्यात गोदावरी पात्रावर रेती माफियांचा कब्जा,बेसुमार वाळू उपसा सुरू महसूल प्रशासन झोपेत\nजिल्यात गोदावरी पात्रावर रेती माफियांचा कब्जा,बेसुमार वाळू उपसा सुरू महसूल प्रशासन झोपेत\nbyMaratha Tej News नोव्हेंबर ०५, २०२१\nमराठा तेज नांदेड प्रतिनिधी.\n:जिल्ह्याची संजीवनी असलेल्या गोदावरी नदी पात्रावर रेती माफियांचा पुनश्च मुक्त वावर सुरू झाला असून रात्रंदिवस हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे.\nयाकडे महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने शासनाला महसूला अभावी लाखो रुपयांचा चुना लागत आहे.\nनांदेड शहरालगत ग्रामीण भागात नागापूर वांगी सिद्धनाथ या नदीकाठच्या गावासह गोदावरीच्या दोन्ही बाजुने तेथील घाटावर रेती माफियांनी संपूर्णपणे ताबा मिळविला असून दररोज हजारो ब्रास रेती उपसा करून साठविली जाते.विनापरवाना रेती उपसा व साठा करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या रेती माफिया वर महसूल प्रशासनाचा अंकुश राहिलेला नसून लक्ष्मी दर्शनाच्या प्रभावाने याकडे डोळेझाक होत आहे.\nमहसूल कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्याने वाळू तस्करांचे फावते आहे.नदीपात्रात तराफे सोडून रेती उपसा करण्याबरोबरच सक्शन पंपाद्वारे दिवसाढवळ्या वाळू काढली जाते.महसूल प्रशासनाने यापूर्वी वाळूतस्करावर कारवाईचे सत्र अवलंबिले तरी केवळ त्यांचे तराफे जाळून व काही अंशी दंडात्मक कारवाई करून चौकशीचा फार्स उभा केला गेला.महसूल प्रशासनाच्या धाडसत्रा दरम्यान काही काळ रेती तस्करांनी उसंत घेतली होती.\nगोदावरी नदीला आलेला महापूर ओसरल्यानंतर वाळूमाफियांनी पुनश्च नदीपात्राचा ताबा घेत परराज्यातील मजुरांद्वारे वाळू उपसा करत आहेत.\nनांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांच्याकडे या बेसुमार वाळू उपसा तक्रारी वाढल्यानंतर त्यांनी स्वतः नांदेड शहरासह तालुक्यात धडक कारवाई केली परंतु या माफियांनी रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रेती उपशासाठी नवनवीन घाट ग्रामीण भागात निर्माण करून झारीतील शुक्राचार्यांच्या मदतीने लाखो रुपये महसूल बुडवला जात आहे. तर रेती वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ते निर्माण केल्यामुळे शेतीच्या नुकसानी सह प्रदूषणातही वाढ होत आहे.\nनांदेड महसूल मंडळातील जबाबदार अधिकाऱ्यांचा रेती माफियांवर ढिल अंकुश राहीला नसल्याने प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/08/blog-post_130.html", "date_download": "2022-10-01T15:44:02Z", "digest": "sha1:KHGDT22RHO5P7NCSK2XMRPYDPEE4MDR6", "length": 8366, "nlines": 80, "source_domain": "www.marathatej.com", "title": "विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मुत्यू,घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिंतूरविजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मुत्यू,घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर\nविजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मुत्यू,घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर\nतालुक्यातील सावरगाव येथे पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप चालू करण्यास गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे दरम्यान घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे\nतालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय या भीतीने उपलब्ध साधनाचा वापर करून शेतातील पिक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत परंतु\nवेळेवर विज उपलब्ध होत नसल्यामुळे ज्यावेळेला विज असेल त्यावेळेला शेतकरी सुकत असलेले पिके वाचवण्यासाठी विजपंपाचा वापर करत आहेत मात्र घाई गडबडीत मोटार चालू करण्यासाठी गेल्यावर अपघात होतात असाच प्रकार सावरगाव येथे घडला आहे\nशेतकरी गौतम भिमराव सोनवणे वय (३२वर्ष) शेतातील पिके सुकू लागल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी मोटार लावण्यासाठी गेला असता सदरील शेतकऱ्यास विजेचा जोरदार झटका लागला यावेळी नातेवाईकांना लक्षात येताच शेतकऱ्यास गंभीर अवस्थेत नातेवाईक व ग्रामस्थांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉ.फहाद खान यांनी तपासून शेतकऱ्यास मृत घोषित केले.सदरील शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच हंबर्डा फोडला होता सदरील घटनेची बातमी देईपर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झालेली नव्हती.\nतालुक्यात एकिकडे पावसाने दांडी मारली तर दुसरी कडे महावितरण शेतकऱ्यांचा नाहक छळ करत असल्याची परिस्थिती तालुक्यात पहायला मिळत आहे.महावितरण कडून सतत विज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालावा लागत आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2020/08/14/8598/", "date_download": "2022-10-01T14:11:17Z", "digest": "sha1:QMGV4D3SMSOU3NJXYWTBVAAXXOUCQNVM", "length": 5721, "nlines": 67, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "मास्क व सॅनिटारायझर द्या – शेटे – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » महाराष्ट्र माझा » मास्क व सॅनिटारायझर द्या – शेटे\nमास्क व सॅनिटारायझर द्या – शेटे\nमास्क व सॅनिटारायझर द्या – शेटे\n– डोंगरचा राजा / आँनलाईन.\nभूतपूर्व मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे साहेब यांनी वाढदिवसानिमित्त गरजवंतांना मास्क व सॅनिटाइजर चे वाटप करण्याचे अवाहन महाराष्ट्रातील चाहत्यांना केले आहे. गतवर्षी सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना लाखो रुपयांची मदत चाहत्यांकडून वाढदिवसाच्या औचित्याने केली गेली होती.\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे साहेब यांना महाराष्ट्रातील दीनदुबळ्या गरजु रुग्णांचा मसिहा म्हणून ओळखले जाते.लाखो गरजवंतांना करोडोंची मदत करत प्राण वाचवत देवदूत बनलेल्या ओमप्रकाश शेटे यांचा १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात जन्मदिवस साजरा केल्या जातो, यावर्षी कोरोना चे महाभयंकर संकट ओढवले असल्याने वाढदिवसानिमित्त आपल्या अवतीभोवती फिजीकल डिस्टनसींग चे पालन करून गरजवंत लोकांना शक्य असेल तितके मास्क व सॅनिटरायझर वाटप करण्याचे अवाहन शेटे यांनी त्यांच्या चाहत्यांना केले आहे.\nगतवर्षी सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना शेटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंचे अन्नधान्य, किराणा सामान, औषधी, कपडे त्यांच्या चाहत्यांकडून वाटप करण्यात आली होती.\nPrevious: पंधरा गावात कंटेनमेंट झोन घोषित\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nमराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/ganesh-chaturthi/", "date_download": "2022-10-01T15:43:03Z", "digest": "sha1:DUND5CW6FCM2KWRKJHFJTPU3SVERVVQP", "length": 4630, "nlines": 97, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेश चतुर्थी News - Latest गणेश चतुर्थी News - गणेश चतुर्थी News in Marathi - गणेश चतुर्थी बातम्या - News18 Lokmat Fri, 1 Jul, 2022", "raw_content": "\nगणेश चतुर्थी News (गणेश चतुर्थी)\nचंदनाने माखलेल्या 'या' अगरबत्तीची किंमत ऐकून व्हाल थक्क, पहा VIDEO\nशेजारी विलोभनीय समुद्र किनारा...आंजर्ले गावचा कड्यावरच्या गणपतीचं पाहा देखणं रुप\nमुंबईतल्या या 2 ठिकाणी कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका\nमुंबईत चौपाटीवर नाही तर इथे होणार गणपती बाप्पाचं विसर्जन, पाहा तयारीचे PHOTOS\nपुण्यात गणपती विसर्जनाचे हाल, भक्तांनी नजर चुकवून दिला बाप्पाला अखेरचा निरोप\nकोरोनाही मोडू शकला नाही दगडूशेठ बाप्पाची 34 वर्षांची परंपरा, असा झाला कार्यक्रम\nमुंबईत आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, विसर्जनाआधी वाचा 'या' नव्या अटी\nबुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाकडून 'या' गोष्टी नक्की शिकायला हव्यात\nGanesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व\nपुण्यात गणेशोत्सवातही लागू असणार कलम 144, मिरवणुकांवरही बंदी\nतुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच का वाहतात वाचा काय आहे यामागची कथा\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AC", "date_download": "2022-10-01T14:44:13Z", "digest": "sha1:FPODXSBCXI56JN6X6WXE3MUNTUECOAQ3", "length": 7617, "nlines": 254, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८८६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे\nवर्षे: १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १ - या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.\nमे ८ - डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.\nमे १७ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.\nजुलै ५ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.\nऑगस्ट १५ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nमे १७ - जॉन डियर, अमेरिकन उद्योगपती.\nऑगस्ट १६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञ.\nऑक्टोबर ५ - चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nइ.स.च्या १८८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/lifestyle/fashion-beauty/here-are-some-tips-to-help-you-get-the-most-out-of-your-christmas-party-nrng-69103/", "date_download": "2022-10-01T15:13:25Z", "digest": "sha1:3H6C2UTGCDMOZO5UJ7LOTOOS2DNZX272", "length": 10956, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ख्रिसमस स्पेशल | ख्रिसमस पार्टीमध्ये दिसायचे असेल सर्वात हटके तर वापर 'या' सोप्या टिप्स | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nख्रिसमस स्पेशल ख्रिसमस पार्टीमध्ये दिसायचे असेल सर्वात हटके तर वापर ‘या’ सोप्या टिप्स\nआम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व पार्टीत सर्वात रुबाबदार आणि आकर्षक दिसेल.\nडिसेंबर महिना हा ख्रिसमससाठी (Christmas) ओळखला जातो शिवाय वर्षाचा शेवटचा महिना असल्याने अनेकांसाठी हा महिना आवडता असतो. ख्रिसमसच्या निमित्याने या महिन्यात अनेक जण खरेदी करतात. अनेक ठिकाणी ख्रिसमस पार्टीचे आयोजन होत असल्याने या पार्टीत आपण सगळ्यांपेक्षा हटके आणि आकर्षक कसे दिसू याबद्दलही अनेक जण विचार करत असतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व पार्टीत सर्वात रुबाबदार आणि आकर्षक दिसेल.जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी.\nख्रिसमसला ध्यानात ठेऊन तुम्ही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये पोशाख परिधान करा. तुम्ही हवे असल्यास फैशनबल साडी, गाऊन किंवा शॉर्ट ड्रेस घालू शकता. याशिवाय तुम्ही जीन्स टॉप सोबत जॅकेटसुद्धा घालू शकता\nतुमच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असे फुटवेअर निवडा. जसे साडीसोबत तुम्ही सैंडल घालू शकता. जर तुम्ही गाऊन परिधान करीत असाल तर हिल्स वापरू शकता. शॉर्ट स्कर्ट सोबत तुम्ही बूट घातल्यास अधिक आकर्षक दिसाल. जीन्स सोबत तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचे बूट घातल्यास जास्त आकर्षक दिसेल.\nयालासुद्धा तुम्ही तुमच्या डकपड्यानुसार वापरू शकता. मोठ्या मोठ्या स्टारच्या इअर रिंग तुम्ही शॉर्ट स्कर्टसोबत वापरू शकता. साडीसोबत झुमके आणि गळ्यात छोटे पेंडंट घालू शकता.\nख्रिसमस पार्टीमध्ये सर्वात आकर्षक दिसण्यासाठी आयमेअप वॉर जास्त भर द्या. थीम अनुसार शायनी लाल कलरचे आय शॅडो वापरा, याशिवाय लिप्स्टिकसुद्धा लाल कलरचेच वापरा\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/12/11/indian-history-and-culture-science-part-1-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:36:40Z", "digest": "sha1:PTL3N4HTFTWRH3USSSAH5MH4Q2UQKSPW", "length": 22521, "nlines": 91, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग - 1 - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nभारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग – 1\nभारत हा प्राचीन सभ्यतेसोबत विज्ञानात अत्यंत प्रगत असलेला देश आहे . Upsc , Mpsc सारख्या विविध स्पर्धा परीक्षा मध्ये प्राचीन भारतातील विज्ञान व सभ्यतेचा अभ्यास हा एक महत्वपूर्ण घटक आहे . तरी या लेखात आपण या बाबत काही महत्वपूर्ण गोष्टीचा अभ्यास करणार आहोत .\nमानवाच्या निसर्गावर चाललेल्या संघर्षातून अनेक घटना उदयाला आल्या. लोकांना उदरनिर्वाहासाठी जंगले, पर्वतमय प्रदेश, टणक जमीन, दुष्काळ, पूर, हिंस्र व अन्य श्वापदे यांच्याशी सामना करून त्यावर मात करावी लागली. याच प्रक्रियेतून त्यांनी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला; परंतु काही संकटावर मात करणे अशक्य असल्याचे आढळून आले. तसेच काही नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरणही देता येत नसल्याने लक्षात आले आणि याच कारणामुळे लोकांना निसर्गाशी मिळतेजुळते व्हावे लागले. प्रयत्नांबरोबरच लोक जमिनीची सुपीकता, योग्य वेळी येणारा पाऊस व अन्य निसर्गदत्त देणग्यांवर अवलंबून राहत होते. निसर्गाचे औदार्य व त्याचे शत्रुत्व या दोन्ही मुळे लोक धर्म व अतिमानवी शक्ती याचा वापर करू लागले.\nप्राचीन भारतात ब्राह्मण वाद अथवा हिंदुत्ववाद हा एक प्रभावी धर्म म्हणून विकसित झाला. त्याने कला, वाडमय आणि समाज त्यांच्या विकासावरही प्रभाव पाडला. ब्राह्मणी धर्माबरोबरच भारतात जैन धर्म आणि बौद्ध धर्म उदयास आले. इ.स. च्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचे भारतात आगमन झाले तरी प्राचीन काळात त्याचा फारसा फरक पडला नाही. बौद्ध धर्म कालौघात भारतातून लुप्त झाला तरी पूर्वेकडील जपानपर्यंत त्याचा प्रसार झाला होता. प्रसाराच्या प्रक्रियेत बौद्ध धर्माने भारतीय कला, भाषा आणि साहित्य या बाबी शेजारच्या प्रदेशातील लोकांपुढे मांडल्या. जैन धर्म भारतात सुरू राहिला आणि त्यांनी भारतीय कला व साहित्य यांच्या विकासाला साहाय्य केले. आजही जैन धर्माचे खूप अनुयायी आहेत. विशेषता कर्नाटक, गुजरात, आणि राजस्थान येथील व्यापारी समुदाय जैनधर्मी आहे.\nभारतामध्ये सामाजिक वर्गाचा रचनेवर धर्माने विशिष्ट प्रकारे आपला प्रभाव टाकला. अन्य प्राचीन समाजामध्ये सामाजिक वर्गाची कर्तव्ये व कार्य कायद्याने निश्चित केली जात असत आणि त्यांची ही मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याचे काम राज्यकडून केलें जात असे.भारतातील वर्णव्यवस्थेत कायद्यांना राज्य आणि धर्म दोन्हीची मान्यता मिळवावी लागते. पुरोहित, योद्धे, शेतकरी व मजूर यांची कार्य कायद्यात उद्ध्वस्त केली असतात आणि ती दैवी शक्तीमार्फत सांगितली जात, असे मानले जात असे. आपल्या कर्तव्यापासून विचलित होणाऱ्या व गुन्हा केल्यामुळे दोषी असलेल्या असल्याचे आढळणाऱ्या लोकांना तर लौकिकार्थाने शिक्षा ठोठावली जात असे. शिक्षा भोगण्यास खेरीज धार्मिक कर्मकांडे करावी लागत असत व शुद्धी अथवा प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. ही शिक्षा वर्णभेदाअनुसार निरनिराळी असत. कालांतराने वर्ण किंवा सामाजिक वर्ग आणि जाती कायद्याने व धर्माने अनुवंशिक ठरवल्या. वैश्यानी कृषी उत्पादन करून कर भरावा आणि शूद्रांनी मजूर म्हणून सेवा करावी व त्यायोगे ब्राह्मणांना पुरोहित म्हणून व क्षत्रियांना राज्यकर्ते म्हणून आपला अधिकार गाजवता येईल. श्रमविभागणीवर आणि व्यवसायकौशल्यावर आधारलेल्या विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण जातिव्यवस्थेने समाजाची प्रगती ही व अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यात आरंभीच्या टप्प्यावर निश्चितच मदत केली. राज्याच्या विकासालाही वर्णव्यवस्थेने हातभार लावला. उत्पादन करणारा वर्ग आणि मजूर वर्ग शस्त्रहीन असत. दुसऱ्या जातीच्या विरोधात अशा तऱ्हेने उभी केली की, पीडित अथवा अशिक्षित लोक विशेषाधिकार प्राप्त झालेल्या लोकांच्या विरोधात एकत्र येऊ शकत नसत.\nआपापली विहित कार्य करण्याची गरज निरनिराळ्या निराळ्या जातीतील लोकांच्या मनात इतक्या प्रभावीपणे खोलवर रुजवली गेली होती सर्वसामान्यपणे आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्याचा विचार लोकांच्या मनातही येत नसे. परधर्म भयावह असल्यामुळे दुसऱ्या धर्माचा स्वीकार करण्यापेक्षा स्वधर्माचा रक्षणार्थ आयुष्य वेचावे हितकारक मानले गेले. निम्न वर्णातील लोक परलोकात अथवा नंतरच्या जन्मा चांगले आयुष्य चाखायला मिळेल या श्रद्धेपोटी कठोर परिश्रम करीत असत. प्रत्यक्ष उत्पादन करणारे व त्या उत्पादनांना उत्पादनावर आपला उदरनिर्वाह करणारे राजे,पुरोहित, अधिकारी, सैनिक, व मोठे व्यापारी यांच्यातील ताणतणावाची व संघर्षाची तीव्रता व वारंवारिता या श्रद्धेमुळे कमी होत असे. त्यामुळे प्राचीन भारतात कधीही निम्नवर्णीयाकडून करून तीव्र प्रतिक्रिया उमटली नाही. ग्रीस व रोम येथील समाजव्यवस्थेत चाबकाच्या धाकाने आणि चाबकाचा फटका खाली तशी गुलाम करून कामे करून घेतली गेली त्याचप्रकारे वर्णव्यवस्थेने व ब्राह्मणी धर्माच्या शिकवणे द्वारा निर्माण झालेल्या विश्वासाने वैश्य व शूद्र यांच्याकडून करवुन घेतले.\nशिल्प आणि तंत्रज्ञान :-\nभारतीयांनी भौतिक संस्कृती कोणतीच प्रगती केली नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. विविध क्षेत्रातील उत्पादनांत त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते. विविध प्रकारचे रंग तयार करणे यामध्ये भारतीय कारागीर कारागिरांनी प्राविण्य मिळवले होते. भारतात तयार केलेले रंग इतके चकाकणारे व पक्के होते की अजिंठा लेण्यांमधील सुरेख चित्रांचे रंगकाम आजही जसेच्या तसे टिकून राहिले आहे.\nपोलाद बनवण्याच्या कलेतही भारतीय अतिशय कुशल होते. ही कला भारतात प्रथम विकसित झाली. फार पूर्वीच्या काळापासून भारतीय पोलादाची निर्यात जगातील अनेक देशात केली जात असे. नंतरच्या काळात त्याला वुत्झ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय कारागिरांनी बनवलेल्या पोलादी तलवारीसारखे तलवारी जगातील कोणत्याही देश बनू शकला नव्हता. आशिया व पूर्व युरोपातील संपूर्ण प्रदेशात या तलवारीला प्रचंड मागणी होती.\nभारतीय लोक मोठ्या साम्राज्याची प्रशासन यंत्रणा उत्तम प्रकारे चालू शकत असत आणि मिश्र समाजातील समस्याही हाताळू शकत असत हे कौटिल्याच्या अर्थशास्त्राने नि: संशय सिद्ध केले आहे. भारतात अशोकासारखा महान सम्राट निर्माण झाला. अशोकाने कलिंगावर विजय मिळूनही नंतर शांततेचे धोरण स्वीकारले. अशोक व इतर अनेक भारतीय राजांनी सहिष्णुतेच्या धोरणाचा अवलंब केला आणि राज्य धर्मियांच्या भावनांचा आदर राखण्यावर भर दिला. ग्रीस खेरीज भारत हा एकच देश कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लोकशाहीत प्रयोग करत होता.\nभारतीय विचारवंत जगाकडे माया म्हणून पाहत असत. त्यांनी आत्मा आणि ईश्वर यांच्या नातेसंबंधावर गहन विचार केला होता. खरे म्हणजे या संबंधाच्या समस्येविषयी भारतीयाएवढा खोलवर विचार इतर कोणत्याही देशातील तत्वज्ञानी केला नव्हता. अध्यात्मवाद आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे प्राचीन भारत याबाबत प्रसिद्ध मानला गेला आहे; परंतु भौतिक-इहवादी दृष्टीकोनही भारतीयांनी विकसित केला होता. भारतात उदयाला आलेल्या पाच तत्वज्ञान पैकी इहवादी तत्त्वज्ञानाची घटक संख्या तत्त्वज्ञान पद्धतीत आढळतात. सांख्य तत्वज्ञानाचा उद्गाता कपिल याचा जन्म इ. स. पूर्व सुमारे ५८० मध्ये झाला. यथार्थ ज्ञानाने आत्म्याला मुक्ती मिळवता येते. निरीक्षण, अनुमान व शब्दप्रामाण्य यांच्यामार्फत यथार्थ ज्ञान प्राप्त करता येते. सांख्य तत्वज्ञानाला परमेश्वराचे अस्तित्व मान्य नाही. या तत्वज्ञानानुसार जगाची निर्मिती ईश्वराने केली नसून निसर्गाने केली आहे. इहलोक आणि तेथील मानवी जीवन नैसर्गिक शक्ती नियमित केले जाते.\nइ स पूर्व सुमारे सहव्या शतकातील चार्वकाकडून इहवादी तत्वज्ञानाला जोरदार पाठिंबा मिळाला. जे तत्त्वज्ञान त्यांनी लोकांसमोर मांडले ते लोकायत या नावाने ओळखले जाते. ज्या बाबी माणसाला ज्ञानेंद्रियाद्वारे अनुभवता येत नाहीत त्याचे वास्तवात अस्तित्वातच नसते त्याचा युक्तिवाद चार्वाक करीत असे. परमेश्वर अथवा देव-देवता असतील अस्तित्वात नाहीत असे यातून सूचित केले जाते. तथापि व्यापार, शिल्प, हस्तकला, शहरीकरण यांचा ऱ्हास झाल्यामुळे आदर्शवादी तत्वज्ञानाला प्रमुख स्थान प्राप्त झाले. आदर्शवादी तत्त्वज्ञानाने जग ही एक माय आहे अशी शिकवण दिली. जगाचा त्याग करा व यथार्थ ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, अशी उपनिषदांनी लोकांना शिकवण दिली. पाश्चिमात्य विचारवंतांनी उपनिषदातील शिकवनीकडे लक्ष दिले; कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या मानवी समस्याचे निराकरण करण्यास ते असण्यास असमर्थ ठरले. विख्यात जर्मन तत्ववेत्ता शॉपेनहॉरने त्यांच्या तत्वज्ञानात वेदना आणि उपनिषदांना स्थान दिले. उपनिषदांनी या जन्मात त्यांचे सांत्वन केले आणि मृत्यूनंतरही त्यांचे सांत्वन करतील असे उद्गार ते काढीत असे.\nमित्रांनो , आपण या लेखात भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा – 1 या लेखात प्राचीन भारतीय संकल्पना जसे धर्म , वर्णव्यवस्था , शिल्प- तंत्रज्ञान , राज्यव्यवस्था व तत्वज्ञान यांची चर्चा केली . पुढील लेखात आपण भारतीय इतिहास व सभ्यतेविषयी जाणून घेऊ . तरी वाचत रहा STAY UPDATED …\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/rbbii-hNgaamaat-kaaNdyaacii-laagvdd-kraavii", "date_download": "2022-10-01T15:18:38Z", "digest": "sha1:WXVWZOBVYLLRMTRE3YBOI3FSQUTPLV6T", "length": 2434, "nlines": 49, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "रब्बी हंगामात कांद्याची लागवड करावी", "raw_content": "\nरब्बी हंगामात कांद्याची लागवड करावी\nरब्बी हंगामात कांद्याची लागवड करावी\nजर तुम्हाला रब्बी हंगामात कांद्याची लागवड करायची असेल, तर या व्हिडीओद्वारे तुम्ही लावणीपासून काढणीपर्यंतची माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया ही पोस्ट लाईक करा. कांदा लागवडीसंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे विचारा. शेतीशी संबंधित अधिक माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\nसौजन्य : ग्रीन टीव्ही इंडिया\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nहरे प्याज की खेती : एक अच्छे मुनाफे की फसल\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-10-01T15:00:09Z", "digest": "sha1:4Y6BHJ5WM7P6OLKPEQFT744YNDAW72RB", "length": 46537, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैश्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवैश्य समाजा हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची.आधुनिक भारतात वर्णव्यवस्था नामशेष झाली नसली तरी नामशेष होण्याची आशा आहे.\nजातीव्यवस्था ही पेशवे काळात जास्त प्रमाणात रूढ झाली.ह्या काळात जातीव्यवस्थेचे वर्गीकरण अलुतेदार, बलुतेदार आणि वतनदार असे होते. बलुतेदार हे सुतार,लोहार,चांभार,महार,मांग,कुंभार,न्हावी,धोबी,गुरव,जोशी,भाट.. अलुतेदार हे सोनार,जंगम,शिंपी,कोळी,माळी,डवरीगोसावी,रामोशी,तेली,तांबोळी व गोंधळी इत्यादी. ह्या लोकांकडून सामानाची देवाणघेवाण करणारा एक व्यापारी वर्ग होता. त्या वर्गातील लोकांना वैश्यवाणी म्हणत असे. हा वैश्यवाणी समुदाय व्यापार आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या भागात गेला.कालांतराने त्याच ठिकाणी त्यांनी आपला समुदाय निर्माण केला.त्यावरून वैश्यवाणी समाजात वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. ठाणे रायगड जिल्हातील लोकांना ठाणेकर वैश्य म्हणतात.\nरत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना संगमेश्वरी वैश्य म्हणतात.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना कुडाळ वैश्य म्हणतात.\nउत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांना कारवारी वैश्य म्हणतात. कोल्हापूर आणि बेळगावातील लोकांना बेळगावी वैश्य म्हणतात.\nशास्त्रीय वर्ण प्रणालीतील तिसरा उच्चतम वैश्य समुदाय हा गोव्यातील कुडाली व नीसचा एकल गट आहे जो नंतर व्यापार आणि व्यवसायासाठी इतर शहरी भागात स्थायिक झाला. विशेषतः कुडाळ, म्हापसा, फोंडा, मडगाव इथे राहणारे वैश्य पोर्तुगीज सत्ता असताना व्यापार आणि पोर्तुगिजांनी चालवलेले धर्मपरिवर्तन व अत्याचार यामुळे वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित झाले.\n२ रायगड जिल्हातील वैश्य\n६ बेळगावी वैश्य / कारवारी वैश्य\nया समाजाची मूळ वस्ती गोदावरी तीरी मुंगीपैठण येथे होती. दूर्गा देवीच्या दुष्काळामध्ये या समाजाची पांगापांग होऊन निरनिराळ्या घाटांनी हे लोक कोकणात उतरले आणि तिथे स्थायिक झाले म्हणून त्यांना \"कोकणस्थ वैश्य\" म्हणतात.\nकोकणात जे प्रमुख दोन व्यापारी वर्ग आहेत. त्यापैकी प्रस्तुत समाज हा रत्नागिरी जिल्हातील प्रभानवल्ली व संगमेश्वर ह्या दोन ठिकाणी उतरला नंतर इतर जिल्हात म्हणजे करवीर (कोल्हापूर) आणि कुलाबा (रायगड) येथे गेला. अशी माहीती वैश्य संदर्भ ग्रंथात आहे.\nविजापूरच्या दरबारातून मुसलमानी अमदानीत मिळालेल्या सनदा निरनिराळ्या घराण्यांना मिळाल्या त्यांना नंतर शेट्ये हे आडनाव प्राप्त झाले. ह्या नावाने आज ही ओळखले जातात. विशालगड संस्थानापैकी वायकूळ घराण्याच्या जून्या दप्तरात अजूनही पुष्कळ सनदांची नोंद आहे.\nमराठी सत्तेच्या उदयापूर्वी अदिलशहा, निजामशहा, नवाब सिद्दी ह्यांची सत्ता होती. महाड माणगाव, पोलादपूर हा परीसर अदिलशहाच्या ताब्यात होता तर पश्चिम किनारपट्टी वरील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा,रोहा ह्या भागात सिद्दीचे वर्चस्व होते जिल्हाच्या उत्तरेकडील किनारपट्टी पनवेल, उरण या भागावर इंग्रजांनी बस्तान बसविले होते.\nह्याभागातील सुपारी, नारळ, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंचा व्यापार करण्यासाठी वैश्य आले त्यांना रायगडी वैश्य असे म्हणटले जाते.\nप्रामुख्याने अलीबाग, श्रीवर्धन, आदगाव, बोर्ली पंचयतन इथे वैश्यवाणी समाज जास्त आढळून येतो. ह्या भागात मापुस्कर, कोकाटे, खातू, पोवार, गांधी, देवळेकर ही आडनावे आहेत.\nकालांतराने रेल्वे सुरू झाल्यावर काही व्यापारी मुंबईच्या दिशेने वाटचाल करू लागले मुंबईत आल्यावर काही लोकांनी छापखाना व पानाच्या वखारी सुरू केल्या ह्या व्यापारात ते नावारूपाला आले. देवळेकर ,हिगीष्टे ह्यांनी छानखाने काढले तर मापुस्कर, खातू ह्यांनी पान व तंबाखूच्या वखारी उत्तम प्रकारे चालविल्या. इतर लोक किराणा माल व कापड व्यवसाय करत आहेत.\nघाटावरून कोकणात जेव्हा व्यापारी टोळ्या उतरल्या त्यातील काही कुडाळ प्रांतात गेले. त्याकाळी कुडाळ प्रांत हा रत्नागिरी जिल्हात होता. सावंतवाडी संस्थान होण्यापूर्वी पासून ह्या प्रांताला कुडाळ हेच नाव होते. या भागात रहाणारे म्हणून कुडाळ वाणी असे म्हणतात.\nयांची मुख्य वस्ती सावंतवाडी शहर, कुडाळ, बांदे, आरवंदे, माणगाव, आकेरी, दापोली, दाणोली, आंबोली, आंब्रड, कसाल, कुंभवडे, आंबवडे घोडगे व इतर लहान खेडी , तसेच गोव्यामध्ये पणजी, म्हापसे, डीचोली, साकळी, फोंडे, पेडणे, मडगाव इत्यादी व बेळगाव, कोल्हापूर जिल्हात आहे. याशिवाय नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत.\nपाटणस्थ वैश्य समाज हा प्रथम रायपाटण व खारेपाटण येथे वस्ती करून राहीला असावा. खारेपाटण ही पेठ प्राचीन काळापासून भरभराटीस आलेली होती. हे एक व्यापारी केंद्र आणि खाडीचे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. म्हणून इथल्या वैश्य समाजाला पाटणस्थ वैश्य नाव पडले असावे.\nह्यांची लोकवस्ती गगनबावडा, भुईबावडा, पन्हाळा, भूदरगड तालुका आणि राधानगरी- चांदे या मार्गावरून थेट कोल्हापूर पर्यत आढळते. घाटमाथ्यावर ह्यांची वस्ती जास्त आहे. तसेच रत्नागिरीच्या मध्य विभागात म्हणजे राजापूर व देवगड या तालुक्यात ही हा समाज आहे. याशिवाय पुणे मुबई शहरात ही वास्तव्य आढळते.\nपूर्वी हे लोक खायची पाने, केळी, हळद, व तागाचे व्यापार मोठ्या प्रमाणात करत असे.\nबामणे या गावात लाडवाडी, कोकाटेवाडी, जैतापकरवाडी मध्ये पाटणस्थ वैश्यांची घरे आहेत.ह्यांची ग्रामदेवता चाफाबाईचें देऊळ गावाच्या मध्यवर्ती असे आहे. मालक व पुजारी पाटणस्थ वैश्य आहेत.\nह्यांची आडनावे - कानडे, कुडतरकर, कोरगांवकर, ढवण, तानवडे, नारकर, महाजन,लाड, कोदे, खाड्ये, फोंडगे, बिड्ये, शिरसाट, शिरोडकर, सापळे, कामेरकर, कुडाळकर, कोकाटे, खवळे, खेतल, जैतापकर, नर, हळदे इत्यादी आहेत.\nठाणेकर वैश्य समाज हा अंबरनाथ, शहापूर,आटगाव, खर्डी,अंबाडी, बेलापूर, भिवंडी, बदलापूर, चिंचघर, डोंबिवली, दुगाड, वसई, कुळगाव, कल्याण, खातिवली, मुरबाड, पडघे, टिटवाळा, ठाणे, वासिंद, विक्रमगड, वाडा, वज्रेश्वरी, जव्हार,पनवेल, कर्जत,खालापूर, पेण येथे खेड्या पाड्यात पसरलेला आहे.\nहा समाज येथे केव्हा आला याचा काही पुरावा मिळू शकला नाही. साधारण दिडशेवर्षा पूर्वी व्यापारासाठी नाशिक,नगर व बोरघाटातून येथे आला असावा.\nकाही पुरावे असे मिळतात की 350 वर्षापूर्वी पोर्तुगीज काळात त्यांनी धर्मपरिवर्तन सुरू केल्यामुळे आणि अत्याचार सुरू केल्यामुळे मोठ्या संख्येने तेथील वैश्य बांधव कुडाळ, मापसा, बांदा,गोवा, परिसरातून कल्याण बंदराजवळ वास्तव्यास आले. कल्याण बंदर हे अति प्राचीन काळापासून फार मोठी बाजारपेठ होती, तसा उल्लेख प्राचीन इतिहासातही आढळतो. प्राचिन काळात हा परिसर कोळवण प्रांत नावाने परिचित होता. त्यामुळे कुडाळ परिसरातून निघून अनेक वैश्य वाणी बांधव कल्याण जवळील शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी, अंबरनाथ, ठाणे,पनवेल,वसई येथे स्थायिक झाले. ठाणे जिल्ह्यात पातकर आडनावाची कुटुंबे मोठ्या संख्येनं पार खेड्यापाड्यात शेती आणि वास्तव्य करताना पूर्वापार आढळतील. कुडाळ जवळील पाट या गावात जाऊन चौकशी केली असता असे समजले की पूर्वी मोठ्या संख्येने वैश्य वाणी त्या ठिकाणी वास्तव्यास होते. हे सर्व पाट चे पाटकर हे आडनाव लावत असत. पोर्तुगीजांच्या काळात हे लोक तिकडून निघाले आणि कल्याण बंदर परिसरात येऊन वास्तव्य, आणि शेती,व्यापार करू लागले. कल्याणच्या आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच शहापुर,वाडा,भिवंडी येथे आदिवासी मोठ्या संख्येने राहत असल्याकारणाने बोलीभाषा आदिवासीं सारखी असल्यामुळे पाटकर या शब्दाचा अपभ्रंश पातकर झाला असावा. पाट पंचक्रोशीचे ग्रामदेवता माऊली देवी आहे. तेथून हे पाटकर शहापूर जवळ परिसरात वास्तव्य करू लागल्यामुळे शहापूर येथील डोंगराला माऊली चा डोंगर म्हणून संबोधले जाऊ लागले असावे ,कारण वस्तुस्थिती पाहता माऊली किल्ला असा कोणताही किल्ला अस्तित्वात नाही, तर इतर नाव असलेले दोन गडांची नावे या डोंगराला आहेत, त्यामुळे असा तर्क लावला जाऊ शकतो.आजही कुडाळ,मापसा, गोवा, बांदा, वर कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये पाटकर या आडनावाचे वैश्य वाणी मोठ्या संख्येने आढळतात. या ठिकाणी हे पूर्वपार सुपारी, पान,धान्य व्यापारी,सावकार, जमीनदार होते, आजही काही गर्भ श्रीमंत आहेत, मोठे व्यापारी आहेत. देशात इतरही ठिकाणी पाटकर आडनाव असलेले वैश्य वाणी (बनिया) मोठ्या संख्येने आहेत. गुजरात मध्ये बडोदा येथे आहेत, इंदोर,भोपाळ, बिहारमध्ये पाटणा, कर्नाटकात आहेत. सतना शहरात मोठा पाटकर बाजार आहे, तेथें सर्व व्यापारी हे पाटकर आडनावाचे वैश्य वाणी आहेत. कर्नाटकात पत्तुकेरू, पट्टुकर आहेत. पट म्हणजे रेशीम म्हणजेच सिल्क. रेशीम चे व्यापार करणारे ते pattukeru,हेच दक्षिण भारतात pattukar आडनांव लावतात. पट, पट्टूचे कारिगर ते पत्तुगेरू. हेच समाज बांधव दक्षिणेकडून गोवा मालवण प्रांतात आले आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यात आले . नगरपट्ट्यामध्ये गुजरे, मुंडे आडनावाचे समाज बांधव मोठ्या संख्येने सापडतील. शेटे, शेट्टी,शेट्ये,शेठे,सेठ,महाजन, चौधरी, या आडनावाचे वैश्य वाणी समाज बांधव संपूर्ण देशात आपल्याला पाहायला मिळतील , महराष्ट्रात नासिक, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे,रायगड,नांदेड, परभणी बीड,अकोला, धुळे, जळगाव या जिल्ह्यात शेठ,शेटे, शेठे महाजन तसेच कर्नाटकात शेट्टी आडनावे असलेले वैश्य वाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. शेठ म्हणजे यांना पुर्वी साव म्हणायचे.साव या शब्दाचा अपभ्रंश सावठं,साठ सेठ, शेट असा झाला.सावजींचा व्यवसाय हा शेती,हॉटेल,मिठाई, धांन्य व्यापार, घाउक बाजार शेतमाल खरेदी,\nहोता . नाशिक धुळे जळगाव या ठिकाणी बडे चौधरी, वाणी ,महाजन ,सिंगासने ,अस्वले ,पोटे या आडनावाचे समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले आढळतील.\nवैश्य वाणी बांधव . घाउक किराणा माल, घाउक धान्य व्यापार, भुसारी माल, कापड व्यापार, घाऊक फळ व्यापार भाजीपाला व्यापार मिठाई व्यापार,लाकूड व्यापार, मसाल्याचा व्यापार सुक्या मेव्याचा व्यापार करत असत. आजही करत आहेत.\nमुंबई सारख्या औद्योगिक शहरात मोठ्या संख्येने गिरण कामगार म्हणून वैश्य वाणी कोकणातून,मालवण,कुडाळ, बांदा म्हापसा, बेळगाव, गोवा येथून मुंबईस आलेले आढळून येतात .\nतेलवणे,दलाल, पातकर,गुजरे, महाजन, सोनटक्के, मलबारी, कोथिंबरे, शेठे, पांडव, म्हात्रे, खडकबाण, पनवेलकर, खिसतमराव, शेटे, शेट्ये,गंधे, पाठारी, बिडवी, मुरबाडकर, तांबोळी, कोंडलेकर, आंबवणे, रोडगे, उबळे, जगे, आळशी, हरदास, काबाडी, भरणुके, बडे, चौधरी, मनोरे, पुण्यार्थी, मुंडे, सिगासणे, आंग्रे, जुकर, शहाणे, शेरेकर, राखाडे, भोपतराव, गोरी, वाणी, झिंजे, निकते, रोठे, पेणकर, पुणेकर, आनंंदे, दुगाडे, फक्के, दामोदरे, ठकेकर, लोखंडे, झुगरे, ठाकरे, पोटे, दुगाडे, गोरे, भुसारी, लाड, तांबडे, तोडलीकर,अस्वले,गिरी,शेरेकर,दामोदर.\nबहुतांश ठाणेकर वैश्यांचे गोत्र काश्यप आहे. कुलदेवता तुळजाभवानी व जेजुरीचा खंडोबा आहे. इतर ही असू शकतात, आणि आहेत. रेणूका माता ही अनेक गावात ग्रामदेवता आहे. काहींची कुलदेवता जीवदानी, एकवीरा आहे, या दोन्ही माता रेणूका देवीची नावे आहेत.जीवदानी माता ही पांडवांनी ठेवलेलं रेणूका मातेचे नाव आहे. पांडवांनी रेणुका मातेकडे जीवनाचे दान मागितलं आणि मातेने त्यांना जीवनदान दिले ,म्हणून पांडवांनी रेणुका मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिला जीवनदायिनी माता असे संबोधले. तेव्हापासून रेणुका मातेचे वसई येथील स्थान जीवनदायिनी माता या नावाने प्रचलित झाले.कुडाळ,बांदा परिसरातून असलेल्यांचा ग्रामदैवत, गावदेव काळभैरव, रवळनाथ आहे. ग्रामदेवता माऊली, सातेरी आहे. यांचे गुरू गुरुदेव दत्त आहेत.\nकाही आडनावे ही सर्व वैश्य समाजात सारखी आहेत पण राहाण्याचे स्थान जसे बदलले गेले तसे कूळ व गोत्र ही वेगळे असलेले पाहाण्यात आले आहे. व्यापारानिमित्त मूळ गावे बदलल्याने अनेकांना कुलदेवी, गावदेवी, गावदेव यांचा विसर पडला आहे. प्रथा, परंपरा, राखण देणे या पद्धतींचा काळानुरूप विसर पडलेला आहे. परंतु या प्रथा, परंपरा, राखण देण्याच्या पद्धती पुन्हा सुरू ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतात. राखण ही देव देवतांना आणि पितरांना सोवळे आणि ओवळे स्वरूपात दिली जाते. राखण देऊन पीतरांना तृप्त केले जाते. आपले पितर तृप्त झाले तर ते सुद्धा आपल्यावर चांगली कृपादृष्टी ठेवतात . म्हणून पितरांच्या तृप्तीसाठी वर्षातून एकदा राखण देण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. ही राखण दरवर्षी बलिप्रतिप्रदे नंतरच्या कोणत्याही रविवारी दिली जाते. राखण म्हणजे पितरांच्या आवडीचे भोजन त्यांचा नैवेद्य असतो. त्यांच्या आवडीचे भोजन देऊन त्यांना तृप्त करावे लागते. आजही कोकण , मालवण, गोवा,कर्नाटक,कोल्हापूर, सातारा परिसर आणि इतर ही सर्वत्र ही परंपरा आवर्जून पाळली जाते.\nप्रत्येक गावची चतुःसीमा असते व त्या चतुःसीमेची रक्षण करणारी देवता तिला ग्रामदेवता म्हणजेच गावदेवी असे म्हणतात .प्रत्येक कुटुंबाचे मूळ घराणे ज्या गावात राहते तिला आपण मूळ एक पांढरी गावदेवी असे म्हणतो.एक पांढरी म्हणजे जिच्यावर मनुष्य घरदार करून राहतात ती जमीन ,पांढर म्हणजेच ग्रामदेवता. मूळ कुटुंबात विभक्त होऊन दुसऱ्या गावी किंवा शहरी स्थायिक झाल्यावर त्या गावची अथवा शहराची गावदेवी ही तुमची गावदेवी असली तरी शुभ कार्याचे वेळी मूळ पांढरी गावदेवीचा ही मान द्यावा लागतो .शुभ कार्याचे वेळी देव देवतांचे मान उलप्यांच्या रूपाने काढून ते त्यांना मानवायचे असतात .म्हणजेच देव ,देवतांचा मानपान करायचा असतो.\nउलपा काढणे, मान देणे:\nम्हणजे पत्रावळीवर एक नारळ, मूठभर तांदूळ ,पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवणे व नारळावर व विड्यावर हळद ,कुंकू अक्षता व फुले वाहून प्रत्येक उलप्याला त्या त्या देवतेच्या नावाने गाऱ्हाणे घालतात. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कृपा आशीर्वाद मागतात .घरात मौजी बंधन विवाह यासारखे शुभ कार्य असल्यावर घरात देवासमोर उलपे काढावे लागतात .त्या उलप्यांची संख्या कमी अधिक असू शकते.\nएक. घराण्याची कुलदेवता म्हणजेच कुलदेवी. आणि कुळदेव खंडोबा.\nदोन . जागेचा रखवालदार,रवळनाथ,काळभैरव\nतीन. सध्या वास्तव्य असलेलं गावातील ग्रामदेवतांचे म्हणजे गावदेवी, आणि मूळ पांढरी गाव देवतेचे असे दोन उलपे काढावे लागतात.\nचार .मुंबईत कार्य असल्यास मुंबादेवी ,महालक्ष्मी या देवीचे उलपे काढावे लागतात\nपाच .मूळ खांब, मूळ पुरुषाचा उलपा\nसहा. अनुग्रह घेतला असल्यास गुरूच्या नावाने एक उलपा\nसात .घरात सात आसरा वगैरे देवतेचे स्थान असेल तर त्यांचा एक उलपा.\nदर वर्षाची राखण : व्यक्तिशः किंवा सर्व भाऊ की एकत्र येऊन मृग नक्षत्र असताना राखण देण्याची परंपरा प्रत्येक घराण्यात आहे व कुटुंबात सदैव सुख शांती नांदावी यासाठी राखण देण्याची परंपरा चालू ठेवावी .देवतांबरोबर त्यांचे गण असतात पित्रगण असतात. त्यातील दुष्ट शक्तींना आणि पितरांना नैवेद्याच्या स्वरूपात कोंबडा बकरा देण्याची परंपरा प्रथा आहे. त्यांचाही आशीर्वाद कुटुंबाच्या पाठीशी राहण्यासाठी त्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी ही पूर्वपार प्रथा चालत आलेली आहे. ही परंपरा खंडित झाल्याने कुटुंबाला अनिष्ट परिणीमांना , दुःखांना सामोरे जावे लागले आहे. अशा रीतीने त्या त्या देवतेच्या नावाने पाच ते सहा राखण्या द्याव्या लागतात .त्यात देवतांना केवळ नारळ आणि पानाचा विडा म्हणजेच सोवळे तर काहीं गणांना, पितरांना नारळ , लिंबू व कोंबडा अथवा बकरा, मासे, मदिरा , काळीज, ५ प्रकारची मिठाई,५ प्रकारची गाठी,2 अंडी अश्या स्वरुपत ओवळा द्यावा लागतो अशी प्रथा आहे.त्याला ओवळे असे म्हणतात. ही राखण पित्रगणाना घराबाहेर दक्षिण दिशेला द्यायची असते. त्यानंतर घरातील सर्व कुटुंबीयांनी सदर भोग ग्रहण करावा.\nसोवळे : विडा आणि नारळ पाच देवांना ठेवावा\nउदा. एक कुलदेवता म्हणजेच कुलदेवी, आणि कुलदेव खंडोबा ,ज्योतिबा\nदोन जागेचा मालक रखवालदार मूळ पुरुष\nचार मूळ गावदेवी, एक पांढरी, आणि सध्या वास्तव्यास असलेल्या गावची गावदेवी\nबेळगावी वैश्य / कारवारी वैश्य[संपादन]\nसोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या धर्मछळामुळे अनेक वैश्य गोवा सोडून स्थलांतरीत झाले. त्यापैकी काही कुटुंबे रामदुर्ग आंबोली (रामघाट) चोर्ले घाटामार्गे बेळगावात स्थलांतरीत झाली. ह्या समाजात प्रामुख्याने तीन प्रकारचे वैश्य आढळतात. नार्वेकर वैश्य, बांदेकर वैश्य, पेडणेकर वैश्य.\nसध्या बेळगाव, खानापूर, नंदगड, लोंढा, अळणावर, बीडी, कलघटगी, दांडेली, यल्लापूर, अनगोळ, तुड्ये, मुरूकुंबी, कडोली इत्यादी ठिकाणी ह्यांची वस्ती आहे. ह्यांची गावावरून आडनावे आहेत.या समाजाची कुलदैवत गोवा प्रातांत मंगेशी, म्हाडदोबा, श्री कणकेश्वरी, नागेशी, शांतादुर्गा, सप्तकोटेश्वर, काळभैरव ही आहेत.\nमूळ बांद्याहून निघून कारवार, अकोला, हल्याळ, कुमठा, व होनावर येथे स्थायिक झाले. बांद्याहून आले म्हणून बांदेकर नाव पडले. बेळगाव शहर, पारसगड, अथणी,गोकाक येथे जास्त वस्ती ह्यांची आहे. ह्यांची आडनावे पोकळे, तायशेटे, शिरसाट, मुंगे, वेंगुर्लेकर, नेवगी, तेली, कुशे इत्यादी आहेत.\nपेडणेकर वैश्य—पेडणे येथून स्थलांतरीत झाले म्हणून पेंडणेकर म्हणतात. हे लोक नावा पुढे शेट लावतात. हे लोक किराणा दुकान, मिठाई ,नारळ, केळी, सुपारी, चणे, कुरूमुरे इत्यादींचा व्यापार करत असत.\nइतर वैश्य समाजातील पोटजाती विषयी थोडक्यात माहिती -\nलाड वाणी - यांची वस्ती बेलापूर, हल्याळ, शिरसी या भागात आहे. पूर्वी हे लोक घोड्यांचा व्यापार करत होते. आता कापड, किराणा विक्री व्यवसायात आहेत.कुलदैवत भवानी आहे.\nनगर जिल्हात नगर व शेवगाव ह्या तालुक्यातील लाड वाणी हे गुजरातच्या लाट प्रदेशातून या भागात आले ह्यांची आडनावे चवाण, चिखले, चौधरी, गोसावी, जोशी, झारे, कराडे, खेळे, मोदी, पैठणकर, शेटे, अशी आहेत. यांची कुलदेवता अशनई येथील आशापुरी, तुळजाभवानी, शिंगणापूरचा महादेव, व पंढरपूरचा विठोबा आहे. हे शाकाहारी असतात. पिढीजात धंदा दुकानदारीचा आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nप्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nऋग्वेद • यजुर्वेद • सामवेद • अथर्ववेद • उपनिषद •\nइतिहास (रामायण • महाभारत • भगवद्गीता) • आगम (तंत्र • यंत्र) • पुराण • सूत्र • वेदान्त\nअवतार • आत्मा • ब्राह्मण • कोसस • धर्म • कर्म • मोक्ष • माया • इष्ट-देव • मूर्ति • पुनर्जन्म • संसार • तत्त्व • त्रिमूर्ती • कतुर्थ • गुरु\nमान्यता • प्राचीन हिंदू धर्म • सांख्य • न्याय • वैशेषिक • योग • मीमांसा • वेदान्त • तंत्र • भक्ती\nज्योतिष • आयुर्वेद • आरती • भजन • दर्शन • दीक्षा • मंत्र • पूजा • सत्संग • स्तोत्र • विवाह • यज्ञ\nशंकर • रामानुज • मध्व • रामकृष्ण • शारदा देवी • विवेकानंद • नारायण गुरु • अरबिन्दो • रमण महर्षी • चैतन्य महाप्रभू • शिवानंद • चिन्मयानंद • स्वामीनारायण • तुकाराम • प्रभुपाद • लोकनाथ ब्रह्मचारी • जलाराम\nवैष्णव • शैव • शक्ति • स्मृति • हिंदू पुनरुत्थान\nहिंदू दैवते • हिंदू मिथकशास्त्र\nसत्य • त्रेता • द्वापार • कलि\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०२२ रोजी २२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/before-the-pandharpur-by-election-bjp-will-push-this-leader-to-join-ncp/", "date_download": "2022-10-01T15:02:00Z", "digest": "sha1:QJCMHXTHJNXOQQZUYQ5PNXC7JFGAETOH", "length": 9817, "nlines": 161, "source_domain": "thepublitics.com", "title": "पंढरपूर पोटनिवडणुकी पूर्वीच भाजपला धक्का 'हा' नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचापंढरपूर पोटनिवडणुकी पूर्वीच भाजपला धक्का 'हा' नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nपंढरपूर पोटनिवडणुकी पूर्वीच भाजपला धक्का ‘हा’ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nपंढरपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी तर्फे भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आल्याने आणखीनच चुरस वाढली आहे. भाजप कडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.\nअशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. ८ एप्रिल रोजी कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणारे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा प्रवेश होणार आहे.\nनिवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का मानण्यात येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अशावेळी सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते कल्याणराव काळे भाजप सोडून जात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फायदा होणार आहे.\nकल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठ नाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉंग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केला होता.\nPrevious articleखुनाच्या प्रकरणात राज ठाकरे घेणार शरद पवारांची भेट\nNext article‘निर्बंधातून सामान्यांना दिलासा द्या’ फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/shri-gurudev/?vpage=1", "date_download": "2022-10-01T13:57:51Z", "digest": "sha1:6LJ5L5B3CD2RVPKVDEPUQVTVEKOSWCZ7", "length": 13654, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्री गुरुदेव – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nHomeअध्यात्मिक / धार्मिकश्री गुरुदेव\nएका गुरुंच्या कडे अनेक शिष्य मंडळी होती. ती आपापल्या परीने श्री गुरुंची सेवा करत असत. त्यामध्ये एक आवड्या नावाचा शिष्य होता, तो दररोज दूर जंगलात जाऊन सुवासिक फुले आणून ती श्री गुरुच्या चरणांवर वहात असे..\nएके दिवशी त्याने आणलेल्या फुलातले, एका फुलाचा सुवास गुरुंना भारी आवडला, त्यांनी त्याचं भरभरून कौतुक केले. आणि त्याला आपल्या जवळ बसवून घेतले…\nदुसऱ्या दिवशी सर्व सेवेकरी पहाटे पहाटे उठून ती फुल शोधायला निघाले, प्रत्येक जण धावत होता, आधी मला मिळावी आधी मला मिळावी. सगळ्यांना भरपूर फुलं मिळाली…\nत्या सर्वांनी सगळी फुले एकत्रित करून गुरु ज्या मार्गावरून आसनांवर बसण्यास येतात, तिथे फुलांचा गालिचा तय्यार केला..\nपरंतु श्रीगुरुंनी तो मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने येऊन ते आसनस्थ झाले. आवड्याने वाहीलेल्या फुलांचा सुगंध घेऊन, आनंदभरीत होऊन त्यांनी ती फुले शेजारी असलेल्या श्री विष्णुच्या मूर्तीवर तिथूनच फेकली आणि आवड्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. .\nएका सेवेकऱ्याने न राहवून श्रीगुरुंना विचारले, आपण आम्ही तय्यार केलेल्या गालीचा वरुन का नाही चाललात..\nश्री गुरु म्हणाले, त्यां गालिच्यावरील फुलातून मला हेव्यादाव्याचा, चढाओढीचा सुवासच अधिक येत होता. आणि आवड्याने वाहीलेल्या फुलातून मला भक्ती भावाचा सुवास येत होता.\nत्याला माझ्या ध्यासाशिवाय काही सुचतच नाही, केवळ गुरुचरणावर आपली सेवा घडावी इतकाच त्याचा उद्देश. म्हणून मला त्याने आणलेली फुलचं अधिक आवडली.\nफुलं जशी, मोगरा सुगंधी, गुलाब पाहून चित्त आकर्षित होत, सगळी फुलं एकापेक्षा एक. …तसेच गुरु जवळ सेवेकरीही….\nगुलाबाची जागा मोगरा घेत नाही, तो त्याच्या जागेवर, तसेच श्री गुरुचरणी आपापल्या जशा भावना, कल्पना असतात आणि त्या भक्ती भावाने तो गुरुना भजत असतो.\nप्रत्येक जण गुरुला प्रियच असतो, फक्त एकमेकांत चढाओढ न करता आपण आपली सेवा करीत रहावी. अशी सेवा मला फार फार आवडते….\nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/india/earthquake-shakes-kargil-ladakh-so-4-3-intensity-nrgm-327592/", "date_download": "2022-10-01T14:17:58Z", "digest": "sha1:WYVBBTYAZQL3LEJOTSOSOR7OFEBX3ZUF", "length": 9056, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Kargil Earthquake | भूकंपाच्या धक्क्याने कारगिल-लडाख हादरले; ४.३ तीव्रता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nKargil Earthquakeभूकंपाच्या धक्क्याने कारगिल-लडाख हादरले; ४.३ तीव्रता\nलडाखमध्ये आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता सुमारे ४.३ होती. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.\nश्रीनगर : हिमालयालगतच्या (Himalaya) प्रदेशात नेहमीच भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत असतात. त्यातच काश्मिरात भूकंप होत असल्याचे जाणवते. आज सकाळी देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत.\nलडाखमध्ये (Ladakh) आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता (Earthquake intensity) सुमारे ४.३ होती. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/jhootha-pyar-lyrics/", "date_download": "2022-10-01T13:42:01Z", "digest": "sha1:2HKON75ODBWYIXMWW35H5LR5PQECL2TN", "length": 7097, "nlines": 187, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Jhootha Pyar Lyrics 2021 | Keval Walnaj | Sonali Sonawane | Best Song - Song Lyrics | SongLyricsIndia.com", "raw_content": "\nझूठा प्यार | Jhootha Pyar Lyrics – केवल वालींज | सोनाली सोनवणे 2021\nगाण्याचे शीर्षक: झूठा प्यार\nगायक: केवल वालींज, सोनाली सोनवणे\nसंगीत लेबल: प्रशांत नाक्ती\nमाझी ग जान तू\nकातील हाय अदा तुझी ग\nजवळ तू ये जरा\nतुझ्या मागे हाय फिदा\nआशिक तुझा हाय पुराना\nसबसे मे हु जुदा\nकरतो मी प्यार तुला\nमाझी जाना तू समजून घे\nप्रेमात पडून झालो ….\nकरतो मी प्यार तुला\nमाझी जाना तू समजून घे\nप्रेमात पडून झालो ….\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nहो रडतो मी झुरतो मी\nतुझ्यासाठी आज ग राणी\nये ना तू बोल ना तू\nतुजवीण मी जगू कसा ग सोनी\nजगाला हि दिसतंय ना\nधोका तू देतेस कायको\nप्यार मला करशील ना\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nमाहीया वे माहीया वे\nओ साँरी चुकले माझे\nकशी तुला समजवू रे\nकळले मला प्रेम तुझे\nफिलिंग माझी समजून घे\nतुझ्यासारखा मला भेटणार नाही कोणी\nये ना माझ्या पावसा तू जरा\nकरशील तू मला जिंदगी भर तुझी च होईन\nइश्क तरी कर ना\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nझूठा प्यार है तेरा हा\nझूठा प्यार है तेरा\nसुनले ओ मेरे यारा\nझूठा प्यार है तेरा\nNarlan Pani Lyrics – ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे 2021\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/tiranga-rally-on-the-beat-of-lazim/", "date_download": "2022-10-01T13:51:01Z", "digest": "sha1:TXS3HP2RCCAL2WIBCJZEC4LLZC7WDPDQ", "length": 9680, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "लेझिमच्या तालावर तिरंगा रॅली - Krushival", "raw_content": "\nलेझिमच्या तालावर तिरंगा रॅली\nin कर्जत, कार्यक्रम, रायगड\nकर्जत तालुक्यातील नेरळ येथील विद्या विकास मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेरळ गावात लेझीमच्या तालावर नाचत तिरंगा रॅली काढून जनजागृती केली.\nशाळेच्या शैलजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली रॅली शाळेच्या आवारातील नेरळ गावात फिरली. त्यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम आणि ढोल ताशा यांच्या साथीने हातात तिरंगा घेवून तिरंगा रॅली काढली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी बाजारपेठ भागातील चौकात लेझिम पथकाचे संचालन केले. त्यावेळी नीलाक्षी सुर्वे,रेखा काळे,स्नेहा म्हसे, यशस्विनी सहस्त्रबुद्धे, ललिता बदे, नितीन सुपे, कोमल पळसकर, स्नेहल बदले, कांचन नाईक, रोहिणी कुडतरकर, अस्मिता पवार, सीमा दिघे, स्वाती तुपगावकर तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\n‘लोना’ला जागतिक मंदीचा फटका\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,816) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (306) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/08/drdo-ceptam-recruitment.html", "date_download": "2022-10-01T14:03:34Z", "digest": "sha1:724E5EWNFP3YMWINS4Q2DH56NMXXCKT6", "length": 5093, "nlines": 64, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांची भरती\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1901 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : संरक्षण संशोधन व विकास संघटना\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : 1901\nअर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 100/- रुपये. मागासवर्गीय/महिला/PWD – फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 सिनियर टेक्निकल असिस्टंट – B 1075\n2 टेक्निशियन – A 826\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – संबंधित विषयात पदवी/ संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.2 – 10 वी पास + संबंधित विषयात ITI.\nवयाची अट : 18 ते 28 वर्षे.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 03 सप्टेंबर 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nजिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nजिल्हा परिषद अकोला अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nजिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nभारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक व यांत्रिक पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/09/PIETfF.html", "date_download": "2022-10-01T15:13:55Z", "digest": "sha1:HY2R23KWM24GAM53DXOAWPTB5EN7MSC3", "length": 4184, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nइंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार\nसर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार\nराजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमुंबई प्रतिनिधी : इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.\nएमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nघरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80/60f6c84731d2dc7be76d192b?language=mr", "date_download": "2022-10-01T13:57:39Z", "digest": "sha1:DAJXTJ3MEVGLWJ4FNRHW6LP42HFFZII3", "length": 2811, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजनाआल्यात, कोण आहेत लाभार्थी! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजनाआल्यात, कोण आहेत लाभार्थी\nशेतकरी बंधूंनो ,ग्रामपंचायत मध्ये विविध योजनाआल्यात,कोणत्या आहेत त्या योजना कोण आहेत लाभार्थी याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nप्रगतिशील शेतीमहाराष्ट्रव्हिडिओयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nईपीएफओ' धारकांना असाल तर मिळेल, 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण\nरोझताम घालेल बुरशीजन्य रोगांना आळा \nसोयाबीन पिकाची वाढ आणि विकास \nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसर्वात लांबपर्यंत फोकस देणारी बॅटरी कमांडो टॉर्च |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/besan-ladoo", "date_download": "2022-10-01T14:16:00Z", "digest": "sha1:AE4LJGGLCFIR3D3PE6P2WXLNA5QKN7RZ", "length": 1772, "nlines": 33, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "Besan Ladoo - माहितीदर्शक", "raw_content": "\nइथे आम्ही बेसन लाडू रेसिपी मराठी दिली आहे. या रेसिपी मध्ये आम्ही लागणारे साहित्य आणि बनवण्याची प्रक्रिया पण दिली …\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/8869/", "date_download": "2022-10-01T14:04:10Z", "digest": "sha1:3ZAMKP7VPIYRWJEYVN5GRVW5AUVVZMPB", "length": 6416, "nlines": 56, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "हिवरे बाजारच्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस मान्यता ! – Parner Darshan", "raw_content": "\nहिवरे बाजारच्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस मान्यता \nहिवरे बाजारच्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस मान्यता \nजलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे प्रयत्न.\nनगर : तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील पाझर तलाव क्रमांक १ च्या धोकादायक पाझर तलावाच्या दुरुस्तीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याच्या समृद्ध गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली.\nसन १९७२च्या दुष्काळात या तलावाचे काम झाले असून त्यानंतर ३ ते ४ वेळा वारंवार दुरुस्ती करूनही तलावाची गळती थांबत नव्हती. सदर तलावाची पाणी साठवण क्षमता ०.१३ द.ल.घ.मि होती. सन २०१९-२० च्या अतीवृष्टीत सदर पाझर पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आणि तलावास सांडवा नसल्यामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यानुसार नगर तहसीलदारांनी सदरचा पाझर तलाव फुटल्यास पुराचा धोका अहमदनगर शहरापर्यंत होईल असा अहवाल सादर करून तलाव धोकादायक असल्याचे सांगितले होते.\nराज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी हिवरे बाजारला भेट दिली असता पद्मश्री पोपटराव पवार यांनी संबधित तलाव दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सांगितले.त्यानुसार मंत्री गडाख यांनी संबंधित विभागास पाझर तलाव दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्यास सांगितले आणि संबंधित विभागामार्फत सर्वेक्षण करून सविस्तर अंदाजपत्रक सादर करण्यात आले.मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून सदर पाझर तलाव क्र.१ दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच शासकीय निधी आणि लोकसहभाग यातून उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.\nसदर पाझर तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास हिवरे बाजार येथील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पर्यायाने भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल असेही पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.\nअन्नाने पोट तट्ट फुगवण्याची सवय आयुष्य कमी करते \nरायतळे येथे महाविद्यालयीन तरुणांनी केले जलसंधारणाचे काम \nमांडओहोळ प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी ७ फेब्रुवारीला आवर्तन \nपारनेरातील १२७ पाझरतलाव दुरूस्तीसाठी २५ कोटींचा निधी \nपारनेर तालुक्यातील सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी ३ कोटींचा निधी \n25 डिसेंबरला पिंपळगाव जोगाचे तर 1 जानेवारीला कुकडीचे आवर्तन सुटणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/police-inspector-bakale-suspended", "date_download": "2022-10-01T14:25:53Z", "digest": "sha1:ZU5UTX6HEBPTBLV4ZMTEDSV3HY2A5E7I", "length": 7954, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Police inspector Bakale suspended", "raw_content": "\nपोलीस निरीक्षक बकाले निलंबित\nमराठा समाजाबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोनि बकाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात येवून बकालेंना निलंबन करण्यात आले आहे.\nVisual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...\nVisual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व अशोक महाजन या दोघांमध्ये संभाषणाची ऑडीओ क्लिप भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे आली होती. यामध्ये पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ही ऑडीओ क्लिप आ. चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे सादर करीत बकालेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी बकाले यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली होती. परंतु बुधवारी दिवसभरात ही ऑडीओक्लिप संपुर्ण समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यामुळे समाजातून संतप्त भावना उमटू लागल्या होत्या.\nपोलिसांनीही व्यक्त केल्या संतप्त भावना\nवरिष्ठ अधिकार्याचे आणि कर्मचार्याचे ऑडीओ क्लिपमधील संभाषण व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली होती. दरम्यान, पोलीस दलातील कर्मचार्यांकडून बकालेंच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला जात होता.\nरिक्तजागेवर लागणार यांची वर्णी\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. त्यांनतर रात्री उशिरा त्यांचे निलंबन करण्यात आले.त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. दरम्यान, त्यांच्या जागेवर चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या नावाची चर्चा पोलीस दलात सुरु होती. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठलेही आदेश काढण्यात आले नव्हते.\nअन् तडकाफडकी कारवाईला प्रारंभ\nपोलीस अधिकार्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा संपुर्ण समाजातून प्रचंड रोष व्यक्त केला जात असल्याने पोलीस अधीक्षकांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार तत्काळ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी तयार करुन तो नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील यांच्याकडे सादर केला. रात्री उशिरा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढण्यात आले.\nVisual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2619", "date_download": "2022-10-01T14:56:39Z", "digest": "sha1:JDIMCZE6ZW76QGIUFWHU3MMNG3BM3GTA", "length": 13026, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड – Adivasi Samrat", "raw_content": "\nकर्जत ताज्या माथेरान सामाजिक\nमाथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड\nमाथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड\nकर्जत/ नितीन पारधी :\nमाथेरान येथील दस्तुरी नाका वरील वाहनतळ येथे चार पार्किंग असून त्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेल्या एका महागड्या गादीवर १४ जुलै च्य रात्री झाड कोसळले आहे.गादीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुरु असलेले वापस आणि वादळी हवामान यामुळे झाडे कोसळण्याचे सत्र माथेरान मध्ये सुरु आहे.\nमुंबई येथील पर्यटक माथेरान येथे पर्यटनासाठी आले होते, त्यांनी आपल्या सोबत आणलेली स्कोडा कंपनीची महागडी कार वाहनतळ येथे पार्क करून ते पर्यटक माथेरान शहरात पर्यटनासाठी गेले होते. १४ जुलै च्या रात्री त्या गादीवर मोठे झाड कोसळले होते. मात्र गाडीच्या मालकाला हि माहिती आज सकाळी मिळाल्याने ते त्या ठिकाणी पोहचले आणि झाडीचे झालेले नुकसान याबद्दल पाहणी केली. माथेरान येथील वाहनतळाची व्यवस्था वन अखत्यारीत असून संयुक्त वन संरक्षण समिती च्या माध्यमातून कर संकलन देखील केले जाते. त्यामुळे वादळात कोसळलेल्या झाडामुळे गाडीचे झालेलं नुकसान कोण भरून काढणार याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.\nकोकण ठाणे ठाणे ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक\nप्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल.\nप्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल. खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज व्हा- विवेक पंडित उसगाव/ प्रतिनिधी : 1982 साली स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेला आज 37 वर्ष पूर्ण झाली. विवेक आणि विद्युलता पंडित या ध्येयवादी दाम्पत्याने आपल्या तारुण्यात लावलेले हे इवलेशे रोपटे आज लाखभर लोकांचे कुटुंब असलेले महाकाय वटवृक्ष झाले. यानिमित्त […]\nअलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण माथेरान राजकीय रायगड सुधागड- पाली\nशेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील\nशेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——- ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]\nताज्या नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक\nNRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा\nNRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा पनवेल/ प्रतिनिधी : बहुजन क्रांती मोर्चा चा NRC, NPR, CAA कायद्याला विरोध करण्यासाठी ४ मार्च रोजी संपूर्ण देशभरात भारत बंदचा आवाहन केले होते. या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास देशभरात अनेक तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रायगड […]\nरायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम\nराष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/maxx-msd7-smarty-ax5i-duo", "date_download": "2022-10-01T15:03:51Z", "digest": "sha1:QVZ6NSL4AN7ZLGPFYXWE5UEKCYYW6X53", "length": 11377, "nlines": 170, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो\nमॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो मध्ये Android v4.1.2 (Jelly Bean) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो मध्ये सेन्सरही आहेत. Accelerometer.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो ची भारतातील किंमत 2199.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nरिलायन्स जिओ फोन 34500\nसॅमसंग गॅलक्सी GRand 26999\nमॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 2,199\nऑडिओ जॅक 3.5 mm\nस्क्रीन टू बॉडी रेश्यो 58.38 %\nपिक्सल डेन्सिटी 245 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 480 x 854 pixels\nइंटर्नल मेमरी 4 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 16 GB\nकॅमेरा फीचर्स Digital Zoom\nइमेज रिझॉल्युशन 2048 x 1536 Pixels\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nमॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्योVS\nमॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्योVS\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs यू यूनीक 2 प्लस vs झेडटीई ब्लॅड A2S\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs मिताशी MIT04\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs व्हिडिओकॉन इन्फिनियम Z41 Aire\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs झेडटीई T98\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs सॅमसंग F699 NX2\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs सोनी एरिक्सन टी280\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs सॅमसंग E1107\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs सॅमसंग यू750 झील\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs सॅमसंग ई200 ईसीओ\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs स्पाइस स्टेलर जेज मी 353\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मॅक्स एमएक्स 480 vs मायक्रोमॅक्स Canvas1\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs SmartPlay SP041 5708\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs सॅमसंग एपिक 4जी\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स कॅन्वास Nitro 2 E311\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मेजू A5 vs मायक्रोमॅक्स Canvas1\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स फनबुक P256\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs झेन एम21\nतुलना करा मॅक्स एमएसडी7 स्मार्टी एएक्स5आय ड्यो vs मायक्रोमॅक्स Canvas1 vs एमटीएस एमटॅग 3.1 SP 101\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/farmers-in-beed-district-are-aggressive-for-crop-insurance-huge-proclamation-in-front-of-the-collectors-office-120974/", "date_download": "2022-10-01T14:00:09Z", "digest": "sha1:NJ4GWLPQQ3KSN7BZOBV42NUSZIXWUOXV", "length": 17844, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » आपला महाराष्ट्र » विशेष\nबीड जिल्ह्यातील शेतकरी पिकविम्यासाठी आक्रमक ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी\nसंपूर्ण पीक खरडून वाहून गेले आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत.Farmers in Beed district are aggressive for crop insurance; Huge proclamation in front of the Collector’s office\nबीड : मागील दोन वर्षांपासून झालेल्या अतिवृष्टीने , बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते.तर यंदा संपूर्ण पीक खरडून वाहून गेले आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत.\nअमरावतीत खळबळ , प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू\nत्यामुळे आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी केली आहे.यावेळी पीकविमा मिळवा ही मागणी घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.\nतसेच शेतकऱ्यांनी आजही जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीकविमा मिळाला नाही.तर यंदा देखील ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.त्यामुळे येणाऱ्या ७ दिवसात पीकविमा द्यावा. अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलन केले जाईल, असा इशारा वजा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिला आहे.\nन्यायालयाने नितेश राणेंना दिला तात्पुरता दिलासा , पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नाही\nविज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता सहजपणे मोजता येणार छातीचे ठोके\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सूर्यनमस्कार आयोजनास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध; मुस्लिम विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन\nगलवानमध्ये चिनी झेंडा नव्हे, तर नववर्षाच्या सायंकाळी भारतीय जवानांनी तिरंगाच डौलाने फडकवला\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/goa-elections-sanjay-raut-says-i-dont-understand-how-such-confidence-in-rahul-and-priyanka-comes-from-125906/", "date_download": "2022-10-01T14:40:37Z", "digest": "sha1:VSLZLLDSM5WN54ZWVRVD7WSOFWP3NAMZ", "length": 20970, "nlines": 151, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nकाँग्रेसने गोव्यात शिवसेनेला झिडकारले : संजय राऊत म्हणाले, राहुल आणि प्रियांका यांच्यात एवढा आत्मविश्वास कुठून येतो, समजत नाही\nगोवा आणि उत्तर प्रदेशमधील एकला चलो धोरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी अनेकदा बोललो, पण त्यांना समजले नाही. मला समजत नाही की त्यांच्यात इतका आत्मविश्वास कुठून येतो. तसे असल्यास, त्यांच्याकडून आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल. काँग्रेस एकट्याने बहुमताने विजयी होईल, असे काँग्रेसला वाटतंय. Goa Elections Sanjay Raut says, I don’t understand How such confidence in Rahul and Priyanka comes from\nमुंबई : गोवा आणि उत्तर प्रदेशमधील एकला चलो धोरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी अनेकदा बोललो, पण त्यांना समजले नाही. मला समजत नाही की त्यांच्यात इतका आत्मविश्वास कुठून येतो. तसे असल्यास, त्यांच्याकडून आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल. काँग्रेस एकट्याने बहुमताने विजयी होईल, असे काँग्रेसला वाटतंय.\nगोव्यात शिवसेनेला काँग्रेससोबत युतीची इच्छा\nगोवा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील युतीचा प्रयोग पुन्हा करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून उत्तर न मिळाल्याने शिवसेना नाराज झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी 13 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, गोव्यातील राजकीय परिस्थिती अशी आहे की, किनारपट्टीच्या राज्यात काँग्रेसने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली तर 10 जागाही जिंकता येणार नाहीत.\nGoa Elections : उत्पल पर्रीकर अपक्ष लढण्यावर संजय राऊत म्हणाले – पणजीतील लढाई आता बेईमान आणि चारित्र्यवान यांच्यात होणार\nगोव्यात काँग्रेस काय विचार करून लढतेय कळत नाही : राऊत\nगोव्यात काँग्रेसचे केवळ तीन आमदार असल्याचे राऊत म्हणाले होते. पक्षाच्या आमदारांनी पक्ष मोठ्या प्रमाणावर सोडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी काँग्रेसला कठीण काळात पाठिंबा दिला होता. पण काँग्रेस काय विचार करत आहे हे मला माहीत नाही. ते एकटेच लढले तर कदाचित ते 10चा आकडाही पार करू शकणार नाही.\nकाँग्रेसने 30 जागा लढवाव्या, उर्वरित 10 मित्रपक्षांना द्याव्या : राऊत\nगोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव, सीएलपी नेते दिगंबर कामत आणि गोवा काँग्रेसचे प्रमुख गिरीश चोडणकर यांच्याशी आमची चर्चा झाली असून काँग्रेसने 40 पैकी 30 विधानसभेच्या जागा लढवाव्यात आणि उर्वरित मित्रपक्षांसाठी सोडाव्यात असा प्रस्ताव आम्ही ठेवला होता, असे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, त्या 10 विधानसभेच्या जागा जिथे काँग्रेसने गेल्या 50 वर्षांत निवडणूक जिंकलेली नाही, त्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला दिल्या जाऊ शकतात.”\nबुलडाणा : कमलाबाई भुतडा यांनी रचला इतिहास , ४ लाख २० हजार वेळा “विठ्ठल विठ्ठल” लिहून केला विश्वविक्रम\nGoa Elections : तिकीट वाटपावरून गोवा भाजपमध्ये गोंधळ सुरूच, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची पक्ष सोडण्याची घोषणा\nलतादीदी ‘आयसीयू’त ; प्रकृती सुधारण्याची चिन्हे\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/the-privatization-of-united-india-insurance-has-not-yet-been-approved-72338/", "date_download": "2022-10-01T15:38:04Z", "digest": "sha1:RWSQ46IFY4YKI5Y7KLUYLHAIMEPRB6UH", "length": 19339, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\nHome » भारत माझा देश\nयुनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या खासगीकरणाला अद्याप मंजूरी नाही\nनवी दिल्ली : युनायटेड इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीच्या खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावाला वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली निर्गुंतवणुकीवर मंत्र्यांच्या गटाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही.खासगीकरणासाठी सरकारने चेन्नईस्थित युनायटेड इंडिया इन्शुरन्सची निवड करण्याचा विचार करत आहे.The privatization of United India Insurance has not yet been approved\nयुनायटेड इंडिया इन्शुरन्सचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखालील निर्गुंतवणुकीवर मंत्र्यांच्या गटाची मंजुरी मिळालेली नाही. ते पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकार विमा कंपनीच्या खाजगीकरणाचा विचार करत आहे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण होणार आहे.\nनीतीश कुमार यांचे विश्वासू ललन सिंह बनले जनता दल युनायटेडचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय\nत्यासाठी सरकारने संसदेत द जनरल इन्शुरन्स बिझनेस नॅशलायझेशन अॅक्ट संसदेने मंजूर केला आहे. त्यामुळे खासगीकरणाची प्रक्रिया पुढे नेणे शक्य होणा आहे. या कायद्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे सरकारने स् विमा कंपनीतील आपला हिस्सा 51 टक्क्यांपेक्षा कमी करण्यास सहमत आहे.\nकंपनीतील व्यवस्थापनाचे नियंत्रण खाजगी क्षेत्रातील संचालक मंडळाकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली आहे.आयआरडीएआयच्या आकडेवारीनुसार, सरकार-नियंत्रित विमा कंपन्यांचा बाजारातील हिस्सा सातत्याने कमी होत आहे. विशेषत: ओरिएंटल, नॅशनल आणि युनायटेड इन्शुरन्स यांचा यामध्ये समावेश आहे.\nमात्र, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने ३० इतर विमा कंपन्यांमध्ये चांगली कामगिरी करून बाजारातील १७ टक्के हिस्सा आपल्याकडे ठेवला आहे. सॉल्व्हेन्सी मार्जिन वाढवण्यासाठी सरकारने आतापर्यंत या कंपन्यांमध्ये सुमारे 12500 कोटी रोख रक्कम जमा केली आहे.\nसर्वाधिक लसींचा पुरवठा करूनही महाविकास आघाडी सरकारची तक्रार, डॉ.भारती पवार यांचा आरोप\nकुटुंबासह Shopping Mall मधे जाताय सरकारकडून नियमावलीत मोठा बदल ;18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार-पॅनकार्ड\nसंभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांचे राज ठाकरे यांना समान उत्तर… काय ते वाचा…\nWATCH : भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरून उत्साहात सुरु परळीत पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रारंभ\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\nदिल पे मत ले यार…\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kattahonline.com/mr/62c991053f9c07559e4864de/", "date_download": "2022-10-01T15:49:28Z", "digest": "sha1:NSXF4LOTQ6AGTQ5OOV62ZBM44XJBCCZZ", "length": 10412, "nlines": 102, "source_domain": "kattahonline.com", "title": "डाउनलोड करा government h00ker [speed up] Lady Gaga (🖤HROMO🖤) - आपल्या फोनवर किंवा संगणकावर साउंडक्लाउडमधून संगीत डाउनलोड करा ⚡️ उच्च गुणवत्तेचे एमपी 3 आणि नोंदणीशिवाय 🚀", "raw_content": "\nसंगीत डाउनलोड करा साउंडक्लाउड\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nया विभागात आपण आपले संगीत डाउनलोडर वापरण्याबद्दल आपले प्रश्न विचारू शकता.\nमला कोणत्याही प्रोग्राम, अॅप्स आणि डाउनलोड्स स्थापित करण्याची आवश्यकता आहे\nआमचे ध्वनीकॉउड डाउनलोडर ऑनलाइन कार्य करते आणि तृतीय-पक्ष अॅप्स, प्रोग्राम्स, बॉट्स किंवा कोडेक आवश्यक नाही\nमी कोणता फोन साउंडक्लाउडकडून संगीत ट्रॅक डाउनलोड करू शकतो\nआपण डाउनलोड करण्यासाठी संगीत गुणवत्तेचे प्रकार निवडू शकता. आपण इच्छित पर्यायावर क्लिक केल्यास, ते एक फाइल उघडेल, जी आपण आपल्या डिव्हाइसच्या नेहमीच्या पद्धती वापरून डाउनलोड करू शकता. हे संगणक (पीसी, मॅक) आणि स्मार्टफोन (ऍपल आयफोन, अँड्रॉइड) वर कार्य करते.\nजेव्हा संगीत डाउनलोड केले जाते तेव्हा ते आपल्या डिव्हाइसवर कुठे जतन केले जाते\nविविध डिव्हाइसेसवर बचत आणि डाउनलोडिंग स्थान भिन्न असू शकते. आपण आपल्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणकावर डाउनलोड फोल्डरकडे पाहण्याची आवश्यकता आहे. किंवा आपल्या ब्राउझरमध्ये डाउनलोड इतिहास विभाग तपासा.\nडाउनलोड करण्यासाठी मर्यादा काय आहेत\nआमच्या साउंडक्लाउड डाउनलोडरकडे वेग किंवा वापरावर मर्यादा नाही\nसाउंडक्लाउडमधून कोणताही ट्रॅक डाउनलोड केला जाऊ शकतो\nदुर्दैवाने, आपण त्या ट्रॅक डाउनलोड करू शकत नाही, ज्यांच्या लेखकाने प्रवेश प्रतिबंधित केला आहे आणि त्यांना डाउनलोड करण्याची क्षमता आहे.\nध्वनीक्लाउडमधून संगीत कोणते स्वरूप आपण डाउनलोड करण्यासाठी समर्थन करता\nव्हिडिओचा दुवा घाला आणि आपण स्वरूप निवडू शकता. आपण विविध स्वरूप आणि गुणवत्तेत संगीत आणि गाणी ऐकू शकता. आणि आपण आपल्या डिव्हाइसवर आवश्यक असलेली फाइल डाउनलोड करू शकता.\nमला उच्च गुणवत्तेत साउंडक्लाउडमधून संगीत डाउनलोड करण्यासाठी प्रवेश मिळू शकेल काय\nहे सर्व मूळ ट्रॅकवर अवलंबून असते. SoundCloud वर ट्रॅक उच्च गुणवत्तेत रेकॉर्ड केले असल्यास, आपण ते डाउनलोड करण्यास सक्षम असाल. सूचीमध्ये सर्व संभाव्य पर्यायांचा समावेश असेल.\nMP3 वर सर्वोत्तम ध्वनीक्लाउड ट्रॅकर\nयेथे आपण सोयीस्कर एमपी 3 स्वरूपात सोयीस्कर एमपी 3 स्वरूपनात सोयीस्कर एमपी 3 स्वरूपात कोणत्याही सार्वजनिक संगीत ट्रॅक किंवा गाणे डाउनलोड करू शकता.\nडाउनलोड करा \"Cô ta - Vũ\"\nडाउनलोड करा \"НАХУЙ ФАНТУ\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/attack-a-minor-with-a-sharp-weapon/", "date_download": "2022-10-01T14:13:09Z", "digest": "sha1:CZBQBGI26KINCSIF53SVUCM63BDAQF6G", "length": 10415, "nlines": 278, "source_domain": "krushival.in", "title": "अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार - Krushival", "raw_content": "\nअल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार\nपनवेल रेल्वे स्थानकात बसलेल्या एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. माथेरान येथे राहणारा शंकर पाटील (16) हा भाऊ दशरथ पाटील (20) याच्यासोबत पनवेलमध्ये आला होता. त्यानंतर दशरथ हा घोडा खरेदीचा व्यवहार करण्यासाठी नेरुळला गेला असता, शंकर रेल्वे स्थानकातच त्याची वाट पाहात बसलेला होता. शंकर हा शर्यतीचे घोडे चालविण्याचे काम करत असून, खरेदी केलेला नवीन घोडा तो घेऊन जाणार होता, परंतु तो स्थानकात बसून असतानाच, तिथे आलेल्या दोन तरुणांनी त्याच्याकडील बॅग व मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. शंकर याने त्यांना प्रतिकार केला असता, दोघांपैकी एकाने त्याच्याकडील धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून मोबाइल व बॅग लुटून पळ काढला. हे दोघेही स्थानकातून सुटलेल्या लोकलमध्ये चढून दुसर्या बाजूला उतरून पळाले. जखमी झालेल्या शंकर याने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर घडलेल्या घटनेची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\n‘लोना’ला जागतिक मंदीचा फटका\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\nविद्यापीठ परिसरातील कॉपर आर्थिंगच्या पट्ट्यांची चोरी\nएक्स्प्रेसवेवर कारची कंटेनरला धडक\n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2022-10-01T14:18:12Z", "digest": "sha1:DRGKW6LJRDKO2ABZTFWAIIXBAZRDHNLD", "length": 5481, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामवाडी - विकिपीडिया", "raw_content": "\nरामवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.\nहा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २०२१ रोजी ११:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/vadal-gatsmrutinche/?vpage=1", "date_download": "2022-10-01T14:48:07Z", "digest": "sha1:LWOM6X4RGA46Q5FIGSL3FVT75N5BMI43", "length": 10676, "nlines": 172, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वादळ गतस्मृतींचे – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nJune 11, 2022 विलास सातपुते कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nआठविते ते सारे आता\nगात्रे जरी झाली मलुल\nमन, मात्र उत्साही आहे\nजपुन पाऊले टाकित आहे\nकाय मिळाले अन हरविले\nआता विसरून गेलो आहे\nघडायाचे ते ते घडूनी गेले\nअजूनी काय घडणार आहे\nआज मात्र घोंगावते आहे\nललाटीच्या त्या रेषा साऱ्या\nसंचिताचे भगवंती दान आहे\nआता व्हावे केवळ अंतर्मुख\nविरक्तित खरा आनंद आहे\n— वि. ग. सातपुते. (भावकवी)\n२६ – ५ – २०२२.\nमुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/divyaagar-robry-life-imprisonment-for-five-people-in-double-murder-case.html", "date_download": "2022-10-01T14:23:23Z", "digest": "sha1:G2VURIVKDPQD7AMEU4WQU7TMMN4TJ3ID", "length": 11664, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "दिवेआगर दरोडा,दूहेरी खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र दिवेआगर दरोडा,दूहेरी खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप\nदिवेआगर दरोडा,दूहेरी खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप\nअलिबाग: दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दोषी ठरवून १२ आरोपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप, तीन महिला आरोपींना १० वर्ष सक्तमजूरी ,दोघांना ९ वर्ष सक्तमजूरी अशी शिक्षा सोमवारी संध्याकाळी निकाल देताना सुनावली आहे. दरम्यान दोघा आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे.\nमृत्यूपर्यंत जन्मठेप व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा झालेल्या पाच जणांमध्ये नवनाथ विक्रम भोसले(३२,रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्र म भोसले (२९, रा.घोसपुरी, अहमदनगर),छोट्या उर्फ सतीश जैनु काळे (२५, बिलोणी,औरंगाबाद),विजय उर्फ विज्या बिज्या काळे (२८,श्रीगोंदा,अहमदनगर), ज्ञानेश्वर विक्र म भोसले (३४,घोसपुरी,अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिता सरकार पक्षाकडून हा खटला चालवणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद शांताराम पाटील यांनी दिली. दरम्यान १० वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा झालेल्या तिन महिलांमध्ये खैराबाई विक्र म भोसले (५६,घोसपूरी,अहमदनगर), कविता उर्फ कणी राजू काळे (४४,हिरडगाव,श्रीगोंदा,अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार(५६,श्रीगोंदा,अहमदनगर) यांचा समावेश आहे. दरोड्यात चोरुन आणलेल्या सुवर्ण गणेशाचे सोने घेणारे आनंद अनिल रायमोकर (३८,बेलंवडी,श्रीगोंदा,अहमदनगर) व अजित अरु ण डहाळे (२८,श्रीगोंदा,अहमदनगर) या दोघा सोनारांना ९ वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सूनावली असल्याचे अॅड.पाटील यांनी पूढे सांगीतले.\nरायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिध्द सुवर्ण गणेश मंदिरात ही घटना २४ मार्च २०१२ रोजी रात्री ही घटना घडली. मंदिराचे पहारेकरी महादेव घडशी आणि अनंत भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करुन सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३९६, ३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nश्रीवर्धनचे तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीसचे विद्यमान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, दिघा सागरी पो. ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इगतपुरी (नाशिक) पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आॅक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.\nPrevious articleसरकारचा ‘तालिबानी’ फरमान\nNext articleएसटी कर्मचाऱ्यांना २५ वर्ष सातवा वेतन आयोग नाही…\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/tag/water-tap-news/", "date_download": "2022-10-01T15:01:43Z", "digest": "sha1:2STD7Y5ZTHYL67IDCESSLFMD5UNIZVFY", "length": 7297, "nlines": 258, "source_domain": "krushival.in", "title": "water tap news - Krushival", "raw_content": "\nनळ पाणीपुरवठा योजनेचे भांनग येथे उद्घाटन\nतळा तालुक्यातील मौजे भांनग येथे माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते नळ पाणीपुरवठा ...\n‘जलजीवन’मुळे हजारो महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार\nम्हसळ्यातील चार गावांना नळजोडण्यासाठी 2 कोटी 39 लाखांचा निधी म्हसळा जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून ...\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mlc-election-legislative-council-counting-results-are-delayed-mhss-720073.html", "date_download": "2022-10-01T15:28:39Z", "digest": "sha1:2C26HXRONS2Z56AX7E2IPK5TFLULUUB7", "length": 8834, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MLC Election Legislative Council counting results are delayed mhss - MLC Election UPDATES : विधान परिषदेची मतमोजणी रखडणार? निकाल उशिराने लागण्याची चिन्ह – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nMLC Election UPDATES : विधान परिषदेची मतमोजणी रखडणार निकाल उशिराने लागण्याची चिन्ह\nMLC Election UPDATES : विधान परिषदेची मतमोजणी रखडणार निकाल उशिराने लागण्याची चिन्ह\nकाँग्रेसने (congress) भाजपच्या दोन आमदारांवर (bjp mla) आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.\nकाँग्रेसने (congress) भाजपच्या दोन आमदारांवर (bjp mla) आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.\nमुंबई, 20 जून : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षानंतर विधान परिषदेची(MLC Election result) निवडणूक पार पडली आहे. मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण काँग्रेसने (congress) भाजपच्या दोन आमदारांवर (bjp mla) आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणीही लांबणीवर पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. विधान परिषदेसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या बंद करण्याआधी काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावर आक्षेप घेतला आहे. गुप्त पद्धतीने मतदान असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे मत हे दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीमध्ये टाकले आहे. त्यानंतर मुक्ता टिळक आणि लक्ष्ण जगताप यांनी सही सुद्धा केली. जर दोन्ही आमदारांनी सही केली असेल तर मतपत्रिका ही दुसऱ्या व्यक्तीने का टाकली, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे 5 वाजता मतमोजणी सुरू होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मतपत्रिकेवर प्राधान्य क्रम लिहिणे आणि मतपत्रिका मतपेटीत टाकणे या दोन्ही बाबी दोन्ही मतदात्यांच्या प्रतिनिधी यांनी केल्याने मतदान हे अवैध ठरते, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. निवडणुकीच्या आचार संहिता 1961 चं हे उल्लंघन असल्याचं या आक्षेपात नोंदवलं आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे. दरम्यान, भाजपने मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतली होती असा दावा केला आहे. काँग्रेसने घेतलेला आक्षेप हा अत्यंत असंवेदनशील आहे, अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर, १० जागांसाठी शांततेत मतदान झाले. आता काही मिनिटांपूर्वी कळले की काँग्रेसने आक्षेप घेतलाय. देवेंद्र फडणवीस म्हणातात की, हे असंवेदनशील आहे. पण मला सांगावे की आमदारांना बरे नसताना मतदानासाठी का बोलावले. त्यावरून तुमची संवेदनशिलता दिसते. आक्षेप घेतलाय त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल. त्यावर इतका आकांडतांडव का करता. भाजप हे पार्श्वभुमी तयार करत आहे कारण ते हरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/09/blog-post_54.html", "date_download": "2022-10-01T14:37:46Z", "digest": "sha1:3GMDWEJQRP72GDSCX3ZFVC6XH2SUV23Y", "length": 9035, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणार - कामगारमंत्री हसन मुश्रीफ महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nमाथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणार - कामगारमंत्री हसन मुश्रीफ महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक\nमुंबई - असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याचे निर्देश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.\nमहाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची 83 वी बैठक मंत्रालयात कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सल्लागार समितीचे सदस्य आमदार सर्वश्री भरतशेट गोगावले, शशिकांत शिंदे, श्रीनिवास वनगा आणि माजी आमदार नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह विविध आस्थापनांच्या मालकांचे आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसेच विविध माथाडी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.कामगार नोंदणी हा महत्त्वाचा विषय असून या नोंदणीच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सल्लागार समितीच्या बैठकीत वेळोवेळी मांडण्यात यावा असे निर्देश देतानाच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीला वेग देण्याचे निर्देश यावेळी कामगारमंत्री मुश्रीफ यांनी दिले. कामगार नोंदणीसाठी पोलीस पडताळणी अनिवार्य असून ही पडताळणीची प्रक्रिया माथाडी मंडळाने पार पाडावी यासाठीची शक्यता तपासून घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.माथाडी कामगारांना शासनाचे विविध लाभ मिळण्यासाठी ओळखपत्र महत्त्वाचे असून ते देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश देऊन सचिव आणि कामगार आयुक्त स्तरावर याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही कामगारमंत्र्यांनी दिल्या.कोविडकाळात कामगार वर्गाने भरीव काम केले आहे, त्यांना विमा संरक्षण देण्यासाठी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे सांगून माथाडी मंडळामध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी नियम तपासून त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही कामगारमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. नवीन माथाडी मंडळाची लवकरच स्थापना होईल मात्र तोपर्यंत जुन्या मंडळाने दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरु ठेवण्याच्या सूचना देतानाच दर तीन महिन्याला सल्लागार समितीच्या बैठकीत माथाडी मंडळांच्या विविध विषयांचा आढावा घेण्याचे निर्देशही कामगारमंत्र्यांनी यावेळी दिले.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/man-beaten-to-death-during-party-at-aviation-union-office-in-mumbai-mhkp-743624.html", "date_download": "2022-10-01T14:41:32Z", "digest": "sha1:OZNH6DDZ6KP4L6Y4BKUE6KE25CHCIRLT", "length": 8882, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Man beaten to death during party at aviation union office in mumbai mhkp - दारू पार्टीदरम्यान मित्राची हत्या; मुंबई एअरपोर्टच्या यूनियन ऑफिसमधील धक्कादायक प्रकार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nदारू पार्टीदरम्यान मित्राची हत्या; मुंबई एअरपोर्टच्या यूनियन ऑफिसमधील धक्कादायक प्रकार\nदारू पार्टीदरम्यान मित्राची हत्या; मुंबई एअरपोर्टच्या यूनियन ऑफिसमधील धक्कादायक प्रकार\nपोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 50 वर्षीय अब्दुल शेख आणि इतर काही लोक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या केंद्रीय कार्यालयात बसून दारू पीत होते. यावेळी अचानक काहीतरी कारणावरुन इथे वाद सुरू झाला\nपोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 50 वर्षीय अब्दुल शेख आणि इतर काही लोक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या केंद्रीय कार्यालयात बसून दारू पीत होते. यावेळी अचानक काहीतरी कारणावरुन इथे वाद सुरू झाला\nकोच राहुल द्रविडनंही बुमराबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला 'बुमरा फक्त...'\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\n मुंबईत संत्र्यांच्या ट्रकमध्ये सापडले चक्क 1476 कोटींचे ड्रग्ज\nपुणे : मृत्यू दाखला द्यायला सरपंचाने मागितली लाच, ग्रामसेवकानेही दिली साथ अन्..\nमुंबई 09 ऑगस्ट : मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुंबईतील सांताक्रूझ येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितलं की सांताक्रूझ येथील एव्हिएशन युनियनच्या कार्यालयात एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. हा व्यक्ती दारू पार्टीमध्ये सहभागी झाला होता. अंधाऱ्या रात्री ट्रॉली बॅगेत प्रियकराचा मृतदेह अन् शेजारी पोलीस वॅन; महिलेचा क्रूर चेहरा उघड पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री 50 वर्षीय अब्दुल शेख आणि इतर काही लोक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या केंद्रीय कार्यालयात बसून दारू पीत होते. यावेळी अचानक काहीतरी कारणावरुन इथे वाद सुरू झाला. अब्दुल शेख बचावासाठी मध्ये आले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. तो जोरजोरात ओरडत राहिला; दाढी ठेवली म्हणून मारहाण, आई-मुलाचे अंतर्वस्त्र काढून... सांताक्रूझ पोलिसांनी सांगितलं की, अब्दुल शेख हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी होते. निखिल शर्मा नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीने त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी निखिल उर्फ कपिल याला पोलिसांनी अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, याठिकाणी दारू पार्टी सुरू होती. यावेळी निखिलचं तिथे असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीसोबत भांडण झालं. ही भांडणं सोडवण्यासाठी अब्दुल शेख मध्ये आले. मात्र निखिलने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत .\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/zte-blade-x", "date_download": "2022-10-01T14:49:16Z", "digest": "sha1:R4GOFNIBSSCBNKZBLQVY6TZOQEDJRELI", "length": 11183, "nlines": 184, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nझेडटीई ब्लेड X हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.झेडटीई ब्लेड X मध्ये Android v7.1.1 (Nougat) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच झेडटीई ब्लेड X मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. झेडटीई ब्लेड X 4G: Available (doesn't support Indian bands), 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन झेडटीई ब्लेड X यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.झेडटीई ब्लेड X ची भारतातील किंमत 7899.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी रेडमी 4 64जीबी9999\nरिलायन्स जिओ फोन 34500\nशाओमी रेडमी नोट 4 2जीबी रॅम9999\nशाओमी रेडमी नोट 89999\nझेडटीई ब्लेड X स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 7,899\nफ्रंट कॅमेरा 5 MP\nहार्ट रेट मॉनिटर Yes\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन Rear\nऑडिओ फीचर्स Dolby Digital\nडिस्प्ले टाइप IPS LCD\nपिक्सल डेन्सिटी 267 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन HD (720 x 1280 pixels)\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 2 TB\nइमेज रिझॉल्युशन 4128 x 3096 Pixels\nयूएसबी टाइप सी Yes\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nसॅमसंग गॅलक्सी नोट 9VS\nतुलना करा ZTE Blade X मॅक्स vs सोनी एक्सपीरिया एक्स\nतुलना करा ZTE Blade X मॅक्स vs सॅमसंग गॅलक्सी नोट 9 vs अॅपल आयफोन X vs अॅपल आयफोन XS मॅक्स\nतुलना करा ZTE Blade X मॅक्स vs झेडटीई ग्रँड X2 V969 vs झेडटीई ग्रँड एक्स\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs LG स्टायलस 2 vs एलजी स्टायलो 4\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs मोटो E5 प्ले\nतुलना करा ZTE Blade X मॅक्स vs ZTE Zमॅक्स प्रो vs अॅपल आयफोन X 256जीबी\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs झेडटीई ब्लेड मॅक्स\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs डूगी X10 vs जियॉक्स डुओपिक्स F1\nतुलना करा ZTE Blade X मॅक्स vs मोटो जी6 प्ले\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs LG स्टायलस 2 vs एलजी स्टाइल 3\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs लाव्हा Z80 vs जियॉक्स डुओपिक्स F1\nतुलना करा ZTE Blade X मॅक्स vs ZTE Zमॅक्स प्रो vs झेडटीई ब्लेड झेड मॅक्स vs जेडटीई Axon 7\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs लाव्हा 3जी 402 प्लस vs जियॉक्स डुओपिक्स F1\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs एनयूयू M3 vs जियॉक्स डुओपिक्स F1\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs जियॉक्स डुओपिक्स F1 vs लेफोन W11\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs पॅनासोनिक P77 16जीबी vs जियॉक्स डुओपिक्स F1\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs सेल्कॉन स्टार 4जी vs लेनोव्हो के8 प्लस 4जीबी रॅम\nतुलना करा झेडटीई ब्लेड X vs डूगी X20 vs जियॉक्स डुओपिक्स F1\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nझेड टी ई नुबिया झी40 प्रो 5जी\nझेड टी ई एक्सोन 21 5जी\nझेड टी ई वि2020 5जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/979407", "date_download": "2022-10-01T15:06:07Z", "digest": "sha1:XP5JPG2DEMAR7UVWTMDEDOBN5KAXWMT4", "length": 2194, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:२१, १ मे २०१२ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n२३:२२, २ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n००:२१, १ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n[[संसद|संसदेमध्ये]] जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्याकरणाऱ्या व्यक्तींना '''खासदार'''(Member of Parliament) असे संबोधले जाते.\n=== लोकसभेतील खासदार ===\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2022-10-01T14:49:57Z", "digest": "sha1:GV77XAQ2SP7DBJLUSAFVZ5WCBAAOIROT", "length": 4968, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंदादेवी - विकिपीडिया", "raw_content": "\nनंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे व संपूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ७,८१६ मीटर (२५,६४३ फीट) इतकी असून भारताच्या उत्तराखंड या राज्यात आहे. उंची मापनाची तंत्रे अस्तित्वात येई पर्यंत नंदादेवी हेच जगातील सर्वोच्च शिखर असल्याची मान्यता होती. हे शिखर उत्तराखंड हिमालयाची आधार-देवता असल्याची श्रद्धा आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑक्टोबर २०१३ रोजी ०५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rokhthoknews.com/?p=1248", "date_download": "2022-10-01T13:47:52Z", "digest": "sha1:EBXIMR3CS5GWLJET3XTL6GYDJ4NTXC7O", "length": 6669, "nlines": 127, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड\nपिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड\nजामखेड तालुक्यातील नामांकित दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरीपदी शशीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.\nसंस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत देशमुख हे सुमारे वीस वर्षापासून संस्थेशी निगडीत असून संस्थेच्या पाँलिटेक्निक काँलेजचे अधिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेले आहे. ते जामखेड येथील लोकमान्य तालुका वाचनालयावर सुमारे वीस वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत.\nतसेच त्यांनी सुमारे सतरा वर्ष सकाळ, लोकमत, फुलोरा, काँलेज कट्टा, जामखेड समाचार आदी वृत्तपत्रासाठी पत्रकार व संपादक म्हणून काम केलेले असून शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांशी निगडित आहेत.\nPrevious articleलॉकडाऊन उघडले, मात्र कोरोना गेला नाही – मुख्याधिकारी दंडवते\nNext articleजामखेड शहरावर राहणार आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\nघोडा मैदान दूर नाही,कोण किती पाण्यात आहे ते समजेल-एकनाथ (दादा)चव्हाण\nकुपोषित बालकांनकांसाठी जामखेड येथे झाला असाही एक पोषण तुला\nकुपोषित बालकांनकांसाठी जामखेड येथे झाला असाही एक पोषण तुला\nविहीरीत सापडले दोन घोणस जातीचे सर्प\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.bestonlinesexgames.com/mr/review/adultgamepass/", "date_download": "2022-10-01T15:07:07Z", "digest": "sha1:GOAOMDAI3PD27X2XR74ROER3XHNMTIGE", "length": 9365, "nlines": 48, "source_domain": "www.bestonlinesexgames.com", "title": "फोर्ज: फ्री पॉर्न गेम्स - AdultGamePass.com", "raw_content": "\nप्रौढ गेम पास पुनरावलोकन\nतेथे हॅलो आणि प्रौढ खेळ पास स्वागत तुम्ही स्वतःला महान खेळाडू म्हणवून घेत आहात तुम्ही स्वतःला महान खेळाडू म्हणवून घेत आहात आपण आपल्या गलिच्छ सर्व ऑनलाइन जाण्यासाठी एक उत्तम जागा येत नाही थकल्यासारखे आहेत, व्रात्य इच्छा आपण आपल्या गलिच्छ सर्व ऑनलाइन जाण्यासाठी एक उत्तम जागा येत नाही थकल्यासारखे आहेत, व्रात्य इच्छा चांगली बातमी मी मदत येथे आहे चांगली बातमी मी मदत येथे आहे माझे काम एक्सएक्सएक्स मजा आणि आज सुमारे सर्वोत्तम गंतव्ये पुनरावलोकन आहे, मी ऑफर काय प्रौढ खेळ पास आहे बघत जाणार आहे. दौरा नक्कीच आकर्षक दिसते, पण इथे काय चालले आहे ते खरोखर समजून घेणे, मी एक पूर्ण साइन अप करणे आवश्यक आहे आहे, अंतर्गत विश्लेषण. पुढीलअग्रलेख, आम्ही हे करू\nप्रौढ गेम पास प्रथम छाप\nमी प्रौढ खेळ पास बद्दल उल्लेख करू इच्छित पहिली गोष्ट आपण साइन अप करा आणि वेबसाइटवर जात फक्त काही सेकंद नंतर येथे लॉग इन करण्यास सक्षम आहोत की खरं आहे. प्रवेश विश्वास बसणार नाही इतका उचित आहे आणि आपण सामील करणे आवश्यक सर्व ईमेल पत्ता आणि पासवर्ड आहे. प्रौढ खेळ पास एक चांगला रचना आहे, सर्व गोष्टी मानले, तसेच आपण खरोखर खेळ आपल्या ब्राउझर थेट त्यांना कार्यरत ऐवजी स्थानिक पातळीवर जतन आहेत प्राधान्य देत असाल तर पुढे जा आणि प्रारंभ डाउनलोड करण्यास सक्षम आहोत. मॅक ओएस आणि विंडोज दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत, परंतु विकसकांसाठी त्यानुसार, डाउनलोड खेळ आवृत्ती आणि आपल्या ब्राउझर चालविणार्या त्या दरम्यान नाही लक्षणीय फरक आहेत. त्यामुळेच मी भाजपच्या विरोधात जाणार आहे.\nप्रौढ गेम पास प्ले\nचाचणी या ठिकाणी टाकल्यावर प्रयोजनार्थ, मी फक्त निवडा करणार आहे 5 बाहेर 35 खेळ ते एक कटाक्ष उपलब्ध आहेत. एकूणच, मी या असे म्हणतात की, इच्छित 5 खेळ रिअल चांगले – सर्व पण एक मी कधीही असे करू माझ्या आयुष्यात एक सुटे क्षण होता तर परत जाऊन आणि पुन्हा खेळत नाही समस्या याल होते. ऑफर वर नंबर एक चांगला श्रेणी येथे आहेत: खेळ मी खेळला समाविष्ट थीम अशा आशियाई म्हणून, गुदद्वारासंबंधीचा, अनैतिक आणि अधिक. प्रौढ गेम पास मध्ये काही अॅनिम प्रेमी खूप आवडतील असे येथे हेंटाई खेळ आहेत-जपानी प्राधान्याने कोणालाही महान साहजिकच, खेळ ज्या वेगाने पुढे जातो, त्याचा परिणाम काय झाला हे खेड तालुक्यात पहायला मिळते. येथे दिलेले सर्व काही फक्त देवीच दिसते. सध्या विराटच्या खेळीने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे, असे त्यांनी सांगितले.\nप्रौढ गेम पास पुनरावलोकन निष्कर्ष\nअरे यार, काय हा एकटेपणा माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी प्रौढ खेळ पास अनुभव एक भव्य चाहता आहे आणि मी तुम्हाला साइन अप करा आणि येथे खेळ सुरू असताना आपण एक समान खळबळ वाटत आहोत की थोडे शंका जरुरी आहे. मी नेहमी हो असे सर्व उद्देश गेमिंग स्पॉट्स माझ्या अंत: करणात सॉफ्ट स्पॉट केले: प्रौढ खेळ पास खरोखर तो वितरीत करण्यासाठी बाहेर पडतात काय वितरीत नाही. आपण काही महान एक्सएक्सएक्स गेमिंग मजा बाजारात असल्यास, तो जा आणि काय प्रौढ खेळ पास अर्पण आहे पाहण्यासारखे अर्थ भरपूर करते. नेहमी वाचल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद, टाळ्या वाजवल्याबद्दल\nमॅक आणि विंडोज समर्थन\nवेबसाइटला भेट द्या करण्यासाठी येथे क्लिक करा\nसारखे अधिक साइट AdultGamePass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:09:38Z", "digest": "sha1:I53C43HHNFP6LCZJ5QLLSD4HWVEPT3RL", "length": 14656, "nlines": 243, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा- कोश्यारी | Solapur City News", "raw_content": "\nपूर्णत्वाकडे पोहोचलेल्या जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा- कोश्यारी\nमुंबई- बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्यातील पाचहजार कोटी रूपयांवरील प्रकल्प जे पूर्णत्वाकडे पोहोचले आहेत त्याचबरोबर पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित आहेत अशा प्रकल्पांची माहिती सादर करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.\nबुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीवरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवनवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, सिंदखेडराजाचे आमदार राजेश एकडे उपस्थित होते.\nराज्यातील जलसंपदा प्रकल्पांना गती मिळावी यासाठी काही प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करता येऊ शकतील काय याचीही शक्यता तपासण्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यासाठी जिगांव प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून ४९०६.५० कोटी अतिरिक्त निधी लागणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जिगांव प्रकल्पामुळे बुलढाण्याची सिंचन क्षमता ही १९ टक्क्यावरून २५ टक्के एवढी वाढेल हा प्रकल्प राज्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल राज्यपालांनी याबाबत सकारात्मकता दाखविल्याबद्दल बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ.शिंगणे यांनी आभार व्यक्त केले.\nडॉ.शिंगणे यांनी राज्यपालांना जिजाऊचे तैलचित्र यावेळी भेट दिले. तसेच जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील किल्ल्याला भेट देण्याचे आमंत्रण दिले. राज्यपालांनी हे आमंत्रण सहर्ष स्वीकारले आहे.\nकाय आहे जिगांव प्रकल्प\nकेंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजिवनी योजने अंतर्गत या प्रकल्पाचा मार्च २०१७ पासून समावेश.\nराज्यपालांच्या सिंचन अनुशेष दूर करण्याच्या योजनांमधे जिगांवचा समावेश आहे.\nविदर्भातील दुष्काळ प्रवण आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील हा प्रकल्प\nबुलढाणा जिल्ह्यीतील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nकोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी पोहोचवा\nलहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी विशेष शाळेत ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nTourism : राज्यातील पर्यटनाच्या बलस्थानांवर काम होणे गरजेचे\nService : जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/xiaomi-redmi-5", "date_download": "2022-10-01T14:32:33Z", "digest": "sha1:65Z3DS5TVEWZBJFYWTPS6QFMV5TBXK5N", "length": 12438, "nlines": 206, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाओमी रेडमी 5 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.शाओमी रेडमी 5 मध्ये Android v7.1.2 (Nougat) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच शाओमी रेडमी 5 मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Gyroscope.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. शाओमी रेडमी 5 4G: Available (supports Indian bands), 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन शाओमी रेडमी 5 यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.शाओमी रेडमी 5 ची भारतातील किंमत 7999.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी रेडमी 4 64जीबी9999\nरिलायन्स जिओ फोन 34500\nशाओमी रेडमी नोट 4 2जीबी रॅम9999\nशाओमी रेडमी नोट 89999\nशाओमी रेडमी 5 स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 7,999\nफ्रंट कॅमेरा 5 MP\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन Rear\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस्प्ले टाइप IPS LCD\nपिक्सल डेन्सिटी 282 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 720 x 1440 pixels\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 128 GB\nयूएसबी ओटीजी सपोर्ट Yes\nइमेज रिझॉल्युशन 4000 x 3000 Pixels\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 1920x1080 @ 30 fps\nयूएसबी टाइप सी No\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nशाओमी रेडमी 5A 32जीबीVS\nशाओमी रेडमी 6ए 32जीबीVS\nशाओमी रेडमी 5A 32जीबीVS\nतुलना करा शाओमी रेडमी 5 प्लस vs शाओमी रेडमी 6A\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी6\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी 6A vs शाओमी रेडमी6\nतुलना करा शाओमी रेडमी 5A 32जीबी vs Realme 2\nतुलना करा शाओमी रेडमी 5 vs Realme 2\nतुलना करा शाओमी रेडमी 5 प्लस vs ओप्पो ए3एस\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी 6ए 32जीबी\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी नोट 6A\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs इनफीनिक्स स्मार्ट 2\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी 6A vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा शाओमी रेडमी 5 प्लस vs शाओमी मी A2 लाइट\nतुलना करा शाओमी रेडमी 5 प्लस vs शाओमी रेडमी 6 प्रो vs शाओमी रेडमी6\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs यू एस\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी 6A vs शाओमी रेडमी 4A\nतुलना करा शाओमी रेडमी 5A 32जीबी vs इनफीनिक्स स्मार्ट 2 32 जीबी\nतुलना करा शाओमी रेडमी 5 64जीबी vs शाओमी रेडमी 6 प्रो\nतुलना करा शाओमी रेडमी 5A vs शाओमी रेडमी 6A vs शाओमी रेडमी नोट 5\nतुलना करा शाओमी रेडमी 5 64जीबी vs शाओमी रेडमी 6 प्रो 64जीबी\nXiaomi Redmi 5 ची भारतातील किंमत\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n14 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nशाओमी एम आय 12 प्रो 5जी\nशाओमी एम आय 13एक्स\nशाओमी रेडमी के50 प्रो प्लस 5जी\nशाओमी रेडमी के50 गेमिंग\nशाओमी एम आय 12टी\nशाओमी एम आय 12 लाइट\nशाओमी एम आय 12टी प्रो\nशाओमी एम आय 12टी लाइट\nशाओमी रेडमी 10 128जिबी 6जिबी रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/5255/", "date_download": "2022-10-01T15:04:47Z", "digest": "sha1:2T53655LD3Q7TYZDIJEK7ORBXUWBD44R", "length": 6541, "nlines": 59, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "आज यंदाच्या वर्षातले शेवटचे ‘खग्रास सूर्यग्रहण’ ! – Parner Darshan", "raw_content": "\nआज यंदाच्या वर्षातले शेवटचे ‘खग्रास सूर्यग्रहण’ \nआज यंदाच्या वर्षातले शेवटचे ‘खग्रास सूर्यग्रहण’ \nवॉशिंग्टन : यंदाच्या वर्षातलं पहिलं आणि एकमेवर ‘खग्रास’ सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने जाहीर केले आहे.\nपरंतु, हे सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहण्यासाठी तुम्हाला बरेच दूर जावे लागणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, हे पूर्ण सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी अंटार्टिका खंडावर पाहता येणं शक्य असेल. याशिवाय सेंट हेलेना, साऊथ जॉर्जिया, फॉकलंड बेटे, चिली, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहूनही आंशिक सूर्यग्रहण पाहता येऊ शकेल. भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही.\nपृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध चंद्र दाखल झाल्यावर सूर्यग्रहण पाहायला मिळतं. यामुळे पृथ्वीवर चंद्राची छाया पडलेली दिसून येते. यामुळे पृथ्वीवरच्या अनेक भागांत सूर्यकिरण पूर्णत: किंवा आंशिक स्वरुपात पोहचू शकत नाहीत.\nतसेच पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा खग्रास सूर्यग्रहण दिसून येतं. यंदा हे पूर्ण सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल. दुपारी १.३० मिनिटांनी पूर्ण सूर्यग्रहण दिसू शकेल. अंटार्टिका खंडावर सूर्यग्रहणाचं उत्तम दृश्यं दिसू शकणार आहे.\n▪️कुठे आणि कधी पाहू शकाल\nभारतात हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नसलं तरी ऑनलाईन तुम्ही हे दृश्यं पाहू शकाल. अंटार्टिकाच्या ‘युनियन ग्लेशियर’हून नासाकडून या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट (nasa.gov/live) आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाल हे सूर्यग्रहण पाहता येईल. भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून याचं प्रसारण सुरू होईल.\n▪️पुढचं सूर्यग्रहण कधी असेल\nयापुढचं संपूर्ण सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी पाहायला मिळेल. कॅनडा, मॅक्सिको, अमेरिकासहीत जगातील वेगवेगळ्या भागांत हे सूर्यग्रहण दिसू शकेल. उल्लेखनीय म्हणजे, युरोपत या संपूर्ण शतकात एकही सूर्यग्रहण दिसू शकणार नाही.\nरोहित पवारांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी \n‘त्यांच्या’ डेथ सर्टिफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का खा. कोल्हेंच्या टीकेवर खा.विखेंचे प्रत्युत्तर \nकै.बाळासाहेब लंके : संघर्षातून विश्व निर्माण करणारे व्यक्तीमत्व \nकोणत्या माठात पाणी जास्त गार होतं\nभारतीय सैन्यात नोकरीची संधी तुमची वाट पाहतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/soniya-gandhi/", "date_download": "2022-10-01T15:34:13Z", "digest": "sha1:XRGDBPE7ET4NJUAPKZR2RQ6A3R2WXWTL", "length": 7538, "nlines": 145, "source_domain": "thepublitics.com", "title": "soniya gandhi Archives - The Publitics", "raw_content": "\nएका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…\nG -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना ‘कॉंग्रेस जोडो अभियान’ गरजेचे\nदेशाला काँग्रेसची गरज असून, काँग्रेसच्या नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून काम करावे – सोनिया गांधींनी\nप्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच सिद्धू म्हणाले…\nपाच राज्यातील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागणार ; सोनिया गांधींचे आदेश\nनाना पटोलेंकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घ्या ; बावनकुळेंची सोनिया गांधीना मराठीत पत्र लिहून मागणी\nकाँग्रेस, सोनिया गांधींबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण\nदिल्लीत जाऊन सोनियांची भेट टाळणाऱ्या ममता मुंबईत येवून पवारांची भेट घेणार\nम्हणून भाजपला मेनका नि वरून गांधींची गरज उरली नसल्याचं बोललं जातंय…\nआता काँग्रेस सोडून लोकं भाजपमध्ये नाही ; ममता दिदींच्या पक्षात जायलेत…\nमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मांच्या फेरनियुक्तीचं काय कारण असावं \nदेशातील १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधानांना एक संयुक्त पत्र\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/happy-independence-day-2022-wishes-army-quotes-indian-flag-images-greetings-whatsapp-messages-instagram-and-facebook-status-gifs-stickers-pvp-97-3071223/lite/", "date_download": "2022-10-01T15:43:53Z", "digest": "sha1:POB7CIWOECQW5WUSPPSZHOY35IOBGH4R", "length": 20486, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Happy Independence Day 2022 Wishes: Independence Day Army Quotes, Indian Flag Images, Greetings, Whatsapp Status, Messages, Instagram and Facebook Status, Gifs, Stickers for Independence Day | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nHappy Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा विशेष शुभेच्छा संदेश\nसर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nभारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन खूपच खास आहे. (Indian Express)\nउद्या म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण देशभरात ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन खूपच खास आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महात्सव’ अंतर्गत अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची तयारी शेवटच्या टप्प्यात असून उद्या प्रत्येक घरात तिरंगा फडकताना दिसेल.\nसर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचनिमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना खालील संदेश पाठवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या.\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nथेट अंतराळातून भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; Viral Video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान\nया दिवशी हुतात्म्यांना त्यांच्या बलिदानासाठी वंदन करूया आणि आपल्याला एक उज्ज्वल देश दिल्याबद्दल त्यांचे आभार मानूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा\nआपण सर्व एक आहोत. आपल्या सर्वांना आपल्या प्रिय देशाचा अभिमान आहे. भारताला चैतन्यशील आणि सशक्त बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा\nदेशाला स्वतंत्र करणे हे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न होते ते पूर्ण झाले. मातृभूमीच्या विकासासाठी परिश्रम घेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा\nआपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व सैनिकांना शतशः प्रणाम\nआपले स्वातंत्र्य कधीही बलिदानाशिवाय येत नाही. या महान राष्ट्राने भूतकाळात सहन केलेला रक्तपात आणि क्रूरता कधीही विसरू नका. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा\nया महान राष्ट्राचा एक भाग असल्याचा अभिमान वाटण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्याची ही भावना आपल्या सर्वांना जीवनात यश आणि वैभवाकडे नेवो. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा\nआपले स्वातंत्र्यसैनिक, सैनिक, राष्ट्राचे वीर, नायक हेच आपण आज जिवंत आणि सुस्थितीत असण्याचे कारण आहेत. त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा\nआपल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रतीचा आदर कधीही कमी होणार नाही. संपूर्ण देशाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमासिक पाळी उशीरा येण्यास ‘ही’ असू शकतात कारणे; जाणून घ्या यावर फायदेशीर उपाय\nWomen’s Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची तुफानी खेळी भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय\nNavratri 2022 : उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\nपदार्पणासाठी बॉलिवूडऐवजी दाक्षिणात्य चित्रपट का निवडला ऐश्वर्या म्हणाली होती, “मला मणिरत्नम…”\nभाजपाच्या माजी नगरसेवकास खंडणीची मागणी; तेलंगणातून एकास अटक\n‘रामायण’ फेम अरुण गोविल यांना पाहताच महिलेनं पाय धरले पाय अन्… व्हिडीओ व्हायरल\nकंगना तुमची भेट घेणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “पोटात एक, ओठात एक…”\nMG ने लाँच केली बाजारपेठेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार;जाणून घ्या फीचर्स…\nनागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा\nडोंबिवली : प्रत्येक जण येऊन कल्याण-डोंबिवलीला नाव ठेवतोय, आतातरी बाहेरच्यांनी शहरातील लुडबुड थांबवावी ; मनसे आ. प्रमोद पाटील यांचे उपरोधिक टीकास्त्र\nसेवा पंधरवड्यातही पुण्यात गतिमान कारभार उणेच; लालफितीचा कारभारच पुणेकरांच्या नशिबी\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\nPHOTO : पालकमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात राजकीय टोलेबाजी, पाहा कोण काय म्हणालं\nBig Boss Home: घर नव्हे तर सर्कस; चार बेडरूम, हटके कन्फेशन रूम ९८ कॅमेरे अन्… बिग बॉसचं आलिशान घर पाहिलंत का\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nDiabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nNavratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद\nविवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं\nHealth Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या\nमासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय तर जाणून घ्या यावर योग्य उपचार\nWeight Loss : ‘या’ सवयी वजन कमी करण्यात ठरतात अडथळा; लगेच करा बदल\nNavratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप\nवाईन ही हृदयासाठी.. आहार तज्ज्ञ रुजुता यांचा मजेदार सल्ला, वाचून पोट धरून हसाल\nWorld Heart Day 2022 : ३०-३५ वर्षे वयोगटातील तरुणांनाही हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या कारणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/admin/page/179/", "date_download": "2022-10-01T15:37:16Z", "digest": "sha1:VVPINKGZLYHFABA6GTF43ZKSS54SEAFA", "length": 10478, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मराठीसृष्टी टिम – Page 179 – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nArticles by मराठीसृष्टी टिम\nनिवडक न्यायालयीन निवाडे आता मराठीतही\nमुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील काही निवडक न्यायनिवाडय़ांचे मराठी भाषांतर आता विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि कायद्याच्या अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘महाराष्ट्र विधि निर्णय’ असे याचे नाव असून जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला वकील व्यावसायिक, कायद्याचे पदवीधर यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nरतनागिरी कोकणचा एक चानगला शहर आहे.\nतरी सुददा बरेचशे लोग बेरोजगार आहेत.\nएका ऑफर लेटर साठी\n“मराठीची काळजी की ममत्व”\nमराठी लॅंग्वेज ICU मध्ये आहे. मराठी लॅन्गवेजला इण्टेन्सिव्ह केअरची गरज आहे. मराठीत केअर आणि टेन्शनला एकच शब्द आहे… काळजी आणि आपण केअर सोडून टेन्शन हा शब्द काळजीच्या अर्थाने खूप घेतो. काळजी हा काळजाशी संबंधित असल्याने मराठी लॅन्गवेज या विषयामुळे मराठी माणसाला हायपरटेन्शन झाल्याचं मराठी लोक स्वभावानुसार डिस्कस करत असतात.\nHair 360 – शुद्ध हर्बल केसांचे तेल\nक्षितिजी आले भरते ग\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment/rhea-chakraborty-family-searching-new-home-nrst-71413/", "date_download": "2022-10-01T14:25:19Z", "digest": "sha1:J7X4GUNWWPP3OJXGHGRK74YCA7IX5FV3", "length": 11572, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Video | जामीन मिळाल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ, घरासाठी कुटुंबियांना करावी लागतेय पायपीट! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nVideoजामीन मिळाल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ, घरासाठी कुटुंबियांना करावी लागतेय पायपीट\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जातं. सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यात रिया आणि तिच्या भावाचं नाव उघड झालं होतं. रियाची सध्या जामीनावर सुटका करण्यात आलीये. दिवसेंदिवस रियाची अडचणींमध्ये वाढ होत आहे. सध्या रिया नवीन घराच्या शोधात आहे.\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जातं. सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यात रिया आणि तिच्या भावाचं नाव उघड झालं होतं. रियाची सध्या जामीनावर सुटका करण्यात आलीये. दिवसेंदिवस रियाची अडचणींमध्ये वाढ होत आहे. सध्या रिया नवीन घराच्या शोधात आहे.\nविराल बयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रियाचे आई- बाबा नवीन घराच्या शोधात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रिया तिच्या कुटुंबीयांसोबत लवकरच नव्या घरात शिफ्ट होईल असं सांगण्यात येत आहे. सध्या रियाच्या आई-वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nचाहत्यांनी लावला वेगळाच अर्थगुजराती प्रश्नाला अनिल कपूर यांचं मराठीतून उत्तर, ‘त्या’ रिप्लायची रंगली सोशल मीडियावर चर्चा\nदरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तिला तुरुंगवासाची शिक्षादेखील झाली होती. सध्या रियाची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.\nमनोरंजनज्योतिबाला कसा मिळाला उन्मेष अश्व ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून उलगडणार उन्मेष अश्वाची कथा\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.sjzsunshinegroup.com/products/", "date_download": "2022-10-01T15:40:58Z", "digest": "sha1:HOXCZOUWL7YHQHOVKL32OYN3BWHFGOOR", "length": 16180, "nlines": 313, "source_domain": "mr.sjzsunshinegroup.com", "title": " उत्पादन कारखाना, पुरवठादार - चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nडुप्लेक्स नेल/डबल हेड नेल\nडोक्याचे खिळे/फिनिशिंग नेल हरवले\nस्टील पाईप / ट्यूब\nस्वत: ची ड्रिलिंग स्क्रू\nडुप्लेक्स नेल/डबल हेड नेल\nडोक्याचे खिळे/फिनिशिंग नेल हरवले\nस्टील पाईप / ट्यूब\nस्वत: ची ड्रिलिंग स्क्रू\nगरम विक्री सामान्य गोल नखे ...\nसूर्यप्रकाश उच्च दर्जाचा कॉमो...\nफ्लॅट हेड पॉलिश कॉमन आर...\nहॉट डिप झिंक लेपित स्टील सी...\nगॅल्वनाइज्ड गोल हरवलेले डोके ...\nगरम बुडविलेले गॅल्वनाइज्ड वेल्डे...\nगॅल्वनाइज्ड वेल्डेड वायर जाळी\nअँटी-एजिंग, अँटी-कॉरोझन आणि दीर्घ सेवा आयुष्यासह पीव्हीसी लेपित वायर\nपीव्हीसी कोटेड वायरचा सर्वात लोकप्रिय वापर साखळी दुवा कुंपणाच्या बांधकामात आहे\nपृष्ठभाग: प्लास्टिक आवरण किंवा प्लास्टिक कोटिंग\nरंग: हिरवा, निळा, राखाडी, पांढरा आणि काळा;विनंतीनुसार इतर रंग देखील उपलब्ध आहेत\nकोटिंग करण्यापूर्वी वायरचा व्यास: 0.6 मिमी - 4.0 मिमी (8-23 गेज)\nप्लॅस्टिक थर: 0.4 मिमी - 1.5 मिमी\nरंगीत साखळी लिंक फेंस किटमध्ये तपकिरी रंगाच्या सर्व भागांची निवड समाविष्ट आहे\nउपचार पूर्ण करा: गॅल्वनाइज्ड, प्लास्टिक लेपित\n11 जी: तात्पुरते कुंपण किंवा निवासी वापरासाठी योग्य\n9 जी: मानक वजन.बहुतेक व्यावसायिक/औद्योगिक अनुप्रयोगांसाठी वापरा\n6 जी: हेवी ड्युटी सुरक्षा अनुप्रयोग\nसाखळी दुवा कुंपण हे सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आणि लोकप्रिय कुंपण आहे\nक्रीडा क्षेत्र जसे की टेनिस कोर्ट\nचीन फॅक्टरी पुरवठादार स्पर्धात्मक किंमत स्टील गॅल्वनाइज्ड गॅल्वन कॉंक्रिट कॉंक्रिटसाठी नखे\nमध्यम कर्तव्य गंज प्रतिकार साठी तेजस्वी झिंक प्लेटेड\nचिनाईच्या फिक्सिंगसाठी विशेषतः डिझाइन केलेले कठोर नखे\nवीट, काँक्रीट आणि काँक्रीट ब्लॉक्समध्ये वापरण्यासाठी देखील योग्य\nचीन उच्च-गुणवत्तेचे लांब स्पाइक ब्लॅक स्टील 2 इंच काँक्रीट नखे निर्यात करा\nकाँक्रीट किंवा चिनाईला लाकूड जोडा\nटणक बासरीयुक्त शँक उत्तम आधार प्रदान करते\nउपचार केलेल्या लाकडावर किंवा गंज चिंतेचा विषय असलेल्या ठिकाणी वापरू नका\nउच्च मानक इलेक्ट्रो गॅल्वनाइज्ड सानुकूल आकाराचे कॉंक्रिट स्टील नेल\nउच्च-गुणवत्तेचे साहित्य: नखे तुम्ही हातोडा लावता तेव्हा ते सरळ ठेवण्यासाठी पुरेसे कठोर आणि तीक्ष्ण असतात, लाकूड आणि ड्रायवॉलसह विविध प्रकारच्या सामग्रीसह वापरल्या जाऊ शकतात आणि बहुतेक प्रकारच्या काँक्रीटच्या भिंती, दगडी बांधकामात वापरण्यासाठी योग्य असतात, वीट, प्लास्टर आणि पाइन.\nमोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या: खिळ्यांचा हा संच चित्र हँगर्ससह वस्तू, फोटो फ्रेम्स, विवाहसोहळा, प्रदर्शनी पेंटिंग इत्यादीसाठी वापरला जाऊ शकतो. लाकूडकाम, भिंतीवरील कपाट निश्चित करणे आणि छोट्या गोष्टी दुरुस्त करणे, हस्तनिर्मित कला किंवा इतर DIY गृह सुधारणेसाठी देखील वापरला जाऊ शकतो. प्रकल्प\nगॅल्वनाइज्ड: पृष्ठभाग गॅल्वनाइज्ड आहे, अधिक प्रभावीपणे नखे गंजणे प्रतिबंधित करते.\nचायना फॅक्टरी Q235 2.5*65mm मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग सामान्य नखे चांगल्या किमतीत\nहे उत्पादन lb 4 इंच 20D BRT नियमित नखे आहे\nसाधे आणि वापरण्यास सोपे किट\nचीन मध्ये तयार केलेले.\nसनशाइन उच्च दर्जाचे कॉमन वायर नखे किंमत प्रति कार्टन कन्स्ट्रक्शन वायर नखे ते येमेन\n6″ - 60d गॅल्वनाइज्ड नेल\nगॅल्वनाइज्ड - गंज प्रतिरोधक\nहॉट सेल कॉमन राउंड नेल आयर्न वायर नेल्स लाकूड बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी उच्च दर्जाचे कॉमन नखे\nगुळगुळीत टांग, काउंटरसंक डोके\nसामान्य बांधकाम, सुतारकाम आणि फ्रेमिंगसाठी\nउपचार केलेल्या लाकडावर वापरण्यासाठी नाही\nपृष्ठभाग गंज साठी योग्य नाही वापरले जाऊ शकत नाही\nचीन निर्मात्याकडून गरम विक्री Q195 Q235 लोखंडी सामान्य खिळे 1”-6” सर्वात कमी किंमत\nअंतर्गत फ्रेमिंग, सुतारकाम, बॉक्स आणि सामान्य बांधकामासाठी\nपातळ हँडल लाकूड फुटण्यापासून प्रतिबंधित करते\nपॉलिश फिनिश एक सजावटीचा देखावा प्रदान करते\nउपचार केलेल्या लाकडावर किंवा गंज चिंतेचा विषय असलेल्या ठिकाणी वापरू नका\nगॅल्वनाइज्ड रूफ शेड फेल्ट क्लाउट हेड नेल्स रूफिंग फेल्ट नखे\nरुंद नखे टोपी आणि जाड नखे शरीर, अधिक व्यावहारिक.\nतीक्ष्ण नखे डोके, खिळे ठोकण्यास अधिक अनुकूल, बिनविरोध नखे.\nविशेषतः छतावरील एस्बेस्टोस टाइल्स आणि नालीदार वापरले जातात.\nछत्री हेड रूफिंग नखे/पन्हळी नखे गॅल्वनाइज्ड ट्विस्टेड शँक\nसाहित्य: Q195 किंवा 235\nकाउंटरस्कंक, चेकर्ड हेड, डायमंड पॉइंट, पॉलिश, गॅल्वनाइज्ड.\nलांबी: 1/2″-10″, BWG4-20 सर्व प्रकारच्या छत्रीच्या डोक्यावरील छतावरील नखांसाठी.\nआमची उत्पादने किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचा ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nकामाची वेळ08:30 ~ 17:30 सोमवार ते शनिवार\n© कॉपीराइट - 2019-2022 : सर्व हक्क राखीव.\nतुमचा संदेश आम्हाला पाठवा:\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-cheeni-kum-child-actor-swini-khara-grown-up-5608903-PHO.html", "date_download": "2022-10-01T13:40:24Z", "digest": "sha1:DRJ7S63MO2KYKQ7XQDBBA3MLBZ4LYURM", "length": 4511, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 वर्षांत एवढी बदलली 'चीनी कम'मधील सेक्सी, पाहा आता कशी दिसतेय | Cheeni Kum Child Actor Swini Khara Grown Up - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10 वर्षांत एवढी बदलली 'चीनी कम'मधील सेक्सी, पाहा आता कशी दिसतेय\n'चीनी कम' चित्रपटातील चाइल्ड आर्टिस्टची भूमिका करणारी स्वीनी खरा आता मोठी झाली आहे.\nएंटरटेनमेंट डेस्क - तुम्हाला 2007 मध्ये आलेला 'चीनी कम' चित्रपट नक्कीच आठवत असेल. या चित्रपटात अमिताभ बच्चन ज्या चिमुकलीला 'सेक्सी' म्हणायचे तीच 'सेक्सी' म्हणजे स्विनी आता खरंच मोठी झाली आहे. गेल्या 10 वर्षांत तिचा लूकही बराच बदलला आहे. या चित्रपटात स्विनीने एका कॅन्सर पेशंटची भूमिका केली होती. चित्रपटात तिची अमिताभ बच्चन बरोबर चांगली केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. स्विनीने जेव्हा या चित्रपटात भूमिका केली त्यावेळी तिचे वय 9 वर्ष होते. आता ती 18 वर्षांची आहे.\nइन्स्टाग्रामवर शेअर करते PHOTO\nनरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनोमिक्समध्ये शिकणारी स्विनीने बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांबरोबरच टिव्ही सिरियल्मध्येही काम केले आहे. टिव्ही शो 'बा, बहू और बेबी' (2005-2010) साठी तिला खास ओळखले जाते. त्याशिवाय तिने 'दिल मिल गए' (2007- 2010) सिरियलमध्येही काम केले आहे. 2005 मध्ये आलेल्या 'आफ्टर द वेडिंग' या हॉलिवूड सिनेमातही तिने काम केले आहे. तर 'परिणीता' (2005), 'एलान' (2005), 'सियासत' (2006), 'हॅरी पॉटर' (2008), 'पाठशाला' (2010), 'कालो' (2010), 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' (2016) सह अनेक चित्रपटांत तिने भूमिका केल्या आहेत. इनस्टाग्रावर ती भरपूर फोटो पोस्ट करत असते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा स्विनीचे काही PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-police-raid-on-spa-in-nashik-news-5606170-PHO.html", "date_download": "2022-10-01T13:51:59Z", "digest": "sha1:2JHWOSLDIB3XCERDTMRSHYYV5FZ4UHIV", "length": 7671, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नाशकात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय, आठ तरुणींसह पाच ग्राहकांना अटक | police-raid-on-spa-in-nashik- news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशकात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय, आठ तरुणींसह पाच ग्राहकांना अटक\nनाशिकमधील स्पा सेंटरमध्ये पकडल्यानंतर ताेंड लपवताना तरुणी.\nनाशिक - मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या नाशकातील ‘एक्झाॅटिक स्पा’वर पाेलिसांनी बुधवारी (दि. २४) छापा टाकत अाठ तरुणींसह पाच ग्राहकांना अटक केली अाहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे पाेलिसांनी बनावट ग्राहक पाठवून मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस अाणला हाेता. त्यामुळे संशयित स्पा चालकाला नेमका काेणाचा अाशीर्वाद अाहे, याची चर्चा सुरू झाली अाहे.\nशहरातील कॉलेज रोडवरील महात्मानगर, तसेच गंगापूरराेड यासारख्या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या रहिवासी भागातच स्पा अाणि मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास कुंटणखाना चालवला जात असल्याचे पाेलिसांच्याच कारवाईतून वारंवार उघडकीस येत अाहे. तरीही संबंधित व्यावसायिक महिना-दाेन महिने व्यवसाय बंद करून पुन्हा हा उद्योग सुरू करत असल्याची धक्कादायक बाब समाेर येत अाहे. बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास काॅलेज राेडवरील हाॅलमार्क चाैकातील माॅलला लागून असलेल्या इमारतीत ‘एक्झाॅटिक स्पा’ येथे अवैध कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली हाेती.\nत्यांनी गंगापूर पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली. त्यानुसार बनावट ग्राहक म्हणून पाेलिस कर्मचाऱ्यालाच ‘स्पा’मध्ये पाठवले असता मिळालेली माहिती खरी ठरली. दबा धरून बसलेल्या पाेलिस पथकाने तेथे छापा टाकला. या ठिकाणी काउंटरवर अल्पवयीन मुलाची चाैकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिला पाेलिसांसह कर्मचाऱ्यांनी स्पा सेंटरमध्येच धाव घेतल्यानंतर वेगवेगळ्या ‘कंपार्टमेंट’मध्ये आठ तरुणी पाच युवक ग्राहक अाढळले. पाेलिसांनी या तरुणींसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली अाहे. स्पा चालक संशयित तरुणींना पैशांचे अामिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस अाले अाहे.\nघटनेनंतर स्पा चालक परेश सुराणा फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अातापर्यंत अशाच प्रकारे अवैध व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हे दाखल अाहेत. त्याच्यासह स्पासाठी भाड्याने गाळा देणाऱ्या मालकांचा शाेध घेऊन त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nअशा व्यवसायांवर करडी नजर\nस्पाचे गाळे न्यायालयाच्या अादेशान्वये सील करण्यात अाले असून यापुढे शहरात कुठल्याही भागात मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार अाहे. नागरिकांनीही थेट तक्रारी कराव्यात.\n- लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपअायुक्त नाशिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/07/01/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:44:12Z", "digest": "sha1:R2WW2UZ76YNH2ZNZ25UV5LICI2TCTV6I", "length": 8014, "nlines": 72, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "जमावाने पाच जणांना ठार मारले.. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » जमावाने पाच जणांना ठार मारले..\nजमावाने पाच जणांना ठार मारले..\nजमावाने पाच जणांना ठार मारले..\n— मुले चोरणारी टोळी समजून जमावाने पाच जणांना ठार मारले,\n— धुळ्यातील धक्कादायक घटना.\nधुळे : लहान मुले पळवणारी टोळी समजून साक्री तालुक्यात जमावाने केलेल्या मारहाणीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.\nलहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या समजुतीतून काही जणांना अमानुष मारहाण करण्यात आली, या मारहाणीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. आठवडे बाजारादरम्यान, अफवेमधून संतप्त जमावाने या व्यक्तींना मारहाण केल्याचे सुत्रांकडून कळते.\nसाक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी बाजाराच्या ठिकाणी एका टेम्पोमधून काही लोक आले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा समज झाला. त्यानंतर सर्वत्र ही अफवा पसरली त्यामुळे या व्यक्तींभोवती जमाव वाढत गेला आणि त्यांनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेक काळ बेदम मारहाण केल्याने अखेर यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.\nमृतांपैकी काहीजण सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते. धुळे जिल्ह्यात पहिल्या पावसानंतर शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतमजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. मृत्यू झालेले लोकही मजूरच असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप त्यांची ओळख स्पष्ट झालेली नाही.\nपोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त आणि आक्रमक झालेल्या जमावामुळे काही वेळातच या व्यक्तींचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून कोणतीही शहानिशा न करता केवळ अफवेमुळे बेदम मारहाण करणारे लोक कोण होते. यांचा तपास ते घेत आहेत, असे सुत्रांकडून कळते.\nदरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, संशय आला तर व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. सोशल मीडियावरुन घटना व्हायरल होतात, त्याचा हा परिणाम आहे. हे थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. राईनपाडा या आदिवासी पाड्यावर घटना घडली. अचानक घटना घडल्यास त्यावर दुर्गम आदिवासी भागात कारवाई करण्यात अडचणी येतात. उद्या धुळे दौऱ्यात भेट देणार असून त्यावेळी माहिती घेईल. मात्र, कायदा कोणीही हातात घेऊ नये.\nPrevious: अँड.आंबेडकर तयार झाल्यास २ पावले मागे- ना.आठवले.\nNext: स्व.वसंतराव नाईकांची जयंती साजरी.\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/gram-panchayat-goa-recruitment-2021/", "date_download": "2022-10-01T15:16:16Z", "digest": "sha1:E7Q7IZKIJFTRWSLJUCZCEB4HILTMON5H", "length": 5494, "nlines": 65, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Gram Panchayat Goa Recruitment 2021 – 02 vacant posts", "raw_content": "\nग्रामपंचायत मायेम वैनगुइनिम, गोवा इथे 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी भरती\nGoa Gram Panchayat Recruitment 2021 – ग्रामपंचायत मायेम वैनगुइनिम, गोवा सरकार द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लिपिक आणि शिपाई” साठी एकूण 02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव –लिपिक आणि शिपाई\nपद संख्या – 02 जागा\nशैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2021\nग्रामपंचायत कार्यालय, मायेम वैनगुइनिम\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mtcultureclub.com/events/healthy-rasmalai-and-angoor-basundi-making/", "date_download": "2022-10-01T14:12:49Z", "digest": "sha1:3WTBT3XFZQZUOOPDUKOPHV6XJH5GD42C", "length": 4356, "nlines": 87, "source_domain": "mtcultureclub.com", "title": "Healthy Rasmalai and Angoor Basundi Making | MT Culture Club", "raw_content": "\nघरच्या घरी बनवा लुसलुशीत रसमलाई\nहेल्दी रसमलाई अँड अंगूर बासुंदी मेकिंग\nमस्त लुसलुशीत रसमलाई खायला सगळ्यांनाच खूप आवडते, पण हलवाया कडे गेलो की त्याच्या अवच्या सावा किंमती आपल्याला मोजाव्या लागतात. तसेच यात असतात हानिकारक खाद्य रंग आणि मिश्र दुग्ध पदार्थ.\nपण आता अतिशय हेल्दी असे साहित्य वापरून हलवाई स्टाइल ने हीच रसमलाई आपल्याला घरी बनवता आली तर\nमग चला तर, जॉईन करा आमची रसमलाई मेकिंग कार्यशाळा\nतसेच हा कोर्स केल्यानंतर कॅटरिंग आणि स्मॉल फूड बिझनेस करणारे लोक देखील आपल्या मेनू मधे काही खास नाविण्यपूर्णता आणू शकतील.\nया कोर्स मध्ये आपण दुधापासून पासून रसमलाई बनवायची पद्धत स्टेप बाय स्टेप शिकाल. तसेच सणासुदीला बनवण्यासाठी स्पेशल रसमलाई चे खालील विशेष आणि निरनिराळे प्रकार देखील शिकाल.\nमिल्क / बासुंदी फॉर रसमलाई\nबेसिक रसमलाई बॉल्स + अंगूर मलई\nड्राय फ्रूट अंगुर बासुंदी / अंगूर मलई\nऑनलाईन कार्यशाळा झूमवर घेतली जाईल.\nआपल्याला या कार्यशाळेत शिकवल्या जाणाऱ्या सर्व रेसिपीज PDF फाईल मार्फत डिटेल नोट्स मध्ये दिल्या जातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/congress/", "date_download": "2022-10-01T15:32:37Z", "digest": "sha1:TJFA7CNWGPWVUHCO63PXFEZAJCK3ZNZD", "length": 11390, "nlines": 200, "source_domain": "thepublitics.com", "title": "congress Archives - The Publitics", "raw_content": "\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \nएका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…\nG -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना ‘कॉंग्रेस जोडो अभियान’ गरजेचे\nएखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते \nसरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या\nसंसदेतील चर्चेचे रूपांतर गदारोळात झाले आहे का\nकेवळ सहा महिने पंतप्रधानपद भूषवलेल्या व्यक्तीच्या नावे ‘किसान दिन’ साजरा केला जातो…\nकायम बाळासाहेबांच्या सावलीत वावरलेले उद्धव ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करून दाखवणार का\nनरेंद्र मोदींचे राजकीय गुरु राहिलेल्या केशूभाईंना मोदींनीच भाजपातून हद्दपार केलं होतं…\nसक्रिय राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्तींसाठी संविधानिक पदे राखीव करण्यात आली आहेत का\nराजेश खन्नांमुळे अडवाणींना गांधीनगरला जावं लागलं, वाचा 1991च्या निवडणुकीची रंजक कहाणी\n आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांना सुरुंग लागणार का\n‘रेवडी कल्चर’वरून मोदींचं टीकास्त्र; ही रेवडी संस्कृती आहे तरी काय\nबंडखोर आमदारांची द्विधा मनस्थिती; एकीकडे निष्ठा तर दुसरीकडे स्वाभिमान\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच ‘नामधारी मुख्यमंत्री’ आहेत का\nभाजपनं दुसरा घाव घातला; काँग्रेस-राष्ट्रवादीचं सहकार क्षेत्रावरील अस्तित्व धोक्यात येणार\nशिवसेना सोडणारे संपतात, हे खोटे ठरवले ते विजय वडेट्टीवारांनी..\n प्रणव मुखर्जींचा राजकीय प्रवास कसा राहिला\nलेकीसाठी लेकाची साथ सोडली; YSR कुटुंबात मोठी उलथापालथ घडली\nभाजपच्या मदतीने दोन शिंदेंचं बंड : मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र थंड…\nकारखान्याचा संचालक ते विरोधी पक्षनेते दादांनी लई पदं भूषवली..\nशरद पवार २०१९ सारखा चमत्कार करू शकतील का \nआर्थिक उदारीकरणाचे प्रणेते, साहित्यिक असणारे पंतप्रधान : नरसिंहराव\n…म्हणून बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला\nइंदिरा गांधींना जे जमलं ते उद्धव ठाकरेंना जमेल का\nविलासरावांनी 1996 ला बंडखोरी केली पण…; विधान परिषदेच्या निवडणुकीची रंजक गोष्ट\nभुजबळ शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले ; पण खरा फायदा भाजपच्या मुंडेंना झालेला..\nराष्ट्रपती निवडणूक म्हणजे सोपी गोष्ट नाही, वाचा नेमकं कसं असतं मतांचं गणित…\nगेहेलोत, बोम्मई, खट्टर यांना जे जमले, ते ठाकरेंना का नाही \nराज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या चाणक्याने भाजपच्या चाणक्याला धोबीपछाड दिलेला..\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/murud-janjira-fort", "date_download": "2022-10-01T13:56:56Z", "digest": "sha1:KFRPMDK2RET6G3FNXAQDVGJIAFXKS22G", "length": 10741, "nlines": 78, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Murud Janjira Fort - Sea Forts in Raigad - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nमुरूड जंजीरा किल्ल्याचे प्रवेशद्वार | A photo by Kokan bhatkanti\n300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला\nभर समुद्रात रौद्र लाटांना तोंड देत उभा असणारा एक अद्वितीय आणि एकमेव अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे मुरूड जंजीरा. रायगड जिल्ह्यात मुरूड गावाजवळ समुद्रात असणारा हा किल्ला पुणे आणि मुंबई पासून साधारण १८० कि.मी. अंतरावर आहे.\nफार पुर्वी एका कोळ्याच्या ताब्यात असणारे हे बेट आणि त्यावरचा लाकडी कोट असणारा किल्ला सिद्दींनी आपल्या ताब्यात दगा करून घेतले आणि त्यावर नंतर हा किल्ला बांधला. सुमारे ३०० वर्षाहून अधिक जुना असणारा हा किल्ला म्हणजे वास्तू शास्त्राचा अद्वितीय नमुना म्हणावा लागेल. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबरोबरच डच आणि इंग्रजांनी प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही.\nजझीरा हा मुळ अरबी शब्द असून त्याचा अर्थ बेट असा होतो. त्याचा अपभ्रंश म्हणजे जंजीरा. हा किल्ला बघण्यासाठी आपल्याला दोन कि.मी. आत समुद्रात जावे लागते. त्यासाठी अर्थातच बोटींची सोय आहे. फेरीचे भाडे प्रत्येक प्रवाशासाठी साधारण ८० रू. आहे. (आता कदाचित वाढले असू शकते.) हा संपुर्ण किल्ला बघायला साधारण ४ तास तरी लागतात. किल्ल्यावर गाईडची सोय उपलब्ध आहेत जे साधारण १ ते दिड तासात किल्ला दाखवतात. सरासरी प्रत्येक पर्यटकामागे १०० ते २०० रू. त्यासाठी ते घेतात.\n२२ एकर जागेमध्ये बांधलेल्या जंजीऱयाचे बांधकाम दगड, शिसं आणि चुना वापरून केलेले आहे. याचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य आहे. या दरवाज्यावर हत्तींच्या पाठीवर पंजे रोवून असणाऱ्या सिंहाचे चिन्ह आहे. यातून आपण आत प्रवेश करताना आपल्याला किल्ल्याच्या मजबुतीचा कल्पना येऊ शकते. मुख्य दरवाजावर समुद्राच्या भरतीच्या खुणा पाहिल्या तर पाणी कुठपर्यंत येते हे सहज कळते. या किल्लाच्या सुरूवातीलाच एक कबर असून ती पहिल्या सिद्दीची आहे असं गाईडतर्फे सांगण्यात आलं. या किल्ल्याला एकुण १९ बुरूज असून हे बुरूज अजुनही सुस्थितीत आहेत. प्रत्येक बुरूज तोफांनी सुसज्ज असे. किल्ल्याच्या खालच्या भागात असणाऱया खिडक्यांतून समुद्रावर नजर ठेवली जाई. याच ठिकाणी दारूगोळा भरून ठेवलेला असे. या किल्ल्यावर सिद्दींच्या प्रसिद्ध अशा तीन तोफा आहेत. एक म्हणजे कलाल बांगडी, दुसरी चावरी आणि तिसरी म्हणजे लांडा कासम.\nया किल्ल्यावर गोड्या पाण्याचा एक मोठा तलाव आहे. तसेच शत्रुचा न झेलता येणारा हल्ला झाला तर सुरक्षित निसटता यावे यासाठी राजापुरी पर्यंत भुयारी मार्ग हा काढला होता. हा मार्ग अर्थातच आता बंद आहे. या किल्ल्यावर पुर्वी सर्व सोयी उपलब्ध होत्या. याचा दुसरा दरवाजा समुद्राच्या बाजूने उघडतो ज्याला दर्या दरवाजा असं नाव आहे.\nशिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी तब्बल आठ वेळा प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत मार्ग बांधण्याचा पण प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना किल्ला जिंकण्यात अपयश आले. हा किल्ला अजिंक्य राहण्याचे एक कारण असे सांगितले जाते की ह्या किल्ल्याची पायाभरणी अतिशय शुभ मुहुर्तावर केली गेली होती. जंजीऱ्याला शह देण्यासाठी त्यापासून थोड्या दुर समुद्रात छत्रपतींनी नंतर पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधला. जंजीऱयाच्या बुरूजावरून आपण तो पाहू शकतो. जंजीऱयाजवळच गावामध्ये सिद्दीच्या नबाबांचा राजवाडा आहे. मात्र आत जाण्याची परवानगी नाही.\nजंजिऱयाचे मालक असणारे राजघराणे हे सिद्दी म्हणून ओळखले जात. आफ्रीकेतील टोळीने पाहणारे अतिशय क्रुर असे हे हबशी ब्रिटीशांच्या काळात सुरूवातीला वझीर आणि नंतर नवाब म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना ११ तोफांच्या सलामीचा मान होता. १९४८ मध्ये जंजिरा हे राज्य आणि पर्यायाने हा अजिंक्य किल्ला आपल्या स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला.\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी\nएकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण\nश्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच\nमहादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80.html", "date_download": "2022-10-01T15:09:37Z", "digest": "sha1:5SWLSIZDIQT24UKDDUTGTDUNLS7I7CBJ", "length": 8818, "nlines": 170, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "राज्यातील सत्तेची मालकी भाजपकडे - संजय राऊत | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome उत्तर महाराष्ट्र नाशिक राज्यातील सत्तेची मालकी भाजपकडे – संजय राऊत\nराज्यातील सत्तेची मालकी भाजपकडे – संजय राऊत\nनाशिक: महाराष्ट्राच्या सत्तेवर भाजपची मालकी आहे शिवसेनेची साथ ही फक्त नावापुरती आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपकडून शिवसेनेवर जेवढी टीका होते तेवढी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नाही त्यामुळे आगामी काळात भाजप हाच आमचा विरोधी पक्ष असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.\nशिवसेना आणि भाजप यांचे संबंध ताणले गेलेले असताना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते असे बालिश राजकारण करतील असे वाटत नाही असे राऊत यांनी म्हटले. तसेच फेरीवाल्यांच्या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.\nफेरीवाल्यांसंदर्भात सर्वात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला होता असे त्यांनी म्हटले. तसेच जोवर मुख्यमंत्री पोलीस संरक्षण देत नाहीत तोवर महापालिका अतिक्रमण कसे काढू शकेल असाही प्रश्न त्यांनी विचारला. गो. रा. खैरनार यांना शिवसेनेने सर्वप्रथम जनतेसमोर आणले. शिवसेनेने त्यावेळी खैरनार यांना पाठिंबा दिला म्हणूनच त्यावेळी मुंबईने मोकळा श्वास घेतला होता असेही राऊत यांनी स्पष्ट केले.\nPrevious article..तर राहुल गांधी देशाचे नेते, संजय राऊतांची स्तुतीसुमनं\nNext articleमनसे सैनिकांचा संजय निरुपमांच्या घरावर हल्लाबोल\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-girl-survive-eve-teasing-from-home-to-office-daily-5610482-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:24:31Z", "digest": "sha1:ZA2IIQQRM3JJQ7EX7WRHCLDBM55FUUKL", "length": 3122, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ते तीच्याकडे वाईट नजरेने पाहत राहिले, तीचे कपडे फाटत गेले; पाहा व्हिडिओ... | girl survive eve teasing from home to office daily - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nते तीच्याकडे वाईट नजरेने पाहत राहिले, तीचे कपडे फाटत गेले; पाहा व्हिडिओ...\nदिवसेंदिवस मुली Eve teasing च्या शिकार होत आहे. क्षणो-क्षणी त्यांना टोचनाऱ्या नजरांचा सामना करावा लागतो. काय वाटतं त्यांना त्या वेळी, त्यांच्या मनावर कसा घाव होत असेल हे या व्हिडिओत टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जेवढ्या वेळा तीच्याकडे वाईट नजरेने पाहिल्या जाते, तेवढ्या वेळा तिच्या अंगावरील कपडे फाटत जाते. वरील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/10/20/indian-rivers-and-river-system-part-1-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:43:02Z", "digest": "sha1:ARSOCHY6XYXYPLVTJNYX6N3LWXH2MWVE", "length": 10803, "nlines": 116, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "भारतातील नद्या व नदी प्रणाली भाग - 1 (Indian rivers and river system part -1) - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nजाणून घ्या भारतीय नदी प्रणाली बद्दल .. विविध स्पर्धा परीक्षा मध्ये अत्त्यंत महत्वाचा मुद्दा व आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त अशी माहिती..\nभारताच्या वेगाने होणाऱ्या प्रगती मध्ये नद्या एक महत्त्वाचा घटक आहे. नद्यांमुळे जनजीवनावर उपयुक्त असा परिणाम होतो. नदी किनारी व्यापार , उद्योग , जनजीवन, शेती अश्या अनेक मनुष्य जीवनाला उपयुक्त असे घटक सुरू होतात . यामुळे माणसाच्या प्रगतीला मोठा हात लागतो .\nभारतात नद्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. नदीला माता , जननी , देवी म्हणून पुजले जाते . नदी किनारी भागात लोकसंख्या वाढत जात आहे . भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्र हे नदीच्या तीरावर वसलेले आहेत . त्यामुळे भारतीय नद्यांचा अभ्यास करणे हे भारतीय भूगोल जाणून घेऊन विवध लोकांना जाणण्याचा मुख्य आधार आहे .\nप्रामुख्याने भारतीय नदी प्रणाली दोन पद्धतीत विभाजित केली जाते.\nभारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदीचे विहंगत दृश्य …. Picture credit – pixabay\nया नद्यांना हिमालयीन नद्या म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांचा उगम हा हिमालयात होतो. हिमालयातील बर्फ वितळून या नद्या अस्तित्वात येतात किंवा त्यांना पाणी मिळते. या कारणामुळे सर्व नद्या बारा महिने वाहतात त्यांना कायमवाहू नद्याही म्हणले जाते.\nहिमालयात वाहणाऱ्या मुख्यतः नद्या या हिमालयाच्या निर्माण होण्याच्या अगोदर पासून आहेत. या नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह खूप वेगवान असतो. पाणी सुरवातीला अनेक छोटे मोठे धबधबे तयार होतात. या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात.या मध्ये मुख्यतः तीन नदी प्रणाली आहेत.\nहिमालयीन नद्यांमध्ये खालील नद्यांचा समावेश होतो .\nदक्षिण गंगा मानली जाणारी गोदावरी नदीच्या पात्राचे विहंगत दृश्य… ही नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे .\nया नद्या भारतीय मुख्य पठारावर उगम पावतात . या नद्यांना पाण्याचा मुख्य सोत्र हा मान्सूनने आलेला पाऊस असतो. सोबतच डोंगरातून झिरापणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा पण या नद्यांचा एक मुख्य सोत्र आहे. या नद्या मुख्यतः बारा महिने वाहत नाहीत. यांचा पाण्याचा प्रवाह येणाऱ्या उन्हाळा सोबत हळू हळू कमी होत जातो.\nदक्षिण भारतात मुख्यतः सर्व शहरे हे या नद्यांच्या काठावर वसलेले आहेत. काही नद्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात तर काही पूर्वेला जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतात.प्रायद्वीपीय नद्यांना खालीलप्रमाणे विभागता येत.\nपुर्ववाहू नद्या ( या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात )\nपश्चिमवाहू नद्या ( या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात )\nप्रायद्विपीय नद्यांमध्ये खालील नद्यांचा समावेश होतो.\nकाही तज्ज्ञांच्या मते भारतीय नद्यांना वेगळ्या दोन पद्धतीत विभाजित केले गेले आहे.\n१) अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या\n२) बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणाऱ्या नद्या\nपरंतु भारतातील मुख्यतः सर्वच नद्या बंगालच्या खाडीत जाऊन मिळतात . याचे मुख्य कारण पश्चिम घाटामुळे तयार झालेला नैसर्गिक उंचवटा आहे. यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे नैसर्गिक उतार झाला आहे व पाणी उताराच्या दिशेने वाहते हा पाण्याचा गुणधर्म आहे. या कारणामुळे हे विभाजन योग्य रितीने होत नाही.\nपुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत हिमालयीन नद्या बद्दल पूर्ण माहिती तरी वाचत रहा stay updated…\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10569", "date_download": "2022-10-01T14:33:48Z", "digest": "sha1:ZJG3FXDD7V7FWRMP6HLVZUQYLQHUCANS", "length": 15914, "nlines": 181, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "ओमायक्रोनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ; तिसरी लाट ओमायक्रोनची तर “लॉकडाउन” निश्चित :- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nओमायक्रोनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ; तिसरी लाट ओमायक्रोनची तर “लॉकडाउन” निश्चित :- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा….\nओमायक्रोनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ; तिसरी लाट ओमायक्रोनची तर “लॉकडाउन” निश्चित :- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा….\nमुंबई :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा दिवसाला ऑक्सिजनची गरज 800 मेट्रिक टन झाली तेव्हा राज्य लॉकडाऊन करण्यात आले होते. आता ओमायक्रोनचा संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. ही वाढ अशीच राहिली तर ऑक्सिजनची ही मर्यादा 500 मेट्रिक टनवर आणून राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे\nकोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रोनमुळेच येईल. म्हणूनच जनतेने आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.\nआम्हाला निर्बंध लावायचे नाहीत. ते लावणे हा आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये.\nकेरळ , महाराष्ट्र, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या 10 राज्यांमध्ये आरोग्य पथके पाठवण्याचा निर्णय पेंद्र सरकारने घेतला आहे.\nमहाराष्ट्र ः 110 , दिल्ली ः 79, गुजरात ः 49, राजस्थान ः 43, तेलंगणा ः 41, केरळः 37, तामीळनाडू ः 34, कर्नाटक ः 31, आंध्र प्रदेश ः 4, हरयाणा ः 4, ओडिशा ः 4, पश्चिम बंगाल ः 3, उत्तर प्रदेश ः 3, जम्मू-कश्मीर ः 3, चंदिगड ः 1, लडाख ः 1, उत्तराखंड ः 1.\nPrevious: “परत सत्ता मिळेल हेही , तुम्ही डोक्यातून काढून टाका” ; भाजपाचा अजित पवारांवर निशाणा….\nNext: कृषी कायदा पुन्हा येणार असं म्हंटलंच नाही :- केंद्रीय कृषिमंत्र्याचा यू-टर्न….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/a-cyclist-honored-by-pcmc-nraj-67875/", "date_download": "2022-10-01T15:30:57Z", "digest": "sha1:LXA6YX266XP4IJYY5GUMWPR7K7ER7P7G", "length": 14589, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पिंपरी चिंचवड | शाब्बास पठ्ठे ! या गड्यानं केला १ लाख किलोमीटर सायकल प्रवास | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nसंदीप रेवडे सांगत आहेत ‘चुप’चा सेट तयार करताना आलेल्या आव्हानांविषयी\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\n या गड्यानं केला १ लाख किलोमीटर सायकल प्रवास\nइंजिनिरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या स्वप्रवत प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. खैरे यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. ती त्यांनी आजतागायत अविरतपणे जपली. जिम, धावणे, चालणे, पोहणे आणि ट्रेकिंग ते करायचे. मोबाईल ऍप्लिकेशन ‘एन्डो मोंडो’मध्ये सर्व व्यायाम प्रकारांची नोंद त्यांनी केली.\nपिंपरी : सायकलवर एक लाख किलोमीटर राईडचा टप्पा पूर्ण करणाऱ्या सायकलपटू गजानन खैरे यांचा पिंपरी चिंचवड़ महापालिकेचे नगरसेवक अमित गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खैरे यांनी २००४ पासून सायकल चालविण्याचा चंग बांधला. महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सायकल राइड करुन त्यांनी हा विक्रमी टप्पा पार केला आहे. खैरे यांनी आतापर्यंत पुणे ते सातारा, पुणे ते गोवा, जम्मू ते पुणे, पुणे ते अलिबाग (सोलो राइड), पुणे ते कन्याकुमारी, गोवा सागरी मार्ग राइड, पुणे ते दिवेआगर, पुणे ते ताम्हिणी घाट, पुणे ते काशीद बीच (सोलो राइड) असा सायकल प्रवासाचा टप्पा पूर्ण केला आहे.\nगावडे यांनी खैरे यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारी कामगिरी गजानन खैरे यांनी केली आहे. प्राधिकरणातील एक नागरिक निरंतर सायकलिंग करून हा विक्रम करतो, ही अभिमानास्पद बाब आहे. शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. ते सुदृढ राखण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. खैरे यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. खैरे यांनी 2२००४ पासून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सायकल राइड करुन त्यांनी हा विक्रमी टप्पा पार केला आहे.\nबाबा का ढाबा आठवतोय आता ढाबेवाले बाबा झालेत अलिशान हॉटेलचे मालक\nइंजिनिरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या स्वप्रवत प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. खैरे यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. ती त्यांनी आजतागायत अविरतपणे जपली. जिम, धावणे, चालणे, पोहणे आणि ट्रेकिंग ते करायचे. मोबाईल ऍप्लिकेशन ‘एन्डो मोंडो’मध्ये सर्व व्यायाम प्रकारांची नोंद त्यांनी केली. दर आठवड्याला घोराडेश्वर येथे ट्रेकिंग सुरु केले. त्यानंतर कामाच्या ठिकाणी उत्साही मित्र मिळाल्याने पोहणेही सुरु ठेवले. मात्र, सायकल चालविण्याचा छंद सोडला नाही. व्यायामाला जोड म्हणून निगडी ते पुणे विद्यापीठ असा सायकल प्रवास सुरु ठेवला.\nअजित पाटील, गणेश भुजबळ हेदेखील मित्र जोडले गेले. मुंबई-पुणे महामार्गाला पहिली सोलो सायकल राइड त्यांनी पूर्ण केली. दररोजची राइड सोमाटणे फाट्यापर्यंत असे. त्यानंतर व्हाट्सऍप ग्रुप केले. सर्व राइडची माहिती मित्रमंडळींना व नातेवाइकांना मिळाल्याने अनेकजण जोडले गेले. पहिल्यांदा फारच कमी लोक सायकलिंग करायचे, जशी-जशी लोकांना माहिती मिळत गेली तसतसे अनेक जण जोडून तीनशेच्यावर ग्रुप तयार झाला.\nह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खानसह क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल, नाईट क्लबमध्ये करत होते पार्टी\nतळेगाव, वडगाव, कान्हे फाटा, कामशेत नंतर लोणावळा पर्यंत राईड गेली. लोणावळा राईड ही पहिली शतकी राईड ठरली. तीच राईड पुढे खंडाळ्यापर्यंत गेली. बऱ्याच मोठ्या संख्येने अनेकजण सायकलिस्ट लोणावळा ग्राउंड झिरोपर्यंत सर्रास सायकलिंग करीत आहेत. लोणावळा ग्राऊंड झिरो म्हणजे सायकलस्वारांची पंढरी झाली आहे. सायकल ट्रॅक शहरात विकसित होणे गरजेचे असल्याचे मत खैरे यांनी व्यक्त केले.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/chimurdi-was-looking-at-her-mother-from-the-third-floor-bent-down-suddenly-lost-her-balance-and-nrsj-67792/", "date_download": "2022-10-01T14:22:42Z", "digest": "sha1:AW7XRU4XQLUGFXFPDQIWIKR4KOGJG36E", "length": 10937, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "धक्कादायक | तिसऱ्या मजल्यावरुन चिमुरडी आईला पाहत होती खाली वाकून, अचानक गेला तोल आणि... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nधक्कादायकतिसऱ्या मजल्यावरुन चिमुरडी आईला पाहत होती खाली वाकून, अचानक गेला तोल आणि…\nरविवारी दुपारच्या वेळी मुलीची आई भाजी आणण्यासाठी खाली उतरली होती. यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे आईने मी खाली जाऊन येते असे सांगून घराचा दरवाजा बाहेरुन लॉक केला.\nपुणे : पुण्यातील कोथरुडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन वर्षांची लहान मुलगी (girl child) तीसऱ्या मजल्यावरील घरातून आपल्या आईला खाली वाकून पाहत होती. परंतु या चिमुरडीचा अचानक तोल गेला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. तीन वर्षीय लहान चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nया मृत चिमुरडीचे नाव अविष्का विशाल कोळपकर असे आहे. कोळपकर कुटुंबीय पुण्यातील कोथरुडमध्ये वृंदावन सोसायटीमध्ये तीसऱ्या मजल्यावर राहतात. रविवारी दुपारच्या वेळी मुलीची आई भाजी आणण्यासाठी खाली उतरली होती. यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे आईने मी खाली जाऊन येते असे सांगून घराचा दरवाजा बाहेरुन लॉक केला.\n…आणि बिबट्याचे दोन बछडे पोहोचले आईच्या कुशीत \nकाही वेळानंतर अविष्का आईला पाहण्यासाठी गॅलरीमध्ये गेली. गॅलरीमधून ती आईला पाहण्यासाठी खाली पाहत असताना अचानक चिमुरडीचा तोल गेला. अचानक तोल गेल्यामुळे तीसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. त्यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार मिळण्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होती. एकुलती एक मुलगीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/nursery-admission-canceled-this-year-due-to-rising-corona-situation-nrsj-68771/", "date_download": "2022-10-01T14:15:59Z", "digest": "sha1:3HKKWRVQPGVVM6SDISXLGDIA5D3RNREK", "length": 13092, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nursery Admission Canceled | यंदा नर्सरी ॲडमिशन रद्द, वाढत्या कोरोना परिस्थिीमुळे 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nNursery Admission Canceled यंदा नर्सरी ॲडमिशन रद्द, वाढत्या कोरोना परिस्थिीमुळे ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय\nकोरोनाची लस फेब्रुवारीमध्ये जरी बाजारात आली तरीही जुलैपर्यंत सर्वांना लसीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्यानं नर्सरीचे अॅडमिशन रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे.\nदिल्ली : कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासू देशातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोना संकटाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी देशातील सर्व विद्यार्थ्यांचे शिकवणी ऑनलाईन माध्यमातून सुरु आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्ष ऑनलाईन शिक्षणात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिल्ली सरकार नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत असून यावर्षी दिल्लीमध्ये नर्सरी अॅडमिशन (Nursery Admission) रद्द होण्याची शक्यता आहे.\nजुलै अगोदर शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी म्हटलं होतं. तसेच कोरोनाची प्रकरणे अशीच वाढत राहिली तर शाळा सुरु करता येणार नाहीत. दिल्ली सरकार यावर विचार करत असून लवकरच खासगी शाळांनाही हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.\nनाद करा पण आमचा कुठं एम्बॅसेडर कारला बनवलं मोठं ब्रँड अन् आनंद महिंद्रा भारावून म्हणाले…व्हिडिओ तुफान व्हायरल\nयावर्षी जुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे. त्यामुळं यावर्षी त्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. म्हणून अॅडमिशन न करण्याचा पर्याय विचारात असून सरकारने यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. या विषयी बोलताना सिसोदिया यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संकटात न टाकता शाळा सुरु करणे आणि परीक्षा घेणे हे आमचे लक्ष्य असल्याचे म्हटले.\nकोरोनावर मात केल्यानंतर कंबरदुखीमुळे काढला MRI, रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांच्या पायाखालील सरकली जमीन\nकोरोनाची लस फेब्रुवारीमध्ये जरी बाजारात आली तरीही जुलैपर्यंत सर्वांना लसीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्यानं नर्सरीचे अॅडमिशन रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच दिल्लीत प्रदुषणाच्या पातळीतही दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे दिल्लीकरांच्या समस्या आणखीच वाढताना दिसत आहेत.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/06/06/chance-of-thunderstorms-in-the-next-few-hours/", "date_download": "2022-10-01T14:47:20Z", "digest": "sha1:LTYPF4XL33SM63BS44U6MPDSO4CHHV5U", "length": 6092, "nlines": 79, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "पुढील काही तासात 'या' जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता… - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nपुढील काही तासात ‘या’ जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता…\n⛈️ काल मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाड्याच्या काही सलग्न भागापर्यंत मान्सून पोहचला होता. त्यानंतर आज त्याने पुढे कूच केली आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागांत मान्सूनचे आगमन झाले आहे.\n⛈️ यामुळे पुढील 3-4 तासांत पुणे, जळगांव, नंदुरबार, धुळे, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट, ढगांचा गडगडाट यांच्यासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.\n⛈️ यंदा मान्सूनचं आगमन वेळेच्या आधी झाल्याने उन्हाने त्रस्त असलेले नागरिक, बळीराजा सुखावला आहे. 1 जूनला केरळ तर 10 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र केरळमध्ये 3 जूनला आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आणि आज मान्सूनने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली.\n⛈️ येत्या 5 दिवसांत ईशान्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे आयएडीचे म्हणणे आहे. तर पुढील 3-4 दिवस दक्षिण किनाऱ्यावर गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायव्य भागांतही पावसाचा अंदाज आहे.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramaza.live/the-history-of-lounge/", "date_download": "2022-10-01T13:48:49Z", "digest": "sha1:QTODWA7SSIS5B4LP3KKOOD2F3EJMAQ2E", "length": 21095, "nlines": 256, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "सत्यजित तांबे, अध्यक्ष युथ काँग्रेस, महाराष्ट्र : बातमीमागची बातमी देणारी वाहिनी “महाराष्ट्र माझा “ - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसत्यजित तांबे, अध्यक्ष युथ काँग्रेस, महाराष्ट्र : बातमीमागची बातमी देणारी वाहिनी “महाराष्ट्र माझा “\n“सामान्य जनतेचा बुलंद आवाज” – महाराष्ट्र माझा – देशाच्या जडणघडणीत मुख्य भूमिका बजावणार्या , सर्वच आघाड्यांवर प्रगत , समृद्ध , सुसंस्कृत , धर्मनिरपेक्ष असणार्या महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील राजकारणाचा , एकारली कर्कश्श भूमिका न घेता , आततायीपणा व आक्रस्ताळेपणा न करता , नि:पक्षपाती व विवेकी वृत्तीनं वेध घेणारं संपूर्ण महाराष्ट्राचं वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी \n सावधान, त्यामुळे लवकर मृत्यू ओढवू शकतो\nएका नव्या संशोधनानुसार असं लक्षात आलं आहे की अतिरिक्त साखर असलेल्या शीतपेयांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसंच लवकर मृत्यूही ओढवू शकतो.\nहार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की एखादी व्यक्ती साखर असलेल्या पेयांचं जितकं जास्त सेवन करेल तितका जास्त धोका त्या व्यक्तीला असतो.\nया अभ्यासात 37,000 हून जास्त पुरूष आणि 80,000 जास्त स्त्रियांचा समावेश होता.\n“आठवड्यातून एकदा साखरयुक्त पेयांचं (यात कार्बोनेटेड आणि नॉन कार्बोनेटेड दोन्हींचा समावेश होतो) सेवन केलं तर 1% धोका वाढतो. दोन ते सहा वेळा प्यायलं तर 6% धोका वाढतो, दर दिवशी एक-दोन वेळा प्यायलं तर 14% टक्के धोका वाढतो आणि दिवसाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त सॉफ्टड्रिंक्सचं सेवन केलं तर तब्बल 21 टक्क्यांनी धोका वाढतो,” हार्वर्ड विद्यापीठाच्या न्युट्रिशन विभागातल्या अभ्यासक आणि या अभ्यासाच्या मुख्य लेखक वासंती मलिक सांगतात.\nजगभरात शीतपेय सेवनाचं प्रमाण\nसाखर असलेली शीतपेयं पिण्याचा आणि हृदयरोगाने अवेळी मृत्यू होण्याचा जवळचा संबंध आहे. तसंच अशी पेयं प्यायल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही असतो असंही या अभ्यासात असंही दिसून आलं आहे. ही चिंताजनक बाब आहे कारण जगभरात शीतपेयांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. यूरोमॉनिटर इंटरनॅशनल या मार्केट रिसर्च करणाऱ्या संस्थेनुसार शीतपेय सेवनाची जागतिक सरासरी 2018 साली प्रतिवर्षी, प्रतिव्यक्ती 91.9 लीटरवर पोचली. हाच आकडा पाच वर्षापूर्वी 84.1 एवढा होता. हार्वर्ड येथील अभ्यासकांच्या मते डाएट (साखर कमी असलेली) सॉफ्टड्रिंक्स पिण्याने धोका कमी होतो तरीही अशी शीतपेये पिणाऱ्यांची संख्या कमी आहे. सॉफ्टड्रिंक्सच्या बाजारात त्यांच्या टक्का अगदीच कमी आहे. डाएट सॉफ्टड्रिंक्सचा खप प्रतिवर्षी, प्रतिव्यक्ती फक्त 3.1 लीटर आहे.\nकोणकोणत्या देशांना सर्वाधिक धोका\nचीनमध्ये सॉफ्टड्रिंक्स सेवनाची सरासरी प्रतिदिवशी प्रतिव्यक्ती एक लीटर आहे. अर्थात सॉफ्टड्रिंक्समध्ये काय काय समाविष्ट होतं याची यादी मोठी आहे, आणि त्यात बाटलीबंद पाण्याचाही समावेश होतो. पण ‘ग्लोबल डेटा’ या डेटा अॅनॅलिटिक्स कंपनीच्या डेटानुसार चीनमध्ये बाटलीबंद पाण्याचं सेवन 2017 मध्ये प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी फक्त 30.8 लीटर होतं पण एकंदरीत शीतपेयांचं सेवन मात्र प्रतिव्यक्ती, प्रतिवर्षी 410.7 लीटर आहे. त्या खालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. तिथे सॉफ्टड्रिंक्सचं सेवन मात्र प्रतिव्यक्ती, प्रतिवर्षी 356.8 लीटर आहे तर स्पेन, सौदी अरेबिया आणि अर्जेंटिनामध्ये ते अनुक्रमे 267.5, 258.4 आणि 250.4 एवढं आहे.\nलॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्राला वाहिलेल्या मासिकात 2015 साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार अमेरिकन लोक प्रतिदिवशी साखर असलेल्या शीतपेयांतून 152 कॅलरीज मिळवतात. या कॅलरीज एका कोकाकोलाच्या कॅनमधल्या शीतपेयात असणाऱ्या कॅलरीपेक्षा थोड्याच जास्त आहेत. एका 330 मिली कोकाकोलाच्या कॅनमध्ये 35 ग्रॅम साखर असते असा उल्लेख कंपनीच्या वेबसाईटवर आहे. हे प्रमाण 7 चमचे साखरेएवढं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुचनेनुसार दिवसाला 50 ग्रॅमपेक्षा जास्त साखर घ्यायला नको. पण तरीही शीतपेयातून कॅलरी घेण्याच्या बाबतीत अमेरिका सर्वोच्च स्थानी नाही. त्यावेळी चीनची सरासरी प्रतिव्यक्ती, प्रतिदिवशी 188 कॅलरी एवढी होती. अर्थात त्यावेळेस चीनने आपला शुगर टॅक्स लागू केला नव्हता. या करामुळे चीनमधल्या शीतपेयांचं सेवन 21 टक्के कमी झालं होतं . जगातल्या जवळपास 30 देशांनी साखर असलेल्या सॉफ्टड्रिंक्सवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कर लावला आहे, ज्याला शुगर टॅक्स असंही म्हणतात. म्हणूनच तज्ज्ञांना असं वाटतं की या अभ्यासाने आणखीही काही देशांना अशाप्रकारचे उपाययोजना करण्याची प्रेरणा मिळेल. “या अभ्यासातून जे निष्कर्ष निघालेत त्यातून लहान आणि किशोरवयीन मुलांना…\nपाच वर्षांच्या बालकांना स्तनपान दे...\nतुमची मुलं जास्त गोड खात असतील तर जरा हे वाचा\nसन्मान आणि अभिमानाने साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव\nरतन इंडियाची कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत\nसंगमेश्वर दर्शनासाठी भाविकांना चिखलातून काढावा लागतो मार्ग\nझिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक\nग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; ६०८ जागांसाठी ओबीसी आरक्षण लागू ; सरपंचाची थेट जनतेतून निवड\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2022-10-01T15:07:51Z", "digest": "sha1:WKXPBK2EP2LNBQAM3Z75DT7RBTKA7GOP", "length": 4896, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९६ फ्रेंच ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\n< १९९५ १९९७ >\n१९९६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९\n२०२० २०२१ २०२२ २०२३ २०२४ २०२५ २०२६ २०२७ २०२८ २०२९\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९९६ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०२१ रोजी ०२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/nagpur/there-was-a-breakdown-on-the-track-in-the-metro-carrying-the-passengers-because-the-passengers-were-shocked-when-they-found-out-nrsj-67326/", "date_download": "2022-10-01T15:21:44Z", "digest": "sha1:VCVL33KRB2VDFGAHEGCLCZDJMQDSHWYI", "length": 12841, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नागपूर | प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मेट्रोत ट्रॅकवर झाला बिघाड, कारण समजल्यावर प्रवाशांना बसला धक्का | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nनागपूरप्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मेट्रोत ट्रॅकवर झाला बिघाड, कारण समजल्यावर प्रवाशांना बसला धक्का\nअवघ्या काही मिनीटांत दुसरी मेट्रो आली आणि दहा मिनीटांत कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या मेट्रोसह जोडले आणि ओढून जवळील स्टेशनपर्यंत पोहचवण्यात आले. हा सगळा प्रकार मेट्रोतील नागरिक पाहत होते. नजीकच्या स्टेशनवर पोहचल्यावर प्रवाशांनी दुसऱ्या मेट्रोने प्रवास केला.\nनागपूर : नागपूरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी मेट्रोत ट्रॅकवर असताना बिघाडा झाला. त्यामुळे मेट्रो ट्रॅकवरच अचानक थांबली. यानंतर मेट्रो ऑपरेटरने काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो पुढे जाऊ शकत नाही अशी घोषणा माईकद्वारे दिली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली होती. परंतु थोडा वेळातच दुसऱी मेट्रो आली आणि बंद पडलेल्या मेट्रोला ओढत स्टेशनपर्यंत आणले. यामध्ये मोट्रो कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. हा सगळा थरार प्रवाशांना अनुभवायला मिळाला.\nनागपूरमध्ये शनिवारी रात्री ८:४५ वाजता महामेट्रोच्या एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन येथून खापरी मेट्रो स्टेशनकडे निघालेल्या ट्रेनमध्ये अचानक तात्रिक बिघाड झाला. मेट्रो एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान अचानक मेट्रो थांबल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले. मेट्रोच्या ऑपरेटरने माईकद्वारे तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो थांबल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या मेट्रोच्या साहाय्याने दुसऱ्या स्थानकावर नेण्यात येणार आहे असेही या ऑपरेटरने सांगितले.\nयंदा नानभाटच्या तलावावर ख्रिसमसनिमित्त कोरोनाविषयक देखावा,सामाजिक संदेश देण्याचा संकल्प\nअवघ्या काही मिनीटांत दुसरी मेट्रो आली आणि दहा मिनीटांत कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या मेट्रोसह जोडले आणि ओढून जवळील स्टेशनपर्यंत पोहचवण्यात आले. हा सगळा प्रकार मेट्रोतील नागरिक पाहत होते. नजीकच्या स्टेशनवर पोहचल्यावर प्रवाशांनी दुसऱ्या मेट्रोने प्रवास केला. तसेच तांत्रिक बिघाड झालेल्या ट्रेनला मिहान डेपो येथे पाठविण्यात आले. परंतु हे सर्व नियोजित असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले.\nमेट्रोनी हा मॉकड्रिल केला असल्याचे घोषणा केल्यावर प्रवाशांना मोठा धक्काच बसला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महामेट्रो अशाप्रकारे नेहमीच अशा प्रकारे मॉक ड्रिल करत असते. हा सर्व प्रकार नियोजित होता. या थराराने मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी उत्तम सेवा देण्यासाठी किती तत्पर आहेत. हे स्पष्ट झाले आहे.\nउंदराला पकडण्यासाठी लावलेल्या रॅट ग्लूवर चिकटला साप, कर्मचाऱ्यांची उडाली त्रैधा\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/2022/06/", "date_download": "2022-10-01T14:40:04Z", "digest": "sha1:2OO4U72QW2BVPF7BMXIRF24HTOKU7VME", "length": 3683, "nlines": 30, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "June 2022 - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nमी ज्या दिवशी सेवानिवृत्त झालो, मला निरोप द्यायला माझे सहकारी, इतर कॉलेज मधील माझे मित्र, आणि माजी विद्यार्थी जमले होते. माझ्या या कार्यक्रमासाठी कुटुंबीय होतेच, खुप जणांनी पुष्पगुच्छ दिले भेटी…\nएक वडापाव-कटिंगवर शब्दाखातर रोजच शाखेत राबत होतोभाईंचे काम, कसले श्रम कसला घाम रात्ररात्र बॅनर लावत होतो स्पर्धा, मेळावे, रोगनिदान, रक्तदान शिबिर, गल्लीबोळात भरवत होतोशाखाप्रमुख सांगतील तसं, त्यांचा वडीलकीचा मान म्हणून…\nनिभावली रे प्रिती भाग २\nभाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सानिकाच्या पायगूणाने घरात समृद्धी आली. तिच्या बारशाला प्रसाद आणि त्याचा बॉस हजर होता. बॉसने तिच्या मुलींसाठी खूप गिफ्ट आणली होती. सोन्याची चेन सानिकाच्या गळ्यात…\nनिभावली रे प्रिती भाग १\nमध्यम वर्गीय सुशिक्षित कुटुंबातील संस्कारात वाढलेली असली तरी ती मॉडर्न होती. म्हणजे मिडी, जीन्स, बेलबॉटम, स्लीव्ह लेस टॉप असे कपडे. हाय हिल सँडल, सोम्य मेकअप अशा स्वरूपात ती ऐशीच्या दशकात…\nपाणी पेटते तेव्हा भाग २\nभाग १ वाचण्यासाठी क्लिक करा. हवामान खाते किती विचित्र आहे ते जे अनुमान सांगतात त्यात काही सत्यता नसते. पाच मे पासून या वर्षी पाऊस लवकर येणार हे भाकीत दर दिवशी…\nरस्त्याने चालतांना एकदा आम्ही बोर्ड वाचला मालक चालक संघटनातेव्हा पासून मी मलाच विचारतो प्रश्न,आणि करतो मालकाचा बहाणा चालक म्हणजे पत्नी तीच तर कुटुंबाची गाडी विनाअपघात चालवतेतिचं कोणी ऐकत नाही असं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-diwakr-rawte-says-will-write-jay-maharashtra-on-all-buses-5608656-NOR.html", "date_download": "2022-10-01T15:29:53Z", "digest": "sha1:WRO5LHIIJ3BYN5AWUQ3E4AYQRR3KFKKN", "length": 3736, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सर्वच एसटी बसवर झळकणार \\'जय महाराष्ट्र\\', ...यामुळे केली परिवहन मंत्री रावतेंनी घोषणा | diwakr rawte says will write jay maharashtra on all buses - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसर्वच एसटी बसवर झळकणार \\'जय महाराष्ट्र\\', ...यामुळे केली परिवहन मंत्री रावतेंनी घोषणा\nसर्वच एसटी बसवर \\'जय महाराष्ट्र\\' लिहिणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री रावतेंनी केली आहे.\nपुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसेसवर आता ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले जाणार, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी पुण्यात केली. कर्नाटक सरकारमधील मंत्री राेशन बेग यांनी सीमाभागातील मराठी लाेकप्रतिनिधींना ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास त्यांचे पद रद्द करण्याचा इशारा नुकताच दिला हाेता.\nत्याविराेधात दिवाकर रावते व डाॅ. दीपक सावंत हे बेळगावात गेले हाेते. मात्र कर्नाटक पाेलिसांनी त्यांना सीमेवरच अडवून परत पाठवले. या घटनेमुळे महाराष्ट्रात कर्नाटकविराेधात असंताेष व्यक्त हाेत अाहे. इतकेच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे, काेल्हापूर बसस्थानकांवर अालेल्या कर्नाटकच्या बसेसही ‘जय महाराष्ट्र’ लिहून पाठवण्यात अाल्या हाेत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/04/11/in-this-religion-vultures-carcasses-are-eaten-after-funerals/", "date_download": "2022-10-01T15:41:04Z", "digest": "sha1:VHXDDLZOUF7WHOGI47ECSSLDB2ILB65F", "length": 11829, "nlines": 89, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "या धर्मात अंत्यविधीनंतर गिधाडांना खायला ठेवला जायचा मृतदेह; पाहा वेगवेगळ्या पंथांच्या थरारक प्रथा - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nया धर्मात अंत्यविधीनंतर गिधाडांना खायला ठेवला जायचा मृतदेह; पाहा वेगवेगळ्या पंथांच्या थरारक प्रथा\nजगात वेगवेगळ्या धर्मांत पंथांत अंत्यविधीचे अनेक प्रकार अवलंबले जातात. काही प्रथांबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मुंबईसारख्या गर्दीच्या महानगरातही आहेत अशा स्मशानभूमीच्या जागा.\nमानवाच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंतचं त्यांचं अस्तिव आहे. प्राण निघून गेल्यानंतर मृत शरीरासोबत अनेक धार्मिकविधी केल्या जातात. आणि शेवटी आपआपल्या धर्मानुसार त्या ममृतं शरीराचा अंत्यविधी करण्यात येतो. जगात अनेक प्रकारच्या अंत्यविधी केल्या जातात. ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत-जास्त अंत्यविधी ह्या अतिशय शास्त्रीय पद्धतीने तसेच भौतिक वातावरण यानुसार केल्या जातात.\nहिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात मृतदेह लाकडांच्या खाली ठेऊन अग्नी देऊन जाळला जातो. मात्र या तिन्ही धर्मांत मृतदेह पुरला सुद्धा जातो. लहान मुलांच्या मृतदेहाला पुरण्यात येतं. काही ठिकाणी मृतदेहाचं पाण्यात सुद्धा विसर्जन केलं जातं होतं. सध्या या मृतदेहांना इलेक्ट्रोनिक प्रक्रीयेद्वारे अग्नी दिला जातो. या सर्वांच्या पाठीमागे एक कारण स्पष्ट आहे.आणि ते म्हणजे ज्या वेळी जी सुविधा उपलब्ध असते त्याचा त्या धर्मात समावेश केला जातो.\nहा काशी मधील ‘मणिकर्णिका’ घाट आहे. याठिकाणी मृतदेहांना जाळून, त्यांची राख घेऊन गंगा नदीत विसर्जित करण्यात येते. या क्रियेला हिंदू धर्मात खूपचं पवित्र मानलं जातं. असं केल्यानं मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे.\nमृतदेहांना पुरण्याची प्रथा इस्राईल मधील ‘ज्यू’ लोकांनी सुरु केली होती. कारण इस्राईल सारख्या पश्चिम देशांमध्ये थंड वातावरणामुळे आग लावणं खूप कठीण आहे. त्यामुळे धर्माने लोकांना पुरण्याची परवानगी दिली. तसेच वैदिक काळात भारतात काही संतानी समाधी घेतल्याचे पुरावे सुद्धा सापडतात.\nज्यू’ लोकांनी सुरु केलेली परंपरा जास्तीत जास्त ‘मुस्लीम’ लोकांनी आत्मसात केली आहे.\nपारसी धर्मामध्ये मृतदेहांना ना जाळलं जातं ना पुरलं जातं. याठिकाणी मृतदेहांना उघड्यावर टाकलं जात होतं. त्यांना गिधड येऊन खाऊन जातात. मात्र काही वर्षांपासून गिधाडंची संख्या कमी झाल्यामुळे याठिकाणी सुद्धा मृतदेहांना पुरलं जातं, तसेच या ठिकाणी सौरउर्जेच्या तबकडी बसविल्या आहेत त्या मृतदेहांना जाळून राख करतात.\nपारशी (झोरास्ट्रियन) धर्मामध्ये मृतदेहाला एका उंच मनोऱ्या सारख्या ठिकाणी ठेऊन दिलं जातं. आणि त्याला खाण्यासाठी गिधाडांना आमंत्रित केलं जातं. ही मुंबई मधील पारशी स्मशानभूमी आहे . त्यालाच ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ असं म्हटलं जातं.\nमुंबईमध्ये मलबार हिल या उच्चभ्रू आवारात हे टॉवर ऑफ सायलेन्स आहे. याठिकाणी चोहोबाजूंनी घनदाट जंगल आहे. आणि मध्यभागी ही स्मशानभूमी आहे. 19 व्या शतकात याची निर्मिती करण्यात आली होती. याठिकाणी केवळ एकच लोखंडी दार आहे. आणि याचं छतदेखील मोकळं आहे.\nपारसी धर्मालाच भारताबाहेर जोरास्ट्रीयन्स धर्म म्हटलं जातं. तब्बल 3 हजार वर्षांपासून हे लोक ‘दोखमेनाशिनी’ हा अंत्यविधीचा प्रकार चालवत आहेत.\nमेक्सिको, श्रीलंका, चीन, तीब्बत, थायलंड याठिकाणी सुरुवातीला मृतदेहांना मसाला लावून, घरातील एखाद्या कोपऱ्यात ठेवण्यात येतं होतं. हे मृतदेह कधी ना कधी परत जिवंत होईल असं यापाठीमागे कारण होतं. खोदकामात सापडलेली असे काही मृतदेह अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहेत. ते 3500 वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येतं.\nसुरुवातीच्या काळात ज्यू लोकांचे वंशज हे मृतदेह एखाद्या गुहेत नेऊन ठेवत असत. जेव्हा येशूला फासावरून उतरविलं गेलं होतं. तेव्हा त्यांना सुद्धा गुहेत नेवून ठेवल्याचं सांगितलं जातं.\nटीप : वरील माहिती हि पूर्णपणे वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून गोळा करण्यात आली असून यात काही त्रुटी किंवा चुका असण्याची शक्यता आहे. हि माहिती केवळ शैक्षणिक कारणासाठी पोस्ट करण्यात आली आहे. जर यातून कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पोस्ट वेबसाइटवरून हटविण्यात येईल.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/licii-maaNjrce-burshiijny-rogaaNpaasuun-upaay", "date_download": "2022-10-01T14:41:22Z", "digest": "sha1:CAESK65DXX7GUXKTIWVRMM6JBPSYMNYT", "length": 6255, "nlines": 68, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "लिची: मांजरचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्याचे उपाय", "raw_content": "\nलिची: मांजरचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्याचे उपाय\nलिची: मांजरचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्याचे उपाय\nलिचीची झाडे दिसल्यावर आंबा व फळांवर तुषार रोगाचा धोका वाढतो. हा बुरशीजन्य रोग आहे. सामान्यत: या रोगाची लक्षणे पानावरील तुषार रोगानंतर दिसून येतात. या रोगाने लिचीच्या पानांवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही लिचीची लागवड करत असाल तर तुम्हाला या रोगाबाबत जागरुकता असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, या पोस्टद्वारे, आपण लिचीच्या बियांचे नुकसान करणाऱ्या या रोगाची लक्षणे आणि नियंत्रण पद्धती पाहू शकता.\nमांजर व फळे या रोगाची कारणे\nहा रोग बुरशीमुळे होतो.\nही बुरशी झाडांच्या सावलीत पडलेल्या कोरड्या पानांवर आणि तणांवर झपाट्याने वाढतात.\nफळांच्या तुषार रोगाची लक्षणे आणि चिन्हे\nरोगाने प्रभावित झाडे आकुंचन पावू लागतात.\nहळूहळू पडदे सुकायला लागतात.\nफळांचे छोटे देठ कुजायला लागतात आणि फळांची त्वचाही कोरडी पडू लागते.\nझाडांची बाधित पाने आणि देठ वेगळे करा आणि जाळून नष्ट करा.\nबागा नियमितपणे स्वच्छ करा. कोरडी पाने आणि तण काढून टाका.\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जमिनीत ट्रायकोडर्मा किंवा मायकोरिझा सारख्या फायदेशीर सूक्ष्मजीवांचा वापर करा.\nया रोगापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी, देखावा सोडल्यानंतर लगेच 30 ग्रॅम कंट्रीसाइड फुलस्टॉप 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nयाशिवाय 15 लिटर पाण्यात 15 मिली अमिस्टर मिसळूनही करता येते.\nफळ काढणीच्या सुमारे 20 दिवस आधी या औषधांची पुन्हा फवारणी करा.\nलिचीमधील स्टेम बोअरर कीटक ओळखण्याच्या आणि नियंत्रणाच्या पद्धती येथे पहा .\nआम्हाला आशा आहे की पोस्टमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकर्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही या माहितीचा लाभ घेता येईल. लिची लागवडीसंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे विचारा.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nमार्च महीने में आम के बागों में किए जाने वाले कार्य\nकेले के पौधों में मोको रोग के लक्षण एवं नियंत्रण के तरीके\nड्रैगन फ्रूट की खेती कैसे करें\nड्रैगन फ्रूट की खेती की सम्पूर्ण जानकारी\nजाने अमरूद की इस नई किस्म के बारे में\nसफेद जामुन की जानकारी\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/discontent-continues-even-after-account-sharing-five-ministers-from-the-shinde-group-are-upset", "date_download": "2022-10-01T15:35:46Z", "digest": "sha1:6UBOF5XCWW2JCUI5VHGKT646BYWBBMWV", "length": 6386, "nlines": 46, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "खातेवाटपानंतरही नाराजीसत्र कायम; शिंदे गटातील पाच मंत्री नाराज", "raw_content": "\nखातेवाटपानंतरही नाराजीसत्र कायम; शिंदे गटातील पाच मंत्री नाराज\nदादा भुसे, गुलाबराव पाटील, केसरकर, राठोड आणि संदीपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अखेर रविवारी खातेवाटपही जाहीर करण्यात आले. एकीकडे मंत्रिमंडळात समावेश न केल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच आता खातेवाटपानंतरही हे नाराजीसत्र कायम आहे. या खातेवाटपामुळे शिंदे गटातले पाच मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, केसरकर, राठोड आणि संदीपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांनी खातेवाटपानंतर आपला फोनच बंद केल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.\nराधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास\nसुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय\nचंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य\nडॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास\nगिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण\nगुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता\nदादा भुसे : बंदरे व खनिकर्म\nसंजय राठोड : अन्न व औषध प्रशासन\nसुरेश खाडे : कामगार\nसंदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन\nउदय सामंत : उद्योग\nप्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण\nरवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण\nअब्दुल सत्तार : कृषी\nदीपक केसरकर : शिक्षण व मराठी भाषा\nअतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण\nशंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क\nमंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/fc-goa-announces-squad-of-26-elite-players-frangaki-buam-ayush-chhetri-included", "date_download": "2022-10-01T15:22:38Z", "digest": "sha1:BVKW2HER2E3YQ7ADSGI7MQFQ6CX6UBJS", "length": 5597, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "एफसी गोवाने प्रतिष्ठेच्या २६ खेळाडूंचा संघ जाहीर;फ्रांगकी बुआम, आयुष छेत्री यांचा समावेश", "raw_content": "\nएफसी गोवाने प्रतिष्ठेच्या २६ खेळाडूंचा संघ जाहीर;फ्रांगकी बुआम, आयुष छेत्री यांचा समावेश\nमुख्य संघ प्रशिक्षकाची जबाबदारी डेंगी कार्डोझो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.\nड्युरँड चषक २०२२ स्पर्धेसाठी गतविजेता एफसी गोवाने प्रतिष्ठेच्या २६ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. संघात हृतिक तिवारी, मुहम्मद नेमिल, फ्रांगकी बुआम आणि आयुष छेत्री या फर्स्ट टीम संघातील चार खेळाडूंना स्थान दिले आहे. यंदाची ड्युरँड चषक १६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत कोलकाता, गुवाहाटी आणि इम्फाळ येथे खेळली जाणार आहे.\nमुख्य संघ प्रशिक्षकाची जबाबदारी डेंगी कार्डोझो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गोवा संघ हा २०१९ आणि २०२१ या दोन ड्युरँड चषक स्पर्धेत सहभागी झाला होता. मागील हंगामात अपराजित राहताना त्यांनी ट्रॉफी उंचावली होती.\nएफ.सी.ए. ग्रुपमध्ये समावेश असून त्या मोहमेडन एफसीसह बंगळुरू एफसी, जमशेदपूर एफसी आणि इंडियन एअर फोर्स संघांचा समावेश आहे.\nएफसी गोवाचे प्रशिक्षक कार्डोझो यांनी कोलकाता येथे रवाना होण्यापूर्वी सांगितले की, आमच्या सर्वच खेळाडूंना त्यांची खेळाची क्षमता दाखवून देण्याची संधी आहे. आमच्या संघात अनेक नवोदित असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आमच्या संघातील वातावरण उत्साहपूर्ण आहे. आम्ही कसून सराव केला.\nत्यांनी स्पष्ट केले की, संघाच्या अंतर्गत सामने खेळून आम्ही सर्वसमावेशक टीम बनवली आहे. त्यामुळे सातत्य राखता येईल.\nड्युरँड चषक २०२२ स्पर्धेत यंदा एफसी गोवा संघाची सलामीला (१६ ऑगस्ट) गाठ मोहमेडन एससीशी पडेल. मोहमेडन एफसी संघ गतवेळचा उपविजेता आहे. त्यामुळे ओपनिंगलाच चुरशीचा खेळ अपेक्षित आहे.\nएफसी गोवा संघ : गोलकीपर्स : ऋतिक तिवारी, हॅन्सल कोइल्हो, बॉब जॅक्सन. डिफेंडर्स (बचावपटू): देल्झन पासान्हा, रायन रॉजर मेनेझेस, लेस्ली रिबेलो, आदित्य साळगावकर, मॅलिकजन कॅलेगर, दिशांक कुणकुळीकर, सलमान फॅरिस. मिडफिल्डर (मधली फळी) : लालरेमृआटा एचपी, वेलरॉय फर्नांडेस, डेल्टन कोलॅको, मालसावलुअंगा, डेव्हिस फर्नांडेस, रायन मेनेझिस, अँथनी फर्नांडेस, आयुष छेत्री, मुहम्मद नेमिल, शॅनन व्हिगास. फॉरवर्ड्स : वासिम इनामदार, फ्रांगकी बुआम, मेवन डियास, सॅलगेओ डायस, जॉर्डन बोर्गेस.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/lava-z60", "date_download": "2022-10-01T14:45:03Z", "digest": "sha1:IKMPCIPYBK6CAEZ7ISYZQL6TVPETREHX", "length": 11532, "nlines": 198, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलाव्हा Z60 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.लाव्हा Z60 मध्ये Android v7.0 (Nougat) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच लाव्हा Z60 मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. लाव्हा Z60 4G: Available (supports Indian bands), 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन लाव्हा Z60 यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.लाव्हा Z60 ची भारतातील किंमत 5499.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी रेडमी 4 64जीबी9999\nरिलायन्स जिओ फोन 34500\nशाओमी रेडमी नोट 4 2जीबी रॅम9999\nशाओमी रेडमी नोट 89999\nभारतातील किंंमत ₹ 5,499\nफ्रंट कॅमेरा 5 MP\nकस्टम यूआय Star OS\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस्प्ले टाइप IPS LCD\nपिक्सल डेन्सिटी 196 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 480 x 854 pixels\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 64 GB\nइमेज रिझॉल्युशन 2592 x 1944 Pixels\nऑप्टिकल इमेज स्टॅबिलिसेशन No\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 1920x1080 @ 30 fps\nयूएसबी टाइप सी No\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs लाव्हा झेड 61\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs क्यूइन 1 vs अॅनी ए1 नियो\nतुलना करा लाव्हा Z60 vs नोकिया 1 vs शाओमी रेडमी Y1 लाइट\nतुलना करा लाव्हा Z60 vs सॅमसंग गॅलक्सी J2 2018\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs टेक्नो कॅमोन आयस्काय 2 vs लेमन अनमोल 211\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs लाव्हा वन vs ईझीफोन एलीट\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs वनप्लस 6T vs Yuho O1 Lite\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs मोबीस्टार सी1 लाइट vs Detel D1 Gold\nतुलना करा लाव्हा Z60 vs लाव्हा झेड 61 vs लाव्हा Z70\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs मीगस अल्ट्रा vs फॉक्स सुल्तान\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs Itel A22 Pro vs टम्बो TA 2 vs ब्लूम स्पोर्टी\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs लाव्हा वन\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs ईझीफोन उड़ान vs लेफोन K11\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs मायक्रोमॅक्स एक्स1आय पॉप vs इंटेक्स स्टारी 12\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs आय कॉल के14 न्यू vs जियॉक्स सुपर डीजे\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs लाव्हा झेड61 2जीबी रॅम\nतुलना करा लाव्हा झेड 60एस vs लाव्हा झेड 61 vs ईझीफोन ग्रँड\nLava Z60 ची भारतातील किंमत\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nलावा ए7 2020 ड्युअल सिम (रोझ गोल्ड)\nलाव्हा पिक्सेल V2 प्लस\nलाव्हा झेड92 2जीबी रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/mi-phulpakharu-zalo-tar-nibandh-marathi/", "date_download": "2022-10-01T15:10:15Z", "digest": "sha1:UZBSIGAOFBFMVFAYPHG4HOCT6MSJSUSH", "length": 14050, "nlines": 69, "source_domain": "marathimitra.in", "title": "मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी । Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi", "raw_content": "\nमी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी \nमी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी \n आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.\nआजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी \nआम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nमी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी \nजन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फिरायला खूप आवडते. नवनवीन ठिकाणी जाणे तेथील सुंदर दृश्य पाहणे हे सर्वांनाच आवडते. त्यातल्या त्यात स्वातंत्र्य तर सर्वांनाच आवडते.\nत्या मानाने कुठेही फिरणे विविध ठिकाणांचा आनंद घेणे निरनिराळी सुंदर दृश्य पाहणे थोडक्यात मनमुराद फिरणे सर्वांनाच प्रिय असते. पक्षांना अशा प्रकारचे स्वतंत्र असल्याने पक्षी कुठेही फिरतात.\nमी आणि माझा भाऊ एकदा घरा शेजारी बागेमध्ये फिरत होतो. बाबाला फोटो काढण्याची खूप आवड फुलांचे पक्षांचे फोटो काढले आहे. त्याला खूप आवडते बागांमध्ये फिरत असताना तेथे विविध रंगबिरंगी फुले पाहायला मिळाली तेव्हा फुलांचे फोटो काढण्यासाठी आम्ही फुलांचे जवळ गेलो तर तेथून लहान मोठ्या आकाराचे आणि विविध रंगाची फुलपाखरे आमच्या नजरेसमोर आली. ती सुंदर आणि रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून माझ्याही मनात फुलपाखरू होण्याची इच्छा निर्माण झाली.\n मी फुलपाखरू झालो तर काय होईल. फुलपाखरू झाल्यानंतर मला सुंदर आणि रंगीबिरंगी पंख येतील या पंखांच्या बळावर मी मला पाहिजे त्या ठिकाणी मनमुराद फिरू शकेल. तसेच सुंदर फुलांवर जाऊन फुलांतील गंध पिऊ शकेल. जर मी फुलपाखरू झालो तर माझ्या सुंदर पंखांमुळे लोक माझ्या कौतुकात अनेक फुलपाखरू प्रेमी माझ्या चित्र काढते फोटोसुद्धा काढतील.\nमी माझे पंख पसरून मला हव्या त्या ठिकाणी जाऊन बसेल. मला आडवणारे कोणीही नसेल.\nमाझा आकार आणि माझ्या पंखावर असलेल्या विविध रंगाच्या छोटा पाहून लोक आनंदी होतील. नेहमीच माझ्या सौंदर्याबद्दल बोलतील आणि माझं कौतुक करतील. माझा सुंदर दिसल्यामुळे आणि इकडून तिकडे पिण्याच्या केल्यामुळे अनेक चित्रकार आणि निसर्गप्रेमी सतत माझ्यामागे धावतील.\nजर मी फुलपाखरू झालो तर मी निसर्गातील सुंदर ठिकाणांचा आनंद घेईल. या पृथ्वीतलावर कितीतरी असे फुले आहेत जे आपल्याला अद्याप माहिती नाही जर मी फुलपाखरू झालो तर उडत उडत निसर्गातील विविध फुले पाहिन व त्यांच्या आत मध्ये असलेला गंधाचा आस्वाद घेइन.\nमला घराबाहेर किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रहदारीची समस्या कधीही माझ्या समोर येणार नाही.\nतसेच एक विद्यार्थी म्हणून मला सतत अभ्यासाचा ताण तणाव असतो शाळेमध्ये अभ्यास करून घरी आल्यानंतर थोडा राहिलेला अभ्यास पूर्ण करतो. यामुळे माझा संपूर्ण दिवस अभ्यासामध्ये जातो मला खेळण्यासाठी जराही वेळ मिळत नाही.\nपाखरू झालो तर मला अभ्यास करायची गरज भासणार नाही आणि शाळेमध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही मी दिवसभर इकडून तिकडे फिरत आणि खेळत राहील.\nजर मी फुलपाखरू झालो तर खरंच किती छान होईल ना जर मला भूक लागली तर मला पाहिजे ते मी खाऊ शकतो. मला झोपायचे असेल तर मी कुठल्याही माझ्या आवडीच्या वनस्पतीवर किंवा झाडावर झोपू शकतो. जर मी फुलपाखरू झालो तर माणसाला आयुष्य खूप सुंदर होईल ना\nजर मी फुलपाखरू झालो तर कुठल्याही फुलांतून अमृत काढण्याचे शब्दा माझ्या अंगी येईल. जर मी फुलपाखरू झालो तर मुख्यता गुलाबाच्या फुलातील गंध पीइन कारण गुलाब हे माझे आवडते फूल आहे. फुलपाखरू हे खाऱ्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.\nमाझ्यासाठी एक फुलपाखरू स्वतंत्रपणे एका वनस्पती वरून दुसऱ्या वनस्पतीवर फिरते. फुलपाखराला कुठल्याही प्रकारचे बंधन आणि कुंपण नसते. त्यामुळेच मी पाखरू मन मुरात आणि स्वतंत्रपणे फिरत असते.\nत्यामुळे एखाद्या दुःखी किंवा निराश व्यक्तीने फुलपाखराला पाहिले तर त्याला जीवन जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. त्यामुळे जर मी फुलपाखरू झालो तर लोकांमध्ये आनंद आणण्यासाठी प्रयत्न करीत माझ्या कृतीतून आणि माझ्या सुंदरतेतून लोकांना नवीन प्रेरणा मिळेल यासाठी प्रयत्न करेन. निसर्ग हे फुलपाखराचे घर असते त्यामुळे जर मी फुलपाखरू झालो तर निसर्गाला घर मानून निसर्गातच राहील.\nजर मी फुलपाखरू झालो तर निसर्गातील रंगीबिरंगी बसण्याचा आनंद घेईल आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडेल. फुलपाखराचे जीवन अल्प कालावधी असते बरोबर पण त्या काळामध्ये मी जीवनाचा संपूर्ण आनंद घेईल.\nजर मी फुलपाखरू झालो तर या समाजाच्या ताणतणावापासून मुक्त होईल. तसेच धर्म,जाती भेद अशा समाजापासून दूर माझ्या स्वतःच्या स्वतंत्र अशा समाजामध्ये वावरेल. तसे जर मी फुलपाखरू झालो तर मला म्हणून शांत प्रमाणे उपजीविका करण्यासाठी पैशाची बचत करण्याची गरज सुद्धा लागणार नाही.\nअशाप्रकारे मी फुलपाखरू झालो तर माझ्या सुंदर आणि स्वतंत्ररीत्या असे जीवन जगेल.\n ” मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी Mi Phulpakharu Zalo Tar Nibandh Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nया निबंधा मध्ये आमच्याकडून काही पण चालले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nमी झाड झालो तर निबंध मराठी\nमी शेतकरी झालो तर निबंध मराठी\nमाझा आवडता विषय मराठी निबंध\nमातृप्रेम वर मराठी निबंध\nमाझा महाराष्ट्र निबंध मराठी\nमी शेतकरी झालो तर निबंध मराठी \nमाझे आवडते फळ आंबा निबंध मराठी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/03/blog-post_36.html", "date_download": "2022-10-01T14:00:53Z", "digest": "sha1:KPRL6IZZHDG6STVPYTRF2XOSYZLIHRHK", "length": 5338, "nlines": 136, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोपरगावत आजही ६४ नवीन कोरोनो बाधित कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने?", "raw_content": "\nHomeKopargaonकोपरगावत आजही ६४ नवीन कोरोनो बाधित कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने\nकोपरगावत आजही ६४ नवीन कोरोनो बाधित कोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने\nकोपरगावत आजही ६४ नवीन कोरोनो बाधित\nकोपरगाव ची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने\nकोपरगाव तालुक्यात कोरोनाचा थैमान परिस्थिती हाताबाहेर\nबुधवार दि. ३१ मार्च २०२१\nतसेच आज नगर येथे ६९ स्वैब तपासणी करीत पाठविले आहे\nशीतल बिल्डिंग - १\nगजानन नगर - १\nलक्ष्मी नगर - १\nधारणगाव रोड - ३\nरेव्हेन्यू कॉलनी - १\nगोकुळ नगरी - १\nओम नगर - ४\nशिवाजी रोड - १\nसमता नगर - १\nबाजार तळ - १\nयेवला रोड - १\nकापड बाजार - १\nसुभाष नगर - १\nबँक रोड - २\nजानकी निवास - २\nगांधी नगर - १\nस्टेशन रोड - १\nदहेगाव बोलका - १\nजेऊर पाटोदा - १\nमाहेगाव देशमुख - १\nतसेच आज ६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला\nआजची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या - ५३८\nसदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/03/blog-post_69.html", "date_download": "2022-10-01T13:55:27Z", "digest": "sha1:D3OS2TX65JSOTI4TBP33DF7MWZFGXWQQ", "length": 8713, "nlines": 87, "source_domain": "www.janwarta.in", "title": "आमदारआशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी.", "raw_content": "\nHomeKopargaonआमदारआशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी.\nआमदारआशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी.\nआमदारआशुतोष काळेंच्या सूचनेवरून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तहसीलदारांनी केली पाहणी.\nकोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव तालुक्यात रविवार (दि.२१) रोजी अचानक आलेला सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच द्राक्ष, चिक्कू, डाळींब, टरबूज आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे आमदार आशुतोष काळे यांनी पहाणी करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पाहणी केली.\nकोपरगाव तालुक्यात रविवार (दि.२१) रोजी दुपारी ४.०० नंतर वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या वादळी वारा व मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे येत्या काही दिवसात काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे तसेच टरबूज,द्राक्ष, चिक्कू, डाळिंब, आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, शहापूर, बहादरपूर, जवळके,सोनेवाडी, बहादराबाद, मंजूर, सांगवीभुसार, रवंदे, वेळापूर आदी गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना सूचना करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास सांगितले होते. त्या सूचनेनुसार तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला जाईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिली आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीजप्रवाह देखील खंडीत झाला होता. त्याबाबत देखील आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणला सूचना देवून विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे सांगितले आहे.\nयावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी अशोक आढाव, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, बाबुराव थोरात, राहुल जगधने, गोकुळ पाचोरे, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, संतोष वाके, बंडू थोरात, राजेंद्र पाचोरे, वसंत पाचोरे, गोकुळ पाचोरे,रामनाथ पाडेकर, शिवाजी राहणे, गोपीनाथ रहाणे आदी उपस्थित होते\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/now-atms-will-come-through-you-you-can-withdraw-money-from-home-corona-will-get-the-money-left-at-home-atms-will-now-come-to-the-house-nrat-67485/", "date_download": "2022-10-01T14:15:19Z", "digest": "sha1:3SBI7NVYY26A4LRHNFY7MNG5H5JBUX5C", "length": 15301, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दिल्ली | आता ATM येणार तुमच्या द्वारी, घरबसल्या पैसे काढता येणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nदिल्लीआता ATM येणार तुमच्या द्वारी, घरबसल्या पैसे काढता येणार\nकेरळमधील डाक विभागानं एक सेवा सुरु केली असून यामध्ये ग्राहकांना घरबसल्या पैसे मिळत आहेत. यामध्ये ग्राहकांना बँकेत जायचं नसून केवळ पोस्ट ऑफिस (Postal Department) विभागाकडे संपर्क केल्यास तुम्हाला हवी तितकी रक्कम घरबसल्या मिळणार आहे. ग्रामीण भागात या योजनेचा मोठा लाभ झाला असून नागरिकांना कोरोनाच्या(Corona Cases in Kerala) काळात याचा मोठा फायदा झाला होता.\nदिल्ली (Delhi). केरळमधील डाक विभागानं एक सेवा सुरु केली असून यामध्ये ग्राहकांना घरबसल्या पैसे मिळत आहेत. यामध्ये ग्राहकांना बँकेत जायचं नसून केवळ पोस्ट ऑफिस (Postal Department) विभागाकडे संपर्क केल्यास तुम्हाला हवी तितकी रक्कम घरबसल्या मिळणार आहे. ग्रामीण भागात या योजनेचा मोठा लाभ झाला असून नागरिकांना कोरोनाच्या(Corona Cases in Kerala) काळात याचा मोठा फायदा झाला होता.\nदिल्ली// ऐन थंडीत अंड्यांचे दर भिडले गगनाला; अंड्यांनी तब्बल ३ वर्षांचा मोडला रेकॉर्ड, जाणून घ्या नवा भाव \nलॉकडाउनच्या(Lockdown) काळात संचारबंदी असल्यानं नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हतं. ग्रामीण भागात वाहतुकीची साधनं बंद असल्यानं नागरिकांची मोठी अडचण होत होती. त्यामुळे केरळमध्ये पोस्ट ऑफिसने या योजनेद्वारे आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. याआधी देखील अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना 1 दिवसात 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या दिली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या काळात या सिस्टीममधून नागरिकांनी 380 कोटी रुपये काढले आहेत. त्यामुळे केरळमधील ज्या ग्रामीण भागात बँक सुविधा (Banking Service) मिळू शकत नाहीत त्या भागांत ही योजना नागरिकांसाठी उपयोगी ठरली. या योजनेमधून विविध बँकांमध्ये खातं असणारे नागरिक घरबसल्या पैसे मिळवू शकतात. आधार प्रणालीवर ही सेवा आधारित असून यासाठी तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील जाण्याची गरज नाही. पोस्टमन घरी तुम्हाला पैसे आणून देणार आहे.\nदिल्ली// “नोटांना स्पर्श केल्याने देखील पसरतो कोरोना, तर मग…” CAIT चा RBI आणि ICMR ला प्रश्न \nअशा पद्धतीने काम करते ही सिस्टीम\n— या पद्धतीमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ पोस्ट ऑफिसच्या हेल्प लाईन नंबरवर फोन करून तुम्हाला हवी असणारी रक्कम सांगायची आहे. त्याचबरोबर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये फोन करून देखील तुम्ही या सेवेची मागणी करू शकता. तुम्ही फोन करून बुकिंग केल्यानंतर पोस्टमन घरी येऊन तुम्हाला पैसे देतो. यासाठी पोस्टमनला तुम्हाला बँक अकाउंट नंबर, नाव, मोबाईल क्रमांक सांगायचा आहे. यानंतर त्याच्याकडं असणाऱ्या खास डिव्हाइसमध्ये ही माहिती भरल्यानंतर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी दिल्यानंतर आधार कार्ड स्कॅन आणि फिंगरप्रिंट स्कॅन(Finger print Scan) करून तुमची ओळख पटवून द्यायची आहे.\nआधार कार्डमध्ये(Aadhar card Number) क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधा देखील आहे. ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मागणी केलेली रक्कम पोस्टमन तुम्हाला देईल. पैसे दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची पावती मिळत नसून मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून किती रक्कम वजा झाली आहे याची माहिती मिळणार आहे.\nदरम्यान, या मेसेजमध्ये तुमची प्रोसेस पूर्ण करणाऱ्या एजंटचा नंबर देखील दिला जाणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास त्याच्याशी संपर्क करू शकता. म्हणजेच तुम्हाला बँकेत किंवा पोस्टात जाण्याची गरज नसून एकप्रकारे एटीएम तुमच्या घरी चालत येते. कोरोनाच्या या संकटकाळात अनेकांनी याचा फायदा घेतला होता. त्यामुळं आता भविष्यात देखील अनेकजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळं तुमचा वेळ वाचणार असून बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची देखील गरज भासणार नाही.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/blog-post_700.html", "date_download": "2022-10-01T14:58:17Z", "digest": "sha1:ACJM2CJTWX2VWGSO5GGEUOXWVO3LUBSL", "length": 11571, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "दिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar दिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी.\nदिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी.\nदिव्यांगाना दिली पगारातुन शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्कुटी.\nवाढदिवसाच्या निमित्ताने काळकुपच्या युवकाला दिली अनोखी भेट\nपारनेर - तालुक्यातील काळकुप येथील गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थी कु.अतुल अशोक कदम याला वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी इलेक्ट्रॉनिक स्कुटी देवुन त्याचा आनंद द्विगुणित केला आहे.नगर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत असुन पायाने दिव्यांग असुन आपल्या पगारातुन ७५ हजार रुपयांची ही तीन चाकी इलेक्ट्रॉनिक स्कुटी भेट दिली आहे.विधानसभा निवडणुक झाल्यापासून अपंग बांधवांना आपल्या आमदारकीच्या पगारातून प्रत्येक महिन्याला तीन चाकी मोटर सायकल देण्याचा उपक्रम अविरत चालू ठेवला आहे. आमदार निलेशजी लंके यांनी काळकुप येथील एका दिव्यांग बांधवाला वाढदिवसाच्या दिनी अनोखी भेट दिली त्याचा आनंद द्विगुणित केला आहे.तर या गाडीमुळे शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून कु.अतुल अशोक कदम या काळकुप येथील दिव्यांग बांधवाला आमदार लंके यांनी दिला मायेचा आधार दिला आहे.यावेळी लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन मेजर डॉ बाळासाहेब कावरे बाळासाहेब खिलारी बापूशेठ शिर्के ॲड.राहुल झावरे अजित भाईक श्रीकांत चौरे संदीप चौधरी पो.द.साळूंके गुरुजी,अमोल उगले नवनाथ गांजे रवींद्र गायके अंकुश पायमोडे संभाजी वाळुंज सत्यम निमसे चंद्रकांत ठूबे शरद झावरे ललित गागरे सुभाष कावरे शंकर कासुटे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकाळकुप ते नगर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येथे प्रवास करण्यासाठी दिव्यांग असल्या कारणाने विविध अडथळे निर्माण होत असताना आपल्या नेहमीच्या परोपकारी सवयीमुळे कु .अतुल कदम या बांधवाला त्याची भविष्याकडे पाहण्याची उमेद कमी होऊ नये म्हणून त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याला अपंगाची तीन चाकी मोटर सायकल भेट म्हणून दिली असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.यावेळी आमदार निलेशजी लंके यांनी दिव्यांग बांधव कु.अतुल कदम याला भविष्याची उंच भरारी घे,चांगला अभ्यास कर व एक यशस्वी नागरिक हो अशा शुभेच्छा दिल्या व भविष्यातही काहीही अडचण आली तरी मला संपर्क कर असा सल्ला यावेळी आमदार लोकनेते निलेश लंके यांनी दिला.\nपारनेर तालुक्यातील काळकुप येथील गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थी कु.अतुल अशोक कदम याला नगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षणासाठी जात असताना शहरात फार मोठी अडचण होत होती.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना कार्यकत्यांसह नातेवाईकांनी मदतीचा हात मागताच तातडीने शुक्रवारी त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७५ हजार रुपयांची इलेक्ट्रॉनिक स्कुटी भेट देऊन त्यांचा कुटुंबातील सदस्यांना सत्कार पण केला.त्यामुळे पायाने दिव्यांग असलेल्या अतुल कदम याच्या पायात या एक प्रकारे बळ देण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले असल्याची प्रतिक्रिया पालक अशोक कदम यांनी व्यक्त केली आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/admission-process-for-adult-deaf/", "date_download": "2022-10-01T14:36:38Z", "digest": "sha1:5PFRJEPJCRYNRLAGIG4O5G47Y4ETAQBC", "length": 13474, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थ्यांसाठी सन २०२१-२२ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया | Solapur City News", "raw_content": "\nप्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थ्यांसाठी सन २०२१-२२ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया\nमुंबई, दि.१९ : शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी १० ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम या एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.\nहे वाचा– अकरावीची CET Exam 21 ऑगस्टला होणार, असे असणार वेळापत्रक\nप्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामुल्य पुरविण्यात येते. प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसिल कार्यालयाजवळ, गांधीरोड ५. उल्हासनगर, जि. ठाणे या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु. १०/- चे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जातील. असे एका पत्रकाद्वारे अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर-५ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143\nअकरावीची CET Exam 21 ऑगस्टला होणार, असे असणार वेळापत्रक\nम्हणून या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2021 सेशन 3 परिक्षेसाठी एक संधी देणार- Solapur City News\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे\nEducation : विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा\nEducation : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rare-photo-of-amitabh-bachchan-125865272.html?ref=inbound_More_News", "date_download": "2022-10-01T14:16:35Z", "digest": "sha1:6P345M6LZN3GGPLES6IEOLYDFXUMGTAR", "length": 4758, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "37 वर्षांपूर्वी मृत्युवर विजय मिळवत अमिताभ बच्चननी घेतला दुसरा जन्म, हे आहेत 1982 चे रेअर फोटो | Rare photo of Amitabh Bachchan - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n37 वर्षांपूर्वी मृत्युवर विजय मिळवत अमिताभ बच्चननी घेतला दुसरा जन्म, हे आहेत 1982 चे रेअर फोटो\nरुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर सर्वांना अभिवादन करताना अमिताभ...\nबॉलिवूड डेस्क - बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. पण बिग बींच्या जीवनात आणखी एक दिवस असा आहे ज्या दिवसाला ते वाढदिवस समजतात. तो म्हणजे 2 ऑगस्ट. 'कुली'च्या सेटवर झालेल्या अपघातातून बचावल्यानंतर याच दिवशी बिग बी घरी परतले होते. या अपघातातून बचावणे म्हणजे पुनर्जन्म झाला असे बिग बी मानतात.\nबिग बी गेल्या अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 'सात हिंदुस्थानी' चित्रपटापासून 1969 मध्ये सुरू झालेला बिग बींचा प्रवास आजही सुरुच आहे. पण 1982 च्या दरम्यान एक काळ असा आला होता, जेव्हा बिग बींना आता परत कधीही पडद्यावर पाहता येणार नाही अशी भिती निर्माण झाली होती. ती घटना म्हणजे 'कुली' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्घटनेत बिग बींच्या पोटाच्या अंतर्गत भागात झालेली जखम. त्यामुळे सुमारे आठवडाभर बिग बी रुग्णालयात दाखल होते. बिग बींसाठी त्यावेळी चाहत्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. इंदिरा गांधीही त्यावेळी तातडीने दौरा आटोपून बिग बींना भेटायला पोहोचल्या होत्या. अनेक सेलिब्रिटींची तेव्हा रुग्णालयाबाहेर गर्दी असायची. इंदिरा गांधीही अपघाताबाबत समजताच तातडीने रुग्णालयात बिग बींना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यांच्याबरोबर सोनिया गांधीही होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2022-10-01T13:48:30Z", "digest": "sha1:ZRA75YEUDMK2HK4XLTOYHGT5HUE7NIHZ", "length": 14747, "nlines": 94, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "माझा बीड जिल्हा – Page 2 – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा\nपुरस्काराने सन्मानित करणार – एस.एम.देशमुख\nपुरस्काराने सन्मानित करणार – एस.एम.देशमुख – स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार – एस.एम.देशमुख यांनी दिली माहिती. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील माजी सरपंच स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्ह्यातील एक पत्रकार एक समाजिक कार्यकर्ता आणि एका प्रगतीशील शेतकरयास पत्र भूषण, समाज भूषण आणि कृषी भूषण ...\nआमचं गाव लयभारी ; ३१ लाख रुपयांची केली वर्गणी.\nआमचं गाव लयभारी ; ३१ लाख रुपयांची केली वर्गणी. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – भगवानगडासाठी चिंचवडगावच्या ११० भाविकांची ३१ लाख रुपयांची वर्गणी. वडवणी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थ स्थळ भगवान गडाच्या विकासासाठी वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील ११० भाविकांनी सुमारे ३१ लाख रुपयांची देणगी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडे काल सुपूर्द केली. राजा हरिश्चंद्र तिर्थ स्थळावरील महाशिवरात्र ...\nमुंडे भगिनींच्या प्रयत्नांना यश ; गडकरींचे मानले आभार\nमुंडे भगिनींच्या प्रयत्नांना यश ; गडकरींचे मानले आभार – डोंगरचा राजा / ॲानलाईन – परळी-सिरसाळासह बीड जिल्हयात होणार ७६८ कोटीचे चार राष्ट्रीय महामार्ग ; निविदा प्रसिद्ध – पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडेंच्या प्रयत्नांना यश ; केंद्रीय मंत्री गडकरींचे मानले आभार बीड जिल्हयाच्या विकासात पडणार मोठी भर.. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने जिल्हयात चार राष्ट्रीय महामार्गासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. परळी – ...\nअंबाजोगाई साखर कारखान्याचा उद्या बाॅयलर पेटणार..\nअंबाजोगाई साखर कारखान्याचा उद्या बाॅयलर पेटणार.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा शुक्रवारी सन २०२१-२२ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ. अंबाजोगाई – बीड-लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा हे कार्यक्षेञ असलेला आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी वेळोवेळी संजिवनी ठरलेला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ शुक्रवार,दिनांक ७ जानेवारी २०२२ ...\nऊस लागवडीसाठी १५ फेब्रुवारी २०२२ अखेर मुदतवाढ.\nऊस लागवडीसाठी १५ फेब्रुवारी २०२२ अखेर मुदतवाढ. – चेअरमन धैर्यशील काका सोळंके यांची घोषणा. डोंगरचा राजा / ॲानलाईन. माजलगाव – गाळप हंगाम २०२२-२३ करीता कारखाना गाळप क्षमतेएवढा ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध छावा याकरीता ऊस लागवडीसाठी माहे १५ फेब्रुवारी, २०२२ अखेर मुदतवाढ दिली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. धैर्यशीलकाका सोळंके यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना ...\nराजाभाऊ मुंडे यांचे नेतृत्व; मुख्य बैठक संपन्न.\nराजाभाऊ मुंडे यांचे नेतृत्व; मुख्य बैठक संपन्न. – वडवणी नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाने राजाभाऊ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रणशिंग फुंकले. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य बैठक संपन्न (फोटो) वडवणी – वडवणी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये बहुमताने नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व ताकदीनिशी रणनिती आखण्यात आली असून पुन्हा एकदा वडवणी नगरपंचायत संपूर्ण क्षमतेने ताब्यात घेण्यासाठी भाजपा मैदानात उतरले ...\nनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित.\nनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित. – डोंगरचा राजा / आँनलाईन मुंबई – सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिल्याने आता ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यातील केज,शिरूर कासार, वडवणी,पाटोदा आष्टी नगरपंचायत चा यामध्ये समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून ओबीसीच्या राजकीय ...\nओबीसी आरक्षणासाठी स्पेशल अधिवेशन घ्या – पंकजाताई मुंडे यांची मागणी.\nओबीसी आरक्षणासाठी स्पेशल अधिवेशन घ्या – पंकजाताई मुंडे यांची मागणी. – ओबीसींची झालेली हानी भयंकर ; यात मार्ग निघालाच पाहिजे. – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढावा, त्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी करणारं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ...\nओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का; सुप्रीम कोर्टाचे निर्देश.\nओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का; सुप्रीम कोर्टाचे निर्देश. – डोंगरचा राजा / ॲानलाईन नवी दिल्ली – मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोच ओबीसी आरक्षण चर्चेत आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडून राजकारण ढवळून निघाले होते. यातच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. अगदी काही दिवसांवर ...\nलोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग.\nलोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग. – अडचणीच्या काळात हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंद. वडवणी – लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यांने चालु गळीत हंगामातील ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति टन २१०० रुपये बँकेत वर्ग केला आहे. ऊसाचा हप्ता तातडीने बँकेत वर्ग केल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत कारखाना प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. लोकनेते ...\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/news/cm-eknath-shinde-cabinet-decision/", "date_download": "2022-10-01T14:58:32Z", "digest": "sha1:U77KJCG4LQXWUNQL7AMHZYBCSEQJEVOB", "length": 20143, "nlines": 230, "source_domain": "gavkatta.com", "title": "कल्याणकारी निर्णयांचे मनापासून स्वागत. - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/बातम्या/कल्याणकारी निर्णयांचे मनापासून स्वागत.\nकल्याणकारी निर्णयांचे मनापासून स्वागत.\nमी माझ्या मित्रपरिवारबरोबर चर्चा करत होतो की अरे सरकारने अशी काय योजना आणली पाहिजे की पूर्ण देशाचे दर्शन घडवून आणणे आणि ते पण मोफत. भारतामध्ये ज्यांने आपले पूर्ण आयुष्य घालवले ,पूर्ण जीवन देशाची अप्रत्यक्षपणे सेवा केली,खूप कष्ट केले पण या महागाईच्या दुनियेमध्ये तो काही रक्कम बाजूला काढून ठेवू शकला नाही..किंवा आपल्या परिवाराची काळजी घेत त्याला हे जमले नाही..शेवटी आयुष्य संपण्याच्या वाटेवर येउन पोहचते आणि आता कुठे स्वत: साठी वेळ मिळतो पण खिशात पैशे नसल्यामुळे तो काय घराच्या बाहेर पडत नाही.कारण एकीकडे औषधांचा खर्च वाढलेला असतो आणि त्यात फिरायला जाणे ,पर्यटन स्थळांना भेटी देणे, देव-देव करायला निघणे शक्यतो सामान्य माणूस टाळतो आणि आपल्या राहत्या घरीच आयुष्याचा शेवटचा श्वास घेतो.\nकाळचा आपल्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय मला मनापासून आवडला आहे..त्यासाठी त्यांचे खूप मनापासून आभार.\nवाचा : पैसा पूढे कायदा सुध्दा सौम्य् झाला..\nज्यांचे वय ७५ वर्ष पूर्ण झाले आहे अशा लोकांसाठी आता बिनामूल्य आपल्या राज्यात फिरता येणार.मोफत प्रवासाची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली.\nया निर्णयांचा खेडयातील ,शहरातील ,किंवा मेट्रो शहरातील सामान्य परिवारमधील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.\nकाही व्यक्तींच्या मुलींचे घर त्या व्यक्तींच्या घरापासून दूरच्या अंतरावर असते..पैशामुळे तो मुलींना भेटायला कधी तर जात असतात, पण आता प्रवास मोफत असल्यामुळे आता मुलीकडे जाउन चार गोष्टी बोलायला मिळणार,मुलीकडे राहता येणार,किंवा काही जणांचे मुले नौकरी निमित्त आपल्या आई-वडीलांपासून लांब राहत असतात.अशा मुलांचे आई-वडील आता या निर्णयांमुळे ते मूलाकडे पहिल्यापेक्षा आता काही दिवसाआड जाउ शकतात.तिथे काही दिवस राहून परत आपल्या गावी येउ शकतात..आणि आपल्या नातवांचा तसेच आपल्या परिवारांबरोबर अजून काही क्षण आनंदाने घालवू शकतील.\nवाचा : शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळात 3 मोठे निर्णय घेण्यात आले.Maharashtra Monsoon Session\nअशे पण काही व्यक्ती आपल्या बाजूला असतात जे मजूरी करून जगत असतात..आलेला पैसा ते तिन वेळेच्या जेवणासाठी आणि बाकीच्या मूलभूत गोष्टीसाठी खर्च करत असतात..अशा लोकांसाठी राहून गेलेला आपल्या आयुष्यातील प्रवास या योजनेमुळे ते परत आयुष्यातील प्रवासाचा आनंद घेउ शकतात आणि वेगवेगळया पर्यटन स्थळांना भेट देउ शकतात..\nसंसार करत असताना काही नवरा बायको क्वचितच कुठे तर फिरायला गेलेले असतात..मग अशा नवरा बायकोंसाठी ज्यांचे वय ७५ वर्ष झाले आहे त्यांच्यासाठी खूप फायदा होणार आहे या योजनेचा.\nकिराणा,मुल,वीज,घरपट्टी,शिक्षण,दवाखाना या गोष्टीला थोडेसे बाजूला सारून मोकळा श्वास घ्यायला नक्कीच काही जणांना मिळणार आहे..\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा जो निर्णय घेतला आहे की ज्यांचे वय ७५ वर्षाहून अधिक असलेल्या व्यक्तींना एसटी प्रवास मोफत होणार आहे हा खरच अभूतपूर्व असा निर्णय आहे.\nन समजणारे शेतकऱ्यांचे गणित\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\n SBI बँक आपल्या ग्राहकांना देत आहे खास स्कीम जाणुन घ्या (SBI BNK)\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/tag/fundamentalduties/", "date_download": "2022-10-01T15:28:28Z", "digest": "sha1:LAD4DIT2NTXX6NGAMFXK3ZRRJ462PPW4", "length": 12122, "nlines": 185, "source_domain": "gavkatta.com", "title": "fundamentalduties Archives - गाव कट्टा", "raw_content": "\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nमूलभूत कर्तव्याचे तसेच मार्गदर्शन तत्वाचे रूपांतर हक्कामध्ये करण्याची वेळ आली आहे. आपल्या घटनेमध्ये आपल्याला काही हक्क मिळाले आहेत..आणि ते जर…\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/tag/karj-mafi-list/", "date_download": "2022-10-01T14:08:02Z", "digest": "sha1:2C2LDNNNPA34NVK5GZ3UJ3F2GPXESA46", "length": 12171, "nlines": 185, "source_domain": "gavkatta.com", "title": "karj mafi list Archives - गाव कट्टा", "raw_content": "\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nkarj mafi list शेतकरी कर्जमाफीची अपात्र यादी आली,नाव असेल तर करा हे काम..\nआपत्र शेतकऱ्याची यादी पहाणीसाठी खाली पहा karj mafi list आपत्र शेतकऱ्याची यादी पहाणीसाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा हे…\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/bjp-ministers-confusion-over-debt-relief.html", "date_download": "2022-10-01T15:06:55Z", "digest": "sha1:4FMVKJFFDYLNWTFXRMPRQJLRMOMRFUQM", "length": 8763, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कर्जमाफीवरुन भाजपच्या मंत्र्यांमध्येच गोंधळ! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कर्जमाफीवरुन भाजपच्या मंत्र्यांमध्येच गोंधळ\nकर्जमाफीवरुन भाजपच्या मंत्र्यांमध्येच गोंधळ\nमुंबई: राज्यात कर्जमाफीच्या यादीचा घोळ मिटता मिटत नसल्याचं अजूनही चित्र आहे. मात्र या सर्वाला राष्ट्रीयकृत बँकाच जबाबदार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्याकडूनच घाई झाल्यामुळे कर्जमाफीला उशीर झाला अशी कबुली दिली.\nकोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्याच्या संचालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफी उशिराला बँकावर खापरं फोडलं. सरकारने कर्जमाफीच्या सर्व रकमेची तरतूद केली आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी एकच आधार क्रमांक हजारो शेतकऱ्यांच्या नावावर टाकून मोठा घोळ घातला आहे. त्यामुळे मोठी तांत्रिक अडचण झाली आहे. मात्र, त्यावरही मात केली जाईल त्यासाठी कोणत्या आंदोलनाची गरज नसल्याचं नमूद करत या मुद्द्यावरून आंदोलनांच्या पवित्र्यात असलेल्याना फटकारलंय.\nदरम्यान, बिद्री कारखान्यावर सत्ता मिळवल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी साखर उत्पादकांना यावर्षी चांगला दर मिळेल अस स्पष्ट केलंय. ७० – ३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांनी दर देणे बंधनकारक असून न देणाऱ्यावर कारवाई करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे यावर्षी ऊस आंदोलनाची स्थिती निर्माण होणार नसल्याचं त्यानी स्पष्ट केलंय.\nPrevious articleमुख्यमंत्र्यानी केली सहकार मंत्र्यांची कानउघाडणी\nNext articleशिक्षणमंत्री विनोद तावडेंना बडतर्फ करा-नवाब मलिक\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2021/01/16/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T15:08:20Z", "digest": "sha1:4O4HFJESNSFGPGGDH2JBRPCJPWUWLERB", "length": 9335, "nlines": 69, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "वडवणीचा आसमंत दुमदूमला.. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझी वडवणी » वडवणीचा आसमंत दुमदूमला..\n– डोंगरचा राजा / ॲानलाईन.\n– श्रीराम मंदिर निधी समर्पण महाअभियान शोभायात्रेने वडवणीकरांचे लक्ष वेधले\nटाळ मृदंगाच्या गजरात जयश्रीरामच्या जयघोषाने वडवणीचा आसमंत दुमदूमला.\nवडवणी – वडवणी शहरात काल दि.१६ शनिवार रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण महाअभियानाच्या भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन वडवणी समितीच्या वतीने करण्यात आले होते. या शोभायात्रेने सर्व वडवणीकरांचे लक्ष यावेळी वेधून घेतले होते. तसेच शोभायात्रेतील टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होवून जयश्रीरामच्या जयघोषाने वडवणीनगरीचा आसमंत दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेल्या या शोभायात्रेचा समारोप संपूर्ण शहरातून जात व्यापारी संकुल बाजारतळ याठिकाणी करण्यात आला. या शोभायात्रेत असंख्य रामभक्त सहभागी झाले होते.\nराम मंदिर से राष्ट्र निर्माण या अनुषंगाने सध्या संपूर्ण देशामध्ये सर्व हिंदूंची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य अशा श्रीराम जन्मभूमी मंदिराची उभारणी करण्याकरिता श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वडवणी येथील समितीच्यावतीने वडवणी शहरात काल दि.१६ जानेवारी २०२१ शनिवार रोजी सकाळी ठीक ९ वाजता श्रीराम मंदिर निधी समर्पण संकलन महाअभियानाच्या भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन\nअतिशय उत्साहाने आणि भक्ती भावाने करण्यात आले होते. वडवणी शहरातील बीड-परळी राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ठीक ९ वाजता शेकडो राम भक्तांनी एकत्रित येत या शोभायात्रेत आकर्षक अशा रथातून सुरुवात करण्यात आली होती. या शोभायात्रेत लहान चिमुकल्यांनी प्रभू राम, माता सिता व लक्ष्मण यांच्या वेशभूषा परिधान करीत या शोभायात्रेतून सर्व वडवणीकरांचे लक्ष वेधून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ होत वसंतराव नाईक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री.हनुमान मंदिर, श्री.विठ्ठल मंदिर, श्री.गणपती मंदिर, श्री.राम मंदिर, श्री.काळा हनुमान मंदिर, चाटे चौक या मार्गे व्यापारी संकुल बाजारतळ याठिकाणी आयोजित कार्यक्रमात या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अध्यात्म क्षेत्रातील विविध संत महंत, महाराज, वडवणी नगरीतील स्त्री-पुरुष, अबालवृध्द, उद्योजक, शेतकरी बांधव, धार्मिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत आणि प्रतिष्ठित बंधू-भगिनी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी मंदिराच्या उभारणीची संकल्पना उपस्थितांसमोर विशद करुन प्रत्येकाने या कामी आपले योगदान देण्याचे याव्दारे आवाहन केले. दरम्यान या शोभायात्रेने सर्व वडवणीकरांचे लक्ष यावेळी वेधून घेतले होते. तसेच शोभायात्रेतील टाळ मृदंगाच्या गजरात जयश्रीरामच्या जयघोषांनी वडवणी नगरीचा आसमंत दुमदुमून गेला होता.\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा रद्द..\nविकासा चे केंद्रबिंदू मानून कामे करा – एस.एम. देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-september-2022/", "date_download": "2022-10-01T14:38:20Z", "digest": "sha1:DPBJ5CIPRFSXIWHZ2QYPY35GEZXSJIXM", "length": 12012, "nlines": 107, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 07 September 2022 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nनिळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच घोषणा केली की PM-श्री योजनेअंतर्गत देशभरातील 14,500 शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित केल्या जातील.\nअलीकडेच, चिलीमधील सार्वमताने जुनी सनद बदलून नवीन पुरोगामी राज्यघटनेचा प्रस्ताव नाकारला.\nकेंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातील रहिवाशांना रोजगार देण्यासाठी राजस्थान सरकार इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना सुरू करणार आहे.\nअलीकडे, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) ने सौर मंडळाच्या बाहेरील ग्रहावर किंवा ग्रहाची पहिली प्रतिमा कॅप्चर केली.\nभारतातील तीन शहरे युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये सामील झाली आहेत. यामध्ये केरळमधील त्रिशूर आणि निलांबूर आणि तेलंगणातील वारंगल या दोन शहरांचा समावेश आहे.\nकेंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातील रहिवाशांना रोजगार देण्यासाठी राजस्थान सरकार इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना सुरू करणार आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/coolpad-mega-25d", "date_download": "2022-10-01T15:25:09Z", "digest": "sha1:U36W5RAEKHXYVHODS5DHNMTPWB4I2GRH", "length": 11494, "nlines": 196, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकूलपॅड मेगा 2.5D हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.कूलपॅड मेगा 2.5D मध्ये Android v6.0 (Marshmallow) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच कूलपॅड मेगा 2.5D मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. कूलपॅड मेगा 2.5D 4G: Available (supports Indian bands), 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन कूलपॅड मेगा 2.5D यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.कूलपॅड मेगा 2.5D ची भारतातील किंमत 6999.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी रेडमी 4 64जीबी9999\nरिलायन्स जिओ फोन 34500\nशाओमी रेडमी नोट 4 2जीबी रॅम9999\nशाओमी रेडमी नोट 89999\nशाओमी रेडमी नोट 3 32जीबी11998\nकूलपॅड मेगा 2.5D स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 6,999\nफ्रंट कॅमेरा 8 MP\nकस्टम यूआय Cool UI\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस्प्ले टाइप IPS LCD\nपिक्सल डेन्सिटी 267 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन HD (720 x 1280 pixels)\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 32 GB\nइमेज रिझॉल्युशन 3264 x 2448 Pixels\nऑप्टिकल इमेज स्टॅबिलिसेशन No\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 1280x720 @ 30 fps\nयूएसबी टाइप सी No\nवाय-फाय फीचर्स Mobile Hotspot\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nसॅमसंग गॅलक्सी नोट 3 लाइटVS\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs कूलपॅड A1\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs ओप्पो F1 vs सॅमसंग गॅलक्सी नोट 3 लाइट\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs लीगू एम8\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs शाओमी रेडमी 6A vs ऑनर 7A\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs ऑनर 7A vs सॅमसंग गॅलक्सी नोट 3 लाइट\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs लेनोव्हो वाइब K5 vs मायक्रोमॅक्स कॅन्वास Mega 4g\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs वनप्लस वन vs सॅमसंग गॅलक्सी नोट 3 लाइट\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs Realme 1\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs मेजू प्रो 6\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs लाइफ Water 5\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs ओप्पो A37\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs शाओमी रेडमी नोट 3 32जीबी\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs सॅमसंग गॅलक्सी On7\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs सॅमसंग गॅलक्सी J4 vs सॅमसंग गॅलक्सी ऑन नेक्स्ट\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs सॅमसंग गॅलक्सी ऑन नेक्स्ट vs सॅमसंग गॅलक्सी J4\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs कूलपॅड मेगा 3 vs शाओमी रेडमी 3 प्रो vs शाओमी रेडमी 3S\nतुलना करा कूलपॅड मेगा 2.5D vs सॅमसंग गॅलक्सी J7 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी नोट 3 लाइट\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n1 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nकूलपॅड कूल 3 प्लस\nकूलपॅड कूल 3 प्लस 32 जीबी\nकूलपॅड कूल 3 64 जीबी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.lerchbates.com/mr/contact/", "date_download": "2022-10-01T15:36:52Z", "digest": "sha1:4F2D3YOKMA46FSXQVUWUIQJAA6T6H4ET", "length": 4131, "nlines": 109, "source_domain": "www.lerchbates.com", "title": "Contact - Lerch Bates", "raw_content": "तुम्हाला आमच्या वेबसाइटवर सर्वोत्तम अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो.\nअधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा.\nआम्ही मदत करण्यास तयार आहोत\nतुमच्या एखाद्या प्रकल्पासाठी तुम्हाला विश्वसनीय, तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असल्यास, आम्ही मदत करू शकतो. कृपया आम्हाला एक नोट पाठवा आणि आमची टीम कामावर जाईल.\nमला यात स्वारस्य आहे(आवश्यक)\nआम्ही कशी मदत करू शकतो\n9780 एस. मेरिडियन बुलेवर्ड\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nनवीनतम उद्योग बातम्या, अद्यतने आणि अंतर्दृष्टी प्राप्त करा.\nआपला ई - मेल(आवश्यक)\nहे फील्ड प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आहे आणि ते अपरिवर्तित सोडले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/shrikrishnashi-krishnakamal-arpan/?vpage=4", "date_download": "2022-10-01T15:31:00Z", "digest": "sha1:YMRMTCEL4NN2HC4MNPVHR5AUGTJPLZVI", "length": 11325, "nlines": 182, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nOctober 15, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nवाहूनी कृष्णकमल तव शिरी,\nअर्पितो भाव माझे श्रीहरी….\nसेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी….१,\nअर्पितो भाव माझे श्री हरी….\nजीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२\nअर्पितो भाव माझे श्री हरी,\nदरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी…..३,\nअर्पितो भाव माझे श्री हरी\nमज क्षमा ती व्हावी\nपरि आशिर्वाद तू देई\nउकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी….४\nअर्पितो भाव माझे श्री हरी\nAbout डॉ. भगवान नागापूरकर 2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/08/esic-recruitment.html", "date_download": "2022-10-01T14:57:33Z", "digest": "sha1:MXXAVNZECKRDCCT2DKFBK7TC52UEXM5B", "length": 5049, "nlines": 69, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंर्तगत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ अंर्तगत विविध पदांची भरती\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 169 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nजाहिरात क्र. : 03/2022\nनोकरी खाते : कर्मचारी राज्य विमा महामंडळ\nनोकरी ठिकाण : हैदराबाद\nएकूण रिक्त पदे : 169\nअर्जाची फी : खुला/ओबीसी – 1000/- रुपये. मागासवर्गीय/महिला/PWD – फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n2 असोसिएट प्रोफेसर 22\n3 असिस्टंट प्रोफेसर 35\n4 सिनियर रेसिडेंट 73\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.5 – MBBS + पदव्युत्तर पदवी.\nपद क्र.6 – MBBS + पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2022 (06:00 PM)\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nपुणे महानगरपालिका अंतर्गत योग शिक्षक पदांची भरती\nपुणे महानगरपालिका अंतर्गत योग शिक्षक पदांची भरती\nभारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://time.astrosage.com/holidays/finland/christmas-day?year=2023&language=mr", "date_download": "2022-10-01T15:22:58Z", "digest": "sha1:J5LPJLLD63LKVUJ5MMZX6Z7KK7K2WRGQ", "length": 2467, "nlines": 53, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Christmas Day 2023 in Finland", "raw_content": "\n2019 बुध 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2020 शुक्र 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2021 शनि 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2022 रवि 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2023 सोम 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2024 बुध 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2025 गुरु 25 डिसेंबर Christmas Day राष्ट्रीय सुट्ट्या\nसोम, 25 डिसेंबर 2023\nबुध, 25 डिसेंबर 2024\nरवि, 25 डिसेंबर 2022\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/01/blog-post_86.html", "date_download": "2022-10-01T14:41:55Z", "digest": "sha1:KJMP5TVJ7C7B4KPOAH6UOKI55F4536EL", "length": 10035, "nlines": 92, "source_domain": "www.janwarta.in", "title": "मला विधानसभा निवडणूकीतील पराभव मान्य, श्रीमान सातभाई हेच कोल्हे ताईंच्या पराभवाचे खरे शिल्पकार ----- नगराध्यक्ष विजय वहाडणे.", "raw_content": "\nHomeKopargaonमला विधानसभा निवडणूकीतील पराभव मान्य, श्रीमान सातभाई हेच कोल्हे ताईंच्या पराभवाचे खरे शिल्पकार ----- नगराध्यक्ष विजय वहाडणे.\nमला विधानसभा निवडणूकीतील पराभव मान्य, श्रीमान सातभाई हेच कोल्हे ताईंच्या पराभवाचे खरे शिल्पकार ----- नगराध्यक्ष विजय वहाडणे.\nमला विधानसभा निवडणूकीतील पराभव मान्य, श्रीमान सातभाई हेच कोल्हे ताईंच्या पराभवाचे खरे शिल्पकार\n----- नगराध्यक्ष विजय वहाडणे.\nकोपरगाव प्रतिनिधी :------ विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे, कारण मी सामान्य कार्यकर्ता आहे. श्री.सातभाई मात्र फार लोकप्रिय आहेत. कारण देशभर मोदींजींची लाट असताना सातभाईंच्या प्रभागात मात्र भाजपा भुईसपाट झाला. तुमच्या प्रभागात फारच कमी मते पडल्यानेच माजी आमदार ताईंचा पराभव झाला, याची तुम्हाला शरम वाटत नाही का अशी जोरदार टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिध्दी पत्रकातुन केली आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की,\nदि. 30 ऑक्टोबर 2010 मध्ये ज्यांनी ठराव केला कि आरक्षित जमीन संपादित करण्यासाठी फार मोठी रक्कम लागते नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही जमीन संपादित करता येणार नाही. तरीही सर्वे नं. 210 वरील आरक्षण का उठविले असे मलाच विचारणाऱ्यानीच माजी नगरसेवक बबलू वाणी यांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा विषय का मंजूर केला स्वतःजवळच्या व्यक्तींना एक न्याय व गिरमे परिवाराच्या आरक्षण उठविण्यालाच विरोध का स्वतःजवळच्या व्यक्तींना एक न्याय व गिरमे परिवाराच्या आरक्षण उठविण्यालाच विरोध का खोटी व अपुरी माहिती देऊन पत्रकबाजी करणारे नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपप्रचार करताहेत.\nमाझ्यावर कर्ज आहे पण मी कर्ज बुडविणारा नाही. कारण मी 3 लाख रू. कर्जापैकी पन्नास हजार रू. याच महिन्यात बँकेत भरणा केला आहे.तुमच्याच मर्चंट बँकेत आमच्या भारत माता पतसंस्थेचे 50 लाख रू.अडकलेले आहेत. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाची बँक खाऊन तुम्ही तुरुंगात जाऊन बसले. पण मी मात्र माझ्या वडिलांच्या निधनानंतर शहरवासीयांच्या मदतीने नगराध्यक्षपदी जाऊन बसलो. छातीठोकपणे सांगतो 10 वर्षात झाली नव्हती इतकी कामे शहरात झाली आहेत-होत आहेत. पण तुम्ही राजकिय स्वार्थापोटी नाहक अडथळे आणत आहात.\nश्रीमान सातभाई व माझ्यात मात्र एक साम्य आहे. ते व मी दोघांनीही तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. ते बँक खाल्ली म्हणून तुरुंगात गेले व मी जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा तुरुंगवास पत्करला. माझे वडिल आमदार-खासदार-नामदार होते तरीही मी कर्जबाजारी आहे. मी सातभाई यांची बरोबरी करूच शकत नाही.\nतुमच्याच काळात येसगाव तळ्यातील मासे पकडण्याचा ठेका (1 लाख 6 हजार रू. वार्षिक) 5 वर्षांसाठी दिला होता. मी मात्र तोच ठेका (14 लाख 14 हजार रू.वार्षिक) दिला. तुम्ही याच ठेक्यात भानगड केल्याने कोपरगाव नगरपरिषदेचे 5 वर्षात 65 लाख रू. नुकसान झाले. मी ठेक्यात भानगडी न केल्याने नगरपरिषदेला किमान 70 लाख रू. लाभ झाला.\nपत्रके वाटून रस्त्यांच्या टेंडरबद्दल कितीही बदनामी करा. पण सर्व जनतेसाठी या टेंडरची कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. खरे खोटे जनता ठरवेल. टेंडर चुकीचे असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. सर्वजण मिळून मला घेरण्याचा कितीही प्रयत्न करा, जनता मात्र सूज्ञ आहे.\nमी कुणालाही हरामखोर- पाजी-नालायक-हलकट म्हणणार नाही. फक्त सातभाई म्हंटले तरी पुरेसे आहे असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकात शेवटी म्हटलं आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/02/blog-post_10.html", "date_download": "2022-10-01T15:18:12Z", "digest": "sha1:O5L2GTYGIZZXNT34UM2ZGQQMPOHJDCM6", "length": 8179, "nlines": 89, "source_domain": "www.janwarta.in", "title": "अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध", "raw_content": "\nHomeKopargaonअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध\nअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध\nअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड.\nकोपरगाव प्रतिनिधी:---- आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदी कोपरगाव औदयागिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली.\nअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून विवेक कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सौ अलकादेवी राजेंद्र जाधव यांनी यापुर्वी आपला अर्ज माघारी घेतला असून आज किसनराव चंद्रभान पाडेकर आणि देवेंद्र गोरख रोहमारे यांनी आज\nआपल्या उमेदवारी अर्जाची माघार घेतल्याने श्री कोल्हे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 फेब्रुवारी पर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.\nकोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून संचालक पदासाठी अर्ज दाखल केलेले विवेक कोल्हे हे कोपरगाव सहकारी औदयोगिक वसाहतीचे चेअरमन असून इंडियन फारमर्स फर्टिलायझर कोआॅपरेटिव्ह लिमिटेड, नवी दिल्ली या संस्थेवर जनरल बाॅडी सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना,शेतकरी सहकारी संघ लि., संजीवनी सहकारी पतसंस्था लि.आदि संस्थाचे संचालक म्हणून ते कार्यरत आहे. कोल्हे यांचे शिक्षण बी.ई.सिव्हील पर्यंत झालेले आहे. कोल्हे घराण्यातील तिसरी पिढी विवेक कोल्हे यांच्या रूपाने जिल्हा बॅंकेत पदार्पण करीत असून यापुर्वी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब हे देखील संचालक पदी राहिलेले आहे. तसेच संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीन कोल्हे यांनी मागील वीस वर्षे जिल्हा बॅंकेवर प्रतिनिधीत्व केले असून बॅंकेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे ते चिरंजीव आहे.\nविवेक कोल्हे यांच्या रूपाने एक तरूण नेतृत्व जिल्हा बॅंकेवर जात असल्याने तालुकाभर युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विवेक कोल्हे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/06/blog-post_25.html", "date_download": "2022-10-01T15:24:20Z", "digest": "sha1:36TWS764ONLMOSMR4H7O66LAMVK2MRO3", "length": 10766, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "संजीवनीच्या पाॅलीटेक्निकच्या १३० विद्यार्थ्यांची सिग्मामध्ये निवड - श्री. अमित कोल्हे ऊद्योगाभिमुख अभियंते निर्मितीमुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विशेष पसंती", "raw_content": "\nHomeKopargaonसंजीवनीच्या पाॅलीटेक्निकच्या १३० विद्यार्थ्यांची सिग्मामध्ये निवड - श्री. अमित कोल्हे ऊद्योगाभिमुख अभियंते निर्मितीमुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विशेष पसंती\nसंजीवनीच्या पाॅलीटेक्निकच्या १३० विद्यार्थ्यांची सिग्मामध्ये निवड - श्री. अमित कोल्हे ऊद्योगाभिमुख अभियंते निर्मितीमुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विशेष पसंती\nसंजीवनीच्या पाॅलीटेक्निकच्या १३० विद्यार्थ्यांची सिग्मामध्ये निवड - श्री. अमित कोल्हे\nऊद्योगाभिमुख अभियंते निर्मितीमुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विशेष पसंती\nकोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन प्रा. लि. या वाहन ऊद्योगासाठी आवश्यक सुट्या भागांच्या उत्पादनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कंपनीने संजीवनीच्या तब्बल १३० विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेवुन निवड केली असुन संजीवनी पाॅलीटेक्निक हे ऊद्योगाभिमुख अभियंते तयार करीत असल्याच्या उपलब्धीवर शिक्कामोर्तब केले. संजीवनीच्या विद्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक कंपन्यांमध्ये निवड होत असल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.\nश्री. कोल्हे पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक त्या पैलूंची रूजवणीमुळे संजीवनी पाॅलीटेक्निक ही ग्रामिण भागातील सर्वात जास्त नोकऱ्या मिळवुन देणारी संस्था ठरत आहे. दिवसेंदिवस उद्योग जगत नवोदित अभियंत्याकडून आधुनिक तंत्रज्ञान अवगत असावे अशी अपेक्षा करीत आहे. त्यानुसार संजीवनी मध्ये प्रशिक्षण देण्यात येते. आपापल्या विद्या शाखांनिहाय ज्ञान तर दिलेच जाते, परंतु याच बरोबर संजीवनीचे विद्यार्थी जेव्हा उद्योग जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यात व्यक्तीमत्वाची विविध पैलु असणे तितकेच गरजेचे आहे. व्यक्तीमत्वाची सर्व पैलुही संजीवनीमध्येच विविध उपक्रमांद्वारे बिंबवली जातात. सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन प्रा. लि. या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अंतिम वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ७२, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागतील २५ व इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nसंजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, सर्व विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले. हे सर्व विद्यार्थी अंतिम वर्षातील असुन त्यांचा अंतिम निकाल येताच ते सेवेत रूजु होणार आहे. संजीवनी मधुन पाहीजे त्या विद्यार्थाला नोकरी मिळत असल्याने पालकांची व विद्यार्थ्यांची संजीवनी मधुन पदविका अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी प्रबळ इच्छा असते. इ. १० वीचा निकाल लागणे अद्याप बाकी असताना देखिल मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक हे संजीवनीमध्ये प्रवेश मार्गदर्शनासाठी संपर्क साधत आहेे, असे श्री. कोल्हे शेवटी म्हणाले\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/thane/thane-police-to-take-action-on-other-passengers-also-in-drunk-and-drive-cases-nrsr-70670/", "date_download": "2022-10-01T15:36:05Z", "digest": "sha1:RKDHUSYLJOPLD7K6YRAUBKSUUK7IKBX7", "length": 17187, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सावधान - नका होऊ बेभान | वाहतूक पोलिसांचे खूपच लक्ष गं बाई, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणात सहप्रवाशांवरही कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nसंदीप रेवडे सांगत आहेत ‘चुप’चा सेट तयार करताना आलेल्या आव्हानांविषयी\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nसावधान - नका होऊ बेभानवाहतूक पोलिसांचे खूपच लक्ष गं बाई, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणात सहप्रवाशांवरही कारवाई\nचालू वर्षाला म्हणजेच २०२० या वर्षाला गुड बाय करून २०२१ या नववर्षाच्या स्वागतासाठी काही तास उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस अलर्ट(thane police alert) असून मद्यपान करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचे बारीक लक्ष असणार आहे.\nठाणे : चालू वर्षाला म्हणजेच २०२० या वर्षाला गुड बाय करून २०२१ या नववर्षाच्या स्वागतासाठी काही तास उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस अलर्ट(thane police alert) असून मद्यपान करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात (drunk and drive case)ठाणे वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे.\nपहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे ४१५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.\nकोरोना संक्रमणाचा धोका कायम असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलीस मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत नव्हते. ब्रेथ एनलाइजरच्या सहाय्याने तपासणी शक्य नसल्याने मद्यपी वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढू लागला आहे. रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत त्यामुळे वाढ होण्याचा धोका आहे. ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू असल्याने हॉटेल, बार आणि अन्य ठिकाणी रात्री ११ नंतर पार्ट्यांवर बंदी आहे. मात्र अनेकजण आपापल्या घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पार्टी केल्यानंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्यासाठी बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांची मद्यपी वाहनचालकांच्या विरोधातील कारवाई तीव्र करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.\nमोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम१८५ अन्वये मद्यपी वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा पुन्हा-पुन्हा केल्यास तीन हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तसेच याच कायद्याच्या कलम १८८ मध्ये मद्य प्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते. त्या कलमाचा आधार यंदा पोलीस घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. रात्री ११ नंतर घराबाहेर पडल्यास संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. नववर्षात अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी रात्री कुणीही घराबाहेर पडू नये, असेही आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nपोलिसांच्या नाकाबंदीमध्ये मद्यपी वाहनचालक आढळले तर त्यांच्या घरी फोन करून कुटुंबियांना कारवाईबाबतची माहिती देण्याचा विचार वाहतूक पोलीस करत आहेत. तरुण वाहनचालकांच्या विरोधात अशी कारवाई प्राधान्याने केली जाईल. प्रसंगी कुटुंबियांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्याबाबतचा विचारही सुरू असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.\nमद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी हॉटेल आणि बारमालकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना वाहतूक पोलिसांतर्फे दिल्या जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मद्य पिण्याचा परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरवू नये. दारू न पिणारा ड्रायव्हर आहे, याची खारतजमा करूनच वाहन मालक आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांना मद्य द्यावे. ग्राहक दारू प्यायला असेल, तर त्याला वाहन चालवण्यास प्रतिबंध करावा. वेळप्रसंगी त्यांना रिक्षा-टॅक्सी आदी वाहनांची व्यवस्था करून द्यावी. शक्य असल्यास त्यांच्या गाडीसाठी पर्यायी ड्रायव्हर उपलब्ध करून द्यावा, असे त्यांना सांगितले जाणार आहे.\n‘पर्यटकांनो, नववर्षाचे स्वागत करा पण ‘या’ गोष्टी विसरू नका’- रायगड पोलिसांचे आवाहन\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/from-past-experience-punekar-has-become-wise-forest-departments-betting-efforts-to-return-goa-to-bawadhan-hill-67968/", "date_download": "2022-10-01T14:46:02Z", "digest": "sha1:56D4ZQKB5QMK57A2XAGHHFALXINENZ3F", "length": 13029, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | मागच्या अनुभवातून पुणेकर झाले शहाणे... बावधन टेकडीवर 'गवा' परतण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nपुणेमागच्या अनुभवातून पुणेकर झाले शहाणे… बावधन टेकडीवर ‘गवा’ परतण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न\nगव्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी अतिशय काळजीपूर्वक रेस्क्यू करण्याचे काम सुरू करुन नागरिकांची गर्दी होणार नाही, याचीही काळजी प्रशासनाने घेतली. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने परत जाऊ देणे हेच योग्य ठरेल, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते.\nपुणे: तेरा दिवसांनंतर पुन्हा एकदा पुण्यातील बावधन परिसरातील एचसीएमआरएल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ गवा आढळून आला होता. मात्र मागील अनुभव बघता यावेळी गव्याला योग्यपद्धतीने हाताळत पुन्हा सुखरूप परत पाठवण्यासाठी वन विभाच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. गवा महामार्गावर येऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती. अखेर गव्याला परत पाठविण्यात वन विभागातील अधिकाऱ्यांना यश येत आहे. पुणेकरांनी अनुभवतातून शहाणपणा शिकला अन् यावेळी गवा सुखरुप जंगलात परतेल असे दिसून येतेय. गव्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी अतिशय काळजीपूर्वक रेस्क्यू करण्याचे काम सुरू करुन नागरिकांची गर्दी होणार नाही, याचीही काळजी प्रशासनाने घेतली. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने परत जाऊ देणे हेच योग्य ठरेल, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते.\nपुण्यात पुन्हा गव्याचा गवगवा, #बावधन जवळ आढळला रानगवा#Pune #Bavdhan #Bison #BisonInPune #पुणे pic.twitter.com/y59jTRjvyi\nसुखरुप परतण्यसााठी शर्थीचे प्रयत्न\nपुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडाली. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश मिळालंय. परिसराची संपूर्णपणे पाहणी करून गव्याला एचईएमआरएल च्या कंपाउंडमध्ये असलेल्या जंगलामध्ये परत पाठवण्यासाठी आखणी करण्यात आली. त्यानंतर, महामार्ग लगत संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्या, अखेर महामार्गालगत तात्पुरते संरक्षण तयार करून त्याला पुन्हा त्याच्या आदिवासामध्ये सोडण्यात सर्वच यंत्रणांना यश आले. गवा टेकडीकडे परतला असून लवकरच जंगलात निघून जाईल. त्यासाठी, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2019/04/01/%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T15:10:21Z", "digest": "sha1:HRKCVYNYVPAZACPWETSLZDCTZ2OSZCLQ", "length": 11614, "nlines": 78, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "ना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद.. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा » ना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद..\nना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद..\nना.मुंडेंनी साधला पत्रकारांशी संवाद —\nडोंगरचा राजा / आँनलाईन\n— भाजपाची लढत अफवा आणि अपप्रचार करणारांच्या विरोधात – ना.पंकजा मुंडे\n— २०१९ अखेरपर्यंत बीडला रेल्वे आणणारच – खा.प्रितम मुंडे.\nबीड — लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार खा.प्रितमताई मुंडे यांची लढत ही अफवा पसरविणार्या आणि अपप्रचार करणारांच्या विरोधात आहे. या अपप्रवृत्तींविरोधात आम्ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.\nबीडची निवडणूक येत्या १८ एप्रिल रोजी होत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या उमेदवार खा.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, रासपचे बाळासाहेब दोडतले आदी यावेळी उपस्थित होते.\nपुढे बोलतांना ना.पंकजाताई पुढे म्हणाल्या की, महायुतीतले सर्व घटक प्रितमताईंच्या प्रचाराला एकदिलाने लागले आहेत. भाजप-शिवसेना, रिपाई, रासपचे नेते प्रितमताईंना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. विरोधी पक्ष मात्र वेगवेगळ्या अफवा आणि अपप्रचार करण्यावरच धन्यता मानत आहे. भाजपाची लढत ही अशा अपप्रवृत्तींविरोधात असून यावर आम्हाला विजय मिळणार आहे. प्रितमताईंनी गेल्या साडे चार वर्षात गावागावात विकास पोहोचविला आहे. त्यामुळे त्यांना समाजातील सर्व घटकांबरोबरच महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांनी लोकांच्या मताबरोबरच मनं जिंकली असल्याने त्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आपले प्राथमिक दौरे पूर्ण झाले असून जिल्ह्यातील अनेक समाज संघटनांचा पाठिंबा आम्हाला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.\n*निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार*\nविरोधकांनी प्रितमताई मुंडे यांच्याविरोधात दोन मतदारसंघात नाव असल्याचा आक्षेप घेतला होता. मात्र मुंडे साहेबांच्या कुटुंबातील सर्वांची नावं परळी तालुक्यातील नाथ्रा या गावातच नोंदवली गेलेली होती. या वेळेस वरळी मतदारसंघात प्रितमताई आणि प्रज्ञाताई यांची नावं कशी आली विशेष म्हणजे प्रितमताईंच्या मतदान कार्डावर फोटो नसून त्यात पुरूष मतदार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे हे नाव कुणी नोंदवलं या संदर्भात तक्रार करणार असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. या मागे मोठं कारस्थान असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. मात्र वरळी मतदारसंघात प्रितमताईचे नोंद असलेले नाव आम्हाला माहिती नव्हते ते विरोधकांना आणि आक्षेप घेणारांना कसं काय माहीत विशेष म्हणजे प्रितमताईंच्या मतदान कार्डावर फोटो नसून त्यात पुरूष मतदार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे हे नाव कुणी नोंदवलं या संदर्भात तक्रार करणार असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. या मागे मोठं कारस्थान असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. मात्र वरळी मतदारसंघात प्रितमताईचे नोंद असलेले नाव आम्हाला माहिती नव्हते ते विरोधकांना आणि आक्षेप घेणारांना कसं काय माहीत असाही सवाल त्यांनी केला.\nमागच्या साडे चार वर्षात रेल्वे, रस्ते या पायाभूत सुविधांवर आपण लक्ष दिलं मात्र यापुढील काळात जिल्ह्यात उद्योगासाठी लागणार्या पायाभूत सुविधा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यादृष्टीने जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.\n*रेल्वे येणारच – प्रितमताई मुंडे*\nलोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग आता सत्यात उतरतो आहे. सोलापूरवाडीपर्यंत चाचणी रेल्वे धावली असून २०१९ च्या अखेरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे आणणारच असा पुनरूच्चार खा.प्रितमताई मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या पुढे म्हणाल्या की, निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी निवासी वस्तीशाळा सुरू करण्याचा आपला मानस आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रासाठी अद्ययावत सोयी सुविधा आणि उत्तम दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nPrevious: शिवसैनिक युती धर्म पाळणार – मुळूक\nNext: बैलगाडी उलटुन 2 चिमुरड्यांचा मृत्यु\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/ho-to-improve-cibil-score-follow-these-steps-mhpw-717733.html", "date_download": "2022-10-01T15:32:57Z", "digest": "sha1:KUE2EEJWUEU3O2Z4NKHBXLMBYDNZKEVP", "length": 11152, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ho to improve cibil score follow these steps mhpw - Financial Tips: CIBIL स्कोअर कमी आहेत? तरीही लोन घेण्यासाठी काय कराल? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\n तरीही लोन घेण्यासाठी काय कराल\n तरीही लोन घेण्यासाठी काय कराल\nसिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळणे सोपे आहे.\nसिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळणे सोपे आहे.\n5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा\nआता थेट WhatsAppवर डाउनलोड करा Aadhaar अन् PAN card; पाहा प्रोसेस\nपेमेंट संदर्भात आजपासून बदलले हे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम\nकोणत्याही बँकेकडून कर्ज मिळत नाहीय, मग 'या' 5 स्टेप्ससह वाढवा तुमचा CIBIL स्कोर\nमुंबई, 15 जून : सध्या कोणतंही कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमचा CIBIL महत्वाची भूमिका बजावतो. अनेक बँका CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरच कर्ज पुरवतात. मात्र आपला सिबिल खराब असेल किंवा चांगला असलेला सिबिल कायम ठेवायचा असेल तर काही गोष्टींचं पालन करणे आवश्यक आहे. तुमचा CIBIL स्कोअर तुमच्या क्रेडिट पात्रतेवर आधारित आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, अनेक बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्था कमी CIBIL स्कोअरसह कमी कर्जाची रक्कम देतात. तुम्ही अल्प रकमेचे कर्ज घेऊ शकता. तुम्ही वेळेवर पैसे भरत राहिल्याने तुमचा CIBIL स्कोर देखील सुधारेल. मग तुम्ही कर्ज म्हणून मोठी रक्कम घेऊ शकता. वेळेवर बिले आणि हप्ते भरा जर तुम्ही कर्ज किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसेल, तर प्रथम ते व्यवहार पूर्ण करा. या सवयी सुधारल्यास तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल. LPG घरगुती गॅस कनेक्शनसाठी जास्त पैसे मोजावे लागणार, रेग्युलेटरही महाग क्रेडिट कार्डचा वापर मर्यादेत करा क्रेडिट कार्डमध्ये नेहमीच एक निश्चित मर्यादा असते, ज्याला क्रेडिट लिमिट म्हणतात. तुमचा CIBIL स्कोअर राखण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटच्या 30% पेक्षा जास्त वापरू नये. तुम्ही क्रेडिट कार्डवर या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त क्रेडिट वापरणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर चुकीची छाप पडते. येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार विविध प्रकारचे कर्ज कर्जाची परतफेड करण्याचा चांगला रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोरही तितकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेऊ शकता, ते वेळेवर परत केल्यावरही तुमचा CIBIL स्कोर सुधारेल. याशिवाय, चांगल्या CIBIL स्कोअरसाठी चांगली लोन हिस्ट्री असणे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे कर्ज, सुरक्षित किंवा असुरक्षित, अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा समावेश असू शकतो. क्रेडिट कार्ड कधीही बंद करू नका तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते कधीही बंद करू नये. यातून सतत खरेदी करत रहा आणि बिले देखील भरत रहा. याशिवाय तुमच्या संयुक्त खात्याचा, CIBIL स्कोअरचा सतत आढावा घ्यावा. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, ग्राहक EMI भरण्यासाठी तितकाच जबाबदार असतो. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 750 किंवा त्याहून अधिकचा सिबिल स्कोअर चांगला सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळणे सोपे आहे. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळणे सोपे होईल. CIBIL स्कोअर 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित आहे. CIBIL स्कोअर कशावर अवलंबून विविध प्रकारचे कर्ज कर्जाची परतफेड करण्याचा चांगला रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोरही तितकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेऊ शकता, ते वेळेवर परत केल्यावरही तुमचा CIBIL स्कोर सुधारेल. याशिवाय, चांगल्या CIBIL स्कोअरसाठी चांगली लोन हिस्ट्री असणे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे कर्ज, सुरक्षित किंवा असुरक्षित, अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा समावेश असू शकतो. क्रेडिट कार्ड कधीही बंद करू नका तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते कधीही बंद करू नये. यातून सतत खरेदी करत रहा आणि बिले देखील भरत रहा. याशिवाय तुमच्या संयुक्त खात्याचा, CIBIL स्कोअरचा सतत आढावा घ्यावा. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, ग्राहक EMI भरण्यासाठी तितकाच जबाबदार असतो. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 750 किंवा त्याहून अधिकचा सिबिल स्कोअर चांगला सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळणे सोपे आहे. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळणे सोपे होईल. CIBIL स्कोअर 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित आहे. CIBIL स्कोअर कशावर अवलंबून 30% सिबिल स्कोअर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून आहे. 25% सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर, 25% क्रेडिट एक्सपोजरवर आणि 20% कर्जाच्या वापरावर अवलंबून असतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10619", "date_download": "2022-10-01T13:40:23Z", "digest": "sha1:XYDUIQWO2CKMIZVHL2DGQ2ZEDW3UOKHO", "length": 17670, "nlines": 179, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "अटक सत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू :- नारायण राणेंचा इशारा…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nअटक सत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू :- नारायण राणेंचा इशारा….\nअटक सत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू :- नारायण राणेंचा इशारा….\nमुंबई :- सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये.\nभाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्याचे न थांबल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल(ता.२६) पत्रकार परिषदेत दिला.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायतच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांनी जी दडपशाही, हुकूमशाही चालविली आहे, त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही चालविली आहे. सुडाचे राजकारण सुरू केले आहे. या दडपशाहीला खतपाणी घालण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर अटकसत्र मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या प्रमाणात कोणतीही खातरजमा न करता अटकसत्र सुरू केले आहे. हे अटकसत्र त्यांनी तात्काळ थांबवावे. अन्यथा एसपी कार्यालयावर आम्हाला भव्य मोर्चा काढावा लागेल. जिल्हा बँक निवडणूक व चारही नगरपंचायतीवर भाजपा शंभर टक्के यश मिळविणार आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. त्यामुळे येथील मतदार शेतकरी जिल्हा बँकसह चारही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात देणार आहे. सत्ताधाऱ्यांची दडपशाही आम्ही निश्चितच मोडीत काढू. राज्यातील महाविकास आघाडी सर्व बाबतीत निष्क्रिय ठरली आहे. कोणतेही प्रश्न सोडवू शकलेली नाही. मुख्यमंत्री असून नसल्यासारखे आहे. कणकवलीमध्ये एका सज्जन कार्यकर्त्याला मारहाण झाली, या घटनेबाबत आमदार नितेश राणे, संदेश सावंत यांना पोलीस वारंवार बोलावून त्यांना अटकेसाठी सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून सुडाचे राजकारण करत आहेत.” यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राकेश कांदे आदी उपस्थित होते.\nPrevious: भारतातील पहिली एलएनजी प्रदुषणमुक्त बस नागपुरात….\nNext: विधानसभेच्या अध्यक्षपदा साठी कॉंग्रेस कडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित…\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2022-10-01T14:54:08Z", "digest": "sha1:WQ235HDRMLAFDJ4WWIELKNYCZIMAN6LB", "length": 12825, "nlines": 238, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या – छगन भुजबळ | Solapur City News", "raw_content": "\nक्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या – छगन भुजबळ\nअर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार\nमुंबई- अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला.\nमंत्रालय येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरिबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून अवघ्या 3 ते 4 वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.\nअर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेन.\n(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)\nराज्याच्या क्रीडा धोरणात लवकरच सुधारणा करणार -उपमुख्यमंत्री\nक्रीडा संकुल व प्रलंबित प्रश्नांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – पालकमंत्री\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nSports : क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत 5 पट वाढ\nSport : राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ\nSport : व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -2 च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://arebapre.com/yenara-athavada-ya-rashisathi-rahil-bhagyvan/", "date_download": "2022-10-01T13:41:12Z", "digest": "sha1:OMF6YFJ6LGZTOS6DN5FP4IV4HGE7SBRG", "length": 10060, "nlines": 88, "source_domain": "arebapre.com", "title": "येणारा आठवडा या राशीसाठी असणार खूप भाग्यवान, होईल आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा आणि मिळेल खुशखबर. - Arebapre.Com", "raw_content": "\nHome अस्ट्रॉलॉजी येणारा आठवडा या राशीसाठी असणार खूप भाग्यवान, होईल आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा...\nयेणारा आठवडा या राशीसाठी असणार खूप भाग्यवान, होईल आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा आणि मिळेल खुशखबर.\nआपले मनोबल आणि दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. मित्र आणि नातेवाईकांसह खूप मनोरंजक चर्चा होऊ शकतात. तुम्ही मैदानावर कोणतीही नवीन पावले उचलू शकता. प्रवासाची योजना बनू शकते. या प्रवासाचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल. दैनंदिन कामातील अडचणी दूर होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत आपण आपल्या जोडीदारास नक्कीच सल्ला विचारू शकता. त्याची सूचना खूप चांगली असू शकते. पैशाच्या गोष्टी स्वत: घेऊ नका.खर्च वाचवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त सर्वात महत्वाच्या गोष्टी खरेदी करा. कुटुंबातील सदस्यांच्या गरजेप्रमाणे.\nआपल्या दु: खाचे भागीदार व्हा, जेणेकरून त्यांना कळेल की आपण खरोखरच त्यांची काळजी घेत आहात. आपले अकल्पनीय प्रेम आपल्या प्रियजनांसाठी अत्यंत मौल्यवान आहे. जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्हाला हानिकारक ठरतील अशी माहिती देऊ शकतात त्यांच्यावर लक्ष ठेवा.भावनिकदृष्ट्या तो एक चांगला दिवस नाही. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील आणि नफा होईल. घरगुती जीवनात थोडा ताण येऊ शकतो. सावधगिरी बाळगा, कारण या दिवशी प्रेमात पडणे आपल्यासाठी इतर अडचणी निर्माण करू शकते.\nआध्यात्मिक शिक्षक किंवा वडील आपल्याला मदत करू शकतात. आपला पती कोणत्याही प्रकारे आपल्याशी भां डण करू शकतो, परंतु प्रकरण प्रेम व समरसतेने सोडविले जाईल.या आठवड्यात आर्थिक प्राप्ती होईल. व नंतर खर्च हि तेवढाच होईल. निवडणुकीत यश मिळेल. महत्वकांक्षी व आशावादी रहाल. स्थावर इस्टेटीत गुंतवणूक कराल. मन प्रफुल्ल व उत्साहवर्धक राहील. विविध प्रकारच्या योजना बनविण्याची आकांक्षा आहे. परंतु प्रथमच चालू काम पूर्ण करा. पूर्ण अनुकूलता प्राप्त करण्यासाठी गणपतीचे व्रत करा. जे करण्याची इच्छा आहे ते करा.\nवेळ चांगली आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. एखाद्या व्यवसाय तात्पुरता सुरु करायला हरकत नाही.वैवाहिक जीवनाच्या सुखात वृद्धी होईल. साहित्यिकांना आठवडा उत्तम. नवनवीन कल्पना आकाराला येतील. राजकारणी नेत्यांना कट कारस्थानांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.अशाप्रकारे, येते ५ दिवस मेष, वृश्चिक, कर्क, तुला, मकर आणि कुंभ या राशीसाठी खूप फायदेशीर ठरतील.\nटीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.\nPrevious articleया एका कारणामुळे दिलीप कुमार कधी होऊ शकले नाही वडील, शेवटपर्यंत होती मूलबाळ नसल्याची कमतरता.\nNext articleसुशांतसिंग राजपूत असे जीवन जगण्यात विश्वास ठेव्हायचा, मागे सोडून गेला चंद्रावर जागा आणि इतकी संपत्ती.\nशनिदेवाच्या कृपेने या २ राशींसाठी हा आठवडा राहणार विशेष, मिळेल खुशखबर आणि भरपूर पैसा.\nआज पासून या राशिचे चमकणार नशिब, होईल मालमत्तेत वाढ आणि मिळेल खुशखबर.\nआज रात्रीपासून या ३ राशींचे बदलणार नशिब, नेहमी राहील नशीबाची साथ आणि मिळेल सर्व काही.\nअमरीश पुरीची सुंदर मुलगी आहे जी आज बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.\nराशी भविष्य जाणून घ्या या आठड्यातील धनु आणि मकर राशीचे भविष्य.\nराशी भविष्य जाणून घ्या या आठड्यातील कुंभ आणि मिन राशीचे भविष्य.\nलठ्ठ मुलींशी विवाह करण्याचे आहेत बरेच फाय दे जाणून घेतल्यानंतर आपणही आश्चर्यचकित व्हाल..\nकोरोना विषाणूची लक्षणे हा रोग केव्हा आणि कसा होऊ शकतो प्रत्येक महत्वाची गोष्ट जाणून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dixrix.net/mr/cs16/10728", "date_download": "2022-10-01T15:29:56Z", "digest": "sha1:PHGZFCYANMQG43URCPVSUL6VJGHGXIBT", "length": 4154, "nlines": 178, "source_domain": "dixrix.net", "title": "सर्व्हर Counter Strike 1.6 - SUD.LALEAGANE.ROCS1.6", "raw_content": "गेम सर्व्हरचे परीक्षण करणे\nसर्व्हरबद्दल माहिती यापुढे अद्यतनित केली जात नाही. कारण तो बराच काळ डिस्कनेक्ट झाला होता.\nगुणांची वैधता: 7 दिवस14 दिवस1 महिना2 महिने3 महिने6 महिने12 महिने\nप्रथम असणे आवश्यक आहे 100 VIP\nमजकूरात एक त्रुटी सापडली संपूर्ण त्रुटीने शब्द हायलाइट करा आणि दाबा\nआम्ही साइटची मुख्य कार्ये प्रदान करण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी कुकीज वापरतो.\\nआमच्या साइटवर उर्वरित, आपण स्वयंचलितपणे कुकी फायली वापरुन सहमत आहात आणि गोपनीयता धोरणासह आपल्या संमतीची पुष्टी करता.\nआपल्याला एक चूक आढळली\nआपला योग्य पर्याय ऑफर करा\nआपल्या विनंतीवर आपला ई-मेल दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/transfer-session-of-officers-in-mumbai-municipality-continues", "date_download": "2022-10-01T15:40:18Z", "digest": "sha1:3Z47XVFDJBUIVBW5NXAFTIRT4OZFTWCL", "length": 4185, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरुच", "raw_content": "\nमुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरुच\nराज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई महापालिकेतील बदली सत्रामुळे अधिकाऱ्यांमध्ये धास्ती असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे\nराज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील समीकरण बदले जात आहे. शिवसेनेशी जवळीक व आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू असून शुक्रवारी परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त (विशेष) पदावर केली आहे. तर त्या पदावर कार्यरत संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी केली आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई महापालिकेतील बदली सत्रामुळे अधिकाऱ्यांमध्ये धास्ती असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nदोन आठवड्यांपूर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षल काळे यांची बदली उपायुक्त(मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण)पदी, तर या पदावरील रमाकांत बिरादर यांची बदली परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी करण्यात आली होती. परिमंडळ दोनच्या उपायुक्त यांच्याकडे मुंबईतील सार्वजनिक उत्सव मंडळांचा समन्वय असतो. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर काळे यांची बदली केल्याने प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती. काही अधिकाऱ्यांची तर एका महिन्यात दोन वेळा बदली करण्यात आली आहे. सहआयुक्त बालमवार यांची बदली सहआयुक्त (विशेष)पदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे समन्वय अधिकारी या पदांचा भार कायम ठेवण्यात आला आहे. शिवाय उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) नियोजन खात्याचे कामकाज, महिला व बालकल्याण आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व नियोजन, जिल्हा ही जबाबदारी असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/attempted-assassination-of-russian-president-vladimir-putin", "date_download": "2022-10-01T14:20:34Z", "digest": "sha1:E3SEONWSVRJFOM66BMOU776RFB4J6RT5", "length": 5041, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न", "raw_content": "\nरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न\nपुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे.\nयुक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पुतिन यांच्या लिमोझिन कारवर बॉम्बने हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. रशियन अध्यक्षांच्या कारच्या डाव्या उजव्या बाजूला जोरदार स्फोट झाला. पुतिन यांच्या कारला सुरक्षितपणे दुसऱ्या स्थळी नेण्यात आले. सुदैवाने पुतिन यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते थोडक्यात बचावले. दरम्यान, पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे.\nपुतिन यांच्या प्रवासाची माहिती फुटल्याने त्यांच्या अनेक सुरक्षारक्षकांना हटवण्यात आले आहे. सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन पुतिन यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनी योग्य काळजी घेत त्यांचा ताफा सुरक्षितपणे अधिकृत निवासस्थानापर्यंत आणला.\nपुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न नेमका कधी झाला, त्याबद्दलची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दाव्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पुतिन यांचा ताफा मार्गक्रमण करत असताना एक किलोमीटरवर रुग्णवाहिकेने एक कार थांबवली. ही ताफ्यातील पहिली कार होती. त्यावेळी पुतिन यांच्या कारच्या डाव्या बाजूला जोरदार आवाज झाला आणि धूर पसरला.\nपुतिन यांची कार नियंत्रित करताना अडचणी येत होत्या. त्यांची कार घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला जबर नुकसान सहन करावे लागले आहे. त्यावरून पुतिन यांच्यावर बरीच टीका होत आहे. त्याच सुमारास पुतिन यांच्यावर जीवघेण हल्ला झाल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैनिकांनी रशियन फौजेला मागे ढकलून सहा हजार किमी परिसर मोकळा केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AA/", "date_download": "2022-10-01T13:37:44Z", "digest": "sha1:IT5BIZCJFIRCSWIBVAIJ46IKNES62LE2", "length": 12912, "nlines": 79, "source_domain": "news105media.com", "title": "आणि अभिनेता नागार्जुन आपल्या स्वतःच्याच सुनेच्या प्रेमात पडला...फोटो पाहून आपण सुद्धा घ्यायाळ व्हाल...सर्व नायिका फिक्या आहेत या हॉ' ट आणि बो ल्ड - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nआणि अभिनेता नागार्जुन आपल्या स्वतःच्याच सुनेच्या प्रेमात पडला…फोटो पाहून आपण सुद्धा घ्यायाळ व्हाल…सर्व नायिका फिक्या आहेत या हॉ’ ट आणि बो ल्ड\nआणि अभिनेता नागार्जुन आपल्या स्वतःच्याच सुनेच्या प्रेमात पडला…फोटो पाहून आपण सुद्धा घ्यायाळ व्हाल…सर्व नायिका फिक्या आहेत या हॉ’ ट आणि बो ल्ड\nMarch 22, 2021 March 22, 2021 admin-classicLeave a Comment on आणि अभिनेता नागार्जुन आपल्या स्वतःच्याच सुनेच्या प्रेमात पडला…फोटो पाहून आपण सुद्धा घ्यायाळ व्हाल…सर्व नायिका फिक्या आहेत या हॉ’ ट आणि बो ल्ड\nबॉलिवूडबरोबरच आता साउथ फिल्म इं डस्ट्रीचे कलाकारही तितकेच संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ज्याप्रकारे बॉलिवूड स्टार्सही आपल्या लाईफ स्टा ईलविषयी नेहमीच चर्चेत असतात, त्याचप्रमाणे साउथ फिल्म इं डस्ट्रीचे अनेक स्टा र्स ही देखील चर्चेत असतात. आज आपण अशाच एका सुपरस्टार बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याला साउथ फिल्म इं डस्ट्रीचा सलमान खान असे म्हटले जाते.\nहोय आपण नागार्जुनबद्दल बोलत आहोत आणि ज्याचे नाव आपल्याला वारंवार ऐकायला मिळते. आपणास सांगू इच्छितो कि नागार्जुन हा दक्षिणेचा सर्वात मोठा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याचा द मदार अभिनय आपल्याला पाहायला मिळतो, म्हणूनच आजही त्याचे चित्रपट पहाण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असतात.\nनागार्जुन, मग रो मांस असो किंवा ए क्शन प्रत्येक क्षेत्रात तो सर्वांनाच ट क्कर देतो तसेच त्याने साउथ फिल्म इं डस्ट्रीमध्ये आज पर्यंत तब्ब्ल ६०० पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. तसेच प्रॉ पर्टीबद्दल बोलायचे झाले तर आपले हो श उडतील. होय कारण नागार्जुन हा दक्षिणेतील सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये पहिल्या स्थानी आहे.\nइंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांची जवळपास १३०० को टींची मा लम त्ता आहे पण हे झालं नागार्जुनबद्दल पण आज आपण नागार्जुनच्या सुनेबद्दल जाणून घेणार आहोत जी साउथ फिल्म इं डस्ट्रीतील सुपरस्टार आहे. नागार्जुनला अक्केनेनी ना गा आणि चै तन्य अशी दोन मुले आहेत.\nआणि आपणांस सांगू इच्छितो कि सामंथा ही नागार्जुन सून आहे. जिचे नुकतेच अक्केनेनी नागा याच्यासोबत ल ग्न झाले आहे. या दोघांनीही हिं दू आणि ख्रि श्चन अशा दोन्ही री तिरिवा जांशी लग्न केले होते. हे दोघेही प ती-प त्नी दक्षिणेचे सुपरस्टार आहेत. सामंथा एक अभिनेत्री तसेच एक मॉ डेल आहे जिच्या समोर अनेक बॉलीवूडच्या नायिका सुद्धा फिक्या पडतात.\nसामंथाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चांगलीच क माई केली आहे आणि सामंथा एका चित्रपटांसाठी तब्ब्ल १३ कोटी रुपये घेते तसेच आपणास सांगू इच्छितो कि इतकी मोठी रक्कम बॉ लीवूडच्या कोणत्याच नायिका घेत नाहीत. सामंथा केवळ सुंदरच नाही तर ती एक प्र तिभा वान अभिनेत्री देखील आहे.\nतसेच सामंथाला आजपर्यंत अनेक वेळा सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेत्रीचा फि ल्मफे अर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच आपणास सांगू इच्छितो कि सामंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी झाला होता. तिची आई मल्याळम होती, परंतु तिचे वडील हे तामिळ आहेत.\nसामंथाने आतापर्यंत ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ रंगस्थ लम’ या चित्रपटाने ब क्कळ क माई केली आहे. तसेच सामंथा सध्या एका चित्रपटासाठी १३ कोटी रुपये घेते. तर तिच्या शिक्षणांबद्दल बोलायचे झाले तर तिने वा णिज्य शा खेतून पदवी मिळविली आहे आणि तिचा ख्रि श्चन ध र्मा वर विश्वास आहे.\nतसेच आपणास सांगू इच्छितो कि एकेकाळी खुद्द नागार्जुनच प्रथम सामंथाला पाहिल्यावर प्रे मात पडला होता आणि त्याने तिच्या सोबत एक चित्रपट करण्याची इ च्छा देखील बोलून दाखवली होती. पण नागार्जुनची ही इच्छा अपूर्णच राहिली पण आता खुद्द सामंथाच सून बनून त्याच्या घरी आली आहे.\nजर आपण पण असाल वं ध्यत्वामुळे त्रस्त किंवा आपण सुद्धा असेल ल ग्नानंतर आई बनण्यास अ समर्थ…तर आजचं करा हे उपाय आणि अशाप्रकारे करा…काही दिवसांतच\n२४ मार्च राशीफल: गणपतीच्या आशीर्वादाने या राशींचे लोक यशाचे शिखर गाठणार…प्रत्येक कामात नशीब आपल्याला साथ देणार…येणारे दिवस सोन्यासारखे असतील\nआता ईशा अंबानी हिने केले आपले बेडरूम सीक्रेट उघड…म्हणाली आनंद त्या बाबतीत खूपच…पहिल्यादांच ती बोली एवढी स्पष्ट कि\n‘कुरररररररर… बाळाचं बारसं झालं…वाहिनीसाहेबांनी आपल्या बाळाला नाव दिले या व्यक्तीचे …या कारणांमुळे ..\n समोर आली सुशांतची पर्सनल डायरी…अशी दहा स्वप्ने जी त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचीच होती…पण त्याची स्वप्ने जाणलं तर आपल्या सुद्धा\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/8363", "date_download": "2022-10-01T14:59:18Z", "digest": "sha1:33EEJ6N4CT74XHQ6QWESJVLWXJ6JREQB", "length": 20177, "nlines": 184, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; 1032 जण पॉझेटिव्ह, 895 कोरोनामुक्त, 36 मृत्यु…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\n24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; 1032 जण पॉझेटिव्ह, 895 कोरोनामुक्त, 36 मृत्यु….\n24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; 1032 जण पॉझेटिव्ह, 895 कोरोनामुक्त, 36 मृत्यु….\nयवतमाळ, दि. 9 :- जिल्ह्यात गत 24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 1032 जण पॉझेटिव्ह आणि 895 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच एकूण 36 मृत्युची नोंद झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, खाजगी कोव्हीड रुग्णालयात 11 आणि डीसीएचसीमध्ये चार मृत्यु झाले. एक मृत्यु बाहेर जिल्ह्यातील आहे.\nजि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 7506 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1032 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7306 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2711 तर गृह विलगीकरणात 4595 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 62837 झाली आहे. 24 तासात 895 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 54037 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1494 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.15 , मृत्युदर 2.38 आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 72, 81 वर्षीय पुरुष व 60, 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 22 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, वणी येथील 55 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 28, 70 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 55, 65 वर्षीय पुरुष, नेर येथील 57 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष व 81 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष आणि वर्धा येथील 65 वर्षीय महिला आहे.\nजिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, पुसद येथील 70 वर्षीय पुरुष, वणी येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 33, 48 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, दारव्हा येथील 46 वर्षीय पुरुष, झरीजामणी येथील 75 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 35, 79 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय महिला, वणी येथील 53 वर्षीय महिला, नेर येथील 71 वर्षीय महिला आणि पुसद येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.\nशनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1032 जणांमध्ये 634 पुरुष आणि 398 महिला आहेत. यात वणी येथील 166 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 159, पांढरकवडा 125, दारव्हा 105, दिग्रस 86, मारेगाव 69, पुसद 67, नेर 56, राळेगाव 56, बाभुळगाव 36, कळंब 31, महागाव 28, आर्णि 16, उमरखेड 13, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 477913 नमुने पाठविले असून यापैकी 476073 प्राप्त तर 1840 अप्राप्त आहेत. तसेच 413236 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.\nजीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 733 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 733 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 428 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 149 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 136 रुग्णांसाठी उपयोगात, 224 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 704 उपयोगात तर 360 बेड शिल्लक आहेत.\nPrevious: वडिलांच्या मृतदेहाऐवजी दुसराच दिला, स्मशानभूमीत उघडून पाहिल्यावर समजले, संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड….\nNext: एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ ; शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/match-support-for-the-director-general-of-polices-statement/", "date_download": "2022-10-01T14:01:53Z", "digest": "sha1:UCXADGUERFVVPVHCFHSAKEQZWKFH4PQD", "length": 8674, "nlines": 159, "source_domain": "thepublitics.com", "title": "पोलीस महासंचालकाच्या ‘त्या’ वक्तव्याचे सामनातून समर्थन", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचापोलीस महासंचालकाच्या ‘त्या’ वक्तव्याचे सामनातून समर्थन\nपोलीस महासंचालकाच्या ‘त्या’ वक्तव्याचे सामनातून समर्थन\nमुंबई: भ्रष्टाचार हा सिस्टीमचा भाग आहे. तो वेगळा करता येणार नाही असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले होते. या वक्तव्याचे सामनाच्या अग्रलेखातून समर्थन करण्यात आले आहे.\nपोलीस संचालक यांनी केलेले वक्तव्य सहजपणे केलेल सत्यकथन आहे. नगराळे यांनी जनभावना व्यक्त केली आहे. अण्णाच्या आंदोलनाला भाजपने बळ पुरविले आहे. पण भाजपला सत्तेत आल्यानंतर लोकपालाचा विसर पडला आहे. भाजपने लोकपाल यांनी भ्रष्टाचाराला आळा घालता आला नाही.\nभ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. मात्र भ्रष्टाचार सिस्टीम भाग आहे. भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेतून बाहेर काढता येणार नाही. सरकारी यंत्रणेतून भ्रष्टाचार दूर करता येणार नाही. अस मत सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.\nनगराळे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टिका करण्यात आली होती.\nPrevious articleचित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल\nNext articleमंत्री गर्दी करून धुडगूस घालत आहेत-मनसे अध्यक्ष राज ठाकरे\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/older-vehicles-will-be-fitted-with-free-gps/", "date_download": "2022-10-01T15:10:00Z", "digest": "sha1:AI7SQAPWC2WTEE4HGB2WQPF4L6OCUGNB", "length": 10209, "nlines": 157, "source_domain": "thepublitics.com", "title": "जुन्या वाहनांना मोफत जीपीएस बसविण्यात येणार", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाजुन्या वाहनांना मोफत जीपीएस बसविण्यात येणार\nजुन्या वाहनांना मोफत जीपीएस बसविण्यात येणार\nदिल्ली : वर्षभरात टोल घेण्याची व्यवस्था रद्द करून फास्ट टॅगची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली. सोबतच जुन्या गाड्यामध्ये मोफत जीपीएस सुविधा लावून देऊ, असही त्यांनी यावेळी सांगितलं.\nलोकसभेत चर्चे दरम्यान उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी टोल प्लाझाबाबत सांगितले. तसेच त्यांनी मागच्या सरकारने रस्ते प्रकल्पाच्या कंत्राटामध्ये आणखी मलई टाकण्यासाठी शहराच्या सीमेवर असे अनेक टोलप्लाझा बांधले गेले आहेत. हे अन्यायकारक आणि चुकीचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nआता जर टोल प्लाझा हटविले तर रस्ता बनविणाऱ्या कंपन्याचे नुकसान होईल. आणि ते भरपाई मागतील. परंतु, सरकारने एका वर्षात सगळे टोल संपुष्टात आणण्याची योजना हाती घेतली आहे. याबाबत सरकारचे काम सुरु आहे. येणाऱ्या काळात नागरिकांना टेक्नोलॉजीच्या मदतीने जेवढा रस्त्यावर चालणार तेवढा टोल भरावा लागेल, अशी घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली.\nसीसीटीव्ही कॅमेरा एक फोटो घेईल. तसच जिते महामार्ग वरून बाहेर पडाल तेथे एक फोटो घेण्यात येईल. जेवढा प्रवास तुम्ही केला तेवढ्या अंतराचा टोल तुम्हाला भरावा लागणार असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.\nजम्मू ते श्रीनगरपर्यंत सरकार नवीन रस्ता बांधत आहे. यादरम्यान रामबन नजीक काही समस्या येत आहेत. कारण जुन्या कंपनीने काम सोडलं आहे. आम्ही नव्या कंपनीसोबत काम सुरु केल आहे. रामाबनच काम पुढच्या वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious articleपुणे जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, प्रशासन हादरलं \nNext articleबिग बीं च्या नातीची प्रतिक्रिया,कपडे बदलण्याआधी मानसिकता बदलायला हवी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-zero-shadow-day-in-nagpur-5608125-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:27:48Z", "digest": "sha1:J2Q4LULSMPJDIPCL2CUGBQS3344HXWS7", "length": 4914, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सावलीनेही सोडली नागपूरकरांची सोबत; ‘झीरो शॅडो-डे’ ला सावली आली पायाखाली | zero shadow day in nagpur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसावलीनेही सोडली नागपूरकरांची सोबत; ‘झीरो शॅडो-डे’ ला सावली आली पायाखाली\nनागपूर- २५ मेपासून नवतपा सुरू झाला आहे. त्यामुळे जूनपर्यत उन चांगलेच तापणार आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून शुष्क उष्ण वारे राजस्थानात येतात. तिकडून ते आपल्याकडे येतात. अंग भाजून काढणारे ऊन सध्या आहे. रणरणते उन आणि रखरखते वातावरण यात स्वत:च्या आणि झाडाच्या सावलीचीच काय ती सोबत. निदान ती तरी सोडून जात नाही. पण शुक्रवार, २६ मे रोजी सावलीही सोडून गेली. तेही सूर्य ऐन डोक्यावर आलेला असताना...\nमे महिन्यात सूर्य डोक्यावर आल्याने तापदायक ठरत आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने बाहेर पडणे कठीण झाले आहे. नाजूक फुले कोमेजतात. अशावेळी सावलीने तरी साथ सोडू नये असे वाटते. पण या मे महिन्यात सावलीनेही साथ सोडली. सावलीसारखी सोबत करणारी माणसेही एक दिवस सोडून जातात. पण सावली कधी सोबत सोडत नाही. पण २६ मे रोजी सावलीने नागपूरकरांची काही काळासाठी का होईना साथ सोडली होती...\nसावलीसाथ सोडण्याला ‘झीरो शॅडो डे’ म्हणतात. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव नागपुरकरांनी घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-tripple-talaq-at-a-time-invalid-muslim-personal-board-5604513-PHO.html", "date_download": "2022-10-01T15:25:25Z", "digest": "sha1:KJG4WK4KCIFMZSXY32D57476QZM7RLSV", "length": 7464, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "\\'ट्रिपल तलाक\\' अनिष्ट प्रथा, मुस्लिम बोर्डची सुप्रीम कोर्टात कबुली,..तर पुरुषांवर बहिष्कार | tripple talaq at a time invalid: Muslim personal board - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'ट्रिपल तलाक\\' अनिष्ट प्रथा, मुस्लिम बोर्डची सुप्रीम कोर्टात कबुली,..तर पुरुषांवर बहिष्कार\nनवी दिल्ली - तीन तलाकवर सर्वाेच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपली भूमिका बदलली आहे. या प्रथेस श्रद्धेचा विषय सांगणाऱ्या बोर्डाने आता शरियामध्ये तिहेरी तलाक गैरलागू प्रथा असल्याचे सांगितले.\nएकाच वेळी तीन तलाक म्हटल्यास तो अमान्य असेल. ते मुस्लिम समाजासाठी अडचण ठरत आहेत. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल, असे बोर्डाने म्हटले आहे. बोर्डाने सोमवारी सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ते आधीच्या युक्तिवादापेक्षा भिन्न आहे.\nमहिलांना तीन तलाक अमान्य करण्याचाही अधिकार मिळेल. वधू निकाहनाम्यात तशी अट जोडू शकते. विनाकारण तीन तलाकचा वापर रोखण्यासाठी जागरूकता अभियान चालवले जाईल. लोकांना त्याची पद्धती समजावू. मौलवी व काझींसाठी निर्देश जारी करू, असे त्यात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने तीन तलाकवर सर्व युक्तिवाद ऐकून १८ मे रोजी निकाल राखून ठेवला. ताजे प्रतिज्ञापत्रही याच पीठाकडे येईल.\nबोर्ड समजावणार तीन तलाकची योग्य पद्धत, एका तलाकनेही लग्न संपुष्टात\nबोर्ड म्हणाले, शरियानुसार एकाच वेळी तीन तलाक म्हणणे चुकीचे आहे. ते अमान्य आहे. तीन तलाकची योग्य पद्धत लोकांना सांगू. एकदा तलाक म्हटल्यावर तीन महिन्यांपर्यंत पतीने तो मागे न घेतल्यास तो तलाक कायदेशीरदृष्ट्या वैध होईल. पती-पत्नी तीन महिन्यांनंतर विभक्त होऊ शकतात. एकदा तलाक बोलताना पत्नी गरोदर असेल तर तलाकचा अवधी वाढून प्रसूतीपर्यंत होतो. यादरम्यान समेट झाल्यास पती तलाक मागे घेऊ शकतो. बाळंतपणाचा खर्चही पतीला करावा लागेल.\nतीन तलाकची ही पद्धतही योग्य\nमुस्लिम पतीचा पत्नीसोबत वाद न मिटल्यास पती तिला दरमहिन्याला एक याप्रमाणे तीन तलाक देऊ शकतो. तिसरा तलाक देण्याआधी दोघांमध्ये तडजोड झाल्यास पती तलाक मागे घेईल. मात्र दोघांतील वाद न मिटल्यास तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या तलाकसोबत दोघे पती-पत्नी कायदेशीरदृष्ट्या विभक्त होऊन स्वतंत्र जीवन जगू शकतात. तीन तलाकची ही पद्धत योग्य असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.\nतलाकचा अधिकार फक्त पतीला\nवाद मिटला नाही तर तीन तलाकचा अधिकार फक्त पतीला असेल. पत्नीला तो अधिकार असणार नाही. पती शरिया कायद्यानुसार पत्नीला एक वेळ तलाक म्हणू शकतो. अशा वेळी ती पतीपासून महिला विभक्त होऊ इच्छित असेल तर ती मुस्लिमांमध्ये प्रचलित खुला पर्याय वापरून पतीपासून शकले, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने नव्याने दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.\nपुढील स्लाइडवर वाचा, तीन प्रयत्न : तिहेरी तलाकचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2022-10-01T14:15:35Z", "digest": "sha1:4HNAVFTCXEDSF4QVE3OBLXIEROBGIFA4", "length": 5074, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nइ.स. १३२३ मधील जन्म (रिकामे)\nइ.स. १३२३ मधील निर्मिती (१ प)\nइ.स. १३२३ मधील मृत्यू (रिकामे)\n\"इ.स. १३२३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1764530", "date_download": "2022-10-01T14:31:54Z", "digest": "sha1:7XLQZOKO32VYRKWLY33GT6MNZOFIFXWG", "length": 8432, "nlines": 26, "source_domain": "pib.gov.in", "title": "सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय", "raw_content": "हस्तकला कारागीर आणि पारंपरिक कलांना बळकटी देण्यासाठी वाराणसीमध्ये खादी प्रदर्शन आणि खादी कारागीर परिषदेचे उद्घाटन\nवाराणसीमध्ये आयोजित ,20 भारतीय राज्यांमधील उत्कृष्ट हस्तनिर्मित उत्पादनांचा समावेश असणाऱ्या अत्याधुनिक खादी प्रदर्शनाचे उद्घाटन, केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री श्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी आज केले.\nखादी आणि ग्रामोद्योग आयोगाने \"खादी कारागीर संमेलन\" (खादी कारागीर परिषद) ही आयोजित केली होती. या परिषदेला वाराणसी आणि प्रयागराज, जौनपूर, मिर्झापूर, गाझीपूर, सोनभद्र इत्यादी शेजारील 12 जिल्ह्यातील सुमारे 2000 खादी कारागीर, मुख्यतः महिला उपस्थित होत्या.\nविविध राज्यांतून आलेल्या खादी संस्थांनी या प्रदर्शनात एकूण 105 स्टॉल उभारले आहेत.\nगेल्या काही वर्षांमध्ये वाराणसी हे विविध खादी उपक्रमांचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे, असे राज्यमंत्री वर्मा यांनी सांगितले. सूत कताई, विणकाम, मधुमक्षिकापालन आणि कुंभारकाम यासारख्या जवळजवळ सर्व ग्रामीण आणि पारंपरिक कलांना येथे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात आले आहे, यामुळे कारागिरांना स्वयंरोजगाराचे साधन निर्माण झाले असून ते आत्मनिर्भर झाले आहेत. या प्रदर्शनामुळे या कारागिरांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.\nउल्लेखनीय बाब म्हणजे, पंतप्रधानांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीने खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कारागिरांना पाठबळ देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. वाराणसीमध्ये सध्या 134 खादी संस्था कार्यरत आहेत, या संस्थांमध्ये एकूण कारागिरांपैकी 80% महिला आहेत.\nसुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय\nहस्तकला कारागीर आणि पारंपरिक कलांना बळकटी देण्यासाठी वाराणसीमध्ये खादी प्रदर्शन आणि खादी कारागीर परिषदेचे उद्घाटन\nवाराणसीमध्ये आयोजित ,20 भारतीय राज्यांमधील उत्कृष्ट हस्तनिर्मित उत्पादनांचा समावेश असणाऱ्या अत्याधुनिक खादी प्रदर्शनाचे उद्घाटन, केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री श्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी आज केले.\nखादी आणि ग्रामोद्योग आयोगाने \"खादी कारागीर संमेलन\" (खादी कारागीर परिषद) ही आयोजित केली होती. या परिषदेला वाराणसी आणि प्रयागराज, जौनपूर, मिर्झापूर, गाझीपूर, सोनभद्र इत्यादी शेजारील 12 जिल्ह्यातील सुमारे 2000 खादी कारागीर, मुख्यतः महिला उपस्थित होत्या.\nविविध राज्यांतून आलेल्या खादी संस्थांनी या प्रदर्शनात एकूण 105 स्टॉल उभारले आहेत.\nगेल्या काही वर्षांमध्ये वाराणसी हे विविध खादी उपक्रमांचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे, असे राज्यमंत्री वर्मा यांनी सांगितले. सूत कताई, विणकाम, मधुमक्षिकापालन आणि कुंभारकाम यासारख्या जवळजवळ सर्व ग्रामीण आणि पारंपरिक कलांना येथे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात आले आहे, यामुळे कारागिरांना स्वयंरोजगाराचे साधन निर्माण झाले असून ते आत्मनिर्भर झाले आहेत. या प्रदर्शनामुळे या कारागिरांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.\nउल्लेखनीय बाब म्हणजे, पंतप्रधानांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीने खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कारागिरांना पाठबळ देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. वाराणसीमध्ये सध्या 134 खादी संस्था कार्यरत आहेत, या संस्थांमध्ये एकूण कारागिरांपैकी 80% महिला आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/892/", "date_download": "2022-10-01T14:01:24Z", "digest": "sha1:UMHX3ZARQS7C2RULYG6BAYAPNM4F4CSP", "length": 4712, "nlines": 55, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "आता फोन -पे वापरणे होणार महाग ! – Parner Darshan", "raw_content": "\nआता फोन -पे वापरणे होणार महाग \nआता फोन -पे वापरणे होणार महाग \nयूजर्सच्या खिशाला लागणार कात्री \nनवी दिल्ली : कोणताही लहान -मोठा आर्थिक व्यवहार करण्यापासून ते ऑनलाईन वस्तू ऑर्डर करण्यासाठी आता प्रत्येक जणचं फोनपे वॉलेटचा वापर करीत आहेत. अनेक वापरकर्ते क्रेडिट कार्डवरून फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. दरम्यान, आता फोनपे वापरणे महाग झाले आहे.\nकिराणा दुकानातून माल खरेदी करणे, वीज बिल, पाणी पट्टी भरणे,मोबाईल,डी.टी.एच रिचार्ज करणे,गॅस सिलेंडर बुक करणे आदी कामे फोन पे वर केली जातात. कोरोना काळापासून तर फोन पे चा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे.\n2 टक्क्यांपेक्षा जास्त शुल्कफोनपे अॅपवर दिलेल्या माहितीनुसार, आता जर युजर्संनी क्रेडिट कार्डमधून फोनपे वॉलेटमध्ये 100 रुपये अॅड केले तर त्यांना 2.06 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे, जर त्याने क्रेडिट कार्डद्वारे 200 रुपये जोडले तर त्याला 4.13 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. तसेच, 300 रुपये अॅड केले, तर त्याला 6.19 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. दरम्यान, हा नियम नुकताच अंमलात आला आहे. मात्र, फोनपे वॉलेटमध्ये यूपीआय आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अॅड करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.\nजेवणाविषयी ‘हे’ शास्त्रीय नियम माहित असायला हवे\nढवळपुरीच्या चिमुकल्या ‘श्री’ ने गाजविला यंदाचा गणेशोत्सव \nगोरेश्वरचे कामच भारी ; दिली अर्थकारणाला उभारी \nपैशाला आयुष्यात काय स्थान असावं\nअसं करा पैशाचं नियोजन \nमार्च महिन्यात 13 दिवस बँका बंद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/11/blog-post_93.html", "date_download": "2022-10-01T13:47:33Z", "digest": "sha1:OG6UZ2N2WAT3LO2VUKJSXU5ODPAXRNOB", "length": 5932, "nlines": 87, "source_domain": "www.janwarta.in", "title": "गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच-- विजय वहाडणे.", "raw_content": "\nHomeShridi.गोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच-- विजय वहाडणे.\nगोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच-- विजय वहाडणे.\nगोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच-- विजय वहाडणे.\nकोपरगाव प्रतिनिधी :----- आज वसू बारस काही जण मुक्या प्राण्यांना शहरात कचरा-खरकटे खाण्यासाठी सोडून देतात.अनेकदा कॅरीबॅग,प्लास्टिक इ.कचरा खाऊन जनावरे मरतातही.रहदारीला अडथळे येतात-अपघात होतात. तरीही काही बेजबाबदार-मुर्ख मालक गोवंश शहरात सोडून देतात.\nगोवंशहत्या करणाऱ्या कसायांइतकेच शहरात जनावरे सोडणारेही नागरिकांसाठी घातकच आहेत. अशी संतप्त भावना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे यात पुढे म्हटले आहे की,शहरात फिरणारी जनावरे जप्त केली तरी निर्ढावलेले काहीजण पुन्हा पुन्हा नियम कायदे पायदळी तुडवितांना दिसत आहेत.\nनगरपरिषदेच्या प्रशासनाने किती वेळा तेच तेच काम करायचे.आधीच नगरपरिषदेकडे अधिकाऱ्यांची- कर्मचाऱ्यांची वाणवा असतांना दैनंदिन कामे करणेही अवघड होऊन जाते.जनतेनेही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. जनावरांच्या मालकांनी आपापली जनावरे बांधून ठेवून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे ही नम्र अपेक्षा व विनंती. गोपालकांनो लक्षात घ्या वसुबारस आहे आज गायी वासरे सुरक्षित ठेवा वाटू द्या थोडी तरी लाज असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे शेवटी म्हणाले .\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/01/blog-post_81.html", "date_download": "2022-10-01T14:26:29Z", "digest": "sha1:TMWCCEH4FPNKHFWKJC2XTOMK6LELO7JO", "length": 10424, "nlines": 36, "source_domain": "www.saptarang.page", "title": "अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला -उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला -उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुणे प्रतिनिधी : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून याकरीता येत्या काळात टप्याटप्याने महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.\nइंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागामार्फत राज्यातील मनपा व राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले गेल्या काही वर्षात निसर्गाचे ऋतूचक्र बदलले असून अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारख्या घटना घडत आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिक, पशु-पक्षी, मालमत्तेला बसत आहे. अचानक येणाऱ्या आपत्तीमुळे जीवितहानी व मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येणाऱ्या आपत्तीची पूर्वसूचना मिळते.आपत्तीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज आणि तत्पर असण्यासोबत कमीत कमी वेळेत आपत्तीच्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पुनर्वसन करण्यासाठी ११ हजार ७५० कोटी रुपये लागले आहेत. आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता येत्या काळात टप्प्याटप्प्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल. आर्यन पंम्पसारख्या नवीन उद्योगाच्या माध्यमातून यश मिळवून मराठी माणूस राज्याचे नाव जागतिक पातळीवर कोरण्याचे काम करीत आहे, याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.\nआपत्तीत नागरिकांचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – मंत्री विजय वडेट्टीवार\nआपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात शीघ्र प्रतिसाद अग्निशमन वाहन उपलब्ध होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कोरोनासारख्या महामारीशी मुकाबला करत राज्य शासनाचे दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटात नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य असून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम विभागाच्यावतीने करण्यात येते. देशात महाराष्ट्र कोणत्याही संकटास तोंड देण्यासाठी समर्थ आहे. जागतिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन मराठी उद्योजक काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. पूरपरिस्थितीच्या वेळी नागरिकांना तात्काळ मदत मिळण्याचादृष्टीने वाहनाची निर्मिती करावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी केले.\nइंदापूर तालुक्यात चांगली निर्मिती होत असल्याचा अभिमान – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे\nराज्यमंत्री भरणे म्हणाले आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचा घटक म्हणून याप्रकारच्या वाहनांचे इंदापूर तालुक्यात उत्पादन होत आहे अभिमानाची बाब आहे. येत्या काळात अशा उद्योगासाठी सहकार्य करण्यात येईल.यावेळी स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पुणे मनपाचे सुनील शंकर, ठाणे मनपाचे संतोष कऱ्हाळे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अरविंद सावंत यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. आर्यन पंम्पस् व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी सॅनिटेशन, अत्याधुनिक अग्निशमन शीघ्र प्रतिसाद वाहनाची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. बालेवाडी येथे होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र २०२२ या टेनिस स्पर्धेच्या चषकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-15-june-2018/", "date_download": "2022-10-01T13:45:01Z", "digest": "sha1:FBIRSX4QYKMLIBHUPDHW272JEW2YTDLK", "length": 13610, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 15 June 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी इंद्रजीत सिंग यांची कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र सरकार आणि कॅनडाच्या क्विबेक प्रांतामध्ये विशेषत: माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आदिवासी समाजाची कल्याण या क्षेत्रात आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी एक करार झाला आहे.\nनासा ने पहिल्यांदा सार्वजनिक हवाई स्पेस मध्ये आपले मोठे रिमोट-पायलट इखाना विमानाचे सुरक्षा चेस एअरप्लेन्स, यूएस स्पेस एजन्सी विना यशस्वीरित्या उड्डाण केले.\nशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघाच्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की 1992 पासून अंटार्क्टिकामध्ये 3 ट्रिलियन टन्सपेक्षा जास्त बर्फाचा वितळला आहे.\nपेट्रोल आणि डिझेल तसेच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने मे महिन्यात घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 14 महिन्यांच्या उच्चांकावरून 4.43 टक्क्यांवर पोहचला होता.\nफोर्ब्स नियतकालिकाने एचडीएफसीला गृहनिर्माण क्षेत्रात ‘कंझ्युमर फाइनेंशियल सर्व्हिस कॅटेगरी’ मध्ये पाचव्या क्रमांकाची कंपनी म्हणून दर्जा दिला आहे.\nयस बँकेने राणा कपूर यांची तीन वर्षांसाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त केले आहे.\nअमेरिकेतील सर्वात मोठी ऑटोमेकर जनरल मोटर्सच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) म्हणून भारतीय वंशाची दिव्या सूर्यदेवारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nछत्तीसगड नया रायपूरमधील एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.\nफिच रेटिंग्सनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा एकूण घरगुती उत्पादनाचा विकास दर 7.4% अपेक्षित आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती [मुदतवाढ]\n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2022-10-01T15:55:51Z", "digest": "sha1:FNO6GQ7HIZL6PKAWCEAAZ4KVWPCQH4GX", "length": 6019, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३४० चे - १३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे\nवर्षे: १३६१ - १३६२ - १३६३ - १३६४ - १३६५ - १३६६ - १३६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल ८ - चार्ल्स पाचवा फ्रांसच्या राजेपदी.\nऑगस्ट ५ - कोगोन, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १३६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2022-10-01T15:12:59Z", "digest": "sha1:QTVP5Q4DZLQOVDBJFXHK6SPJWU76JCD4", "length": 7404, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉर्डन हेंडरसन - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉर्डन हेंडरसन लिवरपूल साठी २०११ मध्ये\n६ फु ० इं (१.८३ मी)[१]\nसंडरलॅंड ए.एफ.सी. ७१ (४)\n→ कॉवेंट्री सिटी (loan) १० (२)\nलिव्हरपूल एफ.सी. ३७ (२)\nइंग्लंड १९ १ (०)\nइंग्लंड २० १ (०)\nइंग्लंड २१ २१ (४)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४:४३, १८ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १७:३५, ११ जून २०१२ (UTC)\nहा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइंग्लंड संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ हार्ट • २ जॉन्सन • ३ बेन्स • ४ जेरार्ड (क) • ५ केहिल • ६ जगील्का • ७ विल्शेर • ८ लँपार्ड • ९ स्टरिज • १० रूनी • ११ वेल्बेक • १२ स्मॉलिंग • १३ फॉस्टर • १४ हेंडरसन • १५ चँबरलेन • १६ जोन्स • १७ मिल्नर • १८ लँबर्ट • १९ स्टर्लिंग • २० लालाना • २१ बार्क्ली • २२ फॉर्स्टर • २३ शॉ • प्रशिक्षक: हॉजसन\nइ.स. १९९० मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/8365", "date_download": "2022-10-01T15:16:16Z", "digest": "sha1:YX2HFT7H6WEYS6I7BLM4IICZ4DKKRQAP", "length": 17714, "nlines": 181, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ ; शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nएकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ ; शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक….\nएकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ ; शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक….\nयवतमाळ, दि. 9 :- शेतक-यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता 15 मे पर्यंत अर्ज करायचा आहे.\nशासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षकांतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतक-यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.\nवैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.\nआधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.\nPrevious: 24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; 1032 जण पॉझेटिव्ह, 895 कोरोनामुक्त, 36 मृत्यु….\nNext: विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/09/Zm0a3E.html", "date_download": "2022-10-01T14:21:11Z", "digest": "sha1:DAP7RISFFNGXDHWOCQQZJ2LYAGDIEUXZ", "length": 6433, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "सेवायोजन नोंदणी आधार लिंक करण्याचे आवाहन", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nसेवायोजन नोंदणी आधार लिंक करण्याचे आवाहन\nकौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणी आधार लिंक करण्याचे आवाहन\nमुंबई प्रतिनिधी : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nराज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपल्या शैक्षणिक पात्रतेत वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश आहे.\nनाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये त्यांचा आधार क्रमांक ऑनलाईन पध्दतीने लिंक करुन नोंदणीतील माहिती 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील नोंदणी रद्द होईल. माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास कार्यालयाच्या 022-22626440 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mumbaisuburbanrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी केले आहे.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://belgavkar.com/newsnetwork.php?newsId=32114&tblId=32114", "date_download": "2022-10-01T14:41:29Z", "digest": "sha1:KCYF6YQQFKQ2WZZB22TD7I2GKEYJNOO5", "length": 11943, "nlines": 66, "source_domain": "belgavkar.com", "title": "कर्नाटकातील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची हिंदू संघटनाची योजना; | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum", "raw_content": "\nकर्नाटकातील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची हिंदू संघटनाची योजना;\nमुस्लिम वक्फ बोर्डाचा आक्षेप\nकर्नाटकातील राजकीय पारा सातत्याने तापलेला आहे. राजकीय हत्यांच्या तीन घटनांचे प्रकरण अद्याप थांबलेले नसतानाच बंगळुरूच्या चामराजपेट येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची योजना हिंदू संघटना करत आहेत. परंतु मुस्लिम वक्फ बोर्ड व मुस्लिम समुदायाने ही जमीन वक्फची असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या म्हणण्यानुसार चामराजपेट ईदगाह मैदानावर कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमास परवानगी दिली जाता कामा नये. खान म्हणाले, चामराजपेट ईदगाह मैदानावर स्वातंत्र्य दिनाचे आयोजन झाल्यास मी स्वत: उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होईल.\nया प्रकरणात राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले, स्वातंत्र्य दिन किंवा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अद्याप तरी काही अर्ज मिळालेला नाही. परंतु एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून तसा अर्ज आल्यास सरकार त्यावर जरूर विचार करेल. हिंदुत्ववादी संस्था सनातनने बंगळुरू महापालिकेकडे बंगळुरूतील ईदगाह मैदानावर स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. सनातन संस्थेचे भास्करन म्हणाले, चामरोजपेट मैदान एक सार्वजनिक ठिकाण आहे. मैदानावर कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देणारे जमीर खान स्वत:ला काय समजतात या मैदानावरील अधिकारावरून आमचाही अर्ज बंगळुरू महापालिककडे सोपवण्यात आला आहे. त्यावर अद्याप निकाल आलेला नाही.\nबंगळुरू महापालिकेने वक्फ बोर्डाला ईदगाह मैदानाबाबत दावा सांगणारी कागदपत्रे सादर करावीत, असे जाहीर केले आहे. परंतु ही संपत्ती महापालिकेची असल्याचा दावाही त्यांनी केला. वक्फ बोर्डाला दावा भक्कम करण्यासाठी ठोस कागदपत्रे सादर करावी लागतील.\n1999 मध्येही हाच मुद्दा\n1999 मध्ये भाजपला या मैदानावर ध्वजारोहण करण्याची परवानगी मिळाली नव्हती. मैदानाऐवजी वक्फ बोर्डाला दहा एकर जमीन देण्यात आली आहे. हे दोन एकरचे क्षेत्र क्रीडा मैदान म्हणून राखीव आहे.\nबेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक\nटीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..\nVideo : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद\nबेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार\n दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'\nVideo आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी;\nClean India 2.0 : देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया 2.0' मोहिम;\n नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nउद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात\nपाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'\nकर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी\nकर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा\nT20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा\n डोले शोलेवाल्या पंजाबींना पिटबुलची दहशत, किती ठार\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना\nकर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;\nविवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी\nऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण\n चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; 8 वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली\nदेशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार;\nकोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला\nT20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी\nस्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ\nPS1 Box Office Day 1 : ‘पोन्नियिन सेल्वन 1’ची पहिल्याच दिवशी छप्परफार्ड कमाई, वर्ल्डवाईड इतक्या कोटींची कमाई\nRussian-Ukrain War : रशियाने 4 प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\n6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं\nराजधानीत वैध PUC शिवाय गाडीत भरता येणार नाही पेट्रोल-डिझेल\nबेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातील वाचकांच्या सेवेत Entertainment, News and Media, Information देणारे online web portal. belgaum news | belgavkar\nकर्नाटक, महाराष्ट्र व देशभरातील विविध घडामोडींची माहिती देणारे belgavkar.com portal.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://belgavkar.com/newsnetwork.php?newsId=32125&tblId=32125", "date_download": "2022-10-01T14:37:39Z", "digest": "sha1:SROQS2YCPGFZB6MCPGN7MGJSWPWYF5LZ", "length": 13003, "nlines": 68, "source_domain": "belgavkar.com", "title": "IndiGo Flight Delayed : 'यू ऑर बॉम्बर'... तरुणीचा बॉयफ्रेण्डला मेसेज आणि इंडिगो विमानाचं उड्डाण 6 तास रखडलं | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum", "raw_content": "\nIndiGo Flight Delayed : 'यू ऑर बॉम्बर'... तरुणीचा बॉयफ्रेण्डला मेसेज आणि इंडिगो विमानाचं उड्डाण 6 तास रखडलं\nसंशयास्पद मेसेजने क्रू मेंबर्सकडे तक्रार\nIndiGo Flight Delayed : कर्नाटकातील मंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमुळे (WhatsApp Chat) मुंबईला येणाऱ्या विमानाला तब्बल 6 तास उशीर झाला. एवढंच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. त्यानंतर विमानात काही स्फोटकं आहेत का, याची तपासणी करण्यात आली.\nसंपूर्ण प्रकरण काय आहे\nहा प्रकार रविवारचा म्हणजेच 14 ऑगस्टचा आहे. झालं असं की, इंडिगो एअरलाईन्सचं विमान मंगळुरुहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार होतं. सर्व प्रवासी विमानात बसले असताना संबंधित तरुणाच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्सअॅप चॅट पाहिलं. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत चॅट करत होता. त्या दोघांमधील चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सतर्क केलं आणि उड्डाणासाठी तयार असलेलं विमान पुन्हा माघारी पाठवलं.\n'यू आर बॉम्बर...' संशयास्पद मेसेजने महिला प्रवाशाकडून क्रू मेंबर्सकडे तक्रार\nहा तरुण त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करत होता. गर्लफ्रेण्ड त्याच विमानतळावरुन बंगळुरुला जाणारं विमान पकडणार होती. दोघे आपापसात सुरक्षेवरुन मज्जामस्करी करत होते. याचवेळी 14B सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने 13A सीटवरील तरुणाच्या मोबाईल फोनवर आलेले मेसेज वाचले. ज्यात लिहिलं होतं की, 'यू ऑर बॉम्बर'. त्यानंतर ही महिला प्रवासी सतर्क झाली आणि या संशयास्पद मेसेजची माहिती क्रू मेंबर्सना देण्यासाठी महिला जागेवरुन उठली.\nबेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक\nटीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..\nVideo : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद\nबेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार\nविमानाचं उड्डाण रोखलं, दोघांची चौकशी\nयानंतर विमानाचं उड्डाण रोखण्यात आलं. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली. संबंधित तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला विमानातून बसून उड्डाण करु दिलं नाही. तर त्याचवेळी त्याच्या गर्लफ्रेण्डची देखील चौकशी करण्यात आली. त्यामुळे तिला देखील बंगळुरुसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात बसता आलं नाही. सामानाच्या तपासाअंती सर्व 185 प्रवाशांना मंगळुरु-मुंबई विमानात पुन्हा बसवण्यात आलं आणि अखेर संध्याकाळी पाच वाजता विमानाने उड्डाण केलं. दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कारण दोघांमधील गप्पा सुरक्षेवरुन झाल्या असल्या तरी त्या मैत्रीपूर्ण झाल्या, असं शहर पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितलं.\n दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'\nVideo आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी;\nClean India 2.0 : देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया 2.0' मोहिम;\n नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nउद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात\nपाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'\nकर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी\nकर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा\nT20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा\n डोले शोलेवाल्या पंजाबींना पिटबुलची दहशत, किती ठार\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना\nकर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;\nविवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी\nऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण\n चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; 8 वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली\nदेशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार;\nकोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला\nT20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी\nस्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ\nPS1 Box Office Day 1 : ‘पोन्नियिन सेल्वन 1’ची पहिल्याच दिवशी छप्परफार्ड कमाई, वर्ल्डवाईड इतक्या कोटींची कमाई\nRussian-Ukrain War : रशियाने 4 प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\n6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं\nराजधानीत वैध PUC शिवाय गाडीत भरता येणार नाही पेट्रोल-डिझेल\nबेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातील वाचकांच्या सेवेत Entertainment, News and Media, Information देणारे online web portal. belgaum news | belgavkar\nकर्नाटक, महाराष्ट्र व देशभरातील विविध घडामोडींची माहिती देणारे belgavkar.com portal.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-actresses-who-married-to-not-so-famous-men-like-madhuri-dixit-4993749-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:43:49Z", "digest": "sha1:NK2W7UF2B2CDGMDCGXASQOBBQHTO44VT", "length": 5765, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "माधुरी दीक्षितसह या 14 अभिनेत्रींचे पती बॉलिवूडमध्ये नाहीयेत जास्त फेमस | Actresses Who Married To Not So Famous Men, Like Madhuri Dixit - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाधुरी दीक्षितसह या 14 अभिनेत्रींचे पती बॉलिवूडमध्ये नाहीयेत जास्त फेमस\n(फोटोः डावीकडे - पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित, उजवीकडे - पती जय मेहतासोबत अभिनेत्री जुही चावला)\nमुंबईः बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने आज वयाच्या 49 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात माधुरीचा जन्म झाला. 'अबोध' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या माधुरीला तेजाब या सिनेमाने लोकप्रियता मिळवून दिली.\nमाधुरीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘दिल’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘हम आपके हैं कौन...’, ‘दिल तो पागल है’, ‘मृत्युदंड’ आणि ‘देवदास’ हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.\nमाधुरी दीक्षितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने Divyamarathi.com तुम्हाला बी टाऊनमधील अशा काही अभिनेत्रींविषयी सांगत आहे, ज्यांचे पती इंडस्ट्रीत फारसे प्रसिद्ध नाहीयेत. या अभिनेत्रींनी अभिनेत्याची नव्हे तर दुस-याच क्षेत्रात कार्यरत असेलल्या पुरुषाची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. या यादीत स्वतः माधुरीच्या नावाचाही समावेश आहे.\nमाधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने\nडॉ. श्रीराम नेने माधुरीसोबत लग्न झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आले. 17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरी आणि श्रीराम नेने विवाहबद्ध झाले. डॉ. श्रीराम नेने हृदयविकार तज्ज्ञ आहेत.\nजुही चावला आणि जय मेहता\n1984 मध्ये मिस इंडिया ठरलेली जुही चावला इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 1997मध्ये जुहीने भारतीय वंशाचे ब्रिटीश बिझनेसमन जय मेहतासोबत गुपचुप लग्न करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर बरेच दिवस जुहीने लग्नाची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. प्रेग्नेंट झाल्यानंतर जुहीने लग्न केल्याचे उघड केले होते. जय आणि जुही यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/now-ban-on-export-of-wheat-flour-maida-and-semolina-without-quality-certificate", "date_download": "2022-10-01T14:30:21Z", "digest": "sha1:6UU72QQ5TIWDRSQTKWI43QNZ2ESFRDHF", "length": 5203, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "आता गव्हाचे पीठ, मैदा आणि रवा गुणवत्ता प्रमाणपत्राशिवाय निर्यातीवर बंदी", "raw_content": "\nआता गव्हाचे पीठ, मैदा आणि रवा गुणवत्ता प्रमाणपत्राशिवाय निर्यातीवर बंदी\nसरकारने सोमवारी जारी केलेल्या सूचनांनुसार येत्या रविवारपासून (१४ ऑगस्ट) ही बंदी लागू होणार आहे.\nगहू आणि मैद्याच्या निर्यातीवर आधीच बंदी असताना केंद्र सरकारने आता मैदा, रवा आणि संपूर्ण मैदा यांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गव्हाचे पीठ, मैदा आणि रवा यांचे व्यापारी गुणवत्ता प्रमाणपत्राशिवाय निर्यात करू शकणार नाहीत.\nडीजीएफएने म्हटले आहे की गव्हाचे पीठ, मैदा, रवा आणि होलमील पिठाच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, परंतु या गोष्टींच्या निर्यातीसाठी आंतर-मंत्रिमंडळ समितीची परवानगी आवश्यक असेल.\nसरकारने सोमवारी जारी केलेल्या सूचनांनुसार येत्या रविवारपासून (१४ ऑगस्ट) ही बंदी लागू होणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ८ ते १४ ऑगस्ट दरम्यान आणि अधिसूचना जारी होण्यापूर्वी ज्या जहाजांवर लोडिंग सुरू झाले आहे, त्या जहाजांवर मैदा आणि रव्याच्या त्या मालाची निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल.\nसरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या निर्यात तपासणी परिषदेने गुणवत्ता प्रमाणपत्र जारी केल्यानंतरच आंतर-मंत्रालयीन परिषदेद्वारे शिपमेंटच्या निर्यातीला मान्यता मिळेल.\nया वर्षी मे महिन्यात केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्या काळात गव्हाच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात त्याचे भाव गगनाला भिडू लागले. त्यानंतर जुलै महिन्यात गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवरही सरकारने निर्बंध लादले होते. ६ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या डीजीएफटीच्या अधिसूचनेमध्ये गव्हाच्या पिठाच्या निर्यातीसाठी आंतर-मंत्रालय समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. गव्हाच्या पिठाच्या निर्यातीनंतर आता सरकारने मैदा आणि रवा यांच्या निर्यातीवर कठोर भूमिका घेतली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/rcfl-mumbai-bharti-2022/", "date_download": "2022-10-01T15:00:17Z", "digest": "sha1:TFVTOAUMA6DEZ6GWQ4HEHM7FPVAVIIZR", "length": 10653, "nlines": 107, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "RCFL Mumbai Bharti 2022- विविध पदे - ऑनलाईन अर्ज करा", "raw_content": "\nराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत 425 पदांची भरती; असा अर्ज करा\nRCFL Mumbai Application 2022 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 19 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी\nपद संख्या – 19 जागा\nशैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचा\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022\nअधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती; असा अर्ज करा\nRCFL Mumbai Application 2022 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन विकास), ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 406 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रशासन), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन विकास), ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस\nपद संख्या – 406 जागा\nशैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचा\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022\nअप्रेंटिससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 ऑगस्ट 2022\nअधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://swadeshinews.co.in/?p=2288", "date_download": "2022-10-01T14:36:18Z", "digest": "sha1:FQU3RY476ICBELZS7SJZH2WD4QSO42O4", "length": 10295, "nlines": 161, "source_domain": "swadeshinews.co.in", "title": "जिंतुर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरणात टिपू सुल्तान सेना जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद शेख समद व मोहम्मद एजाज यांना यश मिळाले. – स्वदेशी न्युज", "raw_content": "\nमराठवाड्याच अनुशेष दूर करण्यासाठी औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक घ्या:- आ. बोर्डीकर.\nजिंतूर तालुक्यातील सावळी बु. येथे शेळीपालन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद.\nआल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.\nजिंतूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.\nपरभणीचे नवीन पालकमंत्री शिंदे गटाचे तानाजी सावंत.\nशिवतीर्थावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार.\n*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार जिंतूरच्या अर्थपुर्ती पतसंस्थेस प्रदान*\nभाजपा तालुका सरचिटणीस लक्ष्मण इलग व ठेकेदार कद्रे यांच्यावर गुन्हा दाखल.\nग्रामपंचायत बोरी व पशुवैद्यकिय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लम्पी या पशुरोगाचे मोफत लसीकरण\nमा.आ. विजय भांबळे यांच्या उपस्थितीत विविध गावातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.\nHome/ताज्या घडामोडी/जिंतुर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरणात टिपू सुल्तान सेना जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद शेख समद व मोहम्मद एजाज यांना यश मिळाले.\nजिंतुर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरणात टिपू सुल्तान सेना जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद शेख समद व मोहम्मद एजाज यांना यश मिळाले.\nमुख्य संपादक अजमत पठाणAugust 15, 2022\nजिंतूर ( अजमत पठाण) :-\nजिंतुर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरण शेख अहेमद शेख समद (टिपु सुलतान सेना जिल्हाध्यक्ष परभणी) व मोहम्मद एजाज मो.नवाज (सामाजीक कार्यकर्ता) यांच्या लढाईला यश आले.\nमागील दोन-तीन वर्षापासुन लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण इत्यादी जनहितास व वक्फ मालमत्ता सर्वेक्षणास लढा लढलो व त्या लढयास जनतेतुन मोठा प्रतिसाद मिळाला व आंदोलणास, उपोषणास यश मिळुन जिंतुर व वरुड जामा मस्जीद भोगवटदार वर्ग-1 मध्ये असलेली जमीन नियमाप्रमाणे वक्फ बोर्ड मालमत्ता प्रतिबंधीत क्षेत्र वर्ग-2 मध्ये नोंद सर्वे क्र. 14, 17, 18,29,30, 110,216, 223, 224 व वरुड शिवार येथील सर्वे नं. 59, 60 या सर्व सर्वे नंबरची ची नोंद भोगवटदार वर्ग- 2 मध्ये घेण्यात आली. करिता तहसिल प्रशासन, वक्फ बोर्ड यांचे सुध्दा मोलाचे सहकार्य मिळाले.\nशेख अहेमद शेख समद (टिपु सुलतान सेना जिल्हाध्यक्ष परभणी),मोहम्मद एजाज मो. नवाज (सामाजीक कार्यकर्ता) यांचे आज पूर्ण शहरातून अभिनंदन करण्यात येत आहे.\nआज 15 ऑगस्ट निमित्त टिपू सुलतान सेने तर्फे तहसीलदार सखाराम मांडागवडे साहेब, ना. तहसीलदार गावंडे साहेब, मंडळ अधिकारी बोधले साहेब, तलाठी नितीन बुडे साहेब, अभिलेख अधिकारी हिंगे, पो.नि.दंतुलवार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.\nमुख्य संपादक अजमत पठाणAugust 15, 2022\nमुख्य संपादक अजमत पठाण\nजिल्हापरिषद अध्यक्ष पद न भेटने हीच नाना साहेब राऊत यांची पोटदुखी–प्रसाद बुधवंत\nनानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी...\nनानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती...\nया पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/03/blog-post_50.html", "date_download": "2022-10-01T14:29:09Z", "digest": "sha1:PWESANBV52QFCN55JX4FDAQ6FKHONWCY", "length": 5610, "nlines": 119, "source_domain": "www.janwarta.in", "title": "चिंताजनक बातमी; कोरोनो ने घेतला पुन्हा एका महिलेचा बळी कोपरगावात आज ५", "raw_content": "\nHomeKopargaonचिंताजनक बातमी; कोरोनो ने घेतला पुन्हा एका महिलेचा बळी कोपरगावात आज ५\nचिंताजनक बातमी; कोरोनो ने घेतला पुन्हा एका महिलेचा बळी कोपरगावात आज ५\nचिंताजनक बातमी; कोरोनो ने घेतला पुन्हा एका महिलेचा बळी कोपरगावात आज ५२ कोरोनो बाधित.\nकोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या५२ कोपरगाव शहरात२३ तर ग्रामीण मध्ये २९ असे ५२ रुग्ण\nकोळपेवाडी येथील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू\nशुक्रवार दि २७ मार्च २०२१\n७) रिद्धी सिद्धी नगर :--१\n९) कापड बाजार :--१\n११) गुरुद्वारा रोड :--१\n१३) द्वारका नगरी १\nनगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये २८ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये२४कोरोना पॉझिटिव्ह असे५२ रुग्ण आढळले. आज नगर येथे ९६ स्वॅब तपासणी साठी पाठविले.६९जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimadhe.xyz/2021/12/roof-top%20solar%20panel%20yojana.html", "date_download": "2022-10-01T14:58:49Z", "digest": "sha1:SSCK57G5PHKNCWPS3AJGXCNDROR2MXF7", "length": 9525, "nlines": 61, "source_domain": "www.marathimadhe.xyz", "title": "घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु यांना मिळणार 100% टक्के अनुदान - Marathi Madhe", "raw_content": "\nगुरुवार, 30 दिसंबर 2021\nघरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु यांना मिळणार 100% टक्के अनुदान\nराज्याचे नवीन व नवीकरणीय अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून (Solar Panel Yojana) वीज निर्मिती Power generation प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण दिनांक 31 डिसेंबर 2020 . वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.सौर ऊर्जेपासून (Solar Panel Yojana) राज्य शासनातर्फे ऊर्जास्रोत पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचणार नाही अशी गावे , घरांसाठी 100 टक्के आर्थिक सहाय्य तत्वावर सौर ऊर्जेवर सोलार पॅनल घरांवर बसविण्यात येणार आहे घरांवरील सोलार पॅनल Online अर्ज सुरू झाले आहे.\nविजेची कमतरता दूर करण्यासाठी वीज पोहचवण्यासाठी (Solar Panel Yojana) शासनाकडून दरवर्षी 10 हजार घरावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत त्यासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून 38 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे.शासनाचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे . यासाठी निधि मंजूर झाला असून या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.\nहेही वाचा...tractor anudan yojana : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 50% टक्के अनुदान असा करा अर्ज\nराज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील 5 वर्षे 17360 मेगा वॅट इतकी विज निर्मिती करण्याचे लक्ष समोर ठेऊन .सौर पॅनल योजना (Solar panel Scheme) घरावरील सौर पॅनल 100 % टक्के अनुदान शासनाचा 2021 चा निर्णय घेण्यात आला आहे .\nहेही वाचा...या शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफी कधी होणार | शेतकरी कर्जमाफीची अपात्र यादी\nसौर पॅनल योजना (Solar Panel Yojana) बसविण्यात जास्त खर्च केल्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत. ही समस्या लक्षात घेता, (Solar Panel Yojana) सरकार सौर उर्जा पॅनेल बसविण्यासाठी भरीव अनुदान देत आहे. प्रत्येक वीज निर्मिती (Solar Panel Yojana) करून विजेची समस्या सोडवण्यासाठी मोठे पाऊल सरकारने उचलले आहे पूढी पाच वर्षात या समस्येतून मुक्त होंयसाठी हा एक खूप मोठ फायद्याच निर्णय ठरू शकतो.\nऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली वेबसाईटची लिंक दिली आहे आपण त्यावर जाऊन अर्ज करू शकता\nयेथे क्लिक करुन अर्ज करा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमी आपली काय मदत करू शकतो \nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nफक्त या जिल्ह्यासाठी 75% अनुदानावर 10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 2021,अर्ज सुरू sheli gat vatap 2021\nsheli palan yojna सर्वात शेवटी अर्जाचा नमुना दिला आहे तो पहा राज्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडा मधून वविशेष घटक योजना राबविल्या जातात , य...\nगाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना मिळणार 70 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू | Gai gotha anudan 2021\nGai gotha anudan 2021 गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना अर्ज सुरू या शेतकऱ्यांना मिळणार लाभ तारीख संपत आली || Gai gotha anudan महाराष्...\nसोलार पंप योजना या योजनेची लॉटरी 2 री लागली या शेतकऱ्यांना मिळणार 100% टक्के अनुदान यादीत आपले नाव चेक करा Solar pump farmer scheme 2021\nसोलर पंप योजना शंभर टक्के अनुदान या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांसाठी या योजनेची लॉटरी लागलेली ...\n10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 75%टक्के अनुदानावर 2021, Online अर्ज सुरू | sheli gat vatap 2021\nsheli gat vatap 2021 राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन ...\nकुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरू मिळणार 5.5 लाख रुपये अनुदान फक्त या शेतकऱ्यांसाठी असा करा अर्ज kukut palan poultry subsidy 2021\nशेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट poultry farming आदिवासी विभागाच्या माध्यमातून बचत गटांसाठी काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात त्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/politics/deepak-kesarkar-got-gift-from-eknath-shinde-group-as-spokes-person-print-politics-news-pkd-83-3064934/lite/", "date_download": "2022-10-01T15:22:59Z", "digest": "sha1:XWHRA2WEGHQHKWOA4ICF5ZOITM3OUSTN", "length": 20696, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Deepak Kesarkar got gift from Eknath Shinde group as Spokes person print politics news pkd 83 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nबंडखोरांच्या प्रवक्तेपदाचे केसरकरांना बक्षीस\n१५ वर्षे नगरसेवक आणि ९ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या केसरकरांची सावंतवाडी नगर परिषदेत सुमारे २५ वर्षे सत्ता होती.\nWritten by सतिश कामत\nदिपक केसरकर- कॅबिनेट मंत्री\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडणारे प्रवक्ते म्हणून अल्पावधीत प्रसिद्ध झालेले दीपक केसरकर १९९० च्या काळात तत्कालीन कॉंग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांचे वर्गमित्र म्हणून ओळखले जात. १५ वर्षे नगरसेवक आणि ९ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या केसरकरांची सावंतवाडी नगर परिषदेत सुमारे २५ वर्षे सत्ता होती. तेथे राजकीय वारसदार म्हणून त्यांनी पत्नी पल्लवी केसरकर यांना नगराध्यक्ष केले. पण त्या राजकीय वर्तुळात थांबल्या नाहीत. त्यांनी कुटुंबाकडेच लक्ष दिले.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला आणि केसरकर यांनी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. याच पक्षाच्या तिकिटावर ते २००९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. पण पुढल्याच निवडणुकीच्या (२०१४) तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला आणि विजयीही झाले. त्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा-सेना युतीच्या सरकारमध्ये केसरकर प्रथमच राज्यमंत्री झाले.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही शिवसेनेने संधी दिली. पण तिसऱ्यांदा आमदार होऊनसुध्दा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेले केसरकर शिंदे यांच्या बंडखोरीमध्ये सहभागी झाले, सुमारे दीड महिना त्यांनी आपल्या गटाच्या बाजूने अतिशय प्रभावीपणे खिंड लढवली आणि त्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. शिवाय, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो खिळखिळा करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा इरादाही त्यातून अधोरेखित झाला आहे.\nहळू आवाजात, नम्र भाषेत बोलणाऱ्या केसरकरांचे स्वतःच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आक्रमक शैलीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या चिरंजिवांशी फारसे जमू शकलेले नाही. अगदी गेल्या काही दिवसांमध्येही राणेंचे थोरले चिरंजीव निलेश यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झडली. अखेर, यापुढे राणेंसह सत्ताधारी गटात नांदायचे आहे, याची जाणीव ठेवून केसरकर यांनी तूर्त तरी राणे पिता-पुत्रांवर टिप्पणी न करण्याचे धोरण जाहीर केले आहे. पण प्रत्यक्षात राणेंच्या बाजूनेही संयम ठेवला जातो का, यावर ही ‘शांतता’ अवलंबून आहे. अन्यथा, राज्यात मंत्री असले तरी स्वतःच्या जिल्ह्यात सततच्या कुरबुरींना केसरकरांना तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअतुल सावे : मराठवाड्यात भाजपचे एकमेव मंत्री\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nCongress president election : ‘जी-23’ गटातील अनेक नेते ऐनवेळी खरगेंच्या बाजुने; शशी थरूर म्हणाले…\nराजस्थान : काँग्रेसच्या अंतर्गत वादामध्ये भाजपाची उडी; ९० आमदारांचे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचं म्हणत कोर्टात मागणार दाद\nपर्यावरणाच्या नावाखाली विकास प्रकल्प थांबवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या पूरक सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा\nसेवा पंधरवड्यातही पुण्यात गतिमान कारभार उणेच; लालफितीचा कारभारच पुणेकरांच्या नशिबी\nगाडगेबाबांची दशसूत्री शिंदे-फडणवीस सरकारसाठी अडचणीची का ठरावी \nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट\nवैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक\nगाडगेबाबांच्या दशसूत्रीचे शिंदे-फडणवीस सरकारला वावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/05/blog-post_8.html", "date_download": "2022-10-01T14:23:57Z", "digest": "sha1:ZUXRCWVZW33XCDHMO3SHPVKLTLC4ONLR", "length": 15591, "nlines": 38, "source_domain": "www.saptarang.page", "title": "सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nसोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा\nमराठा आरक्षणः निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती\nमराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत 'विशेष कार्य अधिकारी'\nमुंबई प्रतिनिधी : सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दि.९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे. परंतु, नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती अशा दोन बाबी आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्या व अपूर्ण अशा दोन्ही भरती प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव संबंधित विभागांच्या सचिवांसमवेत तातडीने बैठकी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना न्याय देण्याबाबत राज्यशासन अनुकूल असून, मुख्य सचिवांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतले जातील.चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या साडे पाचशेहून अधिक पानांच्या निकालपत्राचे कायदेपंडितांच्या माध्यमातून विस्तृत विश्लेषण करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली पुढील दोन दिवसांत सहा किंवा सात सदस्यांची समिती नेमली जाईल. ही समिती या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष तसेच उपलब्ध कायदेशीर पर्यायांबाबत राज्य सरकारला शिफारसी करेल. या समितीचा अहवाल १५ दिवसांत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. पुनर्विचार याचिकेसंदर्भात सदर समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेतला जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत, असे म्हटले आहे. परंतु, त्यापूर्वी संसदेच्या विशेषाधिकार समितीने या घटनादुरुस्तीमुळे राज्यांच्या अधिकारांवर बाधा येणार नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल यांनी प्रारंभी राज्यांना अधिकार नसल्याचे सांगितले. त्यानंतर सॉलिसिटर जनरल यांनी राज्यांना अधिकार आहेत, असे सांगितले. सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने ३ विरूद्ध २ मतांनी राज्यांना अधिकार नसल्याचा निर्णय दिला. राज्यांना अधिकार नसतील तर मग मराठा आरक्षणाबाबत केंद्रीय पातळीवरूनच आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र लिहिण्याच्या अनुषंगाने याप्रसंगी चर्चा झाल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात अडचणी मांडण्यासाठी राज्यभरातील एसईबीसी उमेदवारांचे रोज अनेक दूरध्वनी येत आहेत. या उमेदवारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहतील. एसईबीसी उमेदवारांनी या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडाव्यात. जिल्ह्याच्या स्तरावर त्याचे निराकरण न झाल्यास संबंधित प्रकरण मुख्य सचिवांकडे मागवून त्यावर निर्णय घेतले जातील, असा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राज्य शासनाने मराठा समाजासाठी यापूर्वी घेतलेल्या विविध निर्णयांच्या सद्य:स्थितीचा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमिती आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा अजून लढा संपलेला नाही. राज्य सरकार यापुढेही प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. परंतु, काही मंडळी उद्रेकाची भाषा करीत आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारणासाठी सुरू असल्याची खंत ही चव्हाण यांनी व्यक्त केली.\nपोलिसांवर ताण आणणारे कृत्य करू नका : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nमराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कोणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. यासंदर्भात पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, पोलीस त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ताण वाढेल, असे कृत्य करणे योग्य ठरणार नाही. आरक्षणाच्या संदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नये, असे आवाहन करून उपसमितीचे सदस्य तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गाने सोडवता येईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले.\nमराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्धः एकनाथ शिंदे\nमराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक व अनपेक्षित आहे. मराठा समाजाच्या हितासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने हा कायदा पारीत केला होता. अजूनही राज्य सरकार यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपसमितीचे सदस्य तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष विधीज्ञ अॅड. विजयसिंह थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव, उपसचिव संजय देशमुख, राज्य शासनाचे वकील अॅड. अक्षय शिंदे, अॅड. वैभव सुगदरे, राज्य शासनाने नेमलेल्या मराठा समाजातील खासगी वकिलांच्या समन्वय समितीचे सदस्य अॅड. आशिषराजे गायकवाड, अॅड. अभिजीत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य तथा मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार दुरदृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)च्या माध्यमातून सहभागी झाले होते.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-jackie-chan-actress-amyra-dastur-looks-hot-in-a-pool-5611007-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:51:31Z", "digest": "sha1:3W3AC5IUFOGIL6MVAEPVNXLJNSPDQGRC", "length": 2883, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पूलमध्ये दिसला जॅकी चॅनच्या अॅक्ट्रेसचा स्टनिंग अवतार, शेयर केले बोल्ड Photos | Jackie Chan Actress Amyra Dastur Looks Hot In A Pool - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपूलमध्ये दिसला जॅकी चॅनच्या अॅक्ट्रेसचा स्टनिंग अवतार, शेयर केले बोल्ड Photos\nजॅकी चॅनची अॅक्ट्रेस अमायरा दस्तूरचा पूलमध्ये दिसला बोल्ड अवतार.\nमुंबई - जॅकी चॅन आणि सोनू सूदचा चित्रपट 'कुंग फू योगा'मध्ये झळकलेली अमायरा दस्तूर सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. अमायराने नुकतेच तिच्या सोशल हँडलवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती पूलजवळ बिकिनीमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अमायराने प्रतिक बब्बरबरोबर 'इश्क'(2013) द्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर ती इमरान हाश्मीच्या 'एक्स मॅन'(2015) मध्ये झळकली होती.\nपुढील स्लाइड्सवर पाहा अमायरा चे 6 Latest Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/covid19-vaccine-booster-dose/", "date_download": "2022-10-01T14:02:09Z", "digest": "sha1:2UXQ6TFA7I4G2U3GIG7ZVPZWO47NO6KB", "length": 24822, "nlines": 243, "source_domain": "gavkatta.com", "title": "Covid19 Booster dose : 'या' लोकांना आहे Covid19 बुस्टर डोसची आवश्यकता, का गरजेचा आहे बुस्टर डोस..? - गाव कट्टा", "raw_content": "\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/Covid19 Booster dose : ‘या’ लोकांना आहे Covid19 बुस्टर डोसची आवश्यकता, का गरजेचा आहे बुस्टर डोस..\nCovid19 Booster dose : ‘या’ लोकांना आहे Covid19 बुस्टर डोसची आवश्यकता, का गरजेचा आहे बुस्टर डोस..\nCovid19 Booster dose 'या' लोकांना आहे, Covid19 बुस्टर डोसची आवश्यकता, का गरजेचा आहे बुस्टर डोस..\nरुग्ण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने चालतो. कोरोनाचा प्राणघातक ओक्रॉन आकस्मिक रुग्णाचा प्रकार घडत आहे. सकारात्मक कोरोनाची १,७९,३९ नवीन प्रकरणे नोंदवली आणि या रुग्णांची संख्या सात लाख जास्त होती. वाढत्या कोरोना डॉक्टरांची प्रक्रिया देशात आजपासून १० जानेवारीपासून बूस्टर डोसची प्रक्रिया सुरू होणार आहे. याला कोरोनाचा तिची डोस देखील म्हणतात, जो अनेकांना दिला जात आहे. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी हा डोस आवश्यक आहे. ख्रिसमसच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती. भारतात ते Precaution Dose म्हणून ओळखले जाईल.(Covid19 Booster dose)\n100% मोफत सोलार पंप; लवकर ‘ही’ कागदपत्रे आपलोड करा\n👉🏻👉🏻नवीन अर्जासाठी येथे क्लिक करा👈🏻👈🏻\nसमोरासमोर चर्चा सुरू आहे. Thama namasa nam अखे अखे कोविड कोविड कोविड कोविडs बूस e dam raury ra rae rण y rणala ra केलेa ra केले केले ऊ शकते, काही घडामोडी घडत आहेत. पण बूस्टर डोसची खरोखर गरज आहे का असा प्रश्न आहे. प्रत्येकासाठी आवश्यक आहे का असा प्रश्न आहे. प्रत्येकासाठी आवश्यक आहे का आता सरकारचा अजेंडा काय आहे आता सरकारचा अजेंडा काय आहे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.\nबूस्टर डोस आवश्यक आहे का..\nउपलब्ध असे पुरावे तपशील, देशात बूस्टरची नाही, ICMR मधील गरजा आणि विषाणू रोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालय कोणत्याही निर्णयाचा आधार घेते. स्थानिक NTAGI मंत्रालयाला मार्गदर्शन करते. कोणतेही धोरण बनवण्याशी संबंधित विभाग आणि मंत्रालयांचे मत घेतले जाते. ते संपूर्ण आधारावर आहे. सध्या वैज्ञानिक पुरावे बूस्टर डोसच्या गरजेनुसार भरत नाहीत, असे डॉ. पांडा म्हणाले.(Booster Vaccine Registration – Booster Shot Online Application)\nहे पण वाचा 👉🏻 अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२१ संपूर्ण माहिती (Panjabrao Deshmukh Scholarship Eligibility in marathi)\nBooster Dose : बूस्टर डोससाठी नोंदणी करायचीय का कोणती लस घ्यायची सर्व प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर\n10 जानेवारीपासून होणारे उपचार कोरोनाचे (कोरोना) दोन्ही घेतलेले आरोग्य कर्मचारी, नियंत्रण रेखा व विविध संस्थांच्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसी बुस्टर डोस ( बूस्टर शॉट ) देण्यात आला आहे.\nबूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे\nकोविड-19 लसीच्या बूस्टर डॉक्टरांसाठी लोक तत्त्वे आहेत. राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे संपूर्ण पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरण आहे. असे केंद्राने सांगितले होते.\nहे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nबूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची\nबुस्टर वापरणे या आधी जी लस केंद्राने आहे, त्याचं लशी बुस्टर तुम्हाला देत असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस चालवली आहे, अशांना कोव्हॅक्सीनच बुस्टर डोस दिला जाईल तर ज्यांना व्हेशील्ड लस वर आहे, अशा लोकांना कोव्हेक्स बुस्टर डोस दिला जाईल. (कोविड 19 बूस्टर डोस)\nCoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता आहे का\nदेशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.\nपात्र लोक ज्या आरोग्य सेवा कर्मचारी, दोन लाइन वर्कर्स आणि 0 वर्ष जास्त वयाच्या व्याधींचा समावेश आहे, ज्यांनी लसीचे घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात पॉवर बूस्टरमध्ये वापरू शकतात. हा बूस्टर डोस दर्ज कोविनवर मात्र हे डोसही देऊ शकत नाही याची माहिती कोविन वरचूक आहे. तिस डोस प्रमाणपत्र घेतो, त्याची माहिती लसीकरणाच्या वरती आहे. (Booster Vaccine Registration – Booster Shot Online Application)\nदोन डोसनंतर किती दिवसांनी बूस्टर डोस घ्यावा\nज्यांना दोन डोस नऊ पाव्हेंट्स 39 आठवडे आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टरचे वापरकर्ते फायदे आहेत. संबंधित व्यक्ती हाकाल कार्य पूर्ण, त्यांनाविनाकडून तिसरा सर्वांचा समावेश आहे.\nहे पण वाचा : 👉🏻 महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2021: पंजीकरण, पात्रता, लंबे उद्देश्य विधवाओं महाराष्ट्र के लिए योजना\n👉🏻महाराष्ट्र विधवा पेंशन योजना Registration करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻\nहे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर\n आधारमध्ये ‘या’ पद्धतीने बदला आपली जन्मतारीख, ते पण आपल्या मोबाईलवर\nNew Sauchalay List शौचालय यादी 2022 | नवीन सौचालय यादी, ग्रामीण शौचालय यादी ऑनलाइन तपासा\n भारतीय सैन्यात तब्बल 84,600 पदांची भरती(जाहिरात पहा)\nPm Kisan status 2022 : 2000 हप्त्याची वाट पाहत असल्याचा मेसेज मोबाईलवर दिसतोय, त्याचा अर्थ काय ते जाणून घ्या\nPanjabrao Deshmukh Scholarship अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2022 संपूर्ण माहिती\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/spain-badly-hit-by-corona-but-zahara-de-la-sierra-city-have-no-single-petient-mhsy-445444.html", "date_download": "2022-10-01T14:45:19Z", "digest": "sha1:FKZ62AN5DQ26H7NAYDMR5MJC3ETGFKBC", "length": 6694, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देश कोरोनाने हादरलाय पण एक शहर जिथं साधा संशयित रुग्ण नाही, असं काय केलं नागरिकांनी? spain badly hit by corona but zahara de la sierra city have no single petient mhsy – News18 लोकमत", "raw_content": "\nदेश कोरोनाने हादरलाय पण एक शहर जिथं साधा संशयित रुग्ण नाही, असं काय केलं नागरिकांनी\nस्पेनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाही एक असं शहर आहे जिथं साधा संशयित रुग्णही सापडलेला नाही.\nजगभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. त्यातही इटली आणि स्पेन या दोन देशांना तर सर्वाधिक फटका बसला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 11 हजार जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या सव्वा लाखापर्यंत आहेत.\nस्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे संक्रमण असताना एक असंही शहर देशात आहे जिथं एकही संशयित रुग्ण सापडलेला नाही. आश्चर्य वाटत असलं तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे तिथं सर्व सुरक्षित आहेत.\nजहारा डी ला सिएरा असं त्या शहराचं नाव आहे. स्पेनमध्ये पर्वतांमध्ये वसलेल्या या शहराने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होताच जगाशी संपर्क तोडला. यामुळे देशात कोरोनाने हाहाकार माजवला असला तरी इथं मात्र त्याची झळ पोहोचली नाही.\nस्पेनच्या दक्षिण भागात असलेल्या जहारा डी ला सिएरा हे शहर आहे. स्पेनमध्ये 14 मार्चला कोरोनाबाबत इशारा देण्यात आला होता. तेव्हाच महापौरांनी शहरातले 5 पैकी 4 रस्ते बंद केले.\nशहराचे रस्ते बदं केल्यानं स्पेनमध्ये सव्वा लाख रुग्ण असतानाही शहरात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.\nजहारा डी ला सिएरामध्ये जाण्यासाठी आता एकच रस्ता सुरु आहे. या ठिकाणी फक्त एकच पोलिस अधिकारी तैनात करण्यात आला आहे.\nशहरात येणाऱ्या गाड्यांवर प्रोटेक्टिव्ह कपडे घातलेली व्यक्ती स्प्रे मारते. यामुळे संसर्गाचा धोका कमी केला जातो. तसंच सर्व गाड्यांच्या टायर्सपासूनही काही संक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाते.\nमहापौरांनी सांगितलं की, शहरात दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास 10 लोक मिळून पूर्ण शहर, रस्ते, घरांबाहेरची जागा सॅनिटाइझ करतात. लोकांना बाहेर जाण्याची गरज नाही, ते इथं सुरक्षित आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/western-naval-command-recruitment.html", "date_download": "2022-10-01T13:30:51Z", "digest": "sha1:KS56CCSTCQUZLNVAVO477QA3YMSIJPKO", "length": 5487, "nlines": 69, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nवेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती\nवेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 49 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nजाहिरात क्र. : 02/2022.\nनोकरी खाते : वेस्टर्न नेव्हल कमांड\nनोकरी ठिकाण : मुंबई.\nएकूण रिक्त पदे : 49\nअर्जाची फी : फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 स्टाफ नर्स 03\n2 लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट 06\n3 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 40\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + नर्सिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र.\nपद क्र.2 – लायब्ररी सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + 02 वर्षे अनुभव.\nपद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 01 वर्ष अनुभव.\nपद क्र.1 – 18 ते 45 वर्षे.\nपद क्र.2 – 18 ते 30 वर्षे.\nपद क्र.3 – 18 ते 25 वर्षे.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nअर्जची सुरुवात : 10 सप्टेंबर 2022\nअर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022\nभरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत डेव्हलोपमेंट असिस्टंट पदांची भरती\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत डेव्हलोपमेंट असिस्टंट पदांची भरती\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://vidnyankendra.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/page/6/", "date_download": "2022-10-01T14:50:35Z", "digest": "sha1:FHUOMO3JYFXFQ7M7G5PSUMZQUOKNJQH6", "length": 61161, "nlines": 202, "source_domain": "vidnyankendra.wordpress.com", "title": "मराठीतून विज्ञान – पृष्ठ 6 – विज्ञान केंद्र", "raw_content": "\nकेल्याने होत आहे रे \nविज्ञान केंद्राचे अनेक उपक्रम मराठीत असतात. उदा. पुस्तक, व्याख्याने, अनियतकालिके इत्यादी. हे उपक्रम वाचक-श्रोत्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.\nसुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले. सोळा छोट्या रंगीत पानात विविध वयोगटातल्या लोकांना आवडेल असा हा अंक मी केवळ दहा रुपयांत (वार्षिक वर्गणी रु. ११०) देत असे. यातील दहा अंक pdf रूपात पुढे दिले आहेत. विज्ञान मराठीतून वाचायला तुम्हाला आवडेल असे वाटते.\nसुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले.\nAuthor विज्ञानदूतPosted on मार्च 17, 2017 फेब्रुवारी 10, 2019 Categories मराठीतून विज्ञान\nअनपेक्षित यशस्वी झालेला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातला प्रयोग असं लिनक्सचं वर्णन करण्यात येतं. त्या लिनक्स विषयी थोडेसे.गेली सुमारे वीस वर्षे मी लिनक्स आणि फ्री डॉस या संगणक प्रणाली वापरत आलो. सध्या मी उबंटू वापरतो. उबंटू हा लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा एक स्वाद आहे. असे अनेक स्वाद (जूज, मँड्रिव्हा, रेड हॅट, फेडोरा, डेबियन, स्लॅकवेअर) लोकप्रिय आहेत. या लेखात लिनक्स (म्हणजे या सर्व स्वादांचा गाभा) आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.\nलिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा भाग आहे. सारे जग एकाच अर्थधर्माचे पालन करत असताना, संगणक हा त्यातला महत्वाचा घटक बनला आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. या अतिमहत्वाच्या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही धसका घ्यावा असे तत्वज्ञान लिनक्स मागे आहे.\nज्यावेळी संगणक क्षेत्रात घडवल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्मितीची केवळ दामदुप्पटच नव्हे तर कैक पट वसुली करण्याची पद्धत होती, त्यावेळी मुळच्या फिनलंडच्या आणि नंतर अमेरिकास्थित लिनस टोरवाल्ड्स या संगणक तज्ञाने मोठ्या संगणकावर वापरल्या जाणाऱ्या युनिक्स या कार्यप्रणाली सारखी ताकदवान आणि तिच्याशी नाते सांगणारी नवी प्रणाली व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली…. खरे तर त्याचा गाभा तयार केला. आणि इंटरनेट वरून तो इतरांसाठी खुला केला. जगभर पसरलेल्या संगणक तज्ञांना तो आवडला. नंतर त्यांनी त्या गाभ्यावर अवलंबून अशी कार्यकारी प्रणाली जन्माला घातली. वाढवली. आता या बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे.\nत्याही आधी रिचर्ड एम्. स्टॉलमन या संगणकतज्ञाने असा विचार मांडला की प्रत्येक संगणक प्रणाली मुक्त असायलाच हवी. हा विचार त्याने मग त्याच्या फ्री सॉफ्टवेअर फौंडेशन या संस्थेमार्फत जगभर पसरवला. या विचारांमधील मूळ तत्व असे की प्रत्येक प्रणाली व त्यातील प्रोग्राम्स सर्वांना वाचण्यासाठी, कॉपी करण्यासाठी , वापरण्यासाठी आणि बदल करून सुधारणा करण्यासाठी खुले असायलाच हवेत. हा खुलेपणा-स्वातंत्र्य ‘ फ्री ‘ या शब्दात अभिप्रेत आहे.\nतलवारी पेक्षा तराजू बरा या न्यायाने नवनिर्मिती, उत्पादन व विक्री याचा वापर इतरांवर ताबा मिळवण्यासाठी करण्याचे तंत्र, यंत्रसंस्कृतीने रुजविले आणि बाजाराचे रूपांतर रणांगणात केले. अशा काळात उत्पादनाच्या वापरकर्त्याला ते उत्पादन बनवण्याची प्रक्रिया सांगून टाकून, त्याची इच्छा आणि कुवत असेल तर त्या उत्पादनात बदल, सुधारणा करण्याचे स्वातंत्ऱ्य देणारे हे तत्वज्ञान स्टॉलमन यांनी मांडले. ज्या बाजारात एखादी वस्तू विकताना किंवा विकण्यासाठी दुसरी वस्तू फ्री म्हणजे फुकट देणारी फसवी युक्ती वापरली गेली, तिथेच फ्री या शब्दाचा दुसरा अर्थ – स्वातंत्र्य , निदान संगणकाच्या क्षेत्रात तरी प्रत्यक्षात आला आहे.\nलिनक्स ही फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण याचा नेमका अर्थ काय हे नीट समजून घेऊया. त्यासाठी संगणकीय क्षेत्रातल्या काही पारिभाषिक संज्ञांचा परीचय करून घ्यावा लागेल.\nसंगणक म्हणजे आपल्या समोर दिसणारा पडदा, कीबोर्ड, माऊस आणि त्याचा मेंदू. या मेंदूला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. संगणकाच्या विविध भागांशी आणि वापरणाऱ्याशी संपर्क निर्माण व्हावा यासाठी आणि विविध कामे करणाऱ्या प्रणाली वापरता याव्यात म्हणून एक मूलभूत संगणक प्रणाली संगणकाच्या स्मृतिकक्षात भरावी लागते. ती कार्यकारी प्रणाली होय. प्राण्याचे पिल्लू, अगदी लहान असतानाही पहाणे , ऐकणे, हालचाल करणे, आवाज काढणे अशा अनेक प्राथमिक क्रिया करू शकते. या करण्यासाठी या पिल्लाकडे जी प्रणाली असते. तशीच संगणकाची कार्यकारी प्रणाली असते. एकदा या क्रिया करता यायला लागल्या की मग इतर गोष्टी ते पिल्लू शिकू शकते. नंतर शिकण्याच्या गोष्टींची तुलना आपल्याला संगणकात वापरल्या जाणाऱ्या इतर उपयुक्त प्रणालींशी करता येते. या प्रणालींना इंग्रजीत अँप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. यात कचेरीत वापरल्या जाणाऱ्या ऑफिस सूट, हिशेब प्रणाली, चित्रे काढण्याची प्रणाली या सारख्या प्रणालींचा अंतर्भाव करता येईल.\nसंगणकाची एकूण परिणामकारकता त्यावरील कार्यकारी प्रणालीवर अवलंबून असते. जगभर प्रसिद्ध असलेली आणि अनेक ठिकाणी वापरली जाणारी विंडोज ही प्रणाली, अनेकांना ठाऊक असते. हल्लीच निरनिराळ्या कारणांमुळे लिनक्सचे नाव आपल्यापैकी अनेकांच्या कानावर आहे. साधारणपणे विंडोज वर ज्या ज्या गोष्टी करता येतात, त्या सर्व लिनक्स वर करता येतातच. पण अनेक बाबतीत लिनक्स जास्त सरस आहे. पूर्वी लिनक्स ही फक्त अभियंते आणि शास्त्रज्ञ यांनी वापरण्याची प्रणाली होती. माऊसचा कमी वापर आणि उपयोजित प्रणालींची कमी संख्या, आणि लोकप्रिय विंडोजच्या पेक्षा वेगळ्या आज्ञा या कारणांमुळे लिनक्स लोकाभिमुख झाली नाही. आता मात्र, गेल्या काही वर्षात जागतिक संगणकतज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या सर्व अडचणींवर मात करून लिनक्सने आपले प्रभावक्षेत्र प्रचंड वाढवले आहे.\n“लिनक्समधे असे काय आहे की ज्यामुळे आम्ही विंडोजचा वापर बंद करून लिनक्स वापरावे ” हा अनेकांचा प्रश्न असू शकतो. त्यातल्या अनेकांना आपल्या संगणकाबरोबरच “आणतानाच बसवून मिळालेली ” जागतिक दबदब्याची विंडोज प्रणाली वापरायला लायसेन्स लागते आणि त्यासाठी सुमारे ४-५ हजार रुपये जादा मोजावे लागतात याची कल्पनाच नसते. पण “तसे सगळेच तर करतात ” या सबबीवर या कडे दुर्लक्ष केले जाते. “तसे असेल तर मग आता पर्यंत आमच्यावर काहीच कारवाई का झाली नाही ” हा अनेकांचा प्रश्न असू शकतो. त्यातल्या अनेकांना आपल्या संगणकाबरोबरच “आणतानाच बसवून मिळालेली ” जागतिक दबदब्याची विंडोज प्रणाली वापरायला लायसेन्स लागते आणि त्यासाठी सुमारे ४-५ हजार रुपये जादा मोजावे लागतात याची कल्पनाच नसते. पण “तसे सगळेच तर करतात ” या सबबीवर या कडे दुर्लक्ष केले जाते. “तसे असेल तर मग आता पर्यंत आमच्यावर काहीच कारवाई का झाली नाही ” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर, लोकांनी ह्याच प्रणालीची फुकट का होईना पण सवय ठेवावी, नाहीतर आपला धंदा कोसळेल अशी भीती वाटणारी कंपनी आणि कारवाई करण्याचे अधिकार असणाऱ्या कुजलेल्या सरकारी संस्था हे आहे. पण त्यात फार न शिरता लिनक्स का वापरावे या प्रश्नाचे उत्तरआता आपण पहाणार आहोत.\nलिनक्स वापरावे कारण त्याची संगणकावर प्रतिस्थापना करणाऱ्या सी.डी. मधेच ही प्रणाली इतरांना कॉपी करून देण्याचे स्वातंत्र्य देणारे लायसेन्स अंतर्भूत असते.\nलिनक्स वापरावे कारण, लिनक्स स्थापना करण्याची सी.डी. आपल्याला कोऱ्या सी.डी. पेक्षा थोड्या जास्त किमतीत (सुमारे २५ ते १०० रु.) उपलब्ध होऊ शकते. किंवा तुमच्या मित्राकडून मोफत मिळू शकते.\nलिनक्स वापरावे कारण ते वापरणे अवघड नाही फक्त थोडेसे वेगळे आहे.\nलिनक्स वापरावे कारण ढोबळ मानाने पहाता त्याला व्हायरसचा त्रास होऊ शकत नाही.\nलिनक्स वापरावे कारण ते महिनोन्महिने दिवस रात्र अविरत चालू शकते. ते स्थिर आहे. त्याच्या वरील प्रणाली सहजासहजी कोलमडून पडत नाहीत.\nलिनक्स वापरणे अधिक सुरक्षित आहे कारण ते पारदर्शी आहे. या प्रणालीचे सर्व अंतरंग सर्वांना पहाण्यासाठी खुले आहेत. त्यामुळे कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करणारी प्रणाली त्यात लपवणे अवघड आहे. आपण माहितीच्या जालात विहार करताना आपला संगणक इतर संगणकांना जोडलेला असतो. अशा वेळी ज्या प्रणाली पारदर्शक नसतात त्या वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा व व्यक्ती, राष्ट्रीय संरक्षणाबाबतची गुपिते संभाळणारे संगणक, किंवा लहान मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार अपारदर्शी प्रणाली वापरल्याने असुरक्षित असतात.\nलिनक्स वापरावे कारण या प्रणालीत होणाऱ्या सुधारणा तत्परतेने आणि सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचतात.\nलिनक्स वापरावे कारण जागतिक दर्जाच्या प्रणाली कशा लिहिल्या आहेत ते संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजू शकते. या विद्यार्थ्यांना विविध प्रणाली लिहिण्यासाठीची अवजारे ती प्रणाली प्रस्थापित करतानाच संगणकावर घेता येतात. ही अवजारे मुक्त आणि मुफ्त असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही (किंवा चोऱ्या कराव्या लागत नाहीत).\nसंगणकाचा हा आत्मा असा जवळजवळ फुकट वाटणे कोणाला कसे परवडते हा प्रश्न अनेकांना पडू शकेल. जगभरातले लाखो संगणकतज्ञ आपापल्या (फारसे न आवडणारे काम असणाऱ्या) नोकऱ्या संभाळून घरी आल्यावर संगणकावर ही नवी निर्मिती करतात. त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला असतो, पण निर्मितीचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी मुक्त आणि मुफ्त लिनक्सवर त्यांनी लिहिलेली प्रणाली अनेकांच्या उपयोगी पडू शकते. उपयुक्ततेत कणभरही कमी नसणारी ही प्रणाली, विकण्याची त्यांना इच्छा नसते किंवा तसली धडपड करण्याची त्यांची कुवत नसते वा त्यांना तेवढा वेळ नसतो. मग पडेल भावात कोणातरी बड्या दादाला (बिग ब्रदर) ती विकण्यापेक्षा लिनक्स मार्फत जगभरच्या लोकांनी ती वापरली यातच त्यांचा आनंद असतो.\nलिनक्सचे यश दडले आहे ते ज्या परवान्याखाली ते वितरित केले जाते त्या परवान्याच्या (लायसेन्स) रचनेत. हा परवाना (GNU-GPL) या नावाने प्रसिद्ध आहे. या परवान्यातील कळीचा शब्द आहे स्वातंत्र्य. ही कार्यकारी प्रणाली वापरण्याचे, कॉपी करण्याचे, इतरांना वाटण्याचे, ती वाचून त्यात योग्य ते बदल करून सुधारणा करण्याचे आणि ती विकण्याचेही स्वातंत्र्य. विविध संगणकतज्ञांनी इंटरनेटवर ठेवलेल्या त्यांच्या (GNU-GPL परवाना असणाऱ्या) मुक्त निर्मिती, विविध कंपन्या उतरवून घेतात. त्या एकत्र करतात आणि नंतर विकतात. मोठ्या कंपन्या त्यांच्या कडून या प्रणाली विकतही घेतात. कारण मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाचवण्यासाठी मोठ्या कंपन्या लिनक्स कंपन्यांकडून अडचणी सोडवण्याची सेवा मिळवतात. असे घडते कारण (GNU-GPL) परवाना कशाचीही सक्ती करत नाही .अगदी प्रणाली फुकट वाटण्याचीही.\nभारतीय संगणक तज्ञांचा यात काय सहभाग आहे काही माननीय अपवाद वगळता अगदी थोडासाच. भारतीय बुद्धिमत्ता सेवा क्षेत्रात थोडीशी पुढे आहे पण नव्या उपयुक्त प्रणाली लिहिण्यात मात्र नाही हे मान्य करावेच लागेल. म्हणूनच कमी किंवा शून्य खर्चाची पण अतिशय ताकदवान लिनक्स वापरून नव्या उपयुक्त प्रणाली लिहिणे आणि नंतरच्या सेवा दिल्या बद्दल युरो किंवा डॉलर मिळवणे हा मार्ग नक्कीच श्रेयस्कर ठरेल.\nप्रणाली वापरण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी लिनक्स कंपन्यांकडेच धाव घ्यावी लागते असेही नाही. जगभर चालू असणारे लिनक्स वापरणाऱ्यांचे गट (Linux User Groups) कोणाही लिनक्स वापरणाऱ्याला ही सेवा मोफत देतात. पुण्यात असा गट पुणे लिनक्स यूजर् ग्रुप (PLUG) या नावाने कार्यरत आहे. दोन हजार पेक्षा जास्त सदस्य असणारा हा गट लिनक्सचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण ना नफा या तत्वावर करीत असतो.\nतुम्ही जेव्हा लिनक्स वापरता किंवा दुसऱ्याच्या संगणकावर बसवता, तेव्हा तो दुसरा, तुमचे गिऱ्हाइक बनत नाही .मित्र बनतो. लिनक्स वापरल्याने बड्या दादाच्या खोडावरचे तुम्ही बांडगूळ बनत नाही ते सहजीवन असते. लिनक्स वापरून तुम्ही एकाच कंपनीला जगात सर्वशक्तिमान आणि एकाच व्यक्तीला सर्वात धनवान बनण्यापासून थोपवू शकता.\nउद्या येऊ घातलेल्या सर्वव्यापी संगणकविश्वात वसुधैवकुटुंबकम् हा मंत्र सांगणाऱ्या भारताला लिनक्स ही प्रणालीच सुयोग्य आणि श्रेयस्कर नाही काय\n(हा लेख उबंटू लिनक्स १२.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)\nअनपेक्षित यशस्वी झालेला संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातला प्रयोग असं लिनक्सचं वर्णन करण्यात येतं. त्या लिनक्स विषयी थोडेसे.\nAuthor विज्ञानदूतPosted on मार्च 17, 2017 मार्च 12, 2019 Categories मराठीतून विज्ञान\nपेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.\nसूर्य ऊर्जा एकत्रित करण्यात पेटी पद्धतीची चूल तांत्रिक दृष्ट्या कमी कार्यक्षम आहे.\nउचलायला व सरकवायला (विशेषतः गृहिणींसाठी) अवजड आहे.\nअन्न शिजायला ३ ते चार तास लागतात.\nअंतर्गोल अारशाची चूल वरील तीनही मर्यादांवर मात करू शकते. मात्र ती बिनचूक पद्धतीने बनवणे आवश्यक आहे. मी जी.एन्.यू. ऑक्टेव्ह या मुक्त संगणक प्रणालीचा वापर करून कोणत्याही आकाराचा सूर्यचूल आरसा तयार करण्याचा प्रोग्राम लिहिला आहे. जिज्ञासू व्यक्तींनी तो वापरून कोणत्याही आकाराची अशी चूल बनवावी.\nसरळ एकप्रतलीय पृष्ठभाग वापरून paraboloid करता येत नाही कारण तो त्रिमित आकार आहे. पण अनेक पाकळ्या वापरून त्या जोडल्या तर paraboloid च्या जवळ जाणारा त्रिमित आकार बनवता येतो. हा प्रोग्राम लिहिताना\nपाकळीवरील प्रत्येक बिंदू हा उभ्या parabola चा घटक आहे. आणि ,\nतोच बिंदू हा आडव्या रिंगचा (वर्तुळाचा) घटक आहे.\nही वस्तुस्थिती विचारात घेतली आहे.\nतुम्ही हे करून पाहू शकता\nज्या व्यक्तींना हा प्रोग्राम वापरणे शक्य नाही त्यांच्या साठी, चार माणसांची भाजी-भात आमटी सुमारे १ तासात तयार करण्यासाठी जो आरसा लागेल. तो कसा तयार करायचा याची थोडक्यात कृती येथे देत आहे.\nकोणताही चकचकीत पृष्ठभाग (कागद, पुठ्ठा, स्टेनलेस स्टील पत्रा इत्यादि) विशिष्ट पद्धतीने कापून एक पाकळी बनवा. पाकळीची मोजमापे व आकार पुढे दिला आहे. मोठ्या आकारात पहाण्यासाठी आकृतीवर क्लिक करा. हा साधा त्रिकोण नाही हे ध्यानात घ्या.\nअशा ३६ पाकळ्या बनवा.\nप्रत्येक पाकळीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे विशिष्ट उंचीपाशी विशिष्ट रुंदी असायला हवी. उदा. 18.36 से.मि. उंची असताना पाकळीची रुंदी 3.1 सें.मि.असायला हवी. किंवा 34.04 उंची असताना 5.43 सें.मि. रुंदी असायला हवी.\nया सर्व पाकळ्या एकमेकांना अशा जोडा की शू्न्य रुंदी असलेली टोके एकत्र येतील आणि सर्वात रुंदअसलेला भाग सर्वात वर असेल.\nअशा रीतीने तयार झालेला आरसा शेजारील छायाचित्रात दाखवला आहे. तुम्ही त्याचा स्टँड तयार केला नाही तरी चालेल. कारण एका तासात सूर्य स्वतःचे स्थान फार बदलत नाही. या वेळेत अन्न पदार्थ शिजवून तयार होतात.\nया पाकळ्यांची मापे अशी आहेत की ज्या जोडल्याने सपाट पृष्ठभागाचा वापर करून परवलयाकृती (paraboloid) त्रिमित आकार तयार होईल. या आकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यावर समोरून पडणारे सूर्य किरण एकत्र होऊन त्याच्या केंद्रस्थानी येतात. या केंद्रावर आपण आपले शिजवण्याचे पदार्थ ठेवायचे आहेत. एकत्रित किरणांमधे असलेली ऊर्जा आपले पदार्थ लौकर शिजवते.\nमोठ्या आकाराचे आरसे वापरले तर मोठ्या प्रमाणात अन्न शिजवता येईल.\nहे आरसे शेतावर, शाळांत खिचडी शिजवण्यासाठी , विविध शिबिरांमधे वापरता येतील. इंधनाची बचत होण्यासाठी ते फार उपयुक्त ठरेल.\nकोणता पृष्ठभाग वापरून पाकळ्या बनवल्या आहेत त्यावर आरशाचा दणकटपणा, वजन व किंमत अवलंबून आहे.\nप्रत्येक पाकळी बनवण्यासाठी पुढील मोजमापे बिनचूक वापरणे उपयुक्त व गरजेचे ठरेल.\nविज्ञान केंद्राचा मुक्त प्रकल्प वापरून तुम्हाला सूर्यचुलीचा हा आरसा बनवता येतो.\nपेटी पद्धतीची सूर्यचूल अनेक ठिकाणी वापरली जाते. ती उपयुक्त आहेच. पण तिला खूपच मर्यादा आहेत.\nAuthor विज्ञानदूतPosted on मार्च 17, 2017 फेब्रुवारी 25, 2019 Categories मराठीतून विज्ञान\nमुक्त संगणक प्रणाली – २\nउगम कार्यक्रम खुला असण्याचे फायदे\nमागच्या लेखात आपण असं पाहिलं की मुक्त संगणक प्रणालीची खरी शक्ती, लेखकांनी मुक्त केलेल्या उगम कार्यक्रमात आहे.\nहा उगम कार्यक्रम आम्हाला समजत नाही त्यामुळे मुक्त प्रणालींचं आम्हाला महत्व का वाटावं, असं अनेकांचं म्हणणं असतं. हा उगम कार्यक्रम कोण समजून घेऊ शकतो याचं उत्तर असं आहे – लिहिता वाचता येणारं कोणीही \nमात्र त्यासाठी तो समजून घेण्याची इच्छा, वेळ आणि कष्टाची तयारी या गरजेच्या गोष्टी आहेत. समजा या तीनही गोष्टी तुमच्या कडे नसतील आणि यातलं आपल्याला काय समजणार, अशी भीती मनात असेल तर तुमचा असा मित्र/मैत्रिण गाठा की जी हे करू शकते. ती कदाचित इंजिनियर असेल, कॉंप्यूटर क्षेत्रातली जाणकार व्यक्ती असेल. विज्ञान क्षेत्रातील तज्ञ असेल. माझ्या माहितीत काही डॉक्टरही (रोग्यांना औषध देणारे) असे आहेत की जे यात रस घेऊन काम करतात.\nउगम कार्यक्रम खुला करण्याच्या या अटी मुळे केवळ संगणकीय प्रणालीच मुक्त झाल्या आहेत असं नाही, तर त्या वापरल्यामुळे आपणही (खाजगीपणा जाण्याच्या) भीतीतून मुक्त होतो.\nसा विद्या या विमुक्तये\nमुक्त उगम कार्यक्रम अनेकांना मुक्त करतात. ही मुक्तता मिळालेल्यात प्रथम येतात संगणकशास्त्राचे विद्यार्थी. गल्लोगल्ली असलेल्या संगणकशास्त्राच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा दर्जा यथातथाच आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचं महत्वाचंं कारण म्हणजे चांगली प्रणाली कशी लिहायची असते हे त्या विद्यार्थ्यांना कधी पहायलाच मिळालेलं नाही. केवळ मुक्त प्रणालीच ही अडचण सोडवू शकते. खुले उगम कार्यक्रम पाहून, वाचून, समजून घेऊन हे विद्यार्थी जाणकार होऊ शकतात. आणि जाणकाराकडेच असते निर्मितीची शक्ती.\nमुक्त प्रणाली, मूळ उगम कार्यक्रमात आपल्या गरजे नुसार बदल करण्याचं स्वातंत्र्यही देते. त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या गरजे प्रमाणे नव्याने प्रणाली विकसित करू शकतात.\nअनेक पदव्या घेतल्यावरही काहीच निर्माण न करता येणारे आपल्या भारत देशात प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळेच ते बेकारीच्या भीतीच्या छायेत सतत वावरत असतात. या भीतीतून विद्याच त्यांना मुक्त करू शकते केवळ पदवी नव्हे. विद्या प्राप्त करून घेण्याची संधी मुक्त प्रणाली देत असते. “सा विद्या या विमुक्तये” या संस्कृत अवतरणाचा अर्थ तोच आहे.\nउगम कार्यक्रम खुला केल्यामुळे आणखी एक फायदा होत असतो. या कार्यक्रमात थोडा फरक केल्यामुळे नव्या सोयी असणारी प्रणाली पटकन निर्माण करता येते. त्यामुळे नव्या प्रणाली मुळापासून लिहाव्या लागत नाहीत आणि वेळ वाचतो. मुक्त प्रणाली वापरल्यानं चाकाचा शोध आपल्याला पुन्हा पुन्हा लावावा लागत नाही. (“We don’t have to re-invent the wheel”).\nशब्दे वाटू धन जन लोकां\nमुक्त संगणक प्रणालीचं वैशिष्ट्य केवळ उगम कार्यक्रम खुला करणं इतकंच नाही. तर मूळ प्रणालीच्या बदललेल्या अनेक आवृत्ती लोकांना वितरितही करता येतात यात आहे.\nसंगणकशास्त्राच्या वर्गात कोणी एकानं लिहिलेल्या प्रणालीचा उगम कार्यक्रम, त्यानं सर्वांना वाटलाच पाहिजे असा नियम असायला हवा. त्यामुळे मुक्त प्रणालीचे फायदे विद्यार्थीदशेपासूनच सगळ्यांना कळतील. हे कॉपी करणं नाही का होणार हो होईल पण ते वाईट असेल असं नाही. ते सहकार्याची भावना वाढवेल आणि कमी वेळात नव्या सोयी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी प्रत्येक विद्यार्थ्याला देईल. शिवाय मूळ प्रणाली मधे छोटे छोटे बदल केलेल्या अऩेक प्रणाली निर्माण होतील.\nआई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं.\nआपण पिढ्यान् पिढ्या वेगवेगळे पदार्थ खात आलो. अगदी कोणती वनस्पती, भाजी म्हणून खाण्यायोग्य आहे- विषारी तर नाहीना, हे ठरवण्यासाठीही काही शतकांपूर्वी कोणीतरी धोका पत्करला होता. काहींनी एखादा पदार्थ अधिक चवदार बनवला, काहींनी मसाल्यांचा शोध लावला. आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया, माहिती त्यांनी आपल्या शेजाऱ्यांपासून दडवली नाही. ती मुक्त केली. म्हणून आपण आज पोषक, चवदार जेवण जेवू शकतो. मानव जातीचा भविष्यकाळ सुखदायी व्हावा म्हणून मुक्त प्रणाली ही भूमिका आज बजावत आहेत.\nउगम कार्यक्रम खुला असण्याचे फायदे\nमागच्या लेखात आपण असं पाहिलं की मुक्त संगणक प्रणालीची खरी शक्ती, लेखकांनी मुक्त केलेल्या उगम कार्यक्रमात आहे.\nAuthor विज्ञानदूतPosted on मार्च 17, 2017 मार्च 13, 2019 Categories मराठीतून विज्ञानTags मुक्तश्रेण्यालिनक्स\nमुक्त संगणक प्रणाली -१\nविज्ञान केंद्र मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कार करते. (मुक्त संगणक प्रणालींबद्दल अधिक माहितीसाठी ही विज्ञान केंद्र निर्मित पुस्तिका वाचा.) जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत. आम्ही मुक्त संगणकीय प्रणालींचाच पुरस्कार का करतो असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचं सर्वात महत्वाचं उत्तर म्हणजे या प्रणाली संगणकाच्या वापरकर्त्याला मुक्त ठेवतात. जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी विंडोझ प्रणाली ही वापरणाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य देत नाही. इतकंच नव्हे तर त्यांचं स्वातंत्र्य काढून घेेते.\nकविवर्य वसंत बापटांच्या कवितेतली ही ओळ छान आहे. पण….\nसंगणकाची एखादी प्रणाली वापरण्याचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय \nकुणाचं स्वातंत्र्य कोणी काढून घेतलं होतं, कोणी मिळवून दिलं \nहे स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे का \nकाही दिवसांपूर्वी अशाच विषयावर एका सभेत बोलल्यावर एक तरूण मुलगा मला नंतर येऊन भेटला. मला म्हणाला, तुमच्या भाषणातले अनेक मुद्दे कळले पण तुम्ही वर्णन केलेल्या संगणकीय पारतंत्र्याची दाहकता नाही कळली \nआपण भारतीय लोक एकमेकांवर फार अवलंबून असतो. आपल्या कुटुंबावर, शेजाऱ्यावर, गल्लीतल्या लोकांवर, जातीवर, समाजावर आणि देशावर. त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याची महती समजलेलीच नाही. ती एकदा समजली की मग ही दाहकता कळून येईल.\nहा लेख आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात स्थान मिळवून बसलेल्या संगणकासंबंधातल्या स्वातंत्र्या बद्दल आहे. त्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल आहे.\nसंगणकीय स्वातंत्र्याची चार कलमे\nकोणत्याही कारणासाठी कितीही संगणकांवर ती प्रणाली वापरण्याचे स्वातंत्र्य. (तुम्ही जेव्हा विंडोझ वा तत्सम अमुक्त प्रणाली वापरता त्यावेळी प्रत्येक संगणकासाठी ती वापरण्याचे वेगळे लायसेन्स फी भरून तुम्हाला घ्यावे लागते.)\nया प्रणालीचा उगम (सोर्स कोड) पाहून अभ्यासण्याचे स्वातंत्र्य. उगमात बदल करून प्रणाली इतर कोणत्याही वेगळ्या कारणासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य. या सगळ्यासाठी मुक्त प्रणाली लिहिणाऱ्यांनी त्याचा उगम सर्वांसाठी खुला केलेला असलाच पाहिजे.\nया प्रणालीच्या नकला करून त्या इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. या मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना – शेजाऱ्यांना मदत करू शकता.\nमूळ प्रणालीत तुम्ही बदल केल्यानंतर या नव्या रूपातल्या प्रणालीच्या नकला इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. त्यामुळे तुम्ही केलेला बदलही इतरांपर्यंत जाऊन पोहोचतो. यासाठी तुम्ही बदल केलेला उगम या नकला बरोबर उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरते.\nतुम्हा आम्हाला बंधनात टाकणाऱ्या प्रणाली वर लिहिलेल्या एकाही स्वातंत्र्याचा लाभ देत नाहीत. याचा अर्थ काय ते आधी पाहूया.\nकोणतीही संगणकीय प्रणाली लिहिण्यासाठी आधी\nतिचा सोर्स कोड (उगम कार्य-क्रम) तयार करावा लागतो.\nतो लिहिल्यावर कंपाइल केला जातो.\nतेव्हा त्याचे रूपांतर असे होते की संगणक त्याचा वापर करू शकतो. याला एक्झिक्यूटेबल (संगणकीय वापरायोग्य) फाइल असे म्हणतात.\nआपण जेव्हा ही फाइल संगणकावर चालवतो तेव्हा आपल्याला अपेक्षित काम संगणकाकडून केले जाते.\nतुमच्या असं लक्षात येईल की उगम कार्यक्रम हा या पायऱ्यांमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. उगम कार्यक्रम माणसेच तयार करतात. नंतर त्याचे रूपांतर संगणकामार्फतच वापरायोग्य फाइलमधे केले जाते. एकदा का वापरायोग्य फाइलमधे हे रूपांतर झाले की ती फाइल माणसांना थेट वाचून समजत नाही. पण उगम कार्यक्रम मात्र वाचून समजून घेता येतो. अमुक्त प्रणालींचे निर्माते केवळ अशा फाइल्सच तुमच्या पर्यंत पोचवतात.\nकोणतीही अमुक्त प्रणाली कधीही उगम कार्यक्रम वापरकर्त्याला उपलब्ध करून देत नाही. तुम्ही असे विचाराल की मला कुठे उगम कार्यक्रम वाचून समजतो आणि समजला तरी त्याचे मी काय करू \nतुम्हाला स्वतःला जरी हा उगम समजला नाही तरी तुमच्या कोणा मित्र मैत्रिणीला हा समजू शकेल आणि अपेक्षित कार्याशिवाय एखादे गुप्त कार्य ही प्रणाली तुम्हाला अज्ञानात ठेऊन करते आहे का याचा शोध लागेल. पण असे गुप्त (आणि दुष्ट) काम केले जाते का \nहोय असे केले जाते तुम्हाला माहिती असलेला संगणकीय व्हायरस हे त्याचे एक उदाहरण आहे. असा व्हायरस तुमच्या एखाद्या नेहमीच्या वापरतल्या (उदा. वर्ड प्रोसेसर) प्रणालीला चिकटतो आणि स्वतःचा दुष्ट कार्यभाग साधतो. पण जर वर्ड प्रोसेसरचा उगम उपलब्ध झाला तर अशा प्रणालीला व्हायरस चिकटू नये याची आधीच काळजी घेता येते.\nइंटरनेट एक्सप्लोअरर या मायक्रोसॉफ्टच्या ब्राउजरला असे अनेक जंतू चिकटतात असे सिद्ध झाले आहे. या जंतूंमुळे तुमच्या संगणकावरील माहिती इंटरनेटद्वारे पळवली जाते. शिवाय हा जंतू बाहेरून चिकटला आहे, का मूळ उगमातच अंतर्भूत आहे हा संशय शिल्लक राहतोच. मायक्रोसॉफ्ट आपला कोणताही उगम कार्यक्रम उघड करत नाही. म्हणून त्यांच्या सर्व प्रणाली अमुक्त (आणि धोकादायक) आहेत असे म्हणता येईल.\nमुक्त प्रणाली आपला उगम कार्यक्रम इंटरनेटवर जाहीर करतात. तो सतत अनेक तज्ञांच्या देखरेखीखाली असतो. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.\nआज आपण संगणकीय युगात वावरत आहोत. उच्चशिक्षित व्यक्ति पासून ते अक्षरओळखही नसलेल्या माणसापर्यंत (भ्रमणध्वनी मधे संगणकच असतो.) प्रत्येक जण संगणक मोठ्या प्रमाणात वापरतो. या प्रत्येक संगणकात जर मुक्त प्रणाली वापरली गेली तर माणसाचा खाजगीपणा जपला जाईल आणि बडे भैय्या आपल्यावर सतत नजर ठेवू शकणार नाहीत. बहुचर्चित स्मार्ट-सिटी मधील स्मार्ट यंत्रणांपासून ते मतदान यंत्रांपर्यंत प्रत्येकात लहानसे पण ताकदवान संगणक वापरले जातात हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातली प्रत्येक प्रणाली मुक्त असायला हवी ही मागणी आपण केली पाहिजे.\nमुक्त प्रणालींनी देऊ केलेल्या इतर स्वातंत्र्याचे फायदे पुढच्या लेखात वाचा…\nमी मुक्त संगणक प्रणालीचा पुरस्कर्ता आहे. (मुक्त संगणक प्रणाली म्हणजे काय ) जी.एन्.यू. लिनक्स हे त्याचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. पण त्याखेरीज इतर मुक्त प्रणालीही अस्तित्वात आहेत.\nAuthor विज्ञानदूतPosted on मार्च 17, 2017 मार्च 13, 2019 Categories मराठीतून विज्ञानTags मुक्त संगणक प्रणालीश्रेण्यालिनक्स\nAuthor विज्ञानदूतPosted on डिसेंबर 7, 2014 Categories मराठीतून विज्ञान\nमागील पृष्ठ पान 1 … पान 5 पान 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/one-died-in-a-truck-accident", "date_download": "2022-10-01T15:51:59Z", "digest": "sha1:SGFGKPVEZXOUHNDZIJCBODRJ36PHEOPA", "length": 3178, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रस्ता ओलांडताना ट्रकने उडवले, एक जागीच ठार | One died in a truck accident", "raw_content": "\nरस्ता ओलांडताना ट्रकने उडवले, एक जागीच ठार\nनाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad\nनाशिक-पुणे महामार्गावरील बिटको कॉलेज येथील गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने एकास उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, राजेश दयाभाई पटेल (४३, रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) हे बिटको कॉलेज येथील गुरुद्वाराजवळून रस्ता ओलांडत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/nandurbar-news/report-of-young-woman-married-by-snakebite-in-kathi", "date_download": "2022-10-01T14:46:58Z", "digest": "sha1:2TXNCIKBXRR7VPJXQEHCVNFVR2WXCNM7", "length": 8370, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Report of young woman married by snakebite in Kathi", "raw_content": "\nकाठी येथे सर्पदंशाने विवाहित तरुणीचा मृत्यू\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांचे ठिय्या आंदोलन, गुरुवारी रास्तारोकोचा इशारा\nमोलगी | वार्ताहर MOLAGI\nवैद्यकीय अधिका-यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे काठी ता. अक्कलकुवा येथील एका 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आज मोलगी ग्रामीण रुग्णालयात घडली. त्यामुळे संतप्त नातेवाईक व परिसरातील शेकडो नागरिकांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. जो पर्यंत दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.\nया संदर्भात मयत युवतीच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या घटनेनुसार, आज पावणे चार वाजेच्या सुमारास काठी ता. अक्कलकुवा येथील निलिमा कुवरसिंग वळवी ही विवाहित युवती आपल्या घरात असतांना तिला सर्पदंश झाला. त्यामुळे निलिमाने पळत जाऊन घरातील मंडळींना ही बाब सांगितली.\nक्षणाचाही विलंब न करता घराजवळ उभ्या असलेल्या वाहनांतून नातेवाईकांनी निलिमा वळवी यांना मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी दवाखान्यात दाखल करुन घेतले. मात्र निलिमा यांच्यावर योग्य व पुरेसा उपचार न करता ते निघुन गेले. तेथे रुग्णाजवळ रुग्णालयातील इतर कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हता.\nत्यामुळे निलिमा यांची उपचाराअभावी तब्बेत जास्त बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तेव्हा नातेवाईकांनी ही बाब वैद्यकीय अधिका-यांना सांगितली असता त्यांनी नातेवाईकांना ऑक्सिजनची तसेच पुढील उपचाराला नेण्यासाठी खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यामुळे पुढील व्यवस्था होईपर्यंत सुमारे 4.30 वाजेच्या दरम्यान निलिमा वळवी यांचा मृत्यु झाला.\nनिलिमा वळवी यांना वेळीच वैद्यकीय सुविधा व सेवा मिळाली नाही तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी निष्काळजीपणा केला त्यामुळेच निलिमा वळवी यांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांनी केला आहे.\nग्रामीण रुग्णालयात वारंवार रुग्णांसोबत अशाच प्रकारचे वर्तन होत असल्याचा ही आरोप होत आहे. केवळ वैद्यकीय अधिकारी यांची सेवेत उदासीनता आणि निष्काळजीपणा यामुळेच निलिमा वळवी यांचा मृत्यु झाला आहे असा आरोप नागरिकांनी करत मोलगी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात सुमारे 300 ते 400 काठी, मोलगी परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.\nदोषी वैद्यकीय अधिकारी व कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत निलिमा वळवी यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीतून या घटनेच्या दोषींवर कारवाई केली नाही तर सकाळी मोलगी येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.\nया आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांच्यासह मोलगीचे उपसरपंच कृष्ण वसावे उपस्थित होते.\nदरम्यान, मोलगी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन आंदोलकांसोबत चर्चा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/05/23/wrestler-sushil-kumar-finally-arrested/", "date_download": "2022-10-01T13:58:10Z", "digest": "sha1:P3N5V43JIF3OKYSXU3O2SP2BGDRVBFSQ", "length": 6664, "nlines": 86, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "कुस्तीपटू सुशील कुमार याला अखेर अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nकुस्तीपटू सुशील कुमार याला अखेर अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई\nऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) याला दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाने अटक केली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांची एक टीम पंजाबमध्ये हजर आहे. मात्र अद्याप सुशील कुमार याला अटक करण्यात आलेली नाही. असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांकडून देण्यात आले होते. दरम्यान, छत्रसाल स्टेडियमवर 23 वर्षीय सागर राणा याच्या हत्येसंदर्भात सुशील कुमार व इतरांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.\nयापूर्वी सुशील कुमार आणि अजय यांना दिल्ली मधील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. पोलिस निरीक्षक शिवकुमार, निरीक्षक करंबीर यांच्या नेतृत्वात आणि एसीपी अत्तार सिंग यांच्या देखरेखीखाली असलेल्या विशेष सेल एसआरच्या पथकाने ही कारवाई केल्याचेही त्यात म्हटले होते. मात्र सुशील कुमारला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. अखेर त्याचा अटकेचा व्हिडिओ समोर आला आहे.\nसुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली पोलिस त्याचा आणि साथीदारांचा 5 मे पासून शोध घेत होते.\nसागर राणा याच्या मृत्यूची बातमी कळल्यापासून सुशील कुमार फरार होता. याप्रकरणी सुशील कुमार विरोधात सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. या फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ खरा असल्याची पावती फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिली होती.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/motorcyclist-killed-in-container-collision/", "date_download": "2022-10-01T13:45:49Z", "digest": "sha1:ULWUPRYLJL2K23W24WWZW2OIFZU372TY", "length": 9500, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार - Krushival", "raw_content": "\nकंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार\nin अपघात, नवीन पनवेल, पनवेल\nकंटनेर ट्रेलरने दिलेल्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना कळंबोली सर्कल येथे घडली आहे. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी कंटनेर ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.\nविमलेश रामअवतार शर्मा (40) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून राधेश्याम जगदीश (35) असे जखमीचे नाव आहे. विमलेश आणि राधेश्याम हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना कळंबोली सर्कल येथे पाठीमागून भरधाव येणार्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान, विमलेश याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी कंटेनर ट्रेलर चालक अजय जाधव (28) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.\n‘लोना’ला जागतिक मंदीचा फटका\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\nविद्यापीठ परिसरातील कॉपर आर्थिंगच्या पट्ट्यांची चोरी\nएक्स्प्रेसवेवर कारची कंटेनरला धडक\nएक्स्प्रेसवेवर टेम्पोला भीषण आग\nआदई, नेवाळी गावचा पाणीप्रश्न सुटणार\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,814) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,651) पेण (555) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (306) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/04/what-it-takes-to-be-a-teacher.html", "date_download": "2022-10-01T15:29:26Z", "digest": "sha1:JNLRPQAOQTBEH32ZLDH4MZ5LEDC5CSIN", "length": 9270, "nlines": 69, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते - माहितीदर्शक", "raw_content": "\nशिक्षक होण्यासाठी काय करावे लागते\nअसे म्हणतात की जीवनाच्या प्रत्येक समस्ये वर कोणी मार्ग कडून देत असेल तर तो आपण गुरु आजचा आधुनिक काळातील गुरु म्हणजे शिक्षक असे म्हंटले तर वावग ठरले\nकित्येक वर्षांपासून संपूर्ण जगाचा अविभाज्य घटक भाग म्हणजे शिक्षक.\nशिक्षक म्हणजे फक्त ज्ञानाचा प्रसार करतात किंवा वाढत्या पिढ्यान वर प्रभाव टाकतात असे नाही तर ते शिक्षक आदर्श म्हणून देखील काम करतात.\nजग बदलण्याच्या क्षमता कुणामध्ये असेल तर ती आहे शिक्षकात ते तरुण मनांना मार्गदर्शक आणि प्रेरणा देतात.\nआपल्याला संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवणे देखील गरजेचे आहे.परंतु त्याचा बरोबर शिक्षक म्हणून आपला प्रवास सुरू करण्यासाठी, आपल्याला काही कौशल्यांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे.\nअध्यापनातील कारकीर्द एक उदात्त आहे आणि त्याचे फायदे असताना काही मूल्ये देखील आहेत.\nयशस्वी शिक्षकांच्या सामायिक वैशिष्ट्यात उत्कृष्ट संवाद कौशल्ये, समस्या सोडवण्याची मानसिकता आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता समाविष्ट आहे.\nम्हणून, जर तुमच्याकडे ही कौशल्ये असतील आणि तुम्ही अध्यापन व्यवसायात उतरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या पदवींमध्ये अधिक अंतर्दृष्टीसाठी वाचन सुरू ठेवा.\nमित्रानोआजचा लेखात आपण शिक्षक कसे होतात व त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते ते पाहणार आहोत तुमचा मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे देण्याचा आम्ही पर्यंत केलाय.\nशिक्षक होण्यासाठी तुम्हाला कोणत्या पदवीची आवश्यकता आहे\nअंगणवाडीचे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला दहावी नंतर अंगणवाडी सेविका अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.\nअंगणवाडीला फक्त महिलाच शिकवू शकतात हे पण लक्षात घ्या. अंगणवाडी सेविका अभ्यासक्रम हा फक्त महिलांसाठी आहे.\nप्राथमिक शाळेचे शिक्षक होण्यासाठी उमेदवार हा विज्ञान,कला,वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण असावा.\nD.Ed पदविका(Diploma in Education) कोर्स उत्तीर्ण असावा.\nप्राथमिक शिक्षक पहिली इयत्ता ते चौथी पर्यंतच्या मुलांना शिकवतात.\nप्राथमिक शिक्षक होण्यासाठी आपल्याकडे डी. एड. पदवी असणे आवश्यक आहे तरच आपण प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.\nपदवीधर शिक्षक शिक्षक होण्यासाठी उमेदवार हा पदवीधर असणे बंधन कारक आहेच परंतु पदवीधर झाल्यावर B.Ed (bachelor of education) कोर्स करणे गरजेचे आहे.\nहा कोर्स पूर्ण झाल्यावर उमेदवार 5 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलांना शिकवू शकतात.\nआपल्याकडे ही पदवी असल्यास आपण या वर्गातील मुलांना शिकविण्यासाठी अर्ज करू शकता.\nअकरावी आणि बारावीच्या मुलांना शिकवणारा पदव्युत्तर शिक्षक असतो.\nपदव्युत्तर शिक्षक 50% टक्के असलेली पदव्युत्तर पदवी तसेच B.Ed मध्ये दोन वर्षाची पदवी असणे देखील आवश्यक आहे.\nया पदव्यतिरिक्त सरकारी शिक्षक होण्यासाठी आणखी एक पात्रता असणे आवश्यक आहे. ती म्हणजे सीटीईटी आणि टीईटी ह्या परीक्षा पास होणे आणि त्यांचे प्रमाणपत्र असणे देखील फार महत्वाचे आहे.\nसरकारी शिक्षक होण्यासाठी सीटीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. कोणीही ती उत्तीर्ण झाल्याशिवाय किंवा त्याच्या मार्कशीटशिवाय सरकारी शिक्षक होऊ शकत नाही.\nभाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर टेक्निशियन पदांची मेगाभरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/estonia/", "date_download": "2022-10-01T15:20:12Z", "digest": "sha1:D4Q6CUM4CGSVXT3R6UVVCFHWJ7MRFAUW", "length": 8407, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "एस्टोनिया – शहरे आणि गावे", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर ओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती उद्योग-व्यवसाय\nएस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.\n१९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\nराजधानी व सर्वात मोठे शहर : तालिन\nअधिकृत भाषा : एस्टोनियन\nस्वातंत्र्य दिवस : २० ऑगस्ट १९९१ (सोव्हियेत संघापासून)\nराष्ट्रीय चलन : युरो (EUR)\nचित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nमाझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला \"तेंडोलकर युनिव्हर्सिटी\" म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज ...\nअमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात ...\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nराज कपूरच्या \"हिना\" मध्ये छान ओळी होत्या- \"मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं ...\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\n“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी ...\n हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक ...\nश्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/05/blog-post_9.html", "date_download": "2022-10-01T14:05:28Z", "digest": "sha1:HHLYD5DCQU6TVNA6CK6CHIJSCZABRWZP", "length": 10408, "nlines": 75, "source_domain": "www.marathatej.com", "title": "भावावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करायचा असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय का? - खा जलील", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादभावावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करायचा असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय का\nभावावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करायचा असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय का\nऔरंगाबाद -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर एमआयएम पक्षाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीकास्तर सोडलं आहे. विशेषत: राज ठाकरेंवर दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमांविषयी जलील यांनी भूमिका मांडली आहे.राज ठाकरेंच्या सभेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अत्यंत सौम्य कलमं लावण्यात आल्याचं जलील म्हणाले आहेत. “राज ठाकरे यांच्यावर १५३, ११६, ११७, १७५ ही कलमं लावण्यात आली आहेत. कायद्याच्या जाणकारांच्या मते ही खूप सामान्य कलमं आहेत. यात सहज जामीन मिळू शकेल. भादंवि १२३ पेक्षा भादंवि १५३ अ लावलं असतं, तर योग्य झालं असतं. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे हाच त्या सभेचा उद्देश होता. हे फार गंभीर आहे. एखाद्या नेत्याने स्टेजवर उभं राहून कुठेतरी एका कोपऱ्यात गडबड झाली तर त्यांना तिथेच मारा असं सांगणं चुकीचं आहे. तिथे कुणाला मारलं असतं काही झालं असतं तर कोण जबाबदार असतं” असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.यावेळी बोलताना जलील यांनी कायद्यावर विश्वास असून मुस्लीम समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. “मी लोकांना म्हणालो होतो की याबाबत काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. ज्या प्रकारे राज ठाकरेंनी भाषणात शब्दांचा वापर केला होता ते निंदनीय होतं. मी लोकांना म्हणालो होतो की रस्त्यावर येऊन काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.आपण प्रशासनावर विश्वास ठेऊ”, असं ते म्हणाले. “चला एकदा होऊन जाऊ द्या, असं म्हणणं म्हणजे तुम्ही लोकांना उद्युक्त करत होते. कोणत्या शब्दांचा कसा वापर करायचा हे समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे”, असं देखील जलील म्हणाले.नवनीत राणांप्रमाणेच राज ठाकरेंवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, असं जलील म्हणाले. “मी नवनीत राणांचं समर्थन करत नाही. पण नवनीत राणा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा देतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग राज ठाकरेंनी वेगळं असं काय केलं आहे” असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.यावेळी बोलताना जलील यांनी कायद्यावर विश्वास असून मुस्लीम समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. “मी लोकांना म्हणालो होतो की याबाबत काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. ज्या प्रकारे राज ठाकरेंनी भाषणात शब्दांचा वापर केला होता ते निंदनीय होतं. मी लोकांना म्हणालो होतो की रस्त्यावर येऊन काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.आपण प्रशासनावर विश्वास ठेऊ”, असं ते म्हणाले. “चला एकदा होऊन जाऊ द्या, असं म्हणणं म्हणजे तुम्ही लोकांना उद्युक्त करत होते. कोणत्या शब्दांचा कसा वापर करायचा हे समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे”, असं देखील जलील म्हणाले.नवनीत राणांप्रमाणेच राज ठाकरेंवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, असं जलील म्हणाले. “मी नवनीत राणांचं समर्थन करत नाही. पण नवनीत राणा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा देतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग राज ठाकरेंनी वेगळं असं काय केलं आहे याचं सरकारने मला उत्तर द्यावं. राज ठाकरेंविरुद्ध इतकी साधी कलमं का लावली आहेत याचं सरकारने मला उत्तर द्यावं. राज ठाकरेंविरुद्ध इतकी साधी कलमं का लावली आहेत” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.“मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.“मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू राष्ट्रवादीला असं वाटतंय काे की राज ठाकरेंसोबत भविष्यात जावं लागलं, तर त्यासाठी आत्ता त्यांच्यावर गंभीर कलमं लावली जाऊ नयेत राष्ट्रवादीला असं वाटतंय काे की राज ठाकरेंसोबत भविष्यात जावं लागलं, तर त्यासाठी आत्ता त्यांच्यावर गंभीर कलमं लावली जाऊ नयेत तुम्ही दाखवण्यासाठी काहीतरी थातुरमातुर कलमं लावली आहेत असं राज्यातल्या जनतेला वाटत आहे”, असं जलील म्हणाले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-sachin-tendulkar-daughter-sara-grab-all-attention-in-sachin-a-billion-dreams-pre-5606614-PH.html", "date_download": "2022-10-01T14:29:37Z", "digest": "sha1:R5SFWZ6VK34OKCEPXZRKKYOUM64Z5EF4", "length": 5691, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "\\'सचिन : अ बिलियन ड्रीम्स\\'च्या प्रीमिअरला भाव खाऊन गेली सचिनची लाडकी लेक | Sachin Tendulkar Daughter Sara Grab All Attention In Sachin A Billion Dreams Premiere - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'सचिन : अ बिलियन ड्रीम्स\\'च्या प्रीमिअरला भाव खाऊन गेली सचिनची लाडकी लेक\nमुंबईः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा जीवनपट ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमातून उलगडण्यात आला आहे. येत्या 26 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. बुधवारी क्रिकेट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत सिनेमाचा ग्रॅण्ड प्रीमिअर पार पडला. अगदी महेंद्रसिंह धोनीपासून, विराट कोहलीपासून ते बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, जॉन अब्राहम, श्रेया घोषालपर्यंत अनेक सेलिब्रिटी सचिनचा जीवनप्रवास सिल्व्हर स्क्रिनवर बघण्यासाठी प्रीमिअरला उपस्थित होते.\nएवढ्या दिग्गजांमध्ये सर्वाधिक भाव खाऊन गेली ती सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर. ब्लॅक कलरच्या जंपसूटमध्ये सारा अतिशय सुंदर दिसली. यावेळी मीडियासमोरचा साराचा वावर बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींना मागे टाकणारा होता. यावेळी सचिनसुद्धा आपल्या लाडक्या लेकीकडे विशेष लक्ष देताना दिसला. सचिनच्या फिल्मच्या स्क्रिनिंगला अवतरले तारांगण, सलमानला वगळता पोहोचले अनेक Celebs\nआता 20 वर्षांची आहे सारा\n- 12 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेली सारा आता 20 वर्षांची आहे.\n- सारा मोस्ट पॉप्युलर क्रिकेटक किड आहे.\n- ग्लॅमरस लूक आणि उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी साराला ओळखले जाते.\n- सारा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र स्वतः सचिन तेंडुलकरने ही गोष्ट नाकारली होती. सारा सध्या शिक्षणाकडे लक्ष देत असल्याचे सचिनने म्हटले होते.\n- क्रिकेट जगतात अनेकांसाठी सचिन आदर्श आहे. पण सचिनला खासगी आयुष्यात त्याला त्याची मुलगी साराकडून प्रेरणा मिळत असल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या प्रीमिअरला क्लिक झालेले साराचे वेगवेगळे मूड्स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/farming/crop-insurance/", "date_download": "2022-10-01T15:30:05Z", "digest": "sha1:SSM7OPB5RPIOR465FGEDOY5TH5WSPOMT", "length": 17803, "nlines": 220, "source_domain": "gavkatta.com", "title": "Crop insurance या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार खरीपाची उर्वरित नुकसान भरपाई - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शेती कट्टा/Crop insurance या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार खरीपाची उर्वरित नुकसान भरपाई\nCrop insurance या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार खरीपाची उर्वरित नुकसान भरपाई\nखरीप हंगामामध्ये सगळ्या महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले. सगळे पिके हातची चालली गेली.Crop insurance\nCrop insurance ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता अशा शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी मागणी केली होती. बऱ्याच कालावधीनंतर दीपावलीच्या कालावधीमध्ये या नुकसान भरपाईची 75% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. परंतु यातील 25% उरलेली रक्कम जमा व्हायची बाकी होती. परंतु आता मराठवाड्यातील उस्मानाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यासाठी 331 कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले व उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जर आपण नांदेड किंवा उस्मानाबादचा नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर येथील सगळ्यात मुख्य पिक हे सोयाबीन आहे.\nहे पण वाचा: Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है.. Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है \nअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका या पिकाला बसला होता. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे तसेच पीक पाहणी त्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 75 टक्के निधी हा शेतकऱ्यांना देण्यात आला होता व उरलेला 25 टक्के निधी हा पुढील टप्प्यामध्ये देण्यात येईल असे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. Crop insurance\nत्यामुळे उर्वरित आता 331 कोटी रुपये पीक विम्यासाठी मंजूर झाले आहेत. हे मंजूर रक्कम येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. Crop insurance\nहे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nPM kisan.gov.in लाभार्थी यादी : 12 व्या हप्त्याची लाभार्थी यादी जाहीर, या शेतकऱ्यांना मिळणार हप्ता\nTractor Subsidy Maharashtra: नवरात्री च्या मुहूर्तावर नवीन ट्रॅक्टर-ट्रॉली घेणाऱ्यांसाठी सरकार देत आहे 90% अनुदान, लगेच अर्ज करा.\n(land record) महाराष्ट्र राज्य शेत जमीन सिलिंग कायदा 1961\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nagriculture अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी हेक्टरी 50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/raigad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:41:13Z", "digest": "sha1:VIZER4WFEMLQ7O6C4QJD3BT7WYF7CXXU", "length": 24476, "nlines": 244, "source_domain": "gavkatta.com", "title": "Raigad Fort Information in Marathi –रायगड किल्ल्याची माहिती - गाव कट्टा", "raw_content": "\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/Raigad Fort Information in Marathi –रायगड किल्ल्याची माहिती\nअसा आहे छत्रपती शिवरायांचा “रायगड किल्ला” : Raigad Fort Information\nRaigad Fort Information: रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड महाड या ठिकाणापासून सुमारे २५ वर्ग अंतरावर आहे. राजा शिवाजी महाराजांनी या किल्ला डागडुजी करून त्याला इ. सन १६४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी केली. किल्ल्यावर जावे ची सुविधा आहे आणि काही रोपवली किल्ल्यावर आढळता वाररायगड किल्ल्यावर एक मानव तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे.किल्ल जाण्यासाठी एकमेव मार्ग “मार्गवाजा” अनुभवती महा-समोर. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाईल भाग ध्वनीलहरीसाठी अशाप्रकारचे ट्विट बनवला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या खाली बोलले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या एकाग्रता जोडू शकतात. रायगड किल्ल्यावर दरवरती बांधलेली एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.(Raigad Fort Information)\nहे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर\nरायगड हारायांचा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण 820 मीटर म्हणजे अंदाजे 2700 फूट उंचीवर आहे. मित्रांनो या रायगडाचे पूर्वीचे नाव तुम्हाला ठाऊक आहे का रायगडाला पूर्वी ‘रायरी’ म्हणून ओळखले जायचे. या किल्याने आपल्याला जवळ-1400 ते 1450 तत्ला जाव्या साइट. (रायगड किल्ल माहिती)\n(mahadbt) पाईपलाईन 90% अनुदान योजना\n👉🏻अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻\nमहाराजांची राजधानी ठरलेला किल्ला रायगड – Raigad Killa chi Mahiti Marathi\nयशरावरे हा जावळी प्रमुखवंत पळून रायगडा वर मोझा विरा होता, ६ एप्रिल १६५६ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला वेढा घातला. ठळक आधार मे रायगड शिवरायांचा आला. मुल्ला अहमद कल्याणच्या सुभेदार जो खजिना लुटला होता त्याचा उपयोग या गड्याला याकरता आला. आणि शोध मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर होते.\nहे पण वाचा : 👉🏻 महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2021: पंजीकरण, पात्रता, लंबे उद्देश्य विधवाओं महाराष्ट्र के लिए योजना\n👉🏻महाराष्ट्र विधवा पेंशन योजना Registration करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻\nशत्रूला युद्धाकरता रायगड ही अवघड ठिकाणाची जागा आणि समुद्रातून दूर दळणवळणाच्या दृष्टीकोनातून रायगड सोयीचा मार्ग शिवराला राजधानी म्हणून रायगडाची निवड केली.\nशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावर गेला. रगडाने अनुभव हा सर्वोत्तम उदाहरण आहे. महाराज शिवाजी महाराजांचा राज्याभिष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने व्हावी अशी संस्मरण घटना होय.\nरायगड किल्ल्याचे कौतुक करतांना महाराज त्यावेळी बोलले होते –\n“दीड गाव प्रत्यक्ष-देवगिरीच्या दशगुणी स्थान. पावसाळ्यात कडवर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोटगड खरा, तो ठोका. दौलताबादचे दशगुणी गड, उभ्या कडवर पाखरू उतरावयास देखील जागा नाही हे महाराज आनंदाने बोलले- तख्तास जागाचगड.”\nहे पण वाचा : 👉🏻 पेपर कप Manufacturing व्यवसाय बद्द्दल माहिती\nरायगड किल्ल्यावर रोपवेची सुविधा :-\nज्यांना ट्रेकींग आवडत नाही त्यांना रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे आहे. याची उंची 750 मीटर आहे आणि 400 मीटर उंचीवर चढली आहे आणि फक्त 4 मिनीट.\nकिल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम वेळ :-\nरायगड किल्ल्या भेटला आपला चांगला नव्वद मार्च ते या आनंदात असतो, कारण हिवाळा जास्त नसतो आणि शांतता सुखद असते.\nफक्त एक पर्यटनस्थळ नाही, तर तीर्थक्षेत्र आहे, लोकशाही शिवाजी म्हणून हिंदू स्वराज्याचे भव्य तत्वज्ञान छाप उमटते. (रायगड किल्ल्याची माहिती)\nहे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nजवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.\nसर्व स्थळांसाठी मुंबई (सीएस), टीटी, टर्मिनस, पुणे रेल्वे आणि पनवेल स्टेशन स्टेशन (रायगडगड) भारतीय रेल्वे मुख्य मार्गासाठी सर्वात मोठे रेल्वे स्थानके आहेत. रायगड रेल्वे रेल्वेचे स्थानक पे, रोहा, वीर इतर आहेत. पनवेल जंक्शन सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबई (हर्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), स्टेशन (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेळहून माथेरान “नेरो गेज” एक मार्ग आहे, यालाथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.\nरायगड हे सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमटीएसआरटीसी) बसांद्वारे दृश्ये जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे होतो, तो पोलादपूर पूर्ण जिल्हता मार्ग काढतो.\nहे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर\n(staff selection commission) कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदांची भरती सुरू; 4300 जागा| SSC Bharti 2022\nRain Updates : राज्यातील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी\nreal estate आता 1,2 गुंठ्याची पण रजिस्ट्री करता येणार, नियम बदलले\nNew Sauchalay List शौचालय यादी 2022 | नवीन सौचालय यादी, ग्रामीण शौचालय यादी ऑनलाइन तपासा\nSubsidy on Papaya Cultivation : पपई लागवडीवर 45 हजार रुपयांचे अनुदान, येथे अर्ज करा\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/06/13/horoscope-13-june-2021/", "date_download": "2022-10-01T14:25:58Z", "digest": "sha1:3AU4WXFQJ5H6WPVQWNM7LACPZKXYWNP7", "length": 11381, "nlines": 139, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021 - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nजाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | राशीभविष्य 13 जून 2021\n13 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब तर जाणून घ्या म्हणजेच रविवार आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.\nमेष: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.\nशुभ उपाय- शंकराची पूजा करा.\nशुभ दान- अन्नदान करा.\nवृषभ: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.\nशुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.\nशुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.\nमिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.\nशुभ उपाय- गाईला चारा द्या.\nशुभ दान- तांदूळ दान करा.\nकर्क: या राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.\nशुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.\nशुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.\nसिंह: आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.\nशुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.\nशुभ दान- रक्तदान करा.\nकन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.\nशुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.\nशुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.\nशुभ रंग- क्रिम कलर\nतुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.\nशुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.\nशुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.\nवृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.\nशुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.\nशुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.\nधनु: परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.\nशुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.\nशुभ दान- गाईंना चारा द्या.\nमकर: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.\nशुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.\nशुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.\nकुंभ: या राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.\nशुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.\nशुभ दान- अन्न दान करा.\nमीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.\nशुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.\nशुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/nashik/niphads-mercury-dropped-68292/", "date_download": "2022-10-01T14:19:23Z", "digest": "sha1:IMGCNONBUQPGFQFBODSU7FMAMHSINUBX", "length": 13119, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नाशिक | निफाडचा पारा घसरला ; द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nनाशिकनिफाडचा पारा घसरला ; द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त\nलासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे हाती आलेला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवतांना दिसतात\nलासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे हाती आलेला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवतांना दिसतात\nद्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होते भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात द्राक्षाची पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते आणि अशात दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरातील चक्रीवादळाचा जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे याचा थेट परिणाम निफाड तालुक्यात सलग तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे,वाढ खुंटणे, द्राक्ष कुजने , द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पुर्णता थांबणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे या थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी केल्यास द्राक्षे निर्यातीला नाकारले जाण्याची भीती असते यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना ठिबकद्वारे पाणी देणे द्राक्ष बागेत विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवून द्राक्षे घडांसाठी उबदार वातावरण तयार करतात यामुळे घड सैल होऊन तडे जाणार नाही असे द्राक्ष उत्पादकांना वाटत आहे\nकधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दर वर्षी करावे लागते यंदा थंडीचे प्रमाण वाढले असून यामुळे आमच्या निर्यातक्षम द्राक्षांवर थेट परिणाम होत आहे या थंडीतून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेकोट्या पेटुन उब निर्माण करण्याचे कामाला दररोज पहाटे करावे लागत आहे\nसुनील गवळी , ब्राम्हणगाव विंचूर, द्राक्ष उत्पादक शेतकरी\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2575", "date_download": "2022-10-01T15:02:24Z", "digest": "sha1:IMV5YRXF4EQVFJVR65NCPSKUSF4TL3CQ", "length": 16656, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग उरण कर्जत कल्याण खारघर खालापूर ताज्या मुंबई रायगड\nखारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी\nखारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी\nसायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना त्याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने खारघर से. १८ डी मार्ट कडून खारघर सेक्टर ११ येथे कोपरा ब्रिजकडे खाली उतरणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक विभागाकडून रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्रीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.\nहिरानंदानी ब्रिजपासून काही अंतरावर असलेल्या कोपरा ब्रिज पुलाखालून खारघर से. १८ मध्ये जाणाऱ्या व खारघर सेक्टर १८ मधून कोपरा गाव व पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. काही कारणांमुळे सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रीजवरील वाहतूक बंद पडल्यास खालून जाणाऱ्या वाहतुकीत वाढ होऊन पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने खारघर से. १८ कडून कोपरा ब्रिजजवळ खाली उतरणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियंत्रण विभागाने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग ठेवला आहे. त्यानुसार डी-मार्ट सेक्टर १८ कडून कोपरा गाव येथे जाण्यासाठी कोपरा ब्रिजजवळील सर्व्हिस लेनवरून कळंबोली सर्कल तेथून यूटर्न घेऊन कोपरा गाव येथे जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. तसेच खारघर सेक्टर १८ येथील रहिवाशांना पुणेकडे जाताना वरील प्रमाणेच कोपरा ब्रिजजवळून खाली उतरून जाण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी बँक ऑफ इंडिया चौकातून हिरानंदानी ब्रिजखालून जाण्याचा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्री असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी मंगळवारी काढली. सदरची अधिसूचना पुढील आदेशापर्यंत अमलात राहणार आहे. ही अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nकर्जत खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nदेवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार\nदेवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]\nराष्ट्रीय काँग्रेस पक्षाला “डिजिटल सदस्य” नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार – जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत\nराष्ट्रीय काँग्रेस पक्षाला “डिजिटल सदस्य” नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार – जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत उरण/ प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरु केले आहे. या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील तालुका व शहर अध्यक्ष्यांची बैठक रायगड काँग्रेसचे अध्यक्ष सन्मा. महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली समाजमंदिर हॉल, शेलघर येथे आज पार पडली. प्रदेशाध्यक्ष सन्मा. नानाभाऊ […]\nअक्कलकुवा ताज्या नंदुरबार महाराष्ट्र सामाजिक\n८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात\n८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या – ट्रायबल फोरम नंदुरबार/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे.चार महीने लोटून गेले तरी […]\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन\nमहापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/02/13/shivcharitr-marathi-series-part-11/", "date_download": "2022-10-01T13:53:49Z", "digest": "sha1:MVURMWVTA5U2EHAO4BPLYV5YLJKXAH5U", "length": 15955, "nlines": 94, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "शिवचरित्र भाग - 11 (पुरंदरचा वेढा व तह) - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nशिवचरित्र भाग – 11 (पुरंदरचा वेढा व तह)\nनमस्कार, मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत.मागील लेखात आपण शाहिस्तेखानाची फजिती पाहिली. तरी या लेखात आपण मिर्झाराजे जयसिंग व पुरंदरचा तह ते पाहणार आहेत.तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा.\nराजांनी खानाची चांगलीच खबर घेतली होती, मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर झाला होता. त्यामुळे मुघल सैन्य अनेक भागात उत्पात करत होते. राजांनी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा मारण्याची. आता त्या काळातील सुरुत एक सर्वात मोठी बाजारपेठ होती. युरोपियन सुद्धा सुरवातीला फक्त सुरतेत येऊन व्यापार करत होते. पौर्तुगीज , इंग्रज , डच असे युरोपियन तर अरेबिक व्यापारी या सोबत मुघल साम्राज्याची मोठी बाजारपेठ म्हणून सुरतेची ओळख होती.\nराजांनी सुरतेवर आक्रमण केले. त्यातून स्वराज्याला अमाप संपत्ती मिळाली. सोबतच सर्वात पहिल्यांदा युरोपियन बातमीपत्रकामध्ये राजांचे नाव आले. या लुटीत मात्र राजांनी नीती सोडली नाही. राजांनी चर्च, मंदीर व मशिदीला हात लावला नाही. कोणत्याही स्त्रीला त्रास दिला नाही. मात्र या लुटी नंतर औरंगजेब प्रचंड चिडला. त्यांनी संपूर्ण स्वराज्य संपवण्याचा निश्चय केला व मिर्झाराजे जयसिंग यांना मोठ्या संख्येने सैन्यासोबत स्वज्यावर चाल करून पाठवले. मिर्झा म्हणजे अकबराच्या नात्यातील राजपूत रक्त होते. हे अत्यंत इमानदार व शूर सेनापती होते. .\nराजांवर दुःखाचा डोंगर :-\nमिर्झाराजे जयसिंग व सोबत दिलेरखान प्रचंड सैनिक, दारुगोळा, खजिना घेऊन दक्षिणेकडे चाल करून आले. स्वराज्यावर खूप मोठे संकट आले होते. याच काळात राजांना कर्नाटकातून दुःखद बातमी समजली. शहजीराजांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले होते. शिवराय व जिजामातांवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला होता. परंतु आता दुःख करण्याचा सुद्धा राजांच्या हातात वेळ नव्हता. राजांनी आपल्या मातेला दुःखातून सावरले व आपल्या नियोजनाची सुरवात केली.\nस्वराज्यातील सर्वात बळकट किल्ला म्हणून पुरंदर ओळखला जात असे. हा किल्ला घेऊन आपण शिवरायांना मोठा आघात देऊ शकतो हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळं त्याने पुरंदरला वेढा दिला. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हे होते. ते अत्त्यांत शूर व जिद्दी वीर योद्धा होते. तलवारबाजी मध्ये अत्यंत पटाईत व सर्व शूर साथीदार मावळ्यांचा सरदार अशी मुरारबाजीची कीर्ती होती.\nदिलेरखान आता किल्ला जिंकण्यासाठी आतुर झाला होता. त्याने किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. हळूहळू माचीचा बुरुज ढासळला व मुघल बुरुजातून घुसले. मराठ्याने वरती बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. परंतु लढा मात्र चालू ठेवला. आता मुरारबाजी चवताळून उठला होता. त्याने निवडक 500 मावळे घेतले व थेट आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. बालेकिल्ला सोडला व हरहर महादेवची डरकाळी फोडत मुघलांवर मावळे तुटून पडले. मुघलांचे सैन्य हजारोंच्या संख्येत होते तरीही मुरारबाजी लढत राहिला. त्यांच्या सैन्याची दाणादाण उडवत होता. मुघल सैन्य घाबरले व दिलेरखानाच्या छावणीच्या दिशेने पळत सुटले.\nमुरारबाजी व मावळे तावात मुघलांच्या माघे धावले. छावणीत घुसले व जोरदार मारा सुरू केला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या धडात, कोणाच्या शिरात तर कोणाच्या मस्तकात घुसत होती. मुघलांना कापत होती. एवढेच मराठे ते कोणालाच आटोपता आटोपत नव्हते. दिलेरखान थक्क झाला, अचंबित होऊन पाहत राहिला.\nदिलेरखान मुरारबाजीला म्हणाला ‛ तुझ्यासारखा वीर मी आजवर पहिला नाही, तू आमच्या बाजूला ये. बादशहा तुला सरदार बनवतील. जहागिरी देतील, बक्षीस देतील.’ हे ऐकून मुरारबाजी जास्तच चवताळून उठला. ‛ अरे आम्ही शिवरायांची माणस तू आमचा कौल घेतो काय आम्ही शिवरायांची माणस तू आमचा कौल घेतो काय आम्हाला काय कमी आहे आम्हाला काय कमी आहे ‘असे म्हणत तो पुन्हा मुघलांच्या सैन्यावर तुटून पडला. पुन्हा मुघलांमध्ये हाहाकार उडू लागला. दिलेरखानाने आपल्या अंबरीतून बाणाने मुरारबाजीचा वेध घेतला. त्याचा बाण बाजीच्या कंठात घुसला, मुरारबाजी पडला. मावळ्यांनी आपल्या सरदाराचे शरीर उचलून थेट बालेकिल्ल्या गाठला. परंतु लढणे सोडले नाही व आपला सरदार पडला म्हणून काय झाले आम्ही सर्व मुरारबाजीच आहेत म्हणून पुन्हा लढू लागले.\nबातमी शिवरायांच्या जवळ पोहचली. त्यांना अत्यंत दुःख झाले. त्यांनी विचार केला की एकएक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल, पण आपले माणसे विनाकारण मरतील. राजांना हे नको होते, म्हणून त्यांनी एक योजना आखली.\nराजांना लक्षात आले होते की आता शक्ती चालत नाही, युक्ती कामी येत नाही. असल्या काळात माघार घ्यावी लागेल. म्हणून तह करण्याच्या निश्चयाने राजे जयसिंगासोबत बोलले. जयसिंग मोठा मुसद्दी होता परंतु राजपूत होता. राजांनी वतातघाटीचे बोलणे सुरू केले. ‛ मिर्झाराजे, आपण राजपूत आहेत. आमचे दुःख आपण जाणता. आम्ही हे साम्राज्य लोकांच्या हितासाठी केले आहे. तुम्ही स्वराज्याचे काम हाती घ्या, आम्ही तुमच्या सोबत उभे राहू.’ परंतु मिर्झाराजे जयसिंग काही तयार झाले नाही. त्यांनी राजांना तह करण्यास भाग पाडले.या तहात 23 किल्ले व 4लक्ष हुनांचा मुलुख मुघलांना देण्याचे कबूल केले. हा तह 1665 साली झाला.\nराजांनी आग्र्याला जाऊन औरंगजेब बादशहाची भेट घ्यावी हा मिर्झाराजेयांनी प्रस्ताव ठेवला व सोबत आपण राजांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार ही हमी दिली. राजांनी या प्रस्तावाला उत्तर दिले व आपण आग्र्याला जाणार असे मिर्झाराजांनी सांगितले.\nपुढील लेखात आपण राजांची आग्राभेट व बादशहाच्या हातावर तुरी पाहणार आहोत. तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …\n[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/rohida-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-10-01T13:39:50Z", "digest": "sha1:Y6AQSQQVBQ4CFXRUQNVSS3J63VEAXTQW", "length": 12882, "nlines": 79, "source_domain": "marathimitra.in", "title": "रोहिडा किल्ला माहिती मराठी । Rohida Fort Information In Marathi", "raw_content": "\nरोहिडा किल्ला माहिती मराठी \nरोहिडा किल्ला माहिती मराठी \nमहाराष्ट्रातील रोहीड खोऱ्यात आढळणारा हा रोहिडा किल्ला.\nआज आपण रोहिडा किल्ल्याची माहिती बघणार आहोत.\nचला तर मग बगूया काय आहे “ रोहिडा किल्ला माहिती मराठी “ या भाषेत.\nरोहिडा किल्ला माहिती मराठी \nरोहिडा किल्ला माहिती मराठी \nरोहिडा किल्ल्याची रचना :\nरोहिडा किल्ल्याचा इतिहास :\nरोहिडा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :\nरोहिडा किल्ल्यावर जाण्याचा वाटा :\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nसह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग बघायला मिळतो. याच डोंगररांगेत 3 ते 4 किल्ले आढळतात. त्यांपैकी रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच हा ” किल्ले रोहिडेश्वर ” रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे.\nरोहिडेश्वर किल्ला हा रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील म्हणतात.\nरोहिडा किल्ल्याची रचना :\nरोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे 6 किलो मीटरच्या अंतरावर आहे. या किल्ल्याची उंची ही सुमारे 3660 फूट येवढी आहे तर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यांमध्ये मोडतो व या किल्ल्याची चढाई ही मध्यम प्रकारची आहे व रोहीडा किल्ल्याची सध्याची परिस्थिती ही व्यवस्थित आहे.\nरोहिडा किल्ल्याच्या पश्चिम दिशेला भैरवाचे देऊळ, पाण्याची टाके, दीपमाळ आणि काही चौरस आकाराचे दगड आहेत. या चौरस आकाराच्या दगडावर शिवलिंग किंवा पादुका असतात, परंतु या रोहिडा किल्ल्याच्या चौरसांबर लहान आकाराचे कळस आहेत सदरेच्या व देवळा समोर नगारा आणि नौबत यांची तांब्याची भांडी आहेत. रोहिडा किल्ल्याला फार मोठी सपाटी नाही.\nरोहिड्यावर तळी, बूरुज, तट यांच्या व्यतिरिक्त फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. रोहिडा किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजाखाली एक एक मेट असून त्या प्रत्येक मेटास बुरुजाचेच नाव देण्यात आले होते. पण आज ही मेटे नामशेष झालेली दिसतात. हा रोहिडा किल्ला लहान असल्याने पाहण्यास फारसा वेळ लागत नाही.\nरोहिडा किल्ल्याचा इतिहास :\nरोहीडा किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन असावी. तर किल्ल्या वरील तिसऱ्या दरवाजावर असलेल्या लेखा वरून असे आढळते की, मुहम्मद आदिलशहाने ह्या किल्ल्याची दुरुस्ती केली होती.\nइ.स. 1666 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार हा रोहिडा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 24 जून इ.स. 1670 रोजी शिवरायांनी हा रोहिडा किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांच्या कडून 30 होन घेत होते.\nपरंतु शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली की 30 च होनका, त्यावर शिवाजी महाराज म्हटले की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. त्यानंतर पुढे हा रोहिडा किल्ला मोगलांनी जिंकला. मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला.\nपुढे इतर किल्ल्यांप्रमाणे हा रोहिडा किल्ला ही भोरांकडे होता.\nरोहिडा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :\nरोहिडा किल्लावर प्रवेश करण्यासाठी प्रवेश द्वारातून जावे लागते. पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. त्यानंतर पुढे दहा ते वीस पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो.\nया दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारे टाके बघायला मिळतात. येथून पाच- सात पायर्या चढून गेल्यावर किल्ल्याचा तिसरा दरवाजा लागतो.\nहा दरवाजा अतिशय भक्कम आहे. व यावर बऱ्या प्रमाणात कोरीव काम आढळते. त्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूस हत्तीचे तोंड कोरण्यात आले आहे.\nकिल्ल्यावर भैरवाचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. मंदिरात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडा किल्ल्याचा घेर हा लहान असल्याने हा किल्ला बघायला फारसा वेळ लागत नाही.\nरोहिडा किल्ल्याच्या आग्रेय दिशेला शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघ जाईचा बुरुज, आणि पूर्वेस फत्ते बुरुज व सदरेचा बुरुज असे एकूण 6 बुरुज आहेत.\nरोहिडा किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत दिसते. रोहिडा किल्ल्याच्या उत्तरे कडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी सुद्धा आहेत.\nरोहिडा किल्ल्यावर जाण्याचा वाटा :\nरोहिडा किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यता दोन मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्ग तर दुसरा चिखलावडे मार्ग.\n१. बाजारवाडी मार्गे दक्षिणेस 8- 10 किलो मीटरच्या अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडी पर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहेत. बाजारवाडी पासून माळलेली वाट थेट गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचते.\n२. चिखलावडे मार्गे खुर्दु इथून टप्प्याने नाकड मार्गे किंवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडासा कठीण आहे.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nमुरुड जंजिरा किल्ला माहिती मराठी\nरोहिडा किल्ला माहिती मराठी\nपैनगंगा अभयारण्य माहिती मराठी\nपैनगंगा अभयारण्य माहिती मराठी \nतामिळनाडू निवडणुकीचा निकाल 2021 \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/5246", "date_download": "2022-10-01T15:08:25Z", "digest": "sha1:JSPLUSZNSCHXQCEJ3CGNGFKEITZMWXQ6", "length": 15300, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "अरे गोपीचंदा. लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nअरे गोपीचंदा. लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर\nअरे गोपीचंदा. लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर\nआमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली. ते साताऱ्यात बोलत होते.\n याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.\nलायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आपली पात्रता पाहून बोलावं.याशिवाय त्यांना जनतेनी जागा दाखवली आह, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.\nएखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. पडळकरांचं बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.\nPrevious: पडळकरांच्या त्याआक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया\nNext: अवैध देशी दारूची वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडले . दोन अटकेत ; उपविभागीय पोलीस पथकाची कार्यवाही ; ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/6137", "date_download": "2022-10-01T14:40:11Z", "digest": "sha1:JLWDX3B3JJBDC5FNI7W7ZUGXVNOVCEAE", "length": 15984, "nlines": 183, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "दिलासा : ईसापुर धरण 81%टक्के भरले 96% पाणी साठा झाल्यावर नदीपात्रात सोडणार पाणी – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nदिलासा : ईसापुर धरण 81%टक्के भरले 96% पाणी साठा झाल्यावर नदीपात्रात सोडणार पाणी\nदिलासा : ईसापुर धरण 81%टक्के भरले 96% पाणी साठा झाल्यावर नदीपात्रात सोडणार पाणी\nयवतमाळ व हिंगोली या दोन जिल्ह्याच्या सीमेवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण आहे. हे धरण पेनगंगा नदीच्या स्त्रोतांकडून मुखाकडंच पहिले मोठे धरण आहे .\nधरणाची अंतिम सिंचनक्षमता एक लाख सात हजार हेक्टर असून 95 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी घोषित करण्यात आलेले आहे. ईसापुर उजवा कालवा 119 किलोमीटर व डावा कालवा 84 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या धरणाचे पाणी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व पुसद तालुक्याला तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्याला आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर, हदगाव, अर्धापूर, मुदखेड या तालुक्याला सिंचनासाठी मिळते. या धरणामुळे यवतमाळ हिंगोली आणि नांदेड या तीनही जिल्ह्याला सिंचनाचे पाणी उपलब्ध होते.हे धरण किमान तीन वर्षातून एकदा पूर्ण क्षमतेने भरत असते यावर्षी हे धरण 81 टक्क्यांपर्यंत भरले असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.\nऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाळा बाकी असून धरणक्षेत्रात पाण्याची आवक चालू असल्याने आणि धरणातं96% पाणी साठा झाल्यावरच गेट मधून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार अशी माहिती धुळगंडे उपविभागीय अभियंता ईसापूर यांनी पॉलिटिक्स स्पेशल ला बोलताना सांगितले.\nअसाच पावसाळा असल्यास या महिन्यात धरण भरण्याची शक्यता आहे.\nPrevious: अतिउत्साह आला अंगलट ; पैनगंगेच्या पुरात तरूण गेला वाहून ; शोधमोहीम सुरू\nNext: माणुसकीची भिंत तर्फे पोलीस खात्यात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल स्वातंत्र्य दिनी सत्कार\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2020/12/blog-post_6.html", "date_download": "2022-10-01T14:18:34Z", "digest": "sha1:6EQAVMIIM3N373IYSFSE2MLKUEVGRT2B", "length": 10234, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "वीज ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी एक गाव, एक दिवस अभियान स्तुत्य उपक्रम:सौ.पोर्णिमा जगधने", "raw_content": "\nHomeKopargaonवीज ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी एक गाव, एक दिवस अभियान स्तुत्य उपक्रम:सौ.पोर्णिमा जगधने\nवीज ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी एक गाव, एक दिवस अभियान स्तुत्य उपक्रम:सौ.पोर्णिमा जगधने\nवीज ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी एक गाव, एक दिवस अभियान स्तुत्य उपक्रम:सौ.पोर्णिमा जगधने.\nकोपरगाव प्रतिनीधी- महाराज्य राज्य विद्युत वितरण कंपनीने वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी एक गाव, एक दिवस हे अभियान सुरु केले असून या अभियानाच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या अडचणी तातडीने सुटल्या जाऊन ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निरसन होत असल्यामुळे एक गाव, एक दिवस अभियान वीज ग्राहकांसाठी स्तुत्य उपक्रम असल्याचे सभापती सौ.पोर्णिमा जगधने यांनी म्हटले आहे.\nकोपरगाव विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने मुर्शतपूर, धोत्रे, पुणतांबा या ठिकाणी एक गाव, एक दिवस अभियानास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सौ.पोर्णिमा जगधने बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मागील काही वर्षापासून वीज वितरण कंपनीबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या. आमदार आशुतोष काळे यांनी उर्जा मंत्री ना. नितीन राऊत व उर्जा राज्यमंत्री ना, प्राजक्त तनपुरे यांची भेट घेवून त्यांचे शेतकऱ्यांच्या व वीज ग्राहकांच्या अडचणीकडे लक्ष वेधले होते. आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून बहुतांश वीज ग्राहकांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. उर्जा खात्याने सुरु केलेल्या या उपक्रमाद्वारे ज्या वीजग्राहकांच्या काही अडचणी किंवा तक्रारी असतील तर या तक्रारीचे निवारण प्रत्यक्ष गावात जावून केले जाणार आहे. त्यामुळे हे अभियान वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.\nमहावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांना अचूक वीज देयके देऊन त्या वीजदेयकांचा नियमित भरणा करणे, नवीन वीजजोडणी, तसेच वीज ग्राहकांना पायाभूत सुविधा या माध्यमातून मिळणार आहे. महावितरणच्या सेवा अधिक प्रभावीपणे राबविले जाऊन ग्राहकांना याचा निश्चित फायदा होणार असल्याचे सौ.पोर्णिमा जगधने यांनी म्हटले आहे. या अभियानाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी पुणतांबा येथे महावितरण वीज देयक वसुली मोठ्या प्रमाणात झाली असून पुणतांबा येथे १०८ वीज ग्राहकांनी एक लाखाच्या वर आपली थकबाकी जमा केली. यावेळी वीज ग्राहकांच्या वीज पुरवठ्याबाबत असलेल्या अडचणी व वीज देयक दुरुस्ती तात्काळ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.\nयावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, प.स. सदस्य मधुकर टेके, मुर्शतपुरच्या सरपंच सौ.साधना दवंगे, उपसरपंच सौ.मनिषा गिरमे, धोत्रेचे उपसरपंच तालिब शेख, गणेश घाटे, राजेंद्र माळवदे, आण्णासाहेब जामदार, सुरेखा मोरे, प्रविण गुंजाळ, रंजना बारावकर, सिताराम तिपायले, विष्णु शिंदे, पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात, दत्तात्रय धनवटे, अजय जोशी, किरण नाईक, दादासाहेब वहाडणे,संजय धनवटे,जालिंदर इंगळे, राहाता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, सहाय्यक अभियंता शीतलकुमार जाधव, तसेच राहाता विभागातील सर्व सहाय्यक अभियंते, तंत्रज्ञ, लाईनमन, फोरमन, बिलिंग विभागाचे सर्व अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, असि. अभियंता प्रसाद पांडे आदि उपस्थित होते.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/blog-post_775.html", "date_download": "2022-10-01T14:11:27Z", "digest": "sha1:EXAZHQLT6VKJ7UCBBRDOSEIPRZVZXCCM", "length": 11795, "nlines": 89, "source_domain": "www.marathatej.com", "title": "तलवाडा ग्रामपंचायती कडुन माय-बापांसाठी थोडेसे काही’उपक्रम ,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी देणार सुविधा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठवैजापूरतलवाडा ग्रामपंचायती कडुन माय-बापांसाठी थोडेसे काही’उपक्रम ,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी देणार सुविधा\nतलवाडा ग्रामपंचायती कडुन माय-बापांसाठी थोडेसे काही’उपक्रम ,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी देणार सुविधा\nतालुक्यातील तलवाडा गवच्यालोकसंख्येच्या 10 टक्याच्या आसपास जेष्ठ नागरीक आहे.या नागरिकांसाठी तलवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माय-बापासाठी थोडेसे काही’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून\nवैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे माय बापासाठी थोडेसे या निमित्ताने जेष्ठ नागरीकांना छञी वाटप कार्यक्रमात आयोजन करण्यात लाले होते.\nमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद निलेश गटने यांच्याआदेशावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनिल भोकरे व गटविकास अधिकारी केटी जाधव यांच्या मार्गदर्शनातून तलवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने येथे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तलवाडा येथील नागवाडी जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते\nयावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र मगर रईस शेख सरपंच पुनम मगर,सुवर्णा मगर,रंजना मगर सुनिता मगर सिमा पवार,जापान सोनवणे दादाभाऊ मगर,ज्ञानेश्वर मगर,वसंत मगर शांताराम मगर आसिप शेख,ग्रामसेवक आर आर पवार,तलाठी आर के गायकवाड मंडळ आधिकारी जयसिंगपुरे मॅडम जालीदर वाघ मेजर पढाण सतोष सुर्यवंशी,आप्पासाहेब जाधव,राधाकृष्ण सोनवणे,चेअरमन राजेंद्र मगर दत्तु मगर,काकासाहेब पवार राजेद्र गवांदे,नारायण तुपे,रामदास मगर,शिवाजी किटे काकासाहेब मगर राजेद्र मगर प्रकाश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळेस बोलतांना तहसीलदार राहुल गायकवाड म्हणाले ज्येष्ठांना अनेकदा घरातील अडचण म्हणूनही पाहिले जाते. पाल्यांकडून त्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारीदेखील समाजात दिसत आहेत. संपत्ती, जमिनीच्या वाटण्या केल्यानंतर ज्येष्ठांचे प्रचंड हाल होतात अनेक नागरिक प्रशासनापर्यंत येत आहेत. कोरोना काळात अशा तक्रारींचा आकडा मोठा होता. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेंकर यांनी हा उपक्रम हाती घेत नियोजन केले असून त्याला मुहूर्त रूप येत आहे.\nज्येष्ठांना एकत्र येण्यासाठी ग्रामीण भागात कुठेही जागा मिळत नाही.अनेक गावात विरंगुळ्याचे त्यांना हक्काचे ठिकाण नाही.\nपरंतु तलवाडा हे त्याला अपवाद आहे या गावात सामाजिक सलोखा आसुन थोरामोठ्यांचा आदर सेवाभाव संस्कारक्षम सुजाण नागरिक यातायात असल्यामुळेच हे शक्य आहे असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले तर सरपंच पुनम मगर यांनी सांगितले\nजेष्ठ नागरीकांना एकत्र येऊन एकमेकांचे सुखदु:ख जाणून घेता घ्यावे. यासाठी तलवाडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुस्तकांची व्यवस्था. बसण्यासाठी खुर्च्या, सतरंजी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा पध्दतीने ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था करण्याचा तलवाडा ग्रामपंचायतीचा मानस आहे आसे सरपंच पुनम मगर यांनी सांगितले\nयावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येत हजर होते.\n\"\"वृध्दापकाळ तणावमुक्त करण्याचा छोटासा प्रयत्न \"\"\nज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखमय, आनंदी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त जावे या उद्देशाने “थोडेसे माय-बापासाठी” हा उपक्रमातंर्गत वृद्धापकाळ सुसह्य व तणावमुक्त करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या सामाजिक भावनेतुन हा छोटासा प्रयत्न\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/technology/google-pay-upi/", "date_download": "2022-10-01T14:20:04Z", "digest": "sha1:2TFYWB5J5SYFLPB27U54ING26BENX4TL", "length": 18857, "nlines": 229, "source_domain": "gavkatta.com", "title": "Google Pay UPI वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/टेकनॉलॉजि कट्टा/Google Pay UPI वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा\nGoogle Pay UPI वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा\nGoogle Pay UPI वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा\nमुंबई: कोराना नंतर डिजीटल बँकिंग फारच वाढली आहे. आता लोक सर्वत्र पैसे व्यावसायिक (कॅशबॅक कोपन्स) पेमेंट करू लागले आहेत. लहान पेमेंट असोसिएशन किंवा आता सर्वच गोष्टींसाठी तुम्ही पेमेंट करू शकता. सध्या लोक ओलाईन पेमेंट करण्यासाठी गुगल पे, फोन पे, भीम यूपीआय, ऍमेझॉन पे ऍप्सचा वापर करू लागले आहेत. या मर्डर गुगल पे यूपीआय गुगल हे काही व्हिडिओतच एक लोकप्रिय टॅब, ज्याच्या प्लॅटफॉर्मवर लोक पैसे भरू शकतात. जे लोकांना चांगले रिवॉर्ड्स देखील. (कॅशबॅक कूपन)\nजर तुम्हाला देखील कॅशबँक येत नसेल, तर आता आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.\nहे प्लॅटफॉर्म वापरताना अनेक लोक चुका करतात आणि तेच कॅशबॅक कमी होत त्यांचा. आज आम्ही तुमच्यासाठी ” (कॅशबॅक कूपन)\nहे पण वाचा : 👉🏻 : मग प्रिंटिंग(Mug Printing) व्यवसाय बद्दल माहिती\n👉🏻👉🏻 अधिक माहतीसाठी येथे क्लिक करा👈🏻👈🏻\nएकाच खात्यावर व्यवहार करू नका\nजर तुम्हाला बँपर कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकाच खात्यावर व्यवहार करणार आहात. असे केल्याने कॅशबॅक कमी होईल. तुम्ही Google खातेंवर पैसे भरून तुम्हाला चांगला पे UPI कॅशबॅक आणि रिमोट घडण्याची शक्यता जास्त आहे.\nइन एक्टिव खात्यांवर व्यवहार करू नका\nतुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही Google Pay वापरण्यास मदत करता तेव्हा तुम्हाला अनेक आवाज कॅशबॅक तसेच उत्साही रिवॉर्ड देखील वापरत आहेत, तुम्ही कालांतराने ते कमी गुण मिळवा. असे का घडतं अनेकांना प्रश्वो.\nजर तुम्ही इन एक्टिव खात्यावर व्यवहार करत असाल, तर तुम्ही अशा खात्यावर व्यवहार करू नये, तुम्हाला स्पष्टपणे कॅलबॅक आणि रिमोट घटना कमी होते. फक्त अशाच खात्यांवर व्यवहार करा जे Google पेमेंट करत राहतात. (कॅशबॅक कूपन)\nहे पण वाचा : 👉🏻: अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२१ संपूर्ण माहिती (Panjabrao Deshmukh Scholarship\n👉🏻👉🏻 अधिक माहतीसाठी येथे क्लिक करा👈🏻👈🏻\nएक अंकी व्यवहार टाळा\nतुमची एक अंकी संख्या भरत असल्यास, तुम्हाला कॅशबॅक आणि बक्षिसेची संख्या कमी आहे. व्यवहार व्यवहार 50 500 लोकांचा ते प्रयत्न करा.\nहे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nNational Highway: पुणे-अहमदनगर-संभाजीनगर एक्स्प्रेस हायवेची नितिन गडकरीं यांच्या कडून घोषणा\nजीएसटीचा परिणाम,( iPhone )आयफोन झाला स्वस्त..\n गुजरात मधील तरुण शेतकऱ्याने बनविला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर,\nआधारकार्डवर बोगस सिमकार्ड रजिस्टर आहे का\nRealme GT 2 फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च;\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/06/06/following-the-12th-exam-a-demand-has-been-made-to-the-prime-minister-to-cancel-the-exam/", "date_download": "2022-10-01T15:21:22Z", "digest": "sha1:EWNLNS644SE6GJH3CF4Y2F6X73DDFOEI", "length": 6648, "nlines": 83, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "12 वी परीक्षेच्या पाठोपाठ आता नीट परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी.... - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\n12 वी परीक्षेच्या पाठोपाठ आता नीट परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी….\nसीबीएसई (CBSE), आयसीएस(ICSE)आणि इतर राज्य बोर्डद्वारे बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता नीट 2021 (NEET)परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात (NEET Exam Cancel)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.\nतमिळनाडू (Tamil Nadu)चे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन (MK Stalin)यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राचा फोटो त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली.\nमी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून नीट आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन बारावीची परीक्षा रद्द झाली. ही बाब प्रवेश परीक्षांना देखील लागू होते असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.\nबारावीच्या गुणांनाच उच्च शिक्षणाचा आधार बनवायला हवे. आम्ही देखील राज्यातील करोना परिस्थिती पाहून बारावीची परीक्षा रद्द केली. आमच्या राज्यातील सर्व प्रोफेशनल आणि इतर महाविद्यालय प्रवेश बारावीच्या आधारावर घेतले जाणार आहेत.\nविद्यार्थी, शिक्षक, पालक, मेडीकल प्रोफेशनल्सची मोठी संख्या पाहता हा निर्णय घेतल्याचे स्टॅलिन म्हणाले.\nसध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रोफेशनल कोर्ससाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. त्यामुळे नीट परीक्षेसारख्या इतर सर्व राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी स्टॅलिन यांनी केली.सर्व प्रोफेशनल कोर्सेसच्या सीट्ससाठी बारावीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करावे असेही त्यांनी पत्राच्या माध्यमातून सुचविले.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/citizens-should-take-care-of-their-health-during-monsoons/", "date_download": "2022-10-01T14:48:41Z", "digest": "sha1:Q77ELCWDHPGJY46MM3UKO7XDEO7IWY4N", "length": 12144, "nlines": 251, "source_domain": "krushival.in", "title": "पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी - Krushival", "raw_content": "\nपावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी\nमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन\nजिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.\nपावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माश्या बसून ते दुषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, पाणी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा यासह इतर सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत.\n– पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिनचा वापर करून पिण्यास वापरावे\n– अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत\n– उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत. जिल्हा परिषदेच्या व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे\n– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे\n– प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे\n– नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा\n– शुद्धीकरण न केलेल्या बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये\n– शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्नपदार्थ खाउ नये\n– उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाउ नये\n– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/special-glimpse-of-saisha-bhoirs-vacation-watch-video-mhsz-746547.html", "date_download": "2022-10-01T14:54:31Z", "digest": "sha1:P46ZJOPWCJCVHZPZI2F6RSA56H3TF4ZX", "length": 9318, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special glimpse of Saisha Bhoir's vacation watch video mhsz - Saisha Bhoir च्या व्हॅकेशनची खास झलक, VIDEO नं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nSaisha Bhoir च्या व्हॅकेशनची खास झलक, VIDEO नं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष\nSaisha Bhoir च्या व्हॅकेशनची खास झलक, VIDEO नं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष\n‘रंग माझा वेगळा मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली साईशा भोईर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. नुकतंच साईशा तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.\nनवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी\nछत्रपतींच्या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनाचा सुबोधने केला असा उपयोग\nहे तर प्रभू राम अभिनेत्याला पाहून महिला भावुक; एअरपोर्टवरच घातलं साष्टांग दंडवत\n वायर आणि दगडांनंतर आता उर्फीने घडाळ्यापासून बनवला स्कर्ट; तुम्हीच बघा\nमुंबई, 15 ऑगस्ट : ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साईशा भोईर(Saisha Bhoir). साईशाला या मालिकेतून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी तर मिळालीच याशिवाय तिचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर वाढलेला पहायला मिळाला. ‘रंग माझा वेगळा मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली साईशा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. नुकतंच साईशा तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. साईशानं ‘रंग माझा वेगळा’ही मालिका सोडली असून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याआधी साईशा एका मोठ्या सुट्टीवर गेलेली पहायला मिळाली. साईशाच्या या व्हॅकेशनचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. नुकतंच 'राजश्री मराठी' नं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर साईशाच्या व्हॅकेशनची एक खास झलक शेअर केली आहे. यामध्ये साईशानं व्हॅकेशमध्ये केलेली धमाल, मस्ती पहायला मिळत आहे. या व्हिडीओवरुन साईशानं तिच्या व्हॅकेशमध्ये लुटलेला आनंद स्पष्टपणे दिसतोय.\nसाईशा भोईर पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसली. यावेळी तीनं विविध ठिकाणी जात तेथील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहत्यांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या व्हॅकेशमध्ये साईशानं तिच्या आई-बाबांसोबत खूप आनंद लुटल्याचं दिसून आलं. हेही वाचा - Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक माहिती समोर बालकलाकार साईशा भोईरनं ‘रंग माझा वेगळा’ही मालिका सोडल्यानंतर आता ती नवा गडी नवं राज्य या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 8 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठी वाहिनीवर भेटीस येत आहे. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील, कश्यप परुळेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. त्यासोबतच बालकलाकार साईशा भोईर, वर्षा दांदळे आणि अनिता दाते हे कलाकारही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/asus-zenfone-max-pro-m1", "date_download": "2022-10-01T13:47:14Z", "digest": "sha1:6G5HRLKVPJZ7WRAH64M4LDAZPCGIFMOU", "length": 13184, "nlines": 205, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअसुस झेन फोन मॅक्स प्रो M1\nअसुस झेन फोन मॅक्स प्रो M1 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 मध्ये Android v8.1 (Oreo) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 4G: Available (supports Indian bands), 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 ची भारतातील किंमत 10999.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी रेडमी 4 64जीबी9999\nशाओमी रेडमी नोट 10 प्रो15999\nअसुस झेन फोन मॅक्स प्रो M1 स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 10,999\nफ्रंट कॅमेरा 8 MP\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन Rear\nऑपरेटिंग सीस्टीम Android v8.1 (Oreo)\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबिल्ड मटेरियल Back: Aluminium\nडिस्प्ले टाइप IPS LCD\nपिक्सल डेन्सिटी 403 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 1080 x 2160 pixels\nयुजर अव्हेलेबल स्टोरेज Up to 22.9 GB\nइंटर्नल मेमरी 32 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 2 TB\nयूएसबी ओटीजी सपोर्ट Yes\nइमेज रिझॉल्युशन 4128 x 3096 Pixels\nक्विक चार्जिंग Yes Fast\nयूएसबी टाइप सी No\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nअसुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅमVS\nशाओमी रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रॅमVS\nअसुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅमVS\nनोकिया 6.1 प्लस (नोकिया एक्स6)VS\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs ऑनर एन9\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs शाओमी रेडमी नोट 5 प्रो\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs Realme 2\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs Realme 1 128GB\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs Realme 2 Pro\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs नोकिया 5.1 प्लस (नोकिया X5)\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs मोटोरोला वनपावर (P30 नोट)\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs ओप्पो ए3एस\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs ऑनर प्ले\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs शाओमी मी A2 (मी 6X)\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs ऑनर एन9\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs विवो V11 प्रो\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs शाओमी पोको एफ1\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs Realme 2\nतुलना करा असुस जेन फोन मॅक्स प्रो एम1 64जीबी रॅम vs वनप्लस 6\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs ओप्पो ए3एस\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs Realme 2 Pro\nतुलना करा असुस झेन फोन मॅक्स प्रो M1 vs ओप्पो एफ9\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n23 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nअसुस आरओजी फोन 2\nअसुस रॉग फोन 2 512जीबी\nअसुस झेनफोन मॅक्स M2\nअसुस झेनफोन मॅक्स प्रो M2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/annabhau-sathe-nibandh-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:26:27Z", "digest": "sha1:AREJ6S3I5CZ7GKOBLZU5HAETZ7H6Y4NO", "length": 13883, "nlines": 69, "source_domain": "marathimitra.in", "title": "अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau Sathe Nibandh in Marathi", "raw_content": "\n आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.\nआजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau Sathe Nibandh in Marathi “ घेऊन आलोत. आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवर हे सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nआपल्या भारत देशामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले अशा समाजसुधारणा पैकी एक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय.\nअण्णाभाऊ साठे एक समाज सुधारक होते त्यासोबत साहित्यकार, कवी, लेखक, कादंबरीकार, लावणी, पोवाडे, आश्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले नामांकित मराठी साहित्यिक म्हणून देखील अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते.\nआपण जरी अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखत असेल तरी अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव ” तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे.\nब्रिटिश राज्यकर्त्याने ‘गुन्हेगार’ म्हणून असा शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्यील वाटेगाव या लहान असता गावामध्ये झाला.\nअण्णाभाऊ भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले नाही तरी देखील त्यांनी अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले.\nअण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी इयत्ता साहित्य प्रकार त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर आणि अशिक्षित असे व्यक्ती अण्णाभाऊ साठे यांनी या क्षेत्रामध्ये आपले महत्त्वाचे कामगिरी बजावली.\nअण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक कथा, कादंबऱ्या, नाट्य, लोकनाट्य, चित्रपट, लावण्या, गवळण, प्रवास वर्णन आशा प्रकार सशक्त आणि समृद्ध केले.\nतमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या शाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच जाते. आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या प्रत्येक साहित्यातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केला. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यरचना चा वापर त्यांनी कष्टकरी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व त्यांना अभिनय प्रेरणा देण्यासाठी केला.\nस्वतंत्र पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील अण्णाभाऊ साठे यांनी राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्र राज्यात पूर्णता जनजागृती केली.\nआपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी आपले सहकार्य दाखवले.\n1944 ला अण्णाभाऊ साठे यांनी “लाल बावटा” या नावाचे पथक स्थापन केले आणि बघता बघता त्यांच्या हे पथक संपूर्ण देशभरात पसरले. अण्णाभाऊ साठे यांची अनेक लावण्या आणि चित्रपट खूप प्रसिद्ध आहे त्यातील काही लावण्या म्हणजे ‘ माझी मैना गावाकडे राहिली’ आणि ‘ माझ्या जीवाची होतीय काह्यली’ या अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध लावण्या आहेत.\nआण्णा भाऊ साठे यांचे चरित्र देखिल लीहली त्यातील प्रसिद्ध झालेले चरित्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र होय. शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांनी रशियन भाषेमध्ये भाषांतर केले. यासाठी त्यांना पुढे राष्ट्र अध्यक्षांकडून सन्मान देखील मिळवला.\n16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी पार्क येथे ” ये आजादी छूटी है, देश कि जनता भुकी है” असा नारा दिला. त्यावेळी पावसाने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते तरीसुद्धा अण्णाभाऊ साठे या पावसाला न घाबरतात ते शिवाजी पार्कवर हा नारा देत उभे राहिले.\nअण्णाभाऊ साठे आणि आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी साहित्य रचना केली. त्यांनी आपल्या अल्पायुष्य मध्ये 21 ग्रंथ संग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबरीची रचना केली.\nअण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या सातपेक्षा अधिक कादंबऱ्या वर मराठी चित्रपट देखील काढलेले आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या “फकीरा” या कादंबरीला 1961 ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी चा पुरस्कार मिळाला आणि मराठी साहित्य मध्ये आपले महत्त्वाचे योगदान देणारे वि. स. खांडेकर यांनी देखील या कादंबरीचे कौतुक केले.\nअण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीमध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांचे खनिजे, अन्नधान्य, संपत्ती लूटून आपल्या देशातील गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण केलेले आहे.\nतर “वैजयंता” या कादंबरीमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या वैजयंता या कादंबरीमध्ये प्रथमताच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केलेले आहे.\nतसेच त्यांनी लिहिलेल्या “माकडाची माळ” या कादंबरीमध्ये भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म असे चित्रण केलेले आहेत. घरगडी, कोळसेवाला, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर अशा विविध रचना अण्णाभाऊ साठे यांनी रंगविल्या.\nअण्णाभाऊ साठे मराठी साहित्याला लाभणारे खरोखरच एक अनमोल असे रत्न होते. तसेच त्यांची निरीक्षण शक्ती देखील अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या लेखनशैलीला मराठमोळ, रांगडा आणि लोभस घट आहे असे म्हटले जाते.\n हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nये देखील अवश्य वाचा :-\nआपला राष्ट्रध्वज निबंध मराठी\nमी फुलपाखरू झाले तर निबंध मराठी\nजर पक्षी नसते तर निबंध मराठी\n{ निबंध } माझे गाव मराठी निबंध\nसायकलची आत्मकथा मराठी निबंध\nवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2020/03/dasara-shubhecha.html", "date_download": "2022-10-01T15:19:38Z", "digest": "sha1:YGQEAV3EJ36APVGV4FQALP3MIGLM3MC6", "length": 16708, "nlines": 186, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "दसरा शुभेच्छा | Happy Dussehra Marathi Wishes | दसऱ्याच्या शुभेच्छा | Happy Dussehra in Marathi - माहितीदर्शक", "raw_content": "\nतुमच्यासाठी आणत आहोत अप्रतिम दसरा शुभेच्छा/Happy Dussehra Marathi Wishes. ज्या तुमचा दसरा अतिशय आनंददायी आणि मंगलमय बनवतील अशी आशा करतो आणि या दसऱ्याच्या शुभेच्छा/Happy Dussehra in Marathi तुम्हला कशा वाटतात आम्हाला नक्की कळवा.\nदसऱ्याच्या शुभेच्छा मराठी / Dusryachya Hardik Shubhecha\nझाली असेल चुक तरी या निमीत्तान विसरा,\nवाटुन प्रेम एकमेकांस साजरा करू हा दसरा\nदेऊ घेऊ सोने चांदी आज एकमेकास स्वेच्छा\nसदैव मिळावं यश उदंड दसऱ्याच्या शुभेच्छा.\nदसरा सण मोठा नाही आंनदाला तोटा\nदुष्ट प्रवृत्तीचे दहन करुन चांगल्या गुणांचे\nसंवर्धन करण्याचा संदेश देणार्या दसरा व विजयादशमी निमीत्त\nवाईटावर चांगल्याची मात महत्त्व या दिनाचे खास\nअसे जाळोनिया द्वेष-मत्तराच्या त्या रावणा मनोमनी प्रेमच प्रेम वसे\nदसऱ्याच्या शुभेच्छा फोटो / Dusra Shubhechha Photo\nदिवस सोने लुटण्याचा नवे जुने विसरून सारे\nफक्त आनंद वाटण्याचा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.\nशुभ दसरा, देऊ रोपटे आपट्याचे संवर्धन करू निसर्गाचे\nतुम्हाला व तुमच्या परिवाराला दसयाच्या हार्दिक\nशुभेच्छा हा दसरा तुम्हाला आनंदाचा भरभराठीचा,\nवैभवाचा,आरोग्यदायक आणि मंगलमय जावो\nहीच ईश्वर चरणी प्रार्थना\nनिसर्गाच दानं आपट्याचं पान\nतुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती समाधान\nआनंदाच्या या सणाला पूर्ण होणे इच्छा\nसर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.\nदसऱ्याच्या शुभेच्छा संदेश / Dusra Shubhechha Sandesh\nआनंदाचे क्षण भाग्याचे सदा असावे तुमच्या सवे\nवरदान तुम्हा लाभावे आमच्या प्रमाचे आणि मायेच\nआपट्याची पाने, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी\nदसर्याच्या या शुभदिनी सुख समृद्धी नांदो आपल्या जीवनी\nदिन आला सोनियाचा भासे धरा ही सोनेरी\nफुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी\nसर्वांनी यशाचे सिमोल्लघंन करावे या सदिच्छा\nदसरा असतो श्रीमंतांचा खरोखरचं सोने घेऊन साजरा करणाऱ्यांचा ,\nदसरा असतो गरिबांचा आपट्याच्या पानालाच सोने समजण्याचा\nदसरा असतो सर्वसामान्यांचा आपली संस्कृती जीवापाड जपनार्यांचा\nदसरा असतो सैनिकांचा सीमोल्लंघनाची इच्छा बाळगणाऱ्यांचा\nदसरा असतो कष्टकर्यांचा यंत्रास देऊन मान पुजा करणाऱ्यांचा\nदसरा असतो शेतक-यांचा शेतामधे सोने पिकवणाऱ्यांचा\nदसरा असतो कवीचां सोने शब्दांच लुटणार्यांचा\nदसरा असतो मित्रांचा सोन्यासारख्या माणसाचा\nदसरा असतो आपल्या सगळ्यांचा\nउत्सवात आपल्यासोबत आनंदाने जगणा-यांचा\nरावणावर रामाचा विजययाचे प्रतिक\nया पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा\nसोनं देणार्या माणसाला सोन्यासारखं जपुन ठेवावं\nमतभेद सगळे आता विसरा\nशेवटी जाता जाता हॅप्पी दसरा\nआव्हानाचे सीमोल्लछन करु या\nवैचारिक परिवर्तनाचे शिखर गाठू या\nलाल जास्वंद पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला,\nदसरा आला, झेंडु हसला आणि शुभ दसरा.\nआपट्याची पाने त्याला ह्रदयाचा आकार\nमनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,\nआनंदाच्या क्षणाना सर्वांचा होकार.\nआला आहे दसरा प्राॅब्लेम सारे विसरा,\nचेहरा ठेवा नेहमी हसरा\nझेंडुची कुले केशरी केशरी\nगेरूचा रंग करडा तपकिरी,\nआनंदे अंगणी रांगोळी नाचरी\nविजयादशमीची रीत ही न्यारी\nनिसर्गाच दान आपट्याच पान\nतुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती समाधान\nमुहर्त हसरा नवसंकल्पाचा सण दसरा हा उत्कर्षाचा\nचैतन्यास संजिवनी लाभोनी, होवो साजरा मनी\nउत्सव तो नवहर्षाचा दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.\nपुन्हा एक नवी पहाट पुन्हा एक नवी आशा\nतुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा\nनवे स्तप्न नवे क्षतिज सोबत माझी एक नवी शुभेच्छा.\nआपल्या यशाच्या आड येणार्या सगळया सीमा पार होऊनी\nआपली आकांशा पुरती होवो हीच सदिच्छा\nलाखो किरणी उजळल्या दिशा\nघेऊनि नवी उमेद नवी आशा\nहोतील पुर्ण मनातील सर्व इच्छा\nवाईटावर चांगल्याची मात,महत्व या दिनाचे असे खास\nजळोनिया द्वेष-मत्सराच्या त्या रावणा मनोमनी प्रेमच प्रेम वसे\nउत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा\nनविन जुने विसरुन सारे फक्त आनंद वेचण्याचा\nतोरण बांधु दारी घालु रांगोळी अंगणी\nकरु उधळण सोन्याची जपु नाती मन-मनाची\nतोरण बांधू दारी,रांगोळी रेख अंगणी\nउधळण करु सोन्याची नाती जपु मना-मनाची\nमराठी मातीची मराठी शान मराठी प्रेमाचा मराठी मान\nआज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल\nआयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान\nझेंडुची फुल दारावरी झुलती भाताची रोपं शेतात डोलती\nआपट्याची पान त्यांना म्हणतात सोनं\nतांबडं फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला हा दसर्याचा दिन\nसदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात\nदसर्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात\nशुभमुहर्ताचा हा दसरा होवोआपणास लाभाचा\nआपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णाचा\nसीमा ओलांडुन आव्हानांच्या गाठु शिखर यशाचे\nप्रगतीचे सोने लुटून सर्वामधे हे वाटायचे\nआपट्याची पाने जनु सोने बनुन सोनेरी स्वप्नाचं प्रतिक होऊ दे\nआकाशी झेप घेण्याचं ध्येय तुमच्या यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे.\nसोनेरी सुर्याची सोनेरी किरणे , सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस\nसोनेरी दिवासाच्या सोनरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना.\nसोनं घ्या सोन्या सारखं रहा\nजीवनाचं झालेलं सोनं आणि एक एकमेकात गुंतलेला मन\nहे पण वाचा –\nदिवाळी शुभेच्छा | दिवाळीच्या शुभेच्छा\nमराठी माहिती | सर्व आपल्या मराठीतून\nमुलींची नावे | Mulinchi Nave | मराठी मुलींची नावे नवीन | दोन अक्षरी मुलींची नावे\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/6.html", "date_download": "2022-10-01T15:16:53Z", "digest": "sha1:MYVWT6ECRW4ARFOVZMQWOOB2SVRKCW54", "length": 8643, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar जिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश.\nजिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश.\nजिल्ह्यातील 6 आरोपींना हद्दपारीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश.\nअहमदनगर ः शिवप्रसाद भाऊसाहेब वाघचौरे (वय 38), विशाल पोपट निळे, अजय रावसाहेब निळे (वय 20) हे तिन्ही राहणार कौठे धांदरफळा नितीन अण्णा धीवर (वय 32) सचिन सिताराम गायकवाड (वय 32) हे दोन्ही राहणार शिर्डी, आकाश दिनकर सौदागर (वय 20) शिर्डी या सहा जणांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यातून आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन हद्दपारीचे आदेश दिले आहेत.\nसंगमनेर, शिर्डीसह श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून आलेल्या काही जणांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातून सहा जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या सहा जणांवर वाळू चोरी, विनयभंग, दुखापत करणे, शिवीगाळ करणे आदी गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षकांनी या तीन आरोपींना नगर जिल्ह्यातून 15 महिन्यांकरिता हद्दपार केले आहे.\nसंगमनेर पोलीस ठाण्याकडून जिल्हा अधीक्षकांकडे आलेल्या प्रस्तावात आरोपी शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे, अजय रावसाहेब निळे व विशाल पोपट निळे यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय शिर्डी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार आरोपी नितीन अण्णा धीवर, सचिन गायकवाड यांना 18 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. श्रीरामपूर पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावात आकाश सौदागर याच्यावर बळजबरीने चोरी करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. त्यानुसार सौदागर यास 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2020/10/26/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T13:32:26Z", "digest": "sha1:L3WJ6D6DQ7RAGVKFIV5SKUY5N3NGINJR", "length": 6929, "nlines": 68, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "जिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा » जिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन.\nजिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन.\nजिल्हा न्यायालयात आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन.\n– डोंगरचा राजा / आँनलाईन.\nबीड आज दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हा न्यायालय, बीड येथे मा.श्री.हेमंत शं.महाजन, जिल्हा व सत्र न्यायाधीश,बीड यांच्या संकल्पनेतून जिल्हा न्यायालय, बीड येथील ईमारतीमध्ये आरोग्य सेवा कक्षाचे उद्घाटन राहूल रेखावार, जिल्हाधिकारी,बीड यांच्या हस्ते झाले. बीड जिल्हयाचे प्रमुख न्यायाधीश हेमंत शं. महाजन यांच्या संकल्पनेतून हे सेवा केंद्र आजपासून सेवेत रुजू होत आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश वर्ग, कोर्टातील कर्मचारी, वकील व पक्षकार यांची वर्दळ असते त्यांना आजारी पडल्यास प्राथमिक वैद्यकीय सेवा व सल्ला मिळावा या दृष्टीकोनातून या सेवा केंद्राची सुरुवात झाली. ज्यास जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांचे सहकार्य लाभले.\nया कार्यक्रमास पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा सरकारी अभियोक्ता अजय राख, जिल्हा वकिल संघ अध्यक्ष दिनेश हंगे, तसेच न्यायालयातील न्यायीक अधिकारी, जिल्हा न्यायालय येथील विधीज्ञ, कर्मचारी यांची उपस्थिती होती.\nया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती जे. एस. भाटीया, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत शं.महाजन, जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड यांनी केले.\nया कार्यक्रमासाठी आर. बी. मस्के, प्रबंधक, जिल्हा न्यायालय, एस.व्ही.पिंगळे, न्यायालय व्यवस्थापक, एस.डी.कुलकर्णी व न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.\nNext: पंकजाताई मुंडे यांच्यावर गुन्हा; राज्यभरातील कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट.\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/traffic-police-action-against-6144-drivers-who-broke-rules-during-dahi-handi-festival", "date_download": "2022-10-01T15:41:19Z", "digest": "sha1:QYKQ665VLBGGXAJ4FFYMVWXKEU6SKRCD", "length": 5131, "nlines": 33, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "दहीहंडी उत्सवावेळी नियम मोडणाऱ्या ६, १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई", "raw_content": "\nदहीहंडी उत्सवावेळी नियम मोडणाऱ्या ६, १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई\nकारवाईत विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक\nराज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. हा उत्सव साजरा करतेवेळी वाहतूक नियमांना मात्र केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अशा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या तब्ब्ल ६ हजार १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४ हजार ८०० हून अधिक जणांवर तर एका दुचाकीवर तिघे प्रवास करणाऱ्या जवळपास ५३१ दुचाकीस्वारांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.\nमागील २ महिन्यांपासून मुंबईसह अन्य शहरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. परंतु अद्याप याचे गांभीर्य अनेक चालकांना आलेले नाही. अशातच शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी राज्यातील कानाकोपऱ्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होण्याचे हे पहिलेच वर्ष. यावेळी अनेक सहाभागी गोविंदानी वाहतुकीचे नियम मोडीत काढले. कोणी हेल्मेट घातले नव्हते, कोणी दुचाकीवर तिघांना घेत प्रवास केला तर अनेकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवत सिग्नल तोडण्याचे धाडस देखील केले. मात्र वाहतूक पोलिसांनी यावर ठोस पावले उचलत नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. पश्चिम उपनगरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १६३१ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दक्षिण मुंबईत विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १८४ चालकांवर कारवाई केली, तर दक्षिण मुंबईत ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या २१९ जणांवर कारवाई करण्यात आली.\nवाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई\nविरुद्ध दिशेने वाहने चालवणे - ५८१\nविनाहेल्मेट दुचाकी चालवणे - ४८०९\nट्रिपल सीट दुचाकी चालवणे - ५३१\nक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी - २२३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/author/satya/", "date_download": "2022-10-01T14:36:30Z", "digest": "sha1:XI7Y5X7PM5P77O4ECNV6YLHPAEBKSCRV", "length": 16541, "nlines": 239, "source_domain": "satyakamnews.com", "title": "मुख्य संपादक : Satyakam News, Author at satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा...\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nरविवारी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा सिने अभिनेत्री...\nउजनी जलवाहिनीचे टेंडर लक्ष्मी कंपनीला का दिले दिलीप धोत्रे यांचा सवाल...\nअंकोली प्राथमिक आरोग्य केंद्रात”माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान संपन्न\n28 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ- आ.बबनराव शिंदे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान\nस्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये ऑनलाईन कार्यशाळा संपन्न\nपंढरपूर नगरपालिकेच्या गलथान कारभाराबाबत बहुजन रयत परिषदेचे निवेदन\nकृषीसखा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चा मा. रणजित (भैय्या) शिंदे यांच्या...\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/niradhar-shravanbal-yojana/", "date_download": "2022-10-01T15:41:32Z", "digest": "sha1:M2XG7X6JQULVUCODHKOWMQLVHTLPC4SF", "length": 12841, "nlines": 231, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "निराधार श्रावणबाळ योजनेचे मानधनात वाढ करा- जनआधार फाउंडेशन | Solapur City News", "raw_content": "\nनिराधार श्रावणबाळ योजनेचे मानधनात वाढ करा- जनआधार फाउंडेशन\nआनंद मधुकर गोसकी यांची कॅबिनेट मंञी सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे मागणी\nसोलापूर- संजय गांधी निराधार,श्रावणबाळ र्वूद्वपकाळ योजना,व ईतर शासकीय योजने च्या माध्यमातुन अपंग,अनाथ,विधवा,घटस्पोटीत वयोर्वूद्वांना निराधार श्रावणबाळ,शासकीय योजनेच्या माध्यमातुन सध्या लाभार्थांना एक हजार रूपये मानधन मिळत आहे.परंतु सध्याची महागाई पाहाता व वाढत्या गरजांचा विचार करता सदर मानधनात गरीब पिडीत,वयोर्वूद्द,अपंग,लोक एक हजार रूपयाच्या मानधनात जगु शकत नाही हे लाभार्थी आर्थिक दुष्ट्या मागास असतात . या योजनेचे मानधन एक हजार हुन दोन हजार करावे व तसेच संजयगांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रूपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे त्यासाठी मंडल अधिकारी यांच्याकडुन चौकशी करण्यात येते. परंतु सदर लाभार्थी अपंग,वयोर्वूद्द व आजारी असतात. अशा लोकांना अधिकारी फेर्या मारायला लावतात तरी ही उत्पनाची अट शितील करण्यात यावी व थेट उत्पनाची चौकशी मंडल अधिकारी सरकल यांच्याकडे न करता तलाटी यांच्या कडुनच चौकशी करून 21हजारचा उत्पन्न दाखला द्यावा व 1000 हजार रूपयाचे मानधन 2000रूपये करण्यात यावे जेणेकरून लाभार्थांना आपले जीवन जगणे सुरळीत होईल असे जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी माझी कॅबिनेट मंञी निराधारांचा आधार पोट तिडखीने गोरगरीबांचे प्रश्न विधानसभेत मांडणारे मा कॅबिनेटमंञी सुधीर मुनगंटीवार यांना सोलापुरचे युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी मुंबई वरळी येतील दुरदर्शन सह्याद्री येथे भेटुन निवेदन देण्यात आले.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nपोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान\nनागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nService : जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री\nEconomy : हैद्राबाद मुक्तीच्या दिशेने वाटचाल; ऑपरेशन पोलोची सुरुवात\nTax : पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/blog-post_982.html", "date_download": "2022-10-01T15:30:10Z", "digest": "sha1:VPPCAJVUXAA6ZOENS7FOLH5KZIXA337A", "length": 8487, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "किनवटच्या वनात फुलंलय दुर्मीळ वादा / रास्ना ऑर्किड --बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये घेतली नोंद", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसिल्लोडकिनवटच्या वनात फुलंलय दुर्मीळ वादा / रास्ना ऑर्किड --बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये घेतली नोंद\nकिनवटच्या वनात फुलंलय दुर्मीळ वादा / रास्ना ऑर्किड --बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये घेतली नोंद\nसिल्लोड---जैवविविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात सह्याद्रि, सातपुड्याच्या व्यतिरिक्त मोठे घनदाट जंगल क्षेत्र नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात आहे. याच किनवट वन विभागाच्या डोंगरगाव वन क्षेत्रात विपुल वन संपत्ती आढळते. नुकतेच या वनक्षेत्रात जैवविविधता या विषयावर अभ्यास करणाऱ्या सिल्लोड येथिल अभिनव प्रतिष्ठान च्या डॉ.संतोष पाटील यांना ऑर्किड प्रजातीच्या दुर्मिळ व उपयोगी असणारे वांदा/रास्ना हे ईपीफायटिक ऑर्किड पुष्प उमललेले आढळले आहे. पश्चिम घाटात ,दक्षिने कडील वनात उमलणारे वांदा ही सपुष्प वनस्पती आहे.सदर प्रजाती ही नेहमी दुसऱ्या झाडावर उगले मात्र इतर बांडगुळा प्रमाने ती परपोषी नसून ती स्वतः चे अन्न स्वतः बनवते व फक्त वाढी साठि दुसऱ्या झाडाचा आधार घेते.हवेतील बाष्प शोषून ती अन्न निर्माण करते,.हे ऑर्किड सागाच्या झाडावर उंच ठिकाणी अधिवास केलेले आढळुन येत आहे. जूनचा शेवट ते जुलै मध्या पर्यंत ही निळसर जांभळी ,सुवासिक फुलं उमलतात व ,ती 20 दिवसांपर्यंत टिकून असतात.सुरुवातीला उष्ण व नंतर दमट हवामान या जातीच्या वाढीस आवश्यक असल्याने तसे हवामान किनवटच्या जंगलात असल्याने हीचा इथे मुक्त अधिवास आहे.पूर्ण मराठवाड्यात आजवर याची अधिकृत नोंद नव्हती मात्र या निमित्ताने डॉ.पाटील यांनी केंद्राच्या बॉटनीकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्यें ही दुर्मीळ व औषधोपयोगीं जैवविविधता आज नोंद केली आहे.\nप्राचीन आयुर्वेदात रास्ना म्हणून उल्लेख\n- या ऑर्किड चे शास्त्रीय नाव वांदा टेसेलेटा असे असून यास स्थानिक आदिवासी बांधव बांदा किंवा रास्ना असे म्हणतात. याची मुळे ही संधी वात ,दमा, ज्वर नाशक म्हणून आयुर्वेदात वर्णन केलेली आहे. याच्या मुळांचे तेल बनवुन व ते फ्रॅक्चर झालेल्या हाडास जोडण्यासाठि व वेदना शामक म्हणून पुर्वी वापरत असत.याचे गुणधर्म अत्यन प्रभावी असून यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे--\nडॉ.संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक,सिल्लोड\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1731", "date_download": "2022-10-01T15:11:56Z", "digest": "sha1:FDS3KKUFNROLUMOM35EFDVYM4Z73IAZW", "length": 15063, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते आपला आधार फाउंडेशनच्या व्यावसायिक कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन – Adivasi Samrat", "raw_content": "\nकोकण ताज्या रायगड सामाजिक\nराजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते आपला आधार फाउंडेशनच्या व्यावसायिक कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन\nराजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते आपला आधार फाउंडेशनच्या व्यावसायिक कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन\nपनवेल / प्रतिनिधी :\nपनवेल मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आपला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब तसेच कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.\nआपला आधार फाउंडेशनमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तसेच सी.एम.जी.पी , तसेच पी, एम, जी, पी, स्टार्टअप इंडिया, कौशल्य भारत, खादी इंडिया या सरकारी निम सरकारी योजनेतून आपला स्वतंत्र व्यवसाय स्थापन करण्याकरिता तसेच बेरोजगारांना उदमी होण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून खास तरुण – तरुणी आणि महिलांसाठी रोजगाराची संधी मुंबई , महाराष्ट्र इतर राज्य करिता देखील उपलब्ध आहे. तसेच याव्यतिरिक्त रिअल इस्टेट, होम लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन व इतर लोन देखील उपलब्ध करून देण्याचे काम देखील याठिकाणी केले जाणार आहे.\nया उदघाटन सोहळ्यास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छीन्द्र पाटील, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, गंगाराम शिंदे, ओमकार महाडिक, विजय शिंदे कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला यावेळी उपस्थित पाहुण्यांनी कार्यालयास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपला आधार फाउंडेशनचे व्यवस्थापक सदाशिव मोरे यांनी आभार व्यक्त करून कामाची माहिती दिली.\nउरण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राजकीय रायगड विदर्भ\n2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी…\n2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आदिवासी उमेदवारांची यादी.. पुणे/ प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अजून भाजपा, शिवसेनेची युती होईल की नाही असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही असा प्रश्न चिन्ह निर्माण होवून काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष तसेच त्यांच्या समविचारी पक्षांची आघाडी होईल की नाही याचा ही कुठे अंदाज लागत नसल्याने या राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग […]\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nआदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न\nआदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील सारसई विभागातील टपोरा वाडी आणि गोविंद वाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी युसूफ मेहेरली सेंटरच्या वतीने नुकताच दोन दिवसीय कृषी विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी […]\nताज्या महाराष्ट्र माथेरान मुंबई सामाजिक\nमाथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल… माथेरानमध्ये होणार पर्यटकांची गर्दी.\nमाथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पुढील दोन दिवसात सुरू होणार ——————————————- माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावर शटल ट्रेन चालू करण्यासाठी कोणतीही हरकत नाही असे रेल्वे ट्रेक डिपार्टमेंट ( PWI )ने लेखी उत्तर दिले आहे. परंतु, (DSO) डिव्हिजनल सेप्टि ऑफिसर यांचा या मार्गावर प्रवाशी […]\nम.ए.सो.आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातर्फे करण्यात आला “सन्मान शक्तीचा”\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दीर्घायुष्यासाठी हजरत ख्वाॅजा पीर करमअली शाह दर्ग्यावर ७० फुटांची फुलचादर अर्पण\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dhirajvilasraodeshmukh.com/healthcard.aspx", "date_download": "2022-10-01T13:38:27Z", "digest": "sha1:5TZ5KHWPK7I6F2CKAD2DK22LC2MSUU5S", "length": 6292, "nlines": 190, "source_domain": "dhirajvilasraodeshmukh.com", "title": "Hospital List", "raw_content": "\nमध्यवर्ती बसस्थानक समोर, लातूर दंत चिकित्सा रुग्णालय OPD: 20%\n2 अथर्व स्किन क्लिनिक\nमध्यवर्ती बसस्थानक समोर लातूर त्वचा रोग रुग्णालय OPD: 30%\n3 आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nविलासराव देशमुख मार्ग, शिवाजी चौक, लातूर किडनी विकार, डायलीसीस, किडनी प्रत्यारोपन, मुतखडा, उच्च रक्तदाब, मधुमेह, विषबाधा व सर्पदशं व अतिदक्षता रुग्णालय OPD: 25%\n4 आस्था कॅन्सर क्लिनीक\nमुक्ताई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर कॅन्सर क्लिनिक OPD: 25%\n5 एम जे हॉस्पिटल\nएम.आय.डी.सी. कॉर्नर, लातूर मधुमेह व हदयरोग रुग्णालय OPD: -\n6 एशियन स्किन क्लिनीक\nसुहाना हॉटेलच्या बाजुस, चंद्र नगर, लातूर त्वचा रोग रुग्णालय OPD: 20%\nमध्यवर्ती बसस्थानक समोर, लातूर रक्त व लघवी तपासणी OPD: -\n8 के जी एन टेस्ट टयुब बेबी हॉस्पिटल\nअंबाजोगाई रोड, लातूर टेस्ट टयुब बेबी हॉस्पिटल OPD: 25%\nराजस्थान शाळेच्या मागे, रविंद्रनाथ टागोर नगर, लातूर स्त्री रुग्णालय OPD: 20%\n10 कोरे अॅक्सीडेंट क्लिनीक\nअजय मशिनरीच्या बाजुला गुळ मार्केट, लातूर अस्थी विकार रुग्णालय OPD: 20%\n11 खंदाडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल\nमा. डॉ खंदाडे विष्णुदास\nविलासराव देशमुख मार्ग, शिवाजी चौक, लातूर मधुमेह व अतिगंभीर रुग्णालय OPD: 30%\nटिळक नगर, डी.सी.सी.बॅंकसमोर, मेन रोड, लातूर पोटाचे विकार रुग्णालय OPD: 20%\nसावेवाडी, लातूर - OPD: -\n14 गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड किेटीकल केअर सेंटर\nडॉ. रमेश टी भराटे\nनवीन जिल्हाधिकारी कार्यालय समोर, ग्रॅंड हॉटेलच्या बाजुस, बार्शी रोड, लातूर छातीविकार रुग्णालय OPD: -\n15 गोरे नाक कान घसा हॉस्पिटल\nमित्र नगर, लातूर कान, नाक व घसा रुग्णालय OPD: 20%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/gad-mumbai-bharti-2021-new/", "date_download": "2022-10-01T15:16:55Z", "digest": "sha1:B3ISLMCMLHEDMDXJUFEWQA3KK3766P2M", "length": 6057, "nlines": 64, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "GAD Mumbai Bharti 2021 -66 posts - Offline Applications", "raw_content": "\nसामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू\nGAD Mumbai Recruitment 2020 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे सचिव, उप-सचिव, कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.\nपदाचे नाव – सचिव, उप-सचिव, कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक\nपद संख्या – 66 जागा\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव , राज्य माहिती आयोग, जीएडी, 13 वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, विरुद्ध. मंत्रालय, मुंबई 400032\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै 2021 आहे.\nAddress : सचिव , राज्य माहिती आयोग, जीएडी, 13 वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, विरुद्ध. मंत्रालय, मुंबई 400032\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/thane/funding-approved-for-zp-building-the-proposal-was-pending-with-the-state-rural-development-department", "date_download": "2022-10-01T15:26:14Z", "digest": "sha1:4APEWBKRLJGQ2B3CYLH77Y4E44HR2Y7F", "length": 5692, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "झेडपी इमारतीसाठी निधी केला मंजूर; राज्याच्या ग्रामीण विकास विभागाकडे प्रलंबित होता प्रस्ताव", "raw_content": "\nझेडपी इमारतीसाठी निधी केला मंजूर; राज्याच्या ग्रामीण विकास विभागाकडे प्रलंबित होता प्रस्ताव\nठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत १९६५-६६ मध्ये उभारण्यात आली होती. मात्र, ती धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आली.\nठाणेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी झळाळी मिळण्याची शक्यता आहे. त्याच अंतर्गत गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय पुनर्विकासाचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र दुसरीकडे जिल्ह्यापरिषदेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव राज्याच्या ग्रामीण विकास विभागाकडे सुमारे वर्षभरापासून प्रलंबित असल्याचे सविस्तर वृत्त दिनांक २९ जुलैच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर सूत्र हलली आणि अवघ्या १५ दिवसांत राज्यशासनाने ७३ कोटी २५ लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.\nठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत १९६५-६६ मध्ये उभारण्यात आली होती. मात्र, ती धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आली. तर जिल्हा परिषदेची कार्यालये ३ ठिकाणी विखुरलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची स्वतंत्र इमारत असावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाची कळवा येथील जागा मंजूर केली होती. त्या जागेवर जिल्हा परिषद मुख्यालयासाठी भुमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, कालांतराने ती जागा राज्य सरकारने रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर विखुरलेली सर्व कार्यालये एकत्र आणून, सध्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या भव्य इमारतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्याकडून ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला जात होता. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय भव्य असावे, अशी शिंदे यांची भूमिका होती. त्यादृष्टीकोनातून पार्किंगला पुरेशा जागेसह ११ मजली इमारतीचा भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे या इमारतीच्या बांधकामाला आता लवकरच सुरुवात होईल. यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील विकासाला वेग आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:19:06Z", "digest": "sha1:3Q5RAH4LVO52WIAYEMGXDEIAOJKMWCE6", "length": 10967, "nlines": 159, "source_domain": "thepublitics.com", "title": "कोरोनाच्या लढाईत भारताला पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूची मदत", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाकोरोनाच्या लढाईत भारताला पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूची मदत\nकोरोनाच्या लढाईत भारताला पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूची मदत\nमुंबई : ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सोमवारी ५० हजार डॉलरची मदत भारतातील करोनाच्या लढ्यासाठी केली होती. आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ब्रेट ली हा भारतातील कोरोनाच्या लढाईसाठी पुढे आला आहे. ब्रेटने आपणही भारतातील कोरोना लढ्यासाठी मदत करणार असल्याचे आज जाहीर केले आहे.\nब्रेट यावेळी म्हणाला की, ” भारत हा देश माझ्यासाठी दुसरं घर आहे. कारण भारताकडून मला बरंच प्रेम मिळालं आहे. त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींनी आतापर्यंत मला मदत केली आहे. सध्याच्या घडीला भारतातील परिस्थिती ही फार कठीण आहे. त्यामुळे त्यांना यावेळी मदत करणं हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे भारतातील लोकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी मी हे काम करण्याचे ठरवले आहे.”\nब्रेट पुढे म्हणाला की, ” भारतामधील हॉस्पिटल्समध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी मदत करावी, असे मला वाटते. त्यामुळे मी भारतातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सोय होण्यासाठी (1 BTC ) बिटकॉइन दान करत आहे. मला आशा आहे की, भारतातील परिस्थिती सुधारेल. त्याचबरोबर ज्या व्यक्ती यावेळी जीवाची पर्वा न करता चांगले काम करत आहे, त्यांनाही शुभेच्छा. कारण त्यांचे कामही या परिस्थितीत महत्वाचे आहे.”\nपॅट कमिन्सनेही केली मदत…\nऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सोशल मीडियावर एक पत्र जाहीर केले,यामध्ये कमिन्सने सांगितले की, ” सध्याच्या घडीला भारतामध्ये फार कठीण काळ सुरु आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टँक विकत घेण्यासाठी मी ५० हजार डॉलरएवढी रक्कम देत आहे.” कमिन्स हा सध्याच्या घडीला आयपीएल खेळत असून तो कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात आहे.\nPrevious articleदेशाला बेफिकीर नेतृत्व मिळाल्याने देशाची जगात नाचक्की; कॉंग्रेसची पंतप्रधानावर घणाघाती टीका\nNext articleऑक्सिजनच्या वापराबाबत राज्यभर ‘नंदूरबार पॅटर्न’ राबविण्यात येणार\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/devotees-returning-from-kumbh-mela-will-have-to-undergo-quarantine-an-important-decision-of-the-state/", "date_download": "2022-10-01T15:35:45Z", "digest": "sha1:VHYJGC45VWTRYVEORAIRAMOCUF4XARXN", "length": 10691, "nlines": 162, "source_domain": "thepublitics.com", "title": "कुंभमेळ्यातून परतलेल्या भाविकांना व्हावं लागणार क्वारंटाईन, 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाकुंभमेळ्यातून परतलेल्या भाविकांना व्हावं लागणार क्वारंटाईन, 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय\nकुंभमेळ्यातून परतलेल्या भाविकांना व्हावं लागणार क्वारंटाईन, ‘या’ राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहून दिल्ली सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन असणे आवश्यक आहे. देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढतोय. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढून दररोज नवीन विक्रम होतोय. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय हा नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.\nमुख्यमंत्री केजरीवाल काय म्हणाले\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत परिस्थिती बिकट होत चालली आहे. शनिवारी २४ हजारांहून अधिक कोरोना केसेस दाखल झाले आहेत. कोरोनाच्या केसेस एका दिवसात १९ हजार ५०० वरून २४ हजारांपेक्षा जास्त झाल्या आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळेच कुंभहून दिल्लीला परतणाऱ्या भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतलाय.\nप्रसिद्ध महंताचे कोरोनाने निधन –\nमध्यप्रदेशातील नर्मदा कुंभाची स्थापना करणारे जगतगुरूदेव डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. देवाचार्य महाराज यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या निधनानंतर संत समाजात शोककळा पसरली आहे.\nनरसिंह मंदिराचे प्रमुख महामंडलेश्वर देवाचार्य महाराजांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्वीटच्या माध्यमांतून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.\nPrevious articleऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वे सज्ज \nNext articleमनमोहन सिंग यांचं पंतप्रधानांना पत्र, कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सांगितले उपाय\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.dmhospital.org/bildclinic", "date_download": "2022-10-01T14:44:01Z", "digest": "sha1:QKBNM2QHWO3NTHJ34QH7C4ODBMRLK6QV", "length": 11790, "nlines": 131, "source_domain": "www.dmhospital.org", "title": "BILD CLINIC", "raw_content": "\nमधुमेह, उच्चरक्तदाब, बिघडलेले कोलेस्टेरॉल, शारीरिक तंदुरुस्तीचा (फिजिकल फिटनेस) अभाव यासाठी एक अभिनव व्यायाम उपचार केंद्र\nपुण्यातील अत्याधुनिक रुग्णालयामध्ये ४००० चौ. फूट जागेमध्ये जागतिक दर्जाच्या अभिनव उपकरणांनी सज्ज असे शास्त्रीय व्यायाम पद्धतीला वाहिलेले पहिलेच व्यायाम उपचार केंद्र.\nलाखो वर्षांपांसून मानवजातीची उत्क्रांती वेगवेगळ्या टप्प्यातून झालेली दिसते. जीवनशैलीत होत गेलेल्या बदलांचा मानवाच्या आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार कोलेस्टेरॉल, पुन्हा पुन्हा डोके वर काढणारी कंबरदुखी, मानदुखी, स्नायूंची दुर्बलता असे अनेक विकार आजकाल सर्रास लहान वयात होताना दिसतात.\nबदलत्या जीवनशैलीतून निर्माण होणारे आजार बरे होण्याकरिता वैद्यकशास्त्र प्रयत्नशील आहेच पणअशाप्रकारच्या आजारांवरील उपचारात सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिजिकल फिटनेसचा.उदाहरणार्थ मधुमेहासाठी फक्त गोळ्या घेण्यापेक्षा सोबत स्नायूबळ वाढवले तर इन्सुलिनची कार्यशक्ती वाढ ते मधुमेहावर नैसर्गिकरित्या नियंत्रण राहण्यास मदत होते. फिजिकल फिटनेस वाढवायचा असेल तर व्यायामाला पर्याय नाही. केवळ चालणे हे नुसते बसून राहण्यापेक्षा उत्तम, पण संपूर्ण शारीरिक तंदुरुस्तीसाठी इतर अनेक गोष्टी करता येत असतील तर फक्त चालणे हा एकच व्यायाम प्रकार पुरेसा नाही.\nआमच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की चयापचयातील (मेटॅबोलिझम) समतोल आणि शरीरक्रियेतील सुधार केवळ कॅलरीज खर्च करून साध्य होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे त्यासाठी खूपच महत्वाचे आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव आढळतो.यांत्रिक पद्धतीने कंटाळवाणी हालचाल करण्यापेक्षा मन (मेंदू) आणि शरीर यांचा\nएकत्रित संवाद साधून केलेले व्यायाम हे जास्त उपयोगी आणि उत्साहवर्धक आहेत.\nइंटरनेट, व्हाट्स अँप च्या माध्यमातून फिटनेस, व्यायाम याबद्दल बरीच उलट सुलट माहिती उपलब्ध होत असते, शेजारी,पाजारी, मित्र, नातेवाईक व्यायामाबद्दल असंख्य सल्ले देत असतात पण अर्धवट किंवा अशास्त्रीय माहितीच्या आधाराने चुकीचे व्यायाम करणे म्हणजे नव्या दुखण्याला आमंत्रणच. त्यातच व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सर्वांना समान व्यायाम प्रकार एकाच प्रमाणात लागू होतीलच असे नाही. अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांना लक्षात घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ’बिल्ड क्लिनिक’ हे शास्त्रीय संकल्पनेवर आधारीत उपचार केंद्र सुरु आहे.\nबिल्ड क्लिनिक व्यायाम उपचार केंद्राची वैशिष्ट्ये\nव्यायाम कार्यक्रमाला सुरूवात करण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमता व तंदुरुस्तीचे (फिजिकल फिटनेसचे) मूल्यमापन, त्याबद्दलचे विश्लेषण आणि मार्गदर्शन.\nप्रत्येक माणसाच्या गरजेप्रमाणे तयार केलेला विशिष्ट व्यायाम कार्यक्रम.\nप्रशिक्षित मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली केले जाणारे व्यायाम प्रकार.\nमधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तसेच शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव असणाऱ्यांसाठी शरीरक्रियाविषयातील तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय निरीक्षणाद्वारे सतत मार्गदर्शन.\nमधुमेहींसाठी हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी होणे) तसेच इतर दुष्परिणामांविषयी नियमित प्रबोधन तसेच रक्तातील साखरेच्या पातळीसंदर्भात विश्लेषण व मार्गदर्शन.\nउच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांच्या रक्तदाबाची नियमित नोंद\nताण तणाव कमी करण्यास उपयुक्त असे रंजक खेळ प्रकार.\nआरोग्यदायी श्वसन प्रकारचे प्रशिक्षण\nनवीन अभ्यास- मधुमेह टाळण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची \nवाचण्यासाठी क्लिक करा- http://bit.ly/3s5xUoq\nहा अभ्यास निबंध श्री. अनिल नेने आणि सौ अश्विनी नेने यांच्या सढळ मदतीमुळे शक्य झाला. बिल्ड व्यायाम उपचार केंद्र नेने दांपत्याचे खूप आभारी आहे.\nनावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :\n०२०-४९१५४१०१ (वेळ सकाळी ७. ३० ते रात्री ८. ३० पर्यंत )\nwww.dmhospital.org या संकेत स्थळावर बिल्ड क्लिनिक बद्दल अधिक माहिती मिळेल\nउपचार केंद्र प्रत्यक्ष पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट दया\n११ वा मजला, सुपर स्पेशियालिटी बिल्डिंग, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय\nम्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे - ४११००४\nमधुमेह उपाचार केन्द्राची झलक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/matheran-mini-train-run-after-17-months.html", "date_download": "2022-10-01T15:14:41Z", "digest": "sha1:DKXZIZ3LSQP6ERSMKLAV2HD6OWLU46YS", "length": 9179, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "१७ महिन्यांनी माथेरानमध्ये धावली मिनी ट्रेन! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र १७ महिन्यांनी माथेरानमध्ये धावली मिनी ट्रेन\n१७ महिन्यांनी माथेरानमध्ये धावली मिनी ट्रेन\nनेरळ – माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु झाली आहे. माथेरान फिरायला येणारे पर्यटक नेरळ स्टेशनला उतरल्यानंतर त्यांची पहिली पसंती मिनी ट्रेनला असते. कारण घनदाट जंगलातून धावणा-या या मिनी ट्रेनमधून माथेरानचे खरे सौंदर्य उलगडते. सोमवारी सकाळी अमन लॉज ते माथेरान मार्केट या साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात मिनी ट्रेनने पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली.\nतब्बल १७ महिन्यांनी पुन्हा एकदा माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरु झाली आहे. मागच्यावर्षी दोनवेळा मिनी ट्रेन रुळावरुन घसरल्यानंतर मे २०१६ पासून मिनी ट्रेनच्या फे-या बंद करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात अमन लॉज ते माथेरान मार्केट दरम्यान मिनी ट्रेन धावेल. त्यानंतर नेरळ रेल्वे स्टेशनपर्यंत मिनी ट्रेनच्या फे-या सुरु होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. या मिनी ट्रेनचे सेकंड क्लासचे भाडे प्रौढांसाठी ४५ रुपये, मुलांसाठी ३० रुपये असेल तर फर्स्ट क्लासमध्ये प्रौढांना ३०० रुपये, मुलांना१८० रुपये आकारले जातील.\nरविवारी नेरळ ते माथेरान दरम्यान मध्य रेल्वेने ट्रायल रनची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. माथेरान हे मुंबई जवळचे थंड हवेचे ठिकाण असल्याने इथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांच्या शाळांना सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढते. मिनी ट्रेन सुरु झाल्यानंतर पर्यटकांना फायदा होईल. ज्या पर्यटकांना घोडयावर बसायला जमत नाही त्यांना चांगला पर्याय मिळेल असे मध्य रेल्वेचे जनसंर्पक अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.\nPrevious articleमी ‘कंडोम’ची जाहिरात का केली \nNext articleनितू सिंगने ऋषी कपूर विरोधात दाखल केली होती घरगुती हिंसाचाराची केस\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/02/blog-post_4.html", "date_download": "2022-10-01T15:17:56Z", "digest": "sha1:I6EFMYEOTRIEZQCTSQYFDM67M6DOPF5T", "length": 5773, "nlines": 36, "source_domain": "www.saptarang.page", "title": "लोकलच्या वेळापत्रकावर मुंबईकर नाराज ?", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nलोकलच्या वेळापत्रकावर मुंबईकर नाराज \nलोकल वेळापत्रकामुळे प्रवाश्यांमध्ये नाराजी, वेळापत्रकात बदल करण्याची प्रवाश्यांची मागणी\nमुंबई प्रतिनिधी : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल १ फेब्रुवारीपासून प्रवाश्यांच्या सेवेत रुजू करण्यात आली. पहिल्या दिवशी लोकलला सौम्य प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या दिवशी गर्दी वाढ झाली, परंतु आता वेळेचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.सर्वसामान्य प्रवाशी तीन टप्प्यांत रेल्वे प्रवास करू शकतात. पहाटे पहिल्या लोकल पासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सकाळी ७ ते दुपारी १२ तसेच दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना नाही. रेल्वे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. दरम्यान मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन यांनी यावर, 'सर्वांसाठी लोकलच्या पहिल्या दिवशी काही लिफ्ट, एस्कलेटरही बंद होते. त्यामुळे गर्दी कमी होती. मात्र, मंगळवारी या सुविधा करण्यात आल्या असून सोमवारी सुरू झालेल्या लोकल सेवेच्या तुलनेत प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल,त्यामुळे गर्दी वाढेल,यावर लवकरात लवकर रेल्वेने तोडगा काढावा व वेळापत्रकात बदल करावा', अशी माहिती माध्यमांना दिली आहे.\nलोकल वेळापत्रकामुळे अनेक मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.यामध्ये बदल व्हावा,अशी मागणी मुंबईकरांकडून केली जात आहे.यावर आता काय तोडगा निघणार हे येणारा काळच सांगू शकेल.\n🙏 एक वचन तीन नियम 🙏\n१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2022-10-01T14:33:29Z", "digest": "sha1:6XMWEGL76C2UHBMUXOPA7XY6PYJZWGDV", "length": 16159, "nlines": 237, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "या जिल्ह्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळणार | Solapur City News", "raw_content": "\nया जिल्ह्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळणार\nचंद्रपूर- ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, नगर परिषदेचे गटनेते विलास निखार, नगरसेवक नितीन ऊराडे, महेश भरे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, उपविभागीय अभियंता बांधकाम श्री.कुचनकर तसेच खेमराज तिडके, नानाजी तुपर प्रामुख्याने उपस्थित होते. तालुक्यात आलेली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन आपल्या सोबत आहे. पूर परिस्थितीमध्ये आपणास सहकार्य करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे अशी हमी त्यांनी यावेळी दिली.\nब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव, बेटाळा व किन्ही गावाला भेट देऊन शेती, पशूधन आणि मालमत्तेची झालेल्या अपरिमित हानीची पाहणी केली व गावातील रस्त्यांची स्थिती जाणून घेतली. कोरोना संसर्गाच्या काळात तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत गावागावात आरोग्य तपासणी कॅम्प लावण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पुरग्रस्त भागातील नागरिकांना गावातील स्वच्छता व शुद्ध पिण्याचे पाणी नगर परिषदेमार्फत तसेच खाजगी टॅंकरद्वारे गावागावात पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी दिलेत. ग्रामपंचायत व तलाठ्यांमार्फत गावातील पडझड झालेल्या घरांची तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, पंचनामे करताना कोणतेही घर सुटता कामा नये, अशा स्पष्ट सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी व सतर्कता बाळगावी अशा सूचना सुद्धा यावेळी केल्यात.\nत्यासोबतच पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय शोध व बचाव पथकातील विजय गुनगुने, सुधाकर आत्राम, राहुल पाटील, राष्ट्रपाल नाईक, अनिल निकेसर, मिथुन मडावी, राजू निंबाळकर, राजू टेकाम तसेच चंद्रपूर पोलीस आपत्ती टीमचे अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, वामन नाक्षीने, गिरीष मरापे, दिलीप चव्हाण समीर चापले विक्की खांडेकर, सुचित मोगरे, अजित बाहे, उमेश बनकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.\n(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)\nम्हणून उभं राहणार २५० बेडचे कोविड हॉस्पिटल\nमानवीय दृष्टीकोनातून पूरग्रस्त भागातील सर्वेक्षण करा\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nFund : माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू\nFund : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/election-problems-citizens/", "date_download": "2022-10-01T13:45:58Z", "digest": "sha1:MVQFI2MLQZ7YWFDUDK7PZ3PFILYCNKHZ", "length": 16251, "nlines": 240, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Election : प्रभागाचा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची धमक फक्त आणि फक्त सुरेश पाटलांमध्ये- शशिकांत थोरात | Solapur City News", "raw_content": "\nElection : प्रभागाचा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची धमक फक्त आणि फक्त सुरेश पाटलांमध्ये- शशिकांत थोरात\nभक्ती, युक्ती आणि शक्ती असे त्रिवेणी संगम असणारे सुरेश पाटील हे महापालिकेतील ढाण्या वाघ- श्रीमती छायाताई खंडाळकर\nसोलापूर Election- आपल्या प्रभागाचा नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी व मूलभूत सुविधा सोडविण्यात मध्ये सुरेश पाटीलांमध्ये धमक आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी विकासाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला. असे मत भाजपाचे सरचिटणीस शशिकांत थोरात यांनी व्यक्त केले.\nReligious : डॉल्बीला फाटा देत शिवभक्त प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती मोठ्या थाटात साजरी\nदरम्यान Election प्रभाग क्रमांक तीन मधील घोंगडे वस्ती भवानी पेठ सोना नगर परिसरातील सिद्धेश्वर भजनी मंडळ येथे सुरेश पाटील यांच्या वार्ड वाईज व भांडवली निधीतून रस्ता डांबरीकरण आणि फ्लेवर ब्लॉक कामाचे शुभारंभ रविवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी श्रीमती छायाताई खंडाळकर, बाळासाहेब ओझा, मोहन कापसे, बाबुराव कलागते, विजय स्वामी अप्पू घोडके, बसवराज निम्बर्गी, पांडुरंग घाटे, शैलेंद्र मुनाळे, तुकाराम घाटे, सौ सुशीला आडेकर, पारूबाई घोडके, गंगुताई कोंपे, स्वामी आव्वा, कोटलगी आव्वा, सुनिता जाधव, सौ पिसाळ, सौ साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. आता निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत पावसाळ्याच्या छत्रीप्रमाणे मताचा जोगवा मागण्यासाठी काही लोक आपल्या पर्यंत येतील कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका विकास कामे करणाऱ्या व्यक्तीलाच आपण निवडून द्या असे प्रास्ताविकात भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी म्हणाले.\nराजकारणाच्या जोडिला सुरेश पाटील यांनी संस्कृती जपली, भक्ती युक्ती आणि शक्ती असे त्रिवेणी संगम विकासाभिमुख नेतृत्व असणारे सोलापूर महानगरपालिकेतील ढाण्या वाघ आहेत. असे मनोगत यावेळी श्रीमती छायाताई खंडाळकर यांनी व्यक्त केलं. यावेळी खास महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस पिसाळ, प्रकाश साळुंके, शरणू नांदणीकर, सोमनाथ पिसाळ, राजशेखर स्वामी, सिद्धेश्वर पाटील, सिद्धलिंगया स्वामी, शरणू जकापुरे, रिंकू नोगझा, भिकुसा कोल्हापुरे, शिव नागणसूरे,सुनील पिसाळ, विजय कोळी, नबीलाल तांबोळी, लोखंडे, मल्लिनाथ चोपडे,अप्पी पुजारी आदींनी परिश्रम घेतले तर सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि गीता भजनी मंडळ भक्तगण यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसरजे यांनी केले तर आभार युवा नेते बिपीन पाटील यांनी मानले.\nजाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143\nReligious : डॉल्बीला फाटा देत शिवभक्त प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती मोठ्या थाटात साजरी\nBlood donation : भवानी पेठ येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसनिमित्त आज सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात महाआरती\nReligious : लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, नागरिक, पत्रकारांच्या मतांनुसार होणार सर्वंकष आराखडा\nReligious : जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय अध्यक्षपदी बसलिंगप्पा करली\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2623", "date_download": "2022-10-01T14:06:40Z", "digest": "sha1:2QQDINSCI7GCLDMB3RBUBBYW3HBVZGDU", "length": 12616, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप – Adivasi Samrat", "raw_content": "\nराष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप\nराष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप\nयेथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेमध्ये दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती करुणा यादव शिक्षणाधिकारी नवी मुंबई महानगर पालिका बेलापूर नवी मुंबई व संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर याच्या हस्ते ८२ बौद्धिक दिव्यांगजन मुलाना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.\nश्रीमती करुणा यादव मॅडम शिक्षणाधिकारी यांनी बौद्धिक दिव्यांग मुले व पालक याना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर यांनी आपले बौद्धिक दिव्यांगजन मुलांना शैक्षणिक साहित्याचे महत्व आणि केंद्र शासनाच्या योजने बद्दल सांगितले. या कार्क्रमामध्ये संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी प्रशिक्षण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सावंत व्याख्याता विशेष शिक्षण यांनी केले.\nकर्जत ताज्या रायगड सामाजिक\nआदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण\nआदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यात बहूसंख्याने आदिवासी समाज राहात असून तरूण वर्गाचा मोठा समावेश आहे. आदिवासी समाजातील तरुण पिढीने हि शिक्षण घेऊन सुदधा नोकरी, उद्योगधंदा बेरोजगार मिळत नाही. त्यामुळे आदिवासी तरूण वर्ग घरीच बसून आहे. या तरुणाची परिस्थिती बघून कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ […]\nताज्या पालघर रत्नागिरी सामाजिक\nबिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 20 नवीन शाखा सुरू\nबिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 20 नवीन शाखा सुरू रत्नागिरी/ प्रतिनिधी : बिरसा फायटर्स संघटनेच्या दिनांक 24/08/2021 रोजी एकाच दिवशी 20 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा शाखा गोंदिया, जिल्हा युवा शाखा गोंदिया, जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा युवा शाखा भंडारा, जिल्हा शाखा चंद्रपुर,जिल्हा युवा शाखा चंद्रपुर, जिल्हा शाखा वाशिम, जिल्हा युवा शाखा वाशिम,जिल्हा शाखा नागपूर, […]\nखारघर ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी\nनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे आज (शुक्रवार, दि. १४ मे ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर […]\nमाथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड\nपाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली… गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/farming/pm-kisan-yojana-beneficiary-list/", "date_download": "2022-10-01T13:53:35Z", "digest": "sha1:Y2L2VECW75Z3NVPFZX3CRUTYOP6VRPVV", "length": 17931, "nlines": 214, "source_domain": "gavkatta.com", "title": "नवीन यादी जाहीर, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार हप्ता.PM-Kisan Yojana Beneficiary List - गाव कट्टा", "raw_content": "\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शेती कट्टा/ नवीन यादी जाहीर, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार हप्ता.PM-Kisan Yojana Beneficiary List\nनवीन यादी जाहीर, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार हप्ता.PM-Kisan Yojana Beneficiary List\nPM-Kisan Yojana Beneficiary List [ New ] : मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या आहेत यापैकी एका योजनेचे नाव PM किसान योजना आहे. या योजनेंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेत तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये. आता अशा परिस्थितीत बाराव्या हप्त्याची (12वा हप्ता) वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे.\nपी एम किसान ची नवीन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा\nसर्व शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 हप्ते जमा केले आहेत. आता पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी करण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. दरम्यान, 5 सप्टेंबर रोजी मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकू शकते, अशी बातमी येत आहे.\nपीएम किसान योजनेची eKYC अंतिम मुदत बुधवारी संपली, त्यामुळे प्राप्तकर्त्या शेतकऱ्यांना आता केंद्रीय कार्यक्रमाच्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागेल. शेतकऱ्यांच्या 12 व्या पेमेंटसाठी केंद्र लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वितरण करेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.\nपीएम किसान योजनेत, प्राप्तकर्त्यांना 11 हप्ते आधीच दिले गेले आहेत आणि 30 मे 2022 रोजी सुमारे 10 अब्ज खात्यांमध्ये थेट 2000 रुपये दिले गेले. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीतील लाभार्थीचे नाव पुष्टीकरणासाठी तपासले पाहिजे जर शेतकरी 12 व्या पेमेंटची वाट पाहत असेल तर त्याचे नाव यादीत आहे.\nशेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की पीएम किसान योजना हा एक केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रम आहे ज्याला भारत सरकारकडून 100% निधी प्राप्त होतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून कामाला लागली. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, शेतकऱ्यांना तीन समान पेमेंटमध्ये 6,000 रुपयांचे वार्षिक उत्पन्न समर्थन पेमेंट मिळते जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.\nपीएम किसान योजना पात्रता निकष\nपंतप्रधान किसान योजनेसाठी, भारतीय नागरिक असलेले छोटे आणि सीमांत शेतकरी आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे, ते देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत.\nपंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या\nहोमपेजवर, “फार्मर्स कॉर्नर” हा पर्याय निवडा.\nशेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा\nड्रॉप-डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.\n‘अहवाल मिळवा’ वर क्लिक करा\nलाभार्थ्यांची यादी दिसेल. तुम्ही तुमचे नाव यादीत पाहू शकता.\nपी एम किसान ची नवीन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा\nअधिक माहितीसाठी जॉईन करावा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप\nBamboo Farming कशी केली जाते बांबूची शेती,काय आहे कमाईचं गणित\nFarmers मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना शेतकरी घोषणा, यादी आली\n(Panjabrao Dakh) पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती…\nKarj Mafi Yojana आता या सुद्धा शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार शासन निर्णय जारी पहा..\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kattahonline.com/mr/626c26482d052cf741d83ade/", "date_download": "2022-10-01T14:30:33Z", "digest": "sha1:VWPEDRA7QEGJ362EP3SEDHMWICPCGPLQ", "length": 10705, "nlines": 88, "source_domain": "kattahonline.com", "title": "डाउनलोड करा Miss Monique - MiMo Weekly Podcast 034 (Miss Monique) - आपल्या फोनवर किंवा संगणकावर साउंडक्लाउडमधून संगीत डाउनलोड करा ⚡️ उच्च गुणवत्तेचे एमपी 3 आणि नोंदणीशिवाय 🚀", "raw_content": "\nसंगीत डाउनलोड करा साउंडक्लाउड\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nया विभागात आपण आपले संगीत डाउनलोडर वापरण्याबद्दल आपले प्रश्न विचारू शकता.\nमला कोणत्याही प्रोग्राम, अॅप्स आणि डाउनलोड्स स्थापित करण्याची आवश्यकता आहे\nआमचे ध्वनीकॉउड डाउनलोडर ऑनलाइन कार्य करते आणि तृतीय-पक्ष अॅप्स, प्रोग्राम्स, बॉट्स किंवा कोडेक आवश्यक नाही\nमी कोणता फोन साउंडक्लाउडकडून संगीत ट्रॅक डाउनलोड करू शकतो\nआपण डाउनलोड करण्यासाठी संगीत गुणवत्तेचे प्रकार निवडू शकता. आपण इच्छित पर्यायावर क्लिक केल्यास, ते एक फाइल उघडेल, जी आपण आपल्या डिव्हाइसच्या नेहमीच्या पद्धती वापरून डाउनलोड करू शकता. हे संगणक (पीसी, मॅक) आणि स्मार्टफोन (ऍपल आयफोन, अँड्रॉइड) वर कार्य करते.\nजेव्हा संगीत डाउनलोड केले जाते तेव्हा ते आपल्या डिव्हाइसवर कुठे जतन केले जाते\nविविध डिव्हाइसेसवर बचत आणि डाउनलोडिंग स्थान भिन्न असू शकते. आपण आपल्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणकावर डाउनलोड फोल्डरकडे पाहण्याची आवश्यकता आहे. किंवा आपल्या ब्राउझरमध्ये डाउनलोड इतिहास विभाग तपासा.\nडाउनलोड करण्यासाठी मर्यादा काय आहेत\nआमच्या साउंडक्लाउड डाउनलोडरकडे वेग किंवा वापरावर मर्यादा नाही\nसाउंडक्लाउडमधून कोणताही ट्रॅक डाउनलोड केला जाऊ शकतो\nदुर्दैवाने, आपण त्या ट्रॅक डाउनलोड करू शकत नाही, ज्यांच्या लेखकाने प्रवेश प्रतिबंधित केला आहे आणि त्यांना डाउनलोड करण्याची क्षमता आहे.\nध्वनीक्लाउडमधून संगीत कोणते स्वरूप आपण डाउनलोड करण्यासाठी समर्थन करता\nव्हिडिओचा दुवा घाला आणि आपण स्वरूप निवडू शकता. आपण विविध स्वरूप आणि गुणवत्तेत संगीत आणि गाणी ऐकू शकता. आणि आपण आपल्या डिव्हाइसवर आवश्यक असलेली फाइल डाउनलोड करू शकता.\nमला उच्च गुणवत्तेत साउंडक्लाउडमधून संगीत डाउनलोड करण्यासाठी प्रवेश मिळू शकेल काय\nहे सर्व मूळ ट्रॅकवर अवलंबून असते. SoundCloud वर ट्रॅक उच्च गुणवत्तेत रेकॉर्ड केले असल्यास, आपण ते डाउनलोड करण्यास सक्षम असाल. सूचीमध्ये सर्व संभाव्य पर्यायांचा समावेश असेल.\nMP3 वर सर्वोत्तम ध्वनीक्लाउड ट्रॅकर\nयेथे आपण सोयीस्कर एमपी 3 स्वरूपात सोयीस्कर एमपी 3 स्वरूपनात सोयीस्कर एमपी 3 स्वरूपात कोणत्याही सार्वजनिक संगीत ट्रॅक किंवा गाणे डाउनलोड करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/ilekttrik-ttreNkttr-khrediivr-milnnaar-ghyaa", "date_download": "2022-10-01T14:43:37Z", "digest": "sha1:MV2TRRQJS5PC4L3XRQVGPHDMYHDI25GM", "length": 5995, "nlines": 60, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार सबसिडी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख", "raw_content": "\nइलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार सबसिडी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख\nइलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार सबसिडी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख\nशेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत आहेत. या क्रमामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या खरेदीवरील अनुदानाचाही समावेश आहे. आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे.\nपर्यावरण लक्षात घेऊन आणि कृषी क्षेत्रात ई-ट्रॅक्टरला चालना देण्याच्या उद्देशाने ई-ट्रॅक्टरवरील अनुदान सुरू करण्यात येत आहे. तुम्हालाही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घ्यायचा असेल, तर येथून संबंधित महत्त्वाची माहिती मिळवा.\nसबसिडी मिळवण्याच्या अटी आणि नियम\nसबसिडीचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ई-ट्रॅक्टर बुक करणे आवश्यक आहे.\nकेवळ 600 शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.\n600 किंवा त्यापेक्षा कमी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास सर्वांना अनुदान दिले जाईल.\n600 पेक्षा जास्त अर्ज असल्यास शेतकऱ्यांची लकी ड्रॉद्वारे निवड केली जाईल.\nइलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरून पेट्रोल/डिझेलची बचत होईल.\nत्याचा वापर केल्यास प्रदूषण कमी होईल.\nडिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याची किंमत कमी आहे.\nकमी खर्चामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल.\nझाडांना दिलेली 'प्राण वायु देवता पेन्शन योजना' बद्दल अधिक माहिती येथून मिळवा .\nआम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकर्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या माहितीचा लाभ घेऊन अनुदान मिळू शकेल. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा. पशुसंवर्धन आणि शेतीशी संबंधित अधिक माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nअन्न की आपूर्ति के लिए खुला देश का पहला ग्रेन एटीएम\nप्राण वायु देवता पेंशन योजना : वृक्षों के संरक्षण की अनोखी पहल\nसोलर पैनल के लिए मिलेगी सब्सिडी, जाने नियम एवं शर्तें\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/velcii-ashii-laagvdd-kraa", "date_download": "2022-10-01T14:24:38Z", "digest": "sha1:WGIKNSA34P53R5EOYUZ5ETYWZ7TJK4AF", "length": 2498, "nlines": 45, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "वेलची अशी लागवड करा", "raw_content": "\nवेलची अशी लागवड करा\nवेलची अशी लागवड करा\nवेलची त्याच्या सुगंधासाठी लोकप्रिय आहे. मिठाई, खीर आणि इतर अनेक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवणाऱ्या वेलचीची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हालाही वेलची लागवड करायची असेल, तर त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली माहिती आवडली असेल, तर आमच्या पोस्टला लाईक करा आणि त्यासंबंधीचे तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे विचारा. शेतीशी संबंधित अधिक माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nघर पर कैसे लगाएं इलायची का पौधा\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/meat-is-not-exported-from-deonar-slaughterhouse-municipalitys-claim-in-high-court", "date_download": "2022-10-01T14:07:13Z", "digest": "sha1:73DZHQDYCPZAOVBMK5SR2COFJ3SIOVZQ", "length": 4257, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "देवनार कत्तलखान्यातून मांस निर्यात होत नाही -पालिकेचा हायकोर्टात दावा", "raw_content": "\nदेवनार कत्तलखान्यातून मांस निर्यात होत नाही -पालिकेचा हायकोर्टात दावा\nअॅड. प्रफुल्ल शहा यांनी हायकोर्टात अकरा वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती.\nमुंबईतील देवनार कत्तलखाना केवळ स्थानिक लोकांंना मांस उपलब्ध व्हावे यासाठीच आहे. या कत्तलखान्यात मांस निर्यातीसाठी जनावरांची कत्तल केली जात नाही, अशी हमीच मुंबई पालिकेने हायकोर्टात दिली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याची दखल घेत या विरोधात १२ वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढली.\nमुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील देवनार येथील कत्तलखान्यातून मोठ्या प्रमाणात होणार्या मांस निर्यातीविरोधात विनियोग परिवार ट्रस्टच्या वतीने अॅड. प्रफुल्ल शहा यांनी हायकोर्टात अकरा वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठसमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी महापालिकेच्या नियमानुसार कत्तल कारखाने हे स्थानिकांना मांस पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या कत्तलखान्यातून मोठ्या प्रमाणात मांस निर्यात केले जात असल्याचा आरोप केला. तसेच १९८३ मध्ये महापालिकेने मांस निर्यातीला मनाई करणारा ठरवाही पास करण्यात आला होता, असे असतानाही मांस निर्यात होत असल्याचा आरोप केला. तर पालिकेच्या वतीने अॅड. अनिल साखरे यांनी हा आरोप फेटाळून लावला. या कत्तल कारखान्याचा वापर केवळ स्थानिकांना चांगले मांस पुरवठा करण्यासाठी केला जातो. मांस निर्यात केले जात नसल्याची हमी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/7916", "date_download": "2022-10-01T14:13:06Z", "digest": "sha1:4S7SSNKG3WASK4TN7FCHZUKD7W2GUVYV", "length": 15967, "nlines": 113, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur | खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\nHome मराठी Nagpur | खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी\nNagpur | खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी\nशासकीय तंत्रनिकेतन येथे कार्यशाळा, विदर्भातील सहाशे विद्यार्थ्यांचा सहभाग\nनागपूर ब्युरो : खाण उद्योगामध्ये होत असलेल्या बदलांचा तसेच संशोधनांचा वेध घेवून युवा उद्योजकांसाठी असलेल्या संधी या विषयावर शासकीय तंत्रनिकेतन येथे विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थांमध्ये खनिकर्म या विषयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत खनिकर्म विषयात शिक्षण घेत असलेले 603 विद्यार्थी सहभागी झाले होते.\nखनिकर्म व खाण सर्वेक्षण विभाग, शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने खाण उद्योगातील ‘अलीकडील ट्रेड आणि उद्योजकता संधी’ या विषयावर आयोजित एक दिवसीय वेबिनारमध्ये वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले, रॉकेट सिस्टिम्स ॲण्ड प्रोजेक्टचे संस्थापक मनोज गुऱ्हारीकर, युवा उद्योजक गौरव ब्राम्हणकर तसेच शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य व सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे उपस्थित होते.\nखाण उद्योगात नवीन उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी देशात नव्याने विकसित होत असलेल्या उद्योगाकडे आकर्षित होवून स्वत:चा उद्योग सुरु करावा, असे आवाहन डब्ल्यूसीएलचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले यांनी केले. निसर्ग आणि खाण काम याचा उत्तम संतुलन राखण्याच्या दृष्टीने डब्ल्यूसीएलने हाताळलेल्या विविध इको संवर्धन प्रकल्पाची माहिती दिली. खनिकर्म पदविका अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.\nउद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत उपलब्ध असलेल्या संधीपेक्षा नवसंशोधनावर आधारित उद्योग सुरु करण्यासाठी युवा अभियंत्यांनी पुढाकार घेताना या क्षेत्रातील अनुभव संपादन करण्यासाठी प्रत्यक्ष व्यवसायात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देताना कुठेही भीती बाळगू नये, असे आवाहन मनोज गुऱ्हारीकर यांनी केले. यावेळी युवा उद्योजक गौरव ब्राम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले.\nअभियांत्रिकी तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य तथा सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे यांनी उद्योग आणि संस्था सहकार्याच्या एकत्रिततेवर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच कामाच्या संस्कृतीत आणणे सोपी जाईल. तसेच समाजसेवेचे आणि उद्योगांना फायदा होण्याचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डब्ल्यूसीएलने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.\nजीएचआरसीएसटी महाविद्यालयाच्या बीबीए विभागाच्या एचओडी डॉ. ज्योती समसरिया यांनी उद्योजकतेच्या आवश्यक बाबींवर ‘फर्स्ट फूट फॉरवर्ड’ सत्र आयोजित केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटी खडगपूर “भूमिगत खाणीत पावडर घटक सुधारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आधारित संगणकीय मॉडेलिंग सिस्टम” या प्रोजेक्टसाठी पारितोषिक प्राप्त संस्थेच्या खनिकर्म विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. उद्योजकतेच्या उद्दिष्टांविषयी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे विभाग प्रमुख बी. जे. नायडू यांनी सांगितले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखेडे, डॉ. रुपाली लोंढे, प्रा. जे. टी. रावण, प्रा. देवेंद्र सुरकार, प्रा. हेमंत शेंडे यांनी अथक प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. रुपाली लोंढे यांनी तर आभार प्रा. देवेंद्र सुरकार यांनी मानले.\n क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर दाखल होणार गुन्हा\n कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा – डॉ. संजीव कुमार\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/blog-post_375.html", "date_download": "2022-10-01T15:33:12Z", "digest": "sha1:VRLO3D2FONYNNSHH47H37FYDXQJUIAC4", "length": 5729, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसोयगावशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप\nपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ग्रामीण रुग्णालयात जाऊन फळे वाटप करण्यात आली असुन शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील नारळीबाग येथील महादेव मंदिर येथे महा आरती करण्यात आली यावेळी शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे,चंद्रास आप्पा रोकडे, माजी नगरसेवक रविंद्र काटोले, संदीप चौधरी, सातदिवे, बबन रोकडे, गणेश कापरे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गव्हाड,डॉ. वाघमारे, सुनिल वानखेडे, कारके,चौत्राळाळ,विष्णू मापारी,अनिल नेरपगारे, तसेच शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nफोटोओळ,शहरातील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करताना दिलीप मचे रविंद्र काटोले, संदीप चौधरी, चंद्रास आप्पा रोकडे,\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/air-marshal-p-n-pradhan/", "date_download": "2022-10-01T15:33:47Z", "digest": "sha1:JRGGZ3YKHAWWXGYCQA6KZSSXPERTEYRQ", "length": 30724, "nlines": 182, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "एअर मार्शल पी. एन. प्रधान – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nHomeनियमित सदरेएअर मार्शल पी. एन. प्रधान\nएअर मार्शल पी. एन. प्रधान\nभारतीय हवाई दलातला नवा मराठी शिरपेच\nSeptember 11, 2015 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) नियमित सदरे, राष्ट्रीय सुरक्षा, व्यक्तीचित्रे\nभारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी..\nएअर मार्शल पी. एन. प्रधान हे भारतीय हवाई दलाच्या विविध कमांडसपैकी थिरुअनंतपुरम येथे मुख्यालय असलेल्या सदर्न एअर कमांड मुख्यालयात सिनिअर एअर स्टाफ ऑफिसर म्हणून रुजू झाले. एअर मार्शल प्रधान हे मूळचे मुंबईचे आहेत. १९८१ साली हवाई दलामध्ये ट्रान्स्पोर्ट ब्रॅंचमध्ये अधिकारी म्हणून त्यांना कमिशन मिळाले. एअरफोर्सची विमाने ही मुख्यत: दोन प्रकारची असतात. एक फायटर एअर क्राफ्ट आणि दुसरे ट्रान्स्पोर्ट म्हणजे युद्धसामग्रीवाहक एअर क्राफ्ट. एअर मार्शल प्रधान ट्रान्स्पोर्ट एअर क्राफ्ट गटामध्ये सामील झाले होते. त्यांनी मागच्या अनेक वर्षांत देशाच्या उत्तरसीमा, ईशान्यसीमा अशा वेगवेगळ्या रणभूमींवर कामगिरी बजावली आहे. ट्रान्स्पोर्ट विमानाचे मुख्य काम असते आपल्या सैनिकांची अचानक हालचाल एका युद्धभूमीवरून दुसऱ्या युद्धभूमीवर करणे किंवा त्यांना गरज पडल्यास इमर्जन्सीमध्ये दारूगोळा व इतर सामग्री पोचवणे. एअर मार्शल प्रधान हे सदर्न एअऱ कमांडमध्ये नंबर दोनचे मुख्य अधिकारी असतील.\nभारतीय हवाई दलाचे लढाईच्या दृष्टीने सात वेगवेगळे कमांड्स आहेत. यामधील पाच कमांड्स हे ऑपरेशनल म्हणजे लढाईकरता, एक ट्रेनिंग (प्रशिक्षण) करता आणि एक अडमिनिस्ट्रेटिव्ह (म्हणजे प्रशासकीय कामासाठी) कमांड आहे. यामधील ट्रेनिंग कमांड महाराष्ट्रातील नागपूर येथे स्थित आहे. सदर्न एअऱ कमांड याच फायटिंग कमांडपैकी आहे. हा कमांड २० जुलै १९८४ रोजी तिरुअनंतपुरम् येथे प्रस्थापित करण्यात आला होता. सदर्न एअर कमांडचे मुख्य काम आहे भारताच्या सागरी सीमेचे रक्षण आणि आपल्या द्वीपसमूहाचे संरक्षण.\nआपल्या देशाला ७६०० किलोमीटर लांबीची सागरी सीमा लाभलेली आहे. याशिवाय आपली दोन द्वीपसमूहे आहेत. (बेटांचा समुदाय) लक्षद्वीप आयलंड्स हे अरबी सागरात स्थित आहे आणि अंदमान-निकोबार आयलंड्स बंगालच्या उपसागरात आहेत. सगळी मिळून देशाकडे १२५० हून अधिक बेटे या समुद्रात आहेत. याशिवाय आपल्या देशाला २०० नॉटिकल मैलांची ‘एक्सक्लूसिव्ह इकॉनॉमिक झोन’ मिळाली आहे. म्हणजेच समुद्रकिनाऱ्यापासून २०० नॉटिकल मैलांचा समुद्र हा आपल्या देशाचा आहे. या समुद्रामधून मिळणारे तेल, गॅस व इतर धातू हे आपले आहेत. या सगळ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्य आणि नौदला बरोबर सदर्न एअर कमांडची आहे.\nएअर मार्शल प्रधान यांनी आपल्या १९८१ सालापासून आजपर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या सीमांवर महत्त्वाचा पदभार सांभाळला आहे. ज्यामध्ये ग्राऊंड एअर डिफेन्स, बेस ट्रान्स्पोर्ट टीमचे नेतृत्व आणि वेगवेगळ्या एअर हेडक्वार्टर्समधील पदभार, यांचा समावेश आहे. आपल्या देशाकडे एएन ३२, आयएल ७६, सि १३२-हर्क्यूलस अशी वेगवेगळी ट्रान्स्पोर्ट विमाने आहेत. एअर मार्शल प्रधान यांनी या सगळ्या विमानांत उड्डाण करण्याची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय भारताच्या व्हीआयपीं करता म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विविध राज्यांचे राज्यप्रमुख यांच्यासाठी एअरफोर्स वन ही व्हीआयपी स्वॉड्रन वापरली जाते. या अतिमहत्त्वाच्या व्हीआयपी स्वॉड्रनचे नेतृत्वही एअर मार्शल प्रधान यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अतिविशिष्ट सेवापदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. सदर्न एअर कमांडचे एक महत्त्वाचे काम असते आपत्कालीन परिस्थितीत देशाच्या अंतर्गत भागात तसेच मित्रराष्ट्रांना मदत करणे. यामध्ये गेल्या वर्षभरात उद्भवलेल्या दोन महत्त्वाच्या आपात परिस्थितीत त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे काम केले आहे.\nनेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये सुमारे दहा हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामध्ये शेकडो इमारती, रस्ते असा महत्त्वपूर्ण सार्वजनिक सुविधा उध्वस्त झाल्या होत्या. या भूकंपकाळात नेपाळमध्ये सर्वात पहिली मदत पोचवली ती भारतीय सैन्याने. यामध्ये भारतीय हवाई दलाची आय ७६ विमाने, एएन ३२ विमाने आणि सी १३२ सुपर हर्क्यूलस विमाने वापरण्यात आली. सुपर हर्क्यूलस विमान हे प्रचंड मोठे असल्याने त्यातून मोठे ट्रक्स आणि वजनदार अभियांत्रिकी साहित्य पाठवण्यात येते. या हवाई दलाच्या तुकड्यांचे नेतृत्व एअर मार्शल प्रधान यांनी केले होते. परिणामी भारतीय सैन्यदलाने केलेल्या मदतीमुळे भारत-नेपाळ संबंध अतिउत्तम बनण्याकरता मदत झाली आहे. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन मिशन मैत्री’ असे म्हटले जाते. या महत्त्वाच्या ऑपरेशनचे नियोजन करण्यात आणि त्याची कार्यक्षम, शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यात एअर मार्शल प्रधान यांचा मोठा वाटा होता.\nमागच्या वर्षी येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले होते आणि या युद्धात हजारो भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याची जबाबदारी भारतीय सैन्यदलाकडे होती. भारतीय नौदल, हवाईदल यांनी दहा दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये घनघोर लढाई चाललेल्या भागातून ४६४० भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणले. याशिवाय तेथेच अडकलेल्या इतर ४१ देशांच्या ९६० नागरिकांनाही आपणच परत आणले. या ऑपरेशनमध्ये भाग घेतलेल्या हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्वही एअर मार्शल प्रधान यांनीच केले होते. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन राहत’ असे नाव दिले होते आणि ४१ देशांच्या प्रसिद्धीमाध्यमांनी ‘ऑपरेशन राहत’ अतिशय यशस्वीपणे पार पाडल्यामुळे भारताची स्तुती केली होती. यामुळे साऱ्या जगाला हे कळून चुकले, की जे इतर राष्ट्रांना करता आले नाही ते ऑपरेशन किती यशस्वी रीतीने भारतीय नौदल आणि हवाई दलांकडून केले गेले. या यशामध्ये परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग, नौदलप्रमुख आणि एअर मार्शल प्रधान यांचा महत्त्वाचा वाटा होता.\nएअर मार्शल प्रधान आता नव्या नेमणुकीनुसार देशाच्या सागरी सुरक्षेवर लक्ष ठेवून असतील. आपल्या सागरी सीमांना अनेक धोके आहेत. २६-११ सारखा मुंबईवर झालेला हल्ला किंवा १९९३ मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉंबस्फोट हे सागरी सीमेकडून करण्यात आले होते. अशा प्रकारच्या हल्ल्यांवर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. याशिवाय सध्या श्रीलंकेच्या बाजूने अनेक दहशतवादी सागरी मार्गाने दक्षिण भारतात प्रवेश करतात. आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावरून माओवाद्यांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवला जातो. याशिवाय पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या किनारपट्टीवरती समुद्रमार्गे बांग्लादेशींची घूसखोरी होते. या सगळ्यावरही एअर मार्शल प्रधान लक्ष ठेवून असतील. आपल्या द्वीपसमूहांना असलेला धोकाही वाढत चालला आहे. याकरता त्यांच्या सुरक्षेवरही बारीक नजर ठेवावी लागेल. एअर मार्शल प्रधान यांची याआधीची सेवा लक्षात घेता अशी खात्री वाटते, की ते ही सगळी आव्हाने यशस्वी रीतीने स्वीकारतील.\nमहाराष्ट्राचा तर भारतीय सैन्यदलात आणि खास करून भारतीय हवाई दलाच्या यशात फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्राने हवाई दलाला दोन हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर आणि एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक – दिले आहेत. याशिवाय एअर मार्शल भूषण गोखले, एअर मार्शल सदानंद कुलकर्णी, एअर मार्शल लिमये, एअर मार्शल सोमण अशी महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नावे सहज डोळ्यांसमोर येतात. एअर मार्शल भोसले हे मागच्या वर्षी एनडीएचे डेप्युटी कमांडंट होते. महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक परंपरेत एअर मार्शल प्रधान यांनी सदर्न एअर कमांड सिनिअर एअर स्टाफ ऑफिसरचे पद सांभाळून शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. एअर मार्शल प्रधान यांना त्यांच्या भावी काळातील यशासाठी शुभेच्छा.\nशब्दांकन – जयश्री बोकील, पुणे\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nपाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्याची गरज\nपाकिस्तान मध्ये चीनी व्हायरसचे थैमान आणि भारत लष्करप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा\nभारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संक्रमण ...\nअफगाणिस्तानात शिखांच्या गुरुद्वारावर आत्मघातकी हल्ला\nसर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे. करोनावरती असलेल्या अतिरेकी लक्ष्यामुळे मिडीयाने ...\nनेपाळमध्ये करोना धोका : भारताने सतर्क होण्याची गरज\nचुकीच्या माहितीचा व्हायरस रोखण्याकरता\nआपल्याकडे करोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload ) झाला आहे. माहितीच्या ...\nजनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nकरोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी\n२४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना ...\nदेशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वास्तवात या 24 ...\nकरोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nकरोना विषाणू - रशिया-ओपेक तेल युध्द भारताकरता एक मोठी आर्थिक संधी\nतेल आयात खर्च निम्म्यावर\nदेशाची होमलँड सिक्युरिटी मजबुत करण्याकरता अमेरिकेच्या अनुभवाचा वापर\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील ३ अब्ज ...\nव्हीआयपी सुरक्षा आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा\nसुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस ...\nडोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीत तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती, तीन समझोता ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/08/11/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2022-10-01T14:13:57Z", "digest": "sha1:XI4OR7FUQBUTM7MR4FOHKAUORLDNRHO3", "length": 5931, "nlines": 66, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "आता आस परतीच्या पावसाचीच.. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » आता आस परतीच्या पावसाचीच..\nआता आस परतीच्या पावसाचीच..\nआता आस परतीच्या पावसाचीच..\nडोंगरचा राजा / ऑनलाईन..\n— मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसाची ओढ.\nराज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्यामुळे मागील तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना परतीच्या पावसावरच अवलंबून राहावे लागणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान पुढील आठवडाभर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार आहेत. पुढील आठवड्यात देशाच्या उत्तर भागात मान्सून अधिक सक्रिय राहणार आहे. उत्तर भागात मान्सून सरकल्याने या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल त्यामुळे उत्तरेकडील राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य भारतात मान्सून सक्रिय होण्यासाठी फारशी अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे पावसाने दडी मारली आहे.राज्यात जून मध्ये दहा ते वीस तारखे दरम्यान पावसाचा खंड पडला होता. त्यानंतर पावसास चांगली सुरूवात झाली होती. जुलैपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावलेली नाही. मागील वर्षीही जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने सुमारे सहा ते सात आठवड्यांची ओढ दिली होती. यंदाही तशीच परिस्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.\nPrevious: देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा – रिपाई\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/ghansoli-team-won-in-new-mumbai-cricket/", "date_download": "2022-10-01T14:31:38Z", "digest": "sha1:ATTOSNE6K4FJWDZKKSGFLKO2WDWD35GB", "length": 11686, "nlines": 281, "source_domain": "krushival.in", "title": "नवी मुंबई क्रिकेट स्पर्धेत घनसोली संघ विजयी - Krushival", "raw_content": "\nनवी मुंबई क्रिकेट स्पर्धेत घनसोली संघ विजयी\nनवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचा 30+ टेनिस बॉल मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धा दि. 28, 29 मे रोजी रेवदंडा हरेश्वर मैदानात मोठया उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेत अ गटात प्रथम क्रमांक घनसोली,व्दितीय क्रमांक सारसोळे, तृतीय क्रमांक जुईनगर तसेच ब गटात प्रथम क्रमांक बनकोडे, व्दितीय क्रमांक दिवा ‘अ’, तृतीय क्रमांक नेरूळ यांनी पटकाविला. अ गटात उत्कृष्ट गोलदांज सारसोळे संघाचा नशील, उत्कृष्ट फलदांज जुईनगर संघाचा मोसिम, मालिकावीर सारसोले संघाचा नवनाथ पाटील तसेच ‘ब’ गटात उत्कृष्ट गोलदांज बोनकोड संघाचा महेश, उत्कृष्ट फलदांज नेरूळ संघाचा नंदेश, मालिकावीर दिवा संघाचा सुमित यांची निवड करण्यात आली.\nया स्पर्धेत नवी मुंबई येथून ज्ञानेश्वर सुतार, मिथून पाटील, अविनाश सुतार, राजेश मढवी, वैभव पाटील, अनिल भोईर, दत्ता नाईक, रूपेश दिवेकर, निलेश पाटील, राजेंद्र भगत, कुंदन भगत, योगेश तांडेल, प्रशांत पाटील, स्वरूप पाटील, वैभव भोईर, विनोद पाटील, जगन्नाथ कोळी आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.\nस्पर्धेत ‘अ’ गटात प्रथम विजेता संघास 15 हजार रूपये रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 10 हजार रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार रूपये रोख व भव्य चषक तसेच ‘ब’ गटातील प्रथम विजेत्यास 10 हजार रूपये रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास 5 हजार रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमाकांस 5 हजार रूपये रोख व भव्य चषक तसेच अ व ब गटात उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलदांज व व मालिकावीर यांना भव्य चषक मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.\nया स्पर्धेत पंचाचे काम राम हाले, पुरूषोत्तम भगत, गुणलेखक प्रशांत भोईटै, विघ्नेश मढवी, व अमित कडू यांनी काम पाहिले तर स्पर्धेतील सुत्रसंचलन व समालोचक म्हणून विजय म्हात्रे व नितेश भोईर यांनी पार पाडले.\n३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश अंतिम लढत\nभारत पेट्रोलियमची विजयी सलामी\nजिल्ह्याचा कारभार मलबार हिलवरुन\nराज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत अनुज सरनाईकला दोन सुवर्ण पदके\nमहाराष्ट्राचा महिला, पुरुष संघ बाद फेरीत\n९ ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉनचे आयोजन\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/1008/", "date_download": "2022-10-01T13:55:35Z", "digest": "sha1:4EMPIGB3AVVDVINI22FHGKOR5BG4PLMG", "length": 6955, "nlines": 60, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "अन्न हे पुर्णब्रम्ह आहे ! – Parner Darshan", "raw_content": "\nअन्न हे पुर्णब्रम्ह आहे \nअन्न हे पुर्णब्रम्ह आहे \nत्याचा योग्य रीतीने स्विकार व्हायला हवा.\nशरीरात उर्जा निर्माण करण्याचं काम अन्न करते. त्याच बरोबर विकार निर्माण करण्याचही काम अन्नामार्फतच होते.जगण्याचा मुख्य आधार म्हणजे अन्न.\nअन्न ग्रहण करण्याची पद्धत चुकली,अवेळ झाली तरी परिणाम भोगावे लागतात.मनुष्याने सद्विवेकानेच अन्न ग्रहण केले पाहिजे.\nअन्न खाय तो श्वानवाया मनुष्यपणभार वाहे तो वृषभ महाराज म्हणतात नेमाशिवाय जो सतत खात रहातो तो कुत्रा समजावा.तो मनुष्य नसुन भार वाहणारा बैलच आहे असं समजावं. आहार नियमनाशिवाय जेवण होत असेल तर त्याचा दुष्परिणाम होणारच.म्हणून महाराज म्हणतात, युक्त आहार वेहार महाराज म्हणतात नेमाशिवाय जो सतत खात रहातो तो कुत्रा समजावा.तो मनुष्य नसुन भार वाहणारा बैलच आहे असं समजावं. आहार नियमनाशिवाय जेवण होत असेल तर त्याचा दुष्परिणाम होणारच.म्हणून महाराज म्हणतात, युक्त आहार वेहारनेम इंद्रियांचा सार\nआहार हा युक्त असला म्हणजे ज्यापासून अपाय होणार नाही. मन हे अन्नकोषातुन तयार होते.जसं खाणार तसं गाणार असं नेहमी म्हटलं जातं.अन्न पवित्र करता आले तर विकारांपासून नक्की वाचता येईल.त्यासाठी हरीचिंतन करत भोजन घ्यावे.\nआपली सध्याची भोजन पध्दत आजारांना निमंत्रण देणारी आहे. कारण जेवन करणे याला यज्ञकर्म म्हटले आहे, आता ते केवळ उदरभरण झाले आहे. मोबाईल फोनवर बोलत,टि.व्ही.पहात जेवण करण्याची आम्हाला सवय झाली आहे. पण याचे दुष्परिणाम मात्र आम्हाला आजार झाल्याशिवाय कळतच नाही.अन्न ग्रहण करताना आम्ही प्रसन्न असलं पाहिजे.ते समुदायाने ग्रहण केले तर लाभ विशेष आहे. त्यापासून अपचन,पित्त समस्या होत नाही हे आम्हाला माहिती आहे पण सहकुटुंब जेवण करायला वेळ कुणाला आहे.हरीचिंतनी भोजन घडणे तर दुरापास्तच झाले आहे.विकाराच्या पहिल्या पायरीवर तरी जाग यायला हवी.\nअन्न मिळवण्यासाठी पैसा कमावणं हा उद्देश कधीच मागे पडला आहे. त्यामुळे खिसे पैशाने भरलेले आहेत.जेवणाचा डबा जवळ आहे. पण खायला वेळ नाही याहुन मोठं दुर्दैव कोणतं असावं पैसा कमावण्याच्या धुंदीत तज कळत सुद्धा नाही. पण बिघडलेलं शरीर नीट करण्यासाठी कमावलेलं गमवायची वेळ येते तेव्हाही पश्चाताप न होणं म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही श्वान,वृषभ आहोत याची खात्री होते.हे अनमोल जीवन आनंदाने जगता येण्यासाठी अन्न मिळवता येणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढच अन्नग्रहन करण्याची पद्धत आम्ही शिकणं गरजेचं आहे.\nपारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.\nमहापालिकांसाठी आता त्रिसदस्यीय प्रभाग रचना \nइंदुरीकर महाराज पुन्हा वेगळ्याच चर्चेत \nशिर्डीच्या साईबाबांना सोन्याची बासरी \nप्रती पंढरपूर पळशीत भक्तीरसाला उधाणं \nतीन प्रकारच्या दुःखाने मनुष्य व्यापलेला आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-11-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-01T14:44:56Z", "digest": "sha1:W274NNOE3S4YGZLUZRCKC3ILVWHOCVBZ", "length": 13965, "nlines": 138, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "ग्राहक अहवाल नावे आयफोन 11 प्रो सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन | आयफोन बातम्या", "raw_content": "\nग्राहक अहवाल नावे आयफोन 11 प्रो सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन\nटोनी कोर्टेस | | आयफोन 11, आमच्या विषयी\nग्राहक अहवालांनी 11 नवीन आयफोनचे पुनरावलोकन केले आणि तीन नवीन Appleपल मॉडेल्स जोडून स्मार्टफोनची रँकिंग अद्यतनित केली आहे. आतापर्यंत, आयफोन 11 प्रो मॉडेल सॅमसंग फोनच्या तुलनेत उत्कृष्ट आहेत, तर आयफोन 11 पहिल्या दहामध्ये आहे.\nकन्झ्युमर रिपोर्ट्स ही एक प्रतिष्ठित अमेरिकन मासिक आहे अमेरिकन ग्राहक संघटना, ग्राहक संघटनेने 1936 मध्ये तयार केले. ही संस्था अमेरिकन ग्राहकांना माहिती देण्यासाठी निष्पक्षपणे जाहिरातींशिवाय आणि नफ्याशिवाय सर्व प्रकारच्या उत्पादनांचे परीक्षण आणि विश्लेषण करते.\nआपण नुकतेच प्रकाशित केले आपले विश्लेषण नवीन आयफोनची, कित्येक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकते:\nग्राहक अहवाल आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स बॅटरी लाइफची प्रशंसा करतात. केलेल्या चाचण्यांमध्ये ते सूचित करतात की आयफोन 11 प्रो मॅक्स 40,5 तास चालला, त्याच्या पूर्ववर्ती मॉडेलच्या आयफोन एक्सएस मॅक्सच्या 29,5 तासांच्या तुलनेत एक मोठा बदल.\nआयफोन 11 प्रो 34 तास चालला त्याच चाचणी, आणि सह आयफोन 11, 27,5 तास. ही बॅटरी आयुष्य चाचणी करण्यासाठी, ग्राहक अहवाल मानवी बोटाचे अनुकरण करणारे रोबोट वापरतात आणि एखादा माणूस रोजच्या दिवसात त्याचा उपयोग करीत असल्याचा फोन वापरतो. इंटरनेट ब्राउझ करा, फोटो घ्या, GPS नेव्हिगेशन वापरा आणि फोन कॉल करा. अर्थात, समान प्रोग्राम केलेला दिनचर्या समान प्रकारे सर्व डिव्हाइससाठी वापरली जाते.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nकॅमेराची वैशिष्ट्ये बर्याच तांत्रिक तपशीलांमध्ये जात नाहीत, परंतु ते खात्री करतात तपासलेल्या आयफोन्सने या श्रेणीतील काही सर्वाधिक धावा केल्या. मागील कॅमेरा गुणवत्तेसाठी, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅमेर्याच्या अनुषंगाने तीनही मॉडेल्सने खूप चांगले गुण मिळवले. दोन प्रोंनी स्थिर प्रतिमा चाचण्यांमध्ये सर्व स्मार्टफोनपैकी काही सर्वाधिक स्कोअर केले, काहीसे खाली आयफोन 11 रहा. तथापि, सर्व तीन मॉडेल्सला व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये तितकेच उत्कृष्ट रेट केले गेले.\nतिन्ही टर्मिनल वॉटर रेझिस्टन्स टेस्टमध्ये जिवंत राहिले, परंतु आयफोन 11 प्रो टिकाऊपणा चाचणी पास करू शकला नाही. या चाचणीमध्ये फिरणार्या कॅमेर्यामध्ये डिव्हाइसची ओळख करुन दिली जाते, जी उभे असताना हातातून फोनच्या पडझडची नक्कल करते, ज्याची उंची 75 सेमी आहे. वेगवेगळ्या कोनातून 50 फॉल्स नंतर डिव्हाइसचे नुकसान तपासले गेले आणि नंतर 100 फॉल्ससह आणखी एक विश्लेषण केले. एक अतिशय कठीण परीक्षा.\nआयफोन 11 आणि आयफोन 11 प्रो मॅक्सने चाचणीला चांगल्या प्रकारे प्रतिकार केला. त्यांचा 100 प्रभाव ओलांडला आणि केवळ किरकोळ स्क्रॅच सहन केल्या. तथापि, आयफोन 11 प्रो 50 थेंब सहन करू शकला नाही. माझी स्क्रीन तुटली होती आणि ती चालली नाही. नवीन टर्मिनलसह परीक्षेची पुनरावृत्ती झाली आणि ती देखील खंडित झाली.\nकॉस्टुमर रिपोर्ट्सने आयफोन 95 प्रो मॅक्सला एकूण 11 गुण, आयफोन 92 प्रोला 11 गुण आणि आयफोन 89 ला 11 गुण दिले आहेत.\nया वर्ष 2019 मधील सर्वोत्तम स्मार्टफोनच्या कस्टमर अहवालासाठीची ही धावसंख्या आहे:\n11 गुणांसह आयफोन 95 प्रो मॅक्स\nआयफोन 11 प्रो 92 गुणांसह\nSamsung ० गुणांसह सॅमसंग गॅलेक्सी एस 10 +\nआयफोन एक्सएस मॅक्स 90 गुणांसह\nसॅमसंग गॅलेक्सी नोट 10 +\nसॅमसंग गॅलेक्सी नोट एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्सजी\nSamsung दीर्घिका टीप 10\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन टर्मिनल » आयफोन 11 » ग्राहक अहवाल नावे आयफोन 11 प्रो सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nबॅटरीवर विश्वास ठेवणे कठिण आहे, ज्याच्याकडे आयफोन आहे त्या प्रत्येकाला हे माहित आहे की त्यांना आउटलेट आणि त्याच्या चार्जरशी संलग्न रहावे लागेल\nआपल्याकडे आयफोन 6 एस किंवा 6 एस प्लस चालू नसल्यास, Appleपलचा नवीन बदलण्याची शक्यता प्रोग्राम पहा\nदैनिक - गडी बाद होण्याचा क्रम-हिवाळा पूर्वावलोकन\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/the-fear-of-mathematics/", "date_download": "2022-10-01T14:52:23Z", "digest": "sha1:PIEIGNPWLQ7CAJM23JSMAK4WAQS4M3EP", "length": 16106, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गणिताची भीती – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nDecember 28, 2017 डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे आरोग्य, शैक्षणिक\nतुमचा शाळेतला सगळ्यात नावडता विषय कोणता’ काही अपवाद वगळता या प्रश्नाचे उत्तर १.गणित आणि २.इतिहास असं मिळतं. गणित हा इतक्या मोठ्या प्रमाणात अप्रिय असण्याचं नेमकं काय कारण असावं’ काही अपवाद वगळता या प्रश्नाचे उत्तर १.गणित आणि २.इतिहास असं मिळतं. गणित हा इतक्या मोठ्या प्रमाणात अप्रिय असण्याचं नेमकं काय कारण असावं ही आनुवंशिक समस्या आहे की अन्य काही ही आनुवंशिक समस्या आहे की अन्य काही वैज्ञानिकांनी संशोधने करून शोधलेलं उत्तर मोठं मजेशीर आहे. ते म्हणतात; गणिताची भीती ही प्रामुख्याने आपल्या भोवतालच्या वातावरणातून आपल्यावर लहानपणापासूनच थोपली जाते. कशी वैज्ञानिकांनी संशोधने करून शोधलेलं उत्तर मोठं मजेशीर आहे. ते म्हणतात; गणिताची भीती ही प्रामुख्याने आपल्या भोवतालच्या वातावरणातून आपल्यावर लहानपणापासूनच थोपली जाते. कशी ज्या पालकांना स्वतःला गणित हा विषय अवघड जात होता ते आपल्या पाल्यांनाही या विषयाची सतत भीती घालतात. कित्येकदा तर गणित शिकवणाऱ्या शिक्षकांना स्वतःलाच हा विषय नावडता असल्याने वा शाळेत या विषयात कमी गुण मिळत असल्याने तिटकारा असतो. हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवताना कळत- नकळत ‘नीट लक्ष द्या. हे वाटतं तितकं सोपं नाही.’ अशा प्रकारची भीती घालत असतात. याशिवाय परीक्षेच्या पूर्वी येणाऱ्या दडपणाला नीट हाताळता न आल्यामुळे ‘आपल्याला गणित येत नाहीच’ हा समज मनात पक्का बसत जातो आणि परिस्थिती आणखी बिघडते.\nआयुर्वेदात ‘शंकाविष’ नावाचा एक प्रकार वर्णन केला आहे. एका अंधाऱ्या खोलीत एखादी दोरी जरी अंगावर पडली तरी सापच पडला आणि तो आपल्याला चावला आहे अशी शंका मनात आल्याने रुग्णात प्रत्यक्ष साप न चावतादेखील सर्पदंशाची लक्षणे अल्पप्रमाणात दिसू लागतात असे या शंकाविषाचे वर्णन आले आहे. इथेही गणिताबाबत हाच प्रकार घडत असतो. आपल्याला आश्चर्य वाटेल पण या साऱ्या लक्षणसमूहांना मिळून मार्क अशक्राफ्ट नामक मानसोपचारतज्ज्ञांनी ‘math anxiety’ असं नामकरण केलेलं असून या समस्येबाबत सल्ला घेण्यास येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.\nभारतीयांचे गणितातील योगदान हा काही नाविन्यपूर्ण विषय नव्हे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, रुद्रट इथपासून ते श्रीनिवास रामानुजन अय्यंगार वा अगदी वर्तमानातले कित्येक उत्कृष्ट गणिती इथपर्यंतचा प्रचंड इतिहास आपल्याकडे आहे. असं असूनही आज भारतीय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती आणि पुढे गणितात नापास होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कधीकधी ही भीती इतक्या प्रमाणात आढळते की शालेय वा महाविद्यालयीन शिक्षण संपून कित्येक वर्षे लोटली आणि गणित या विषयाशी काही संबंध उरला नसेल तरी रात्रीच्या वेळी गणिताच्या पेपरसंबंधित स्वप्ने पडणे आणि घाबरून जाग येणे यांसारखी लक्षणेदेखील कित्येकांत आढळतात.\nगणिताची भीतीपासून दूर राहण्याचे मार्ग:\n– सर्वप्रथम शिक्षक आणि पालक यांनी याबाबत सजग राहून कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून विद्यार्थ्यांना भीती घातली जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.\n– गणितासाठी सततचा सराव अतिशय महत्वाचा ठरतो. ‘असाध्य ते साध्य करीता सायास; कारण अभ्यास तुका म्हणे’ हे गणिताला शतशः लागू होतं. याकरता शाळेपासूनच नियमित सराव महत्वाचा. अगदी पाढे ते बीजगणितीय सूत्रे या साऱ्या गोष्टींना सतत ‘पॉलिश करणे’ गरजेचे.\n– परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास अभ्यास करणे थांबवावे आणि भ्रामरी हा प्राणायाम प्रकार करावा.\n– याशिवाय परीक्षेच्या तयारीच्या व प्रत्यक्ष परीक्षेच्या काळात नियमितपणे घेण्यासाठी काही औषधी वा ताण कमी करण्यास नस्य वा शिरोधारा यांबाबत आपल्या जवळील आयुर्वेदीय तज्ज्ञाचा सल्ला आवर्जून घ्यावा.\n– गणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा.\n© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nवैद्य परिक्षित सच्चिदानंद शेवडे यांचे घरोघरी आयुर्वेद या विषयावरील लेख येथे वाचा..\nतांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय\nगायत्री मंत्र आणि आयुर्वेद\nदिल खोल के छिंको यारो\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/09/blog-post_95.html", "date_download": "2022-10-01T14:21:38Z", "digest": "sha1:GHCGJ6JUO5EFDS64NUBMBF4CTUBIF2HI", "length": 9255, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "राज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar राज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा.\nराज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा.\nराज्यात सत्तांतर होण्याचा खा. विखेंचा इशारा.\nअहमदनगर ः राज्यात दिवाळीनंतर आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर येणार असून त्यावेळी तुमचे कोणतेच प्रश्न शिल्लक राहणार नाही. त्यामुळे थोडे दिवस फक्त थांबा, खा.विखेच्या या सूचक वक्तव्यावरून महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याचा सूूचक इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी दिलाय. राज्यात दिवाळीनंतर भाजपचे सरकार येईल, असा आशावाद नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जतमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले रोहित पवार यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असलेल्या डॉ. सुजय विखेंनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.\nजिल्ह्यातील कर्जत पंचायत समिती मध्ये तालुका आढावा बैठकीत खा. डॉ. विखे बोलत होते. यावेळी उपस्थित काही नागरिकांनी प्रश्न आणि समस्या सुटत नसल्याची तक्रारी खा. डॉ. विखे पाटील यांच्याकडे केली. त्या तक्रारीला उत्तर देताना खा.विखेनी राज्य शासनावरही टीका केली.\nयावेळी बोलताना खा.विखे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 72 हजार कोटी रुपये वाटले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणार्यांना 50 हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. परंतु ती केवळ कागदावरच राहिली असून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडाला, असल्याची टीका विखे यांनी केली. खा.विखे यांनी उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी करोना लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला आणि त्यानंतर पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोल, गटविकास अधिकारी नानासाहेब आगळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश कुराडे, वन विभागाचे अधिकारी केदार मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, अनिल दळवी, काकासाहेब ढेरे, आदी उपस्थित होते.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-infog-gutka-smuggling-in-yavatmal-5607297-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:36:58Z", "digest": "sha1:ILCEHMISI6QAO4R2PT4JOKYUEZ5DBZOC", "length": 10404, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दोन माफियांच्या इशाऱ्यावर चालतो गुटखा तस्करीचा खेळ | Gutka smuggling in yavatmal - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदोन माफियांच्या इशाऱ्यावर चालतो गुटखा तस्करीचा खेळ\nयवतमाळ - राज्यात गुटखा बंदी झाली असतानाही जिल्ह्यातील प्रत्येक पानटपरीवर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची खुलेआम विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करण्यात येत असून, कारंजा येथील फिरोज आणि अमरावती येथील जावेद या दोघांच्या इशाऱ्यावर गुटखा तस्करीचा हा संपूर्ण खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित सर्व विभागांना माहिती असतानाही कारवाई करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.\nकाही दिवसांपूर्वी शहरातील टांगा चौक परिसरातील एका सुगंध सेंटरवर पोलिसांनी कारवाई करून सव्वा लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यापूर्वीही यवतमाळ, आर्णी, वणी, पांढरकवडा या ठिकाणी करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये लाखो रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. असे असले तरी आजही बंदी असलेल्या या सर्व वस्तू सहज उपलब्ध होत आहेत. त्याचे कारण आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली गुटख्याची तस्करी. जिल्ह्यात येणारा गुटखा सध्या वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथून येतो. ही तस्करी करणाऱ्यांमध्ये कारंजा येथील फिरोज, तर अमरावती येथील जावेद नामक व्यक्तींचा महत्वाचा वाटा असून ते दोघे या गुटखा तस्करीचे मुख्य सूत्रधार आहेत.\nराज्यात गुटखा बंदी असल्याने शेजारच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात गुटखा कारंजा येथे बोलावण्यात येतो. त्या ठिकाणी आलेला गुटखा साठवून ठेवता त्याच दिवशी तो अन्य ठिकाणी रवाना करण्यात येतो. त्या ठिकाणांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश आहे. यवतमाळ येथे आलेला गुटखा हा जिल्ह्यातील तालुके आणि गावातील सु्गंध सेंटर धारकांकडे रवाना करण्यात येतो. त्यांच्याकडून हा माल पानटपरी चालकांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येतो. या चेनची माहिती असतानाही त्यावर कारवाई करायचे अधिकार असलेल्या विभागांपैकी एकाही विभागाकडून ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. जादादराने गुटखा विक्री: कारंजातूनशहरात गुटखा आल्यानंतर या गुटखा पुड्यांची विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून ग्राहकांची लूट करत आहेत. एक रुपयाला मिळणारी पुडी पाच रुपयांना तर पाच रुपयांमध्ये मिळणारी गुटखा पुडी १० ते १५ रुपयांना विक्री करण्यात येते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने ठोस कारवाई करून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.\nलाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी\nयवतमाळ जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या या गुटख्याच्या तस्करीमधून दररोज साधारणत: १० लाख रुपयांची उलाढाल होते. अशाच प्रकारे अन्य ठिकाणी हा माल पुरवण्यात येतो. त्यामुळे महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी यवतमाळ जिल्ह्यात होते. त्या मानाने होणारी कारवाई अत्यल्प प्रमाणात आहे.\nकारंजा येथे गुटखा तस्करी करणाऱ्यांनी मोठे गोदाम तयार केले असल्याची माहिती आहे. या गोदामात आंध्र प्रदेशातून येणारी वाहने रात्री वाजताच्या सुमारास रिकामी करण्यात येतात. त्यानंतर छोट्या वाहनांमध्ये भरून रातोरात त्या मालाची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी कारंजात असलेल्या या गोदामांचा वापर करण्यात येतो.\nरात्रीच्या काळोखात चालते वाहतूक\nकारंजा येथून रात्रीच्या वेळी यवतमाळ शहरात गुटखा पोहोचवण्यात येतो. गुटखा पोहोचवण्यासाठी बोलेरो पीक अप सारख्या वाहनांचा वापर करण्यात येत असून, रात्री साधारणत: ३.३० वाजताच्या सुमारास ही वाहने शहरात येतात. कारंजातून येणारी गुटख्याची ही वाहने कधी दारव्हा मार्गे तर कधी नेर मार्गे यवतमाळ शहर गाठतात.\nआंध्र प्रदेशातून येतो कारंजामध्ये गुटखा\nकारंजा हे या गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. कारंजा येथे वाहनातून येणारा गुटखा आंध्र प्रदेश या राज्यातून येतो. आंध्र प्रदेशातून गुटखा घेऊन निघालेली ही वाहने करीम नगर, नांदेड या मार्गे कारंजा येथे येतात. त्या ठिकाणी असलेल्या गोदामात गुटखा उतरवण्यात येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/11/16/indian-rivers-and-river-system-part-3-ganga-river/", "date_download": "2022-10-01T14:45:21Z", "digest": "sha1:BTF763WJDHZU75VHAL3EIHSWDUJIC5QF", "length": 18042, "nlines": 142, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -3 (Indian rivers and river system part -3) - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nमागील लेखात आपण जाणून घेतले सिंधू नदी व तिच्या उपनद्या बद्दल … आता या लेखात आपण गंगा नदी प्रणाली बद्दल जाणून घेणार आहोत.\nभारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा नदीचा उल्लेख केला जातो. तसेच भारतातील सर्वात जास्त प्रवाह क्षेत्र हा गंगा नदीचा आहे. हिंदू धर्मातील विविध तीर्थक्षेत्र हे गंगा नदीच्या किनारी वसले आहेत. जसे प्रयागराज , ऋषिकेश , हरिद्वार , वाराणसी आदि..\nगंगा नदी प्रणाली उत्तरेकडे हिमालय पर्वताचा मध्य भाग आणि दक्षिण भारतीय द्वीपकल्प पठाराचा उत्तर भाग यांच्या दरम्यान आहे. प्रामुख्याने याच मैदानी प्रदेशाला गंगा मैदान असे संबोधले जाते. भारतीय भौगोलिक क्षेत्रफलापैकी 26.2% क्षेत्र गंगा नदी प्रणालीने व्यापले आहे. गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी हे आहे .\nउगम( Origin ):- गोमुख (गंगोत्री), उत्तराखंड\nगंगा नदी व तिच्या उपनद्या यांचा नकाशावर दिसणारे दृश्य..\nगंगोत्री हिमनदीतून उगमानंतर भागीरथी या नावाने ओळखली जाते. थोडे पुढे गेल्यावर देवप्रयाग येथ भागीरथी नदीला अलकनंदा हा गंगा नदीचा दुसरा मुख्य प्रवाह मिळतो. या नंतर नदीला गंगा असे नाव पडते. हरिद्वार मध्ये गंगा डोंगराळ भाग सोडून मैदानी प्रदेशात येत. गंगेचा सर्वसाधारण प्रवाह वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेला जातो. उत्तराखंड नंतर गंगा मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार , पश्चिम बंगाल या राज्यांतून जाते.\nफारुखबाद , कनोज , कानपूर , प्रयागराज , वाराणसी , गझिपुर , पाटणा व या सोबत अनेक महत्वाचे उत्तर भारतातील शहर गंगा नदीच्या प्रवाह क्षेत्रात येतात. बांगलादेश मध्ये गेल्या नंतर गंगा नदी ब्रह्मपुत्रा ला मिळते . पुढे त्यांची ओळख पद्मा या नावाने होते. पुढे तसेच त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. जगप्रसिद्ध सुंदरबन त्रिभुज प्रदेश ( sundarban Delta )पद्मा नदी आपल्या शेवटच्या टप्प्यात तयार करते. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.\nगंगा नदीच्या उपनद्यांना दोन भागांमध्ये विभाजित केले जाते.\nउजव्या बाजूने मिळणाऱ्या सहायक नद्या ( Right bank tributaries ):-\nडाव्या बाजूने मिळणाऱ्या सहायक नद्या ( Left bank tributaries ):-\nगंगेच्या उपनद्यांपैकी यमुना ही सर्वात महत्वाची आहे. आता आपण जाणून घेऊ गंगा नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या सहायक उपनद्यांनबद्दल.\nगंगा नदी नंतर भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून यमुना नदीचा उल्लेख येतो .यमुना ही गंगा नदीची सर्वात लांब तर 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उपनदी आहे .\nताजमहाल किनारी यमुना नदीचे विहंगत दृष्य ..\nउगम :- यमुनोत्री , बंदरपूच ( उत्तराखंड )\nयमुना नदी गंगेसोबतच तिच्या उजव्या बाजूस वाहते . ही नदी काही काळ हरियाणा व उत्तर प्रदेश राज्यांची सीमा निश्चित करते . ही नदी जवळपास सर्व उत्तर वाहिन्या नद्यांचा स्वतःमध्ये समावेश करून स्वतः गंगेत प्रयागराज ( उत्तर प्रदेश ) येथे मिळते . या ठिकाणी गंगा , यमुना व सरस्वती* मिळून त्रिवेणी संगम तयार करतात .\n* सरस्वती ही नदी लुप्त नदी मानली जाते . ती प्रत्यक्षात दिसून येत नाही .\nयमुना नदीच्या मुख्य उपनद्या :-\nउगम :- तमकुंड , कैमुर रांग ( मध्य प्रदेश )\nतामस ही नदी गंगा नदीला उजव्या बाजूने मिळते . या नदीला पौराणिक महत्व लाभले आहे . या नदी किनारी वाल्मिकी ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आढळतो . ही नदी सिरसा ( उत्तर प्रदेश ) मध्ये गंगा नदीला मिळते .\nउगम :- अमरकांतक पठार , मध्य प्रदेश\nही नदी दक्षिणेकडून गंगेला मिळणारी 2री सर्वात मोठी उपनदी आहे . ही नदी काही काळ कैमुर पर्वत रांगेला समांतर वाहते . सोबतच मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , झारखंड व बिहार या राज्यांमधून वाहते . या नदीच्या मुख्य उपनद्या रिहांद व उत्तर कोयल या नद्या आहेत . ही नदी शेवटी बिहार मध्ये गंगेला मिळते .\n4 ) पुनपुन :-\nउगम :- पालमा , छोटा नागपूर ( झारखंड )\nही नदी मुख्यतः झारखंड व बिहार या राज्यातून वाहते . या नदी बद्दल मुख्य असे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने गरजेचे काही नाही . ही नदी पाटणा शहराजवळ गंगा नदीला मिळते .\nआता आपण पाहणार आहोत गंगा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या .\n5 ) रामगंगा :-\nउगम :- दुधतोली रांग , पोरी- गढवाल जिल्हा ( उत्तराखंड )\nही नदी गंगा नदीप्रमाणेच प्राचीन महत्व प्राप्त आहे . या नदीचे जुने नाव रथवहिनी हे होते . मुख्य म्हणजे ही नदी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून( JIM CORBET NATINAL PARK ) वाहते . नंतर फतेहगढ जिल्ह्यात ( उत्तरप्रदेश ) ही नदी गंगा नदीला मिळते .\n6 ) गोमती :-\nउगम :- गोमतताल , फुलहार झिल ( उत्तर प्रदेश )\nही गंगा नदीची डाव्या बाजूने मिळणारी एकुलती एक अशी उपनदी आहे जी हिमालय पर्वतावर उगम पावत नाही . ही नदी मुख्यतः मान्सून च्या पावसावर व जमिनीतून मिळणाऱ्या पाण्यावर वाहते . या नदीची मुख्य उपनदी साई नदी आहे . या नदीचा व गंगेचा संगम वाराणसी जवळ होतो . याच ठिकाणी मार्कनडे महादेव मंदिर स्टीथ आहे . या कारणामुळे धार्मिक दृष्टीने या नदीचे खूप महत्व आहे .\n7 ) घागरा :-\nउगम :- मापचचांगु हिमनदी , ( तिबेट )\nही नदी भारत , नेपाळ व चीन( तिबेट ) या देशांमधून वाहते . या नदीची मुख्य उपनदी शारदा ही आहे . ही नदी भारतात प्रवेश करताना 2 नद्यांमध्ये विभाजन होऊन येते . नंतर काही अंतर पार केल्या वर ही नदी पुन्हा एकत्र येऊन बिहार मध्ये रेवलगंज येथे गंगा नदीला मिळते . ही नदी नेपाळची सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते . सोबतच गंगा नदीची सर्वात लांब व 2 री सर्वात मोठी उपनदी आहे . घागरा नदीच्या खालच्या भागास शरयू म्हणून ओळखले जाते . याच शरयू नदीचा रामायणात उल्लेख आढळतो . या कारणामुळे ही नदी धार्मिक दृष्ट्या तितकीच महत्वाची ठरते .\n8 ) गंडक ( गंडकी ) :-\nउगम :- नुबाईन हिमाल हिमनदी , ( नेपाळ )\nही नदी नेपाळ व भारत या दोन देशांतून वाहते . याच नदीला नेपाळ मध्ये काळी गंडकी म्हणून ओळखले जाते . ही नदी उत्तर प्रदेश व बिहार राज्यांच्या सीमेवर विसर्प बनवत वाहते . या नदीचा महाभारतात उल्लेख आढळून येतो . या नदीच्या मुख्य उपनद्या त्रिशूली व पूर्व राप्ती या आहेत . याच नदीला नारायणी किंवा सप्तगंडकी म्हणून ओळखले जाते . ही नदी सोनपूर ( बिहार ) येथे गंगा नदीला मिळते .\nउगम :- तिबेट/नेपाळ सीमेवर\nही नदी तिबेट , नेपाळ व भारत या देशांतून वाहते . या नदीला नेपाळमध्ये सप्तकोशी म्हणून ओळखले जाते . काही काळापूर्वी या नदीला बिहारचा श्राप म्हणून उल्लेखले जायचे . याचे कारण ही नदी बिहार मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आणण्यास कारणीभूत ठरत होती . या नदीच्या मुख्य उपनद्या कमला , बागमती , बुढी गंडक या आहेत .\n10 ) महानंदा :-\nउगम :- दर्जलिंग टेकड्या ,( सिक्कीम )\nही नदी भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . ही गंगा नदीची सर्वात पूर्वेकडील उपनदी आहे( ब्रह्मपुत्रा सोडून ) .ही नदी जवळपास 90% भारतात वाहते . शेवटी गोदागिरी मध्ये बांगलादेश येथे जाऊन गंगा नदीला मिळते .\nतरी मित्रांनो , आपण या लेखात गंगा नदी व तिच्या मुख्य उपनद्यां पहिल्या . पुढील लेखात आपण पाहणार आहोत ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या मुख्य उपनद्या . तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा व वाचत राहा STAY UPDATED ..\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/9807", "date_download": "2022-10-01T13:50:19Z", "digest": "sha1:QXUG5P2SX6LPIE7WKB5L2G5EQGDDD4FL", "length": 16528, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "विधानसभा अध्यक्ष पद कोणाला मिळणार ; “या” तीन नावाची जोरदार चर्चा… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nविधानसभा अध्यक्ष पद कोणाला मिळणार ; “या” तीन नावाची जोरदार चर्चा…\nविधानसभा अध्यक्ष पद कोणाला मिळणार ; “या” तीन नावाची जोरदार चर्चा…\nमुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा (Speaker of the Legislative Assembly) राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली नाही.\nतसेच यापुर्वी हंगामी अध्यक्ष बसवून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्यात मोठा गोँधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आगामी अधिवेशनात आता अध्यक्ष असणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात होता.\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेसेचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीचा दौरा केला होता. त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आता काँग्रेसमधून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तीन नावं पुढं येताना दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव चर्चेत आहे.\nपृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि मुंबईचे आमदार अमिन पटेल (Amin Patel) यांचं नाव देखील चर्चेत आहे. मागील विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांच्या नावावर संमती झाली नव्हती. अशातच आता नाना पटोले यांनी दिल्लीत दौऱ्यावर अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित केल्याची देखील चर्चा आहे.\nदरम्यान, थोपटे हे वाघासारखे असून त्यांनी अडकून न राहत कायम मैदानात राहावे, अशी आपली इच्छा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता संग्राम थोपटे यांची वर्णी लागणार का असा सवाल आता उपस्थित होता\nPrevious: उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा बँक निवडणूक रिंगणात…\nNext: देशावर ओमायक्रोनचं संकट ; 24 तासांत 9 हजार 216 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/another-officer-arrested-in-mansukh-hiren-case/", "date_download": "2022-10-01T14:35:59Z", "digest": "sha1:PRL5OAZ2I5Q7YWFKH3ZECUBQYEVH2FR5", "length": 8809, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "मनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचामनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक\nमनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक\nमुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. सुनील माने असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.\nराष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ही अटक केली आहे. माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सद्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.\nदहशतवादी विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर NIA कडे हा तपास देण्यात आला असून माने यांना अटक करण्यात आली आहे.\nमनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी दावा केला होता की, आपल्या पतीला कांदिवली पोलिस ठाण्यातून फोन आला होता. आणि चौकशीला बोलावलं होत. अस त्यांनी सांगितलं होत.\nPrevious articleराज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nNext articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलवली महत्वाची बैठक; या राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/sahitya-sammelan/", "date_download": "2022-10-01T14:02:44Z", "digest": "sha1:SPFVNEYFRRGXJGDJOD7TPJ7PHBF3T2W3", "length": 4814, "nlines": 112, "source_domain": "thepublitics.com", "title": "Sahitya Sammelan Archives - The Publitics", "raw_content": "\nसाहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी – भुजबळ\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/category/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88", "date_download": "2022-10-01T14:43:25Z", "digest": "sha1:BF33KP5D3FQCDYV7ESGZ3PHHIYX6Z5EA", "length": 10126, "nlines": 126, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "वसई – Adivasi Samrat", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नेरळ पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई सामाजिक\nजागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित\nजागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]\nअलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण कोल्हापूर खारघर गडचिरोली चिपळूण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक नेरळ पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पेठ पेण मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रत्नागिरी रायगड वसई विदर्भ सामाजिक सुधागड- पाली\n‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ\n‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]\nठाणे ताज्या वसई सामाजिक\nमहावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक\nमहावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक वसई/ प्रतिनिधी : वसईत महावितरण कंपनीच्या वालीव विभाग सहाय्यक अभियंता वर्ग-2 च्या कश्यप मनोहर शेंडे या आरोपीला सहा हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण […]\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-story-about-vaidehi-parshurami-5605052-PHO.html", "date_download": "2022-10-01T13:41:35Z", "digest": "sha1:37ZIRIMTE3RWI5JCVZVSXJBESVVFCSSQ", "length": 4230, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वकील आहे FU मधील 'परशा'ची हिरोईन, बिग बीं बरोबर केले आहे स्क्रीन शेयर, नृत्यातही निपूण | Story about Vaidehi Parshurami - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवकील आहे FU मधील 'परशा'ची हिरोईन, बिग बीं बरोबर केले आहे स्क्रीन शेयर, नृत्यातही निपूण\nएंटरटेनमेंट डेस्क - महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफ यू' या आगामी चित्रपटाद्वारे मराठी इंडस्ट्रीला एक नवी जोडी मिळणार आहे. या चित्रपटात मराठीचा सुपरस्टार बनलेल्या आकाश ठोसरबरोबर वैदेही परशुरामी हिची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे आतापर्यंत समोर आलेले ट्रेलर आणि गाण्यांत त्यांची केमिस्ट्री भन्नाट असल्याचे पाहायला मिळत आहे. वैदेही पेशाने वकील असून तिने नृत्याचे प्रशिक्षणही घेतलेले आहे.\nवैदेहीने यापूर्वी मराठीतील काही चित्रपटांसह बिंग बींबरोबर वझीर या चित्रपटातही भूमिका केली आहे. या चित्रपटात तिची लहानशी भूमिका होती. मात्र मराठीमध्ये 'वेड लावी जीवा' या चित्रपटात आदिनाथ कोठारेबरोबर पदार्पण केल्यानंतर तिने 'वृंदावन' आणि 'कोकणस्थ' असे काही चित्रपटही केले. सध्या 'एफ यू' चित्रपटातील तिची भूमिका आणि तिचा ग्लॅमरस लूक याबाबच सगळीकडेच चर्चा सुरू आहे. आकाश ठोसर म्हणजेच परशा हे 'एफ यू' मुख्य आकर्षण आहे. तरीही प्रमोशनमध्ये वैदेहीला चाहत्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळत असल्याचे चित्र आहे.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, वैदेही परशुरामी हिच्याबद्दलची माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/health-checkup-of-pen-police/", "date_download": "2022-10-01T15:45:29Z", "digest": "sha1:YKGBMXI6D32V2AQ2VBBINV57ZUHCRNS5", "length": 9499, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "पेण पोलिसांची आरोग्य तपासणी - Krushival", "raw_content": "\nपेण पोलिसांची आरोग्य तपासणी\n| पेण | प्रतिधिनी |\nपेण पोलीस व ट्राफीक पोलीस यांची आरोग्य तपासणी डॉ. मनीष वनगे यांच्या सिध्दकला हॉस्पिटल, पेण येथे पार पडली. या दरम्यान प्रत्येकाची परीपूर्ण तपासणी झाली. यात हिमोग्लोबीन, शूगर, एच.बी.ए. 1 सी, बोन डेन्सिटी, ब्लड प्रेशर, वजन, क्लिनिकल तपासणी ई.सी.जी. इत्यादींचा समावेश होता. नंतर सर्व पोलिस कर्मचार्यांना फ्री औषधे दिली गेली. प्रत्येकास स्टिलबर्डची उत्कृष्ठ फेस शिल्ड देण्यात आली. यासाठी रोटरी क्लब ऑफ पेण आरोयनने पुढाकार घेतला.\nपोलिसदल प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाची काळजी घेतात, त्यांची आरोग्यतपासणी ही आपलीच बांधिलकी आहे या रोटरीच्या ब्रिद वाक्याला अनुसरून ही तपासणी झाली. यावेळी रोटरी प्रेसिडेंट डॉ. सोनाली वनगे, सेक्रेटरी स्नेहा जोशी, सुबोध जोशी, डॉ. संदीप चौधरी, हेमंत शाह व सिध्दकला हॉस्पिटलचा स्टाफ यांचे आयोजन उल्लेखनीय होते.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A8-%E0%A4%97-2/", "date_download": "2022-10-01T14:32:24Z", "digest": "sha1:OXWM2SZJHMPL5AKCM3VWLCYGT2JHUONB", "length": 14896, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "पति-पत्नी दोघांनी सोबत न ग्न झोपण्याचे फा यदे…जगातील कोणत्याच गोष्टीमध्ये इतके फायदे नसतील…पुरुष आणि महिला दोघासाठी खूप महत्वाचे - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nपति-पत्नी दोघांनी सोबत न ग्न झोपण्याचे फा यदे…जगातील कोणत्याच गोष्टीमध्ये इतके फायदे नसतील…पुरुष आणि महिला दोघासाठी खूप महत्वाचे\nपति-पत्नी दोघांनी सोबत न ग्न झोपण्याचे फा यदे…जगातील कोणत्याच गोष्टीमध्ये इतके फायदे नसतील…पुरुष आणि महिला दोघासाठी खूप महत्वाचे\nJuly 6, 2022 admin-classicLeave a Comment on पति-पत्नी दोघांनी सोबत न ग्न झोपण्याचे फा यदे…जगातील कोणत्याच गोष्टीमध्ये इतके फायदे नसतील…पुरुष आणि महिला दोघासाठी खूप महत्वाचे\nनमस्कार मित्रांनो, झोप आपल्या आ रोग्यासाठी किती फा यदेशीर आहे हे आपणा सर्वांना तर माहीतच आहे. जर तुम्ही एक दिवस पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल. त्यामुळे कधीकधी डोकेदुखी देखील निर्माण होत असते. तर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने झोपत असतो. काहीजण कपडे घालून झोपतात तर काही रात्रीचे कपडे म्हणजेच नाईट सूट घालतात.\nहे ठीक आहे पण आज आपण वि वाहित जोडप्यानी कसे झोपावे हे जाणून घेणार आहोत. जेणेकरून त्यांना त्याचा अधिकाधिक आनंद घेता येईल आणि त्यांचे जी वन आनंदी होऊ शकेल. पण मित्रांनो, खूप कमी लोकांना माहित आहे की कपड्यांशिवाय झोपणे देखील तुमच्यासाठी खूप फा यदेशीर आहे. असे मानले जाते की शांत झोपेचे अनेक आश्चर्यकारक आ रोग्य फा यदे आहेत. त्याच वेळी, ते पुरुष आणि महिलांसाठी एक विशेष आणि विशिष्ट लाभ देखील देतात. कपड्यांशिवाय झोपण्याचे फा यदे आपण पुढे जाणून घेऊया.\nकपड्यांशिवाय झोपण्याचे फा यदे पहा:- सीडीसी नुसार, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज रात्री किमान सात तासांची झोप तरी अवश्य घेतलीच पाहिजे. कमी झोप घेतल्याने तुमच्या आ रोग्यावर त्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होऊ लागतं असतो. हे लक्षात घेऊन कपड्यां शिवाय झोपणे तुमच्या झोपेसाठी फा यदेशीर ठरू शकते. कसे ते माहीत करून घ्या. स्लीप फाउंडेशनच्या मते, तुमचे शरीर सर्का डियनलयचे पालन करते. ही लय शरीराच्या ग रम आणि थंड होण्यावर अवलंबून असते.\n66 ते 70 डिग्री फॅ रेन हाइट तापमान तुमच्या झोपेसाठी योग्य मानले जाते. त्यामुळे कपड्यां शिवाय झोपल्याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होते आणि नीट झोप सुद्धा येते. स्लीप फाउंडेशनचे म्हणणे आहे की कपड्यां शिवाय झोपल्याने महिलांना कॅ न्डिडा यी स्टच्या सं सर्गापासून संरक्षण मिळते. कारण घट्ट आणि सिं थे टिक अंत र्वस्त्र परिधान केल्यामुळे हवेच्या अपुऱ्या प्रवाहामुळे सं सर्ग निर्माण होत असतो. त्यामुळे अशाप्रकारे, झोपल्याने महिलांना यो नि मार्गात खा ज सुटणे आणि Can dida सं स र्गामुळे होणाऱ्या वे दनांपासून सुरक्षित राहता येते.\nशु क्रा णूंची निर्मिती सुधारते – हा सर्वात महत्वाचा फा यदा आहे, युनिव्ह र्सिटी ऑफ सॅ न्डफॉ र्ड आणि नॅ शनल हे ल्थ इन्स्टिट्युट ऑफ़ चाईल्ड अॅन्ड ह्यु मन डेव्हलप्मेंट 2015 यांच्या अभ्यासानुसार, जर आपण रात्री झोपताना टा ईट कपडे किंवा अं ड र विअर घालत असाल तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या शु क्रा णू निर्मितीवर होत असतो. तसेच जे पुरुष नि व स्त्र झोपतात त्याचे शु क्रा णू हे कपडे घालून झोपणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत २५ % अधिक स्वस्थ असतात.\nशा रीरिक आणि मा नसिक आ रोग्य – जर का आपण पती-पत्नी नि व स्त्र झोपला तर आपले शा रीरिक आणि मा नसिक आ रोग्य एकदम स्वस्थ राहते आणि नि व स्त्र झोपणं खूप लाभदायक असल्याचा दावा बड्या अभ्यासकांनी, जाणकारांनीही केला आहे. आपल्या चांगल्या आ रोग्यासाठी हा प्रयत्न आपण नक्कीच करून पहा.\nथकवा दूर होतो:- तज्ज्ञांनुसार नि व स्त्र झोपले तर त्यापेक्षा दुसरा आनंद कशामधेच नाही कारण, नि व स्त्र झोपल्यामुळे आपल्याला झोप लगेच लागतेच शिवाय आपल्याला ता णत णावातून देखील मुक्ती मिळते, तसेच आपल्या नात्यातील असणारा विश्वास देखील यामुळे अधिक दृढ होण्यास आपल्याला मदत होते\nत्वचेचा पोत सुधारतो:- आपण दिवसभर अधिक घट्ट कपड्यामध्ये वावरत असल्यामुळे आपल्या र क्त परीसंरचनात खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो, परिणामी जर का आपण नि व स्त्र झोपलो तर आपला र क्त प्रवाह सुरळीत आणि वेगाने होतो यामुळे आपल्या हृदयाचे देखील आ रोग्य सुधारते तसेच आपली त्वचा देखील उजळ आणि तेजस्वी बनते.\nकाम जी वन सुधारते:- जर का आपल्याला त्या गोष्टीमध्ये रस नसेल तर आपण नि व स्त्र झोपण्यास सुरुवात केली तर आपल्याला प्र ण य करण्याची अधिक प्रेरणा मिळते. तसेच यामुळे एकमेकांच्या बाबतीतला सं कोच कमी होतो आणि संकोच कमी झाल्यामुळेही प्र णय जी वन सुधारते.\nबुद्धी तल्लख होते – तसेच जर का आपण नि व स्त्र झोपत असाल त्यांची बुद्धी इतरांच्या तुलनेत तल्लख असते, असे एका सर्वेनुसार सिद्ध झाले आहे. अनेक मानस शात्रज्ञही याला दुजोरा देतात, तसेच ज्यांना डोकेदू खी, पाठ दूखीचा त्रा स आहे अशा लोकांनी हा प्रयोग करून पहायला हरकत नाही. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.\nशरीर सं बं धानंतर ल घवीला जाणं का गरजेचं ल घवीला न गेल्यास काय होऊ शकतं ल घवीला न गेल्यास काय होऊ शकतं…जाणून घ्या महिलासाठी अतिशय महत्वाचे\nवयाच्या 60 व्या वर्षी नवऱ्याने बायकोला घटस्फो ट दिला, कारण बायकोने त्या वयात जे काही केले होते..ऐकून धक्का बसेल.\nखट्याळ सासूची खोड सुनेने कशाप्रकारे जिरवली बघा..सुनेला सारखी विचारत असे माहेरून काय आणलं\nत्या म्हणजेच खा जगी भागावरील केस काढावेत कि नाही जाणून घ्या त्या मागील असणारे फा यदे तोटे..प्रत्येक पुरुष आणि महिलेसाठी महत्वाचे\nया छोट्याशा गावात कॅन्सरचे उपचार मोफत केले जातात..चमत्कारिक औ’षध घेण्यासाठी देश-विदेशातून हजारो पीडित रु’ग्ण याठिकाणी येतात..\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/india/6-jd-u-mlas-in-bjp-strong-push-to-nitish-kumar-nrng-69264/", "date_download": "2022-10-01T14:35:09Z", "digest": "sha1:PXPMYMCCEGLIDAH22WWBP2TE7EOGET3K", "length": 12015, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "घोडेबाजार? | जदयुचे ६ आमदार भाजपात; नितीशकुमारांना जोरदार धक्का | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nजदयुचे ६ आमदार भाजपात; नितीशकुमारांना जोरदार धक्का\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयूने १५ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी ७ जागांवर जदयुने विजय संपादून करून राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.\nपाटणा. भारतीय जनता पार्टीने रालोआमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला मोठा झटका दिला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांचे सहा आमदार फोडले आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. पंचायत व महापालिका निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे अरुणाचल प्रदेशसह दिल्ली आणि बिहारचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.\nफायझरच्या लसीने अनेकांना तीव्र ॲलर्जी; लसीकरण मोहिमेबद्दल चिंता वाढली\nरमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जदयूने २६ नोव्हेंबर रोजी सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना पक्ष विरोधी कार्यावाही केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व त्यांना निलंबीतदेखील केले होते.\nहे योग्य नाही : जदयु\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयूने १५ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी ७ जागांवर जदयुने विजय संपादून करून राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपा (४१) नंतर जदयु अरुणाचलमध्ये दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, आता भाजपाने जदयुच्या ६ आमदारांना फोडून आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. यावर जदयुकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, भाजपने हे योग्य केले नाही, असे जदयुच्या गोटात बोलले जात आहे. या प्रकारामुळे भाजप आणि जदयुत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/thane/friend-killed-for-lust-for-money-sentenced-to-life-imprisonment-by-police-nrms-68896/", "date_download": "2022-10-01T15:24:49Z", "digest": "sha1:TKMIWPXHRXMTKTTMGM5ITZS3AQRDDSQ4", "length": 11663, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मित्रचं ठरला शत्रू... | पैशांच्या हव्यासापोटी मित्राचाच घेतला बळी, पोलिसांनी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nमित्रचं ठरला शत्रू...पैशांच्या हव्यासापोटी मित्राचाच घेतला बळी, पोलिसांनी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा\nठाणे जिल्हा न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांनी सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत आरोपी अनिल वाल्मिकी(२८) याला दोषी ठरवीत जन्मठेप आणि पाच हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.\nठाणे : उधार घेतलेले पाच देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मित्राची हत्या करणाऱ्या तरुणाला ठाणे जिल्हा न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांनी सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत आरोपी अनिल वाल्मिकी(२८) याला दोषी ठरवीत जन्मठेप आणि पाच हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.\nहत्येची घटना ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरात घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ३१ जुलै, २०१५ रोजी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अनिल वाल्मिकी याला अटक करण्यात आलेली होती. अनिल वाल्मिकी याने मृतक सुधीर सिंह(३३) याला पाच हजार होते. ते देण्यास टाळाटाळ करीत होता. दरम्यान ३१ जुलै,२०१५ मध्ये मृतक सुधीर सिंह हा घरातून बाहेर पडला तो परत आला नाही. १ ऑगस्ट, २०१५ रोजी सुधीरची पत्नी राणी सिंह यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात मृतक सुधीर हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी अनिल वाल्मिकी याची चौकशी केल्यानंतर आरोपी अनिल वाल्मिकी यांनी गुन्ह्याची कबुली दिली.\nरेडझोनमध्ये ‘एसआरए’ प्रकल्पाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी\n५ हजार रुपये सुधीरला उधार दिले होते. ते देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने दोघे मद्यधुंद अवस्थेत दोघे क्रमांक ४३ च्या मैदानात असताना झालेल्या वादावादीत अनिलने मृतक सुधीरच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यात सुधीरचा मृत्यू झाला. सदर प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. सरकारी वकील वर्ष चंदने यांचा युक्तीवाद आणि वर्तकनगर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार गराच्या धरीत आरोपी अनिल वाल्मिकी याला दोषी ठरवीत पाच हजाराचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/sudhaarit-vaann-biyaanne-dr-aanni-pernniicii", "date_download": "2022-10-01T15:45:42Z", "digest": "sha1:BTCHGG74HREOVHTPZKOSHATOLTOWKHFA", "length": 2056, "nlines": 54, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "सुधारित वाण, बियाणे दर आणि पेरणीची वेळ वेगवेगळ्या परिस्थितीसाठी योग्य", "raw_content": "\nसुधारित वाण, बियाणे दर आणि पेरणीची वेळ वेगवेगळ्या परिस्थितीसाठी योग्य\nसुधारित वाण, बियाणे दर आणि पेरणीची वेळ वेगवेगळ्या परिस्थितीसाठी योग्य\n15 ऑक्टोबर - 15 नोव्हेंबर\n40 किमी . g / एकर\nसिंचन ( वेळेवर पेरणी )\n15 नोव्हेंबर - 15 डिसेंबर\n40 किमी . g / एकर\nसिंचन ( अगोदर पेरणी )\nडिसेंबर 10 - डिसेंबर अखेरपर्यंत\n50 किमी . g / एकर\n0 लाइक और 0 कमेंट\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/hindustan-shipyard-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:45:18Z", "digest": "sha1:BCY7FUWOLAZL2Z2SV2TUKFPR4VYCJIIG", "length": 5373, "nlines": 68, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nहिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nहिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 104 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड\nनोकरी ठिकाण : आंध्र प्रदेश.\nएकूण रिक्त पदे : 104\nभरतीचा प्रकार : अप्रेंटिस\nअर्जाची फी : फी नाही.\nपदाचे नाव & तपशील : पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस.\nपद क्र. विषय पदवीधर टेक्निशिअन (डिप्लोमा)\n1 मेकॅनिकल 37 33\n2 इलेक्ट्रिकल/EEE 09 10\n3 सिव्हिल 02 04\n5 इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन 03 02\n6 नेव्हल आर्किटेक्चर 01 00\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/ B.Tech).\nटेक्निशिअन (डिप्लोमा) : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nवयाची अट : अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार.\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 19 सप्टेंबर 2022\nऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा\nविकास प्राधिकरण अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\nकोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/sai-bhagwan/", "date_download": "2022-10-01T15:39:39Z", "digest": "sha1:YYSZ2DBVJHFRWIGVKRIVGWBY46NQPQXH", "length": 4794, "nlines": 112, "source_domain": "thepublitics.com", "title": "sai bhagwan Archives - The Publitics", "raw_content": "\nशिर्डीत आता दर्शन पास बंद; संस्थानाने घेतला ‘हा’ निर्णय\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/582", "date_download": "2022-10-01T15:27:43Z", "digest": "sha1:7N3Z4GJ4YOCXNFT3BSXF3YND4NZCVBOI", "length": 14041, "nlines": 144, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच… – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र मुरबाड रायगड सामाजिक\nडोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच…\nडोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत\nवर्षातील 12 महिन्या पैकी 9 महिने पोटासाठी गाव भटकंतीच\nआपल्या राज्यातून परराज्यात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समाज आजही दूरदूर जाऊन आपल्या कला सादर करून चिमुरड्या लेकरांना सोबत घेऊन पायपीट करताना दिसत आहेत.\nत्यातच नट समाज्यातील पिढ्यानपिढ्या आपली कला जनतेसमोर सादर करीत असतात आपण त्यांना डोबारी समाज मानतो पण त्याचातही विविध जाती आहेत त्या पैकी नट समाज.\nचार ते पाच वर्षांच्या लहानग्या लेकरांना उपजत शिकवण अंगीकृत असतेच. यामध्ये ढोपराणे रस्सीवर सरकत जाणे पायाखाली ताटली घेत रस्सी वर चालणे, सायकल रिंग पायाखाली घेऊन रस्सी पार करणे असे विविध प्रकारचे खेळ लहान मुले मुली तसेच १२ ते १५ वर्षांच्या मुली यात सहभागी असतात. हे खेळ ते करत असले तरी आपणाला त्याच्याकडे बघताना काळजाचा ठोका पडत असतो, पण ते मात्र तो खेळ अगदी सहज हसत हसत करत असतात, बऱ्याच वर्षांनी माथेरान मध्ये डोंबारी लोकांचे आगमन झाले असून त्यांच्या या विविध कला पाहून पर्यटक देखील अचंबित होत आहेत.\nछत्तीसगड येथून आलेले हे डोंबारी सध्या पनवेल येथे रहात आहेत. वर्षातून फक्त तीन महिने अर्थातच होळीच्या मुख्य सणापूर्वी हा समाज आपल्या मूळ गावी तीन महिन्यांसाठी जातो पुन्हा नऊ महिने हे लोक आपल्या राज्याबाहेरील गावात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी दूरदूर जात असतात. यातील काहींची मुले शिक्षण घेत आहेत तर काहींनी या व्यवसायाला आपले सर्वस्व मानले आहे त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पिढ्यानपिढ्या याच खेळांवर ते आपली उपजीविका भागवत आहेत.\nटॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप\nटॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील टॉवरवाडी येथील आदिवासी व गरजू कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या वतीने घरगुती वापरासाठी वस्तूंची मदत करण्यात आली. यामध्ये कुटुंबातील महिलांच्या आरोग्याला चुलीच्या धुरामुळे धोका असल्यामुळे बायो स्टॉव देण्यात आला. कोरोणा पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटरी नॅपकिन, ताडपत्री आदी वस्तूंचे रो.राजेंद्र मोरे (सर्विस प्रोजेक्ट […]\nहेल्पींग हॅड सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.\nहेल्पींग हॅड सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. कर्जत/ मोतीराम पादिर : रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहुचीवाडीचे मुख्याध्यापक वसावे, उपशिक्षक हिलग, गावचे सुपुत्र शिक्षक वसंत ढोले यांनी भागुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांच्याकडे वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक साहित्य मदतीसाठी चर्चा करून आज दि.०१/११/२०२० रोजी भागुचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी आणि गिरेवाडी […]\nअलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक\nई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना\nई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विशेष लेख..✒️ असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा […]\nआदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर\nशेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/08/nalco-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:18:55Z", "digest": "sha1:UXFIT5LMO2MXZUYFCJDA272NPVESSLIP", "length": 5236, "nlines": 68, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nनॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती\nनॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 189 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nजाहिरात क्र. : 10220801\nनोकरी खाते : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड\nनोकरी ठिकाण : भुवनेश्वर\nएकूण रिक्त पदे : 189\nअर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 500/- रुपये. मागासवर्गीय – 100/- रुपये.\nपदाचे नाव & तपशील : पदवीधर इंजिनिअर ट्रेनी\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\nशैक्षणिक पात्रता व अनुभव : 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी + GATE 2022.\nवयाची अट : 18 ते 30 वर्षे.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 11 ऑगस्ट 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nभारतीय हवाई दल अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nसीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची भरती\nभारतीय हवाई दल अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nTHDC इंडिया लिमिटेड अंतर्गत इंजिनीअर पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/this-fast-bowler-of-england-made-a-big-record-in-the-test-match", "date_download": "2022-10-01T13:43:14Z", "digest": "sha1:L4AC2GGWJV7WHRA7KY2LDPBA7B5SG6TY", "length": 3323, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाने केला मोठा विक्रम", "raw_content": "\nकसोटी सामन्यात इंग्लंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाने केला मोठा विक्रम\nब्रॉडने एल्गरला बाद करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला\nतिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला ३६ धावांवर बाद करत कसोटी क्रिकेटमधील आपला ५६४ वा बळी टिपला. याचबरोबर त्याने कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राला मागे टाकले. आता तो त्याचा संघ सहकारी जेम्स अँडरसन याच्या मागे आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६६६ विकेट्स घेतल्या आहेत.\nब्रॉडने एल्गरला बाद करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला. या यादीत आठशे विकेट्स घेणारा श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८) आहे. तिसऱ्या स्थानावर ६६६ विकेट घेणारा इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. चौथ्या क्रमांकावरील भारताच्या अनिल कुंबळेने ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. आता या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडदेखील सामील झाला आहे. तो आता पाचव्या स्थानावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/11/blog-post.html", "date_download": "2022-10-01T13:35:07Z", "digest": "sha1:FNKVTEBOT7XER5UAYU34J4GQL43Z2HN2", "length": 10113, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना (डयुटी) कामासाठी संघटनेत नोंदणी करण्याचे आव्हान", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nप्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना (डयुटी) कामासाठी संघटनेत नोंदणी करण्याचे आव्हान\nनवी मुंबई :- प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना तत्काळ काम मिळावे यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेना आक्रमक झाली असून , सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवुन देण्यासाठी भविष्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या आंदोलनांची राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने तयारी सुरु केली आहे.सुरक्षा रक्षकांसाठी कामे असूनही ते उपलब्ध न करता झोपेचे सोंग घेणाऱ्या बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला झोपेतून खडबडून जागे करण्यासाठी येत्या १५ तारखेनंतर मंडळाला जाब विचारण्यात येणार आहे.त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी तत्काळ संघटनेत नोंदणी करून घ्यावी असे आव्हान राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी केले आहे.जेणेकरून ज्या सुरक्षा रक्षकांना कामाची गरज आहे त्यांना काम देता येईल असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले.\nबहुतांश आस्थापना शासकीय नियमांचं उल्लंघन करून प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांच्या भवितव्याशी खेळत असून त्याला तितकेच सुरक्षा रक्षक मंडळही दोषी आहे.तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी गत सध्या दोन्ही बाजूला सुरु असून यात प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षक हा देशोधडीला लागत असल्याचे दिसून येत आहे.ज्या आस्थापना येतात त्यातही सेटिंग करून काही सुरक्षा रक्षकांना कामे दिली जातात,हि बाब प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी निदर्शनास आणून दिली असल्याने नेमकं मंडळ काम करतं कोणासाठी असा प्रश्न योगेश महाजन यांनी उपस्थित केला आहे.सानपाडा मंडळात तीन हजारांहून अधिक प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षक असून , त्यातील अनेकांची बिकट अवस्था आहे.आपला उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्नच त्यांना पडला आहे.आज न उद्या काम मिळेल या आशेने दिवसागणिक बोर्डात फेऱ्या मारणाऱ्या प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना काम मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशा येते.हा सर्व प्रकार पाहता , नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांचा राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेकडुन सर्व्हे करण्यात आला असुन आस्थापनांची यादी मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके याना सुपूर्द करण्यात आली व त्या यादीवर काम करून येत्या १५ नोव्हेंबर पर्यत प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना काम मिळवून द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.त्या नंतर काम न मिळाल्यास संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेईल असा इशाराही देण्यात आला आहे.ज्या पद्धतीने नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांचा यादी मंडळाला देण्यात आली त्याच प्रमाणे १५ तारखेनंतर प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांची यादीही मंडळाला देण्यात येईल.त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी 8689861548 / 9321804481 या संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी, त्यानंतर त्यांना कामे न मिळाल्यास संघटनेच्या माध्यमातून आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा यावेळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी दिला आहे.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/about-us/", "date_download": "2022-10-01T15:41:32Z", "digest": "sha1:EFRNTDFPDYM2X7YNZA5HJ2FNLYWBPZDP", "length": 3975, "nlines": 104, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "About Us - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nमहाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला डिजिटली अपडेटेड ठेवण्याच्या तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला अचूक माहिती पुरवण्याच्या हेतूने आम्ही आपल्यासाठी Stay Updated ही वेबसाईट सादर करत आहोत…\nआपल्या या वेबसाईटवर आपण खालील सर्व माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत…\n★ बातम्या ★ नोकरी अपडेट्स ★ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ★ कृषी मार्गदर्शन\n★ व्यवसाय मार्गदर्शन ★ शासकीय योजना ★ आरोग्य /आयुर्वेदिक उपचार\n★ मनोरंजन ★ प्रेरणादायक सुविचार ★ दर्जेदार लेख\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/882691", "date_download": "2022-10-01T14:30:42Z", "digest": "sha1:SHSRNXSLFODX7MU5AJII5IPBQ7DCFLYO", "length": 2017, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:३१, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१३:१६, १७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१९:३१, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| [[आंध्रप्रदेशआंध्र प्रदेश]] || ४२\n| [[अरुणाचल प्रदेश]] || २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/3786/", "date_download": "2022-10-01T14:28:25Z", "digest": "sha1:ZGDCIXVHYQ3HQDNYWZE6ZOMRMODNQ45H", "length": 4091, "nlines": 49, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत किन्हीच्या रूग्णाचा भाजून मृत्यू ! – Parner Darshan", "raw_content": "\nसिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत किन्हीच्या रूग्णाचा भाजून मृत्यू \nसिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत किन्हीच्या रूग्णाचा भाजून मृत्यू \nशॉर्ट सर्किटमुळे लागली आग.\nपारनेर : नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयूला लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील किन्ही (बहिरोबावाडी) येथील भिवाजी सदाशिव पवार या रुग्णाचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nनगर येथील सिव्हील हॉस्पिटलला आज सकाळी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग विझविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत दरम्यान, किन्ही येथील भिवाजी सदाशिव पवार हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती मात्र आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.\nया आगीची माहिती समजताच नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलला धाव घेतली तर पद्मश्री पोपटराव पवार हे ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान या आगीत आणखी किती रुग्णांचा मृत्यू झाल्याचा याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nजीन्सच्या पॉकेटवर लहान बटणे कशामुळे असतात\n📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/5568/", "date_download": "2022-10-01T15:03:38Z", "digest": "sha1:V3RKAJKKEIFFEDP5SSHF3QDNYVLUJSED", "length": 4167, "nlines": 55, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "लोकांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं? – Parner Darshan", "raw_content": "\nलोकांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं\nलोकांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं\n2021 हे अत्यंत गडबडीचं वर्ष सरताना वर्षभरात जगातील नागरिकांनी गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं याबाबत स्वत: गूगलने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. यामध्ये नेटकऱ्यांनी काही गोष्टी सर्वाधिक सर्च केलंय याबाबत स्वत: गूगलने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. यामध्ये नेटकऱ्यांनी काही गोष्टी सर्वाधिक सर्च केलंय त्याचा खुलासा करण्यात आला आहे.\nगूगलने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार सर्वाधिक सर्च हे कोरोना महामारीसंबधी आहेत. ज्यामध्ये, ‘पुन्हा लॉकडाऊन होईल का’, कोरोनाची लस कुठे मिळेल अर्थात ‘व्हॅक्सीनेशन ड्राईव्ह’ यासह टोकियो ऑलिम्पिक्स, टी-20 विश्वचषक या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्या.\nभारतातील सर्चचा विचार करता यामध्ये इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL), को-विन, युरो कप, आयसीसी टी-20 विश्वचषक, टोकियो ऑलिम्पिक्स या गोष्टी सर्च करण्यात आल्या. भारताने कोरोना महामारीसह खेळाच्या घडामोंडीबाबत मोठ्या प्रमाणात सर्च केल्याचे दिसत आहे.\n“या”चार गावांचा रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लागणार \nटी -२० पाठोपाठ वन डे संघाचंही कर्णधारपदही रोहित शर्माकडे \n‘गुगल पे’वर एखादा कॉन्टॅक्ट कसा ब्लॉक करायचा\nजंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रलमधील फरक माहिती आहे का\nचिप्सच्या पॅकेटमध्ये स्पेशल गॅस का भरला जातो\nस्मार्टफोन सतत हँग होतोय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/paaNddhre-berii", "date_download": "2022-10-01T13:59:17Z", "digest": "sha1:SW4MBBHD4OBOFQ6WHNQFFOJLJJBJJFWV", "length": 3297, "nlines": 56, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "पांढरे बेरी", "raw_content": "\ndo you know | क्या आप जानते हैं\nतुला माहीत आहे का\nपांढऱ्या जामुन फळाचे झाड हे सदाहरित उष्णकटिबंधीय वृक्ष आहे, ते वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे की - बेल फ्रूट, गुलाब सफरचंद, मेणाचे सफरचंद किंवा पाणी इ.\nपांढरे बेरी कुठे वाढतात\nपांढरा जामुन मूळतः दक्षिण पूर्व आशियातील काही ठिकाणी आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आढळतो.\nपांढर्या बेरीची चव कशी आहे\nपांढरे जामुन हे गोड, सौम्य आंबट आणि तुरट चवीचे मिश्रण आहे.\nपांढरे बेरी कसे वापरले जातात\nत्याची कच्ची फळे व्हिनेगर बनवण्यासाठी वापरली जातात. पिकलेल्या फळांचा रस जॅम, जेली, सॉस आणि इतर पेये तयार करण्यासाठी देखील वापरला जातो.\nयाशिवाय पांढऱ्या बेरीचा वापर औषधी बनवण्यासाठी केला जातो.\nपांढरे berries च्या भरपूर प्रमाणात असणे काय आहेत\nयाच्या बियांमध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात आणि फळामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे असतात.\ndo you know | क्या आप जानते हैं\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nअंतरिक्ष में उगाई गई पहली सब्जी\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/station-hq-ahmednagar-bharti-2022/", "date_download": "2022-10-01T14:29:35Z", "digest": "sha1:ABKSH6ORJGU6ZK6UTENSS7LXCNL2CHIZ", "length": 5885, "nlines": 67, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Station HQ Ahmednagar Bharti 2022 - Apply Offline for 02 Posts", "raw_content": "\nस्टेशन मुख्यालय अहमदनगर अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक आणि बिलिंग लिपिक पदांसाठी भरती\nStation HQ Ahmednagar Vacancy 2022 – स्टेशन मुख्यालय अहमदनगर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सहाय्यक व्यवस्थापक आणि बिलिंग लिपिक” पदाच्या 03 रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता पदवीधर / पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती करिता दिलेल्या लिंक वर क्लिक करावे व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक आणि बिलिंग लिपिक\nपद संख्या – 03 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nशेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2021\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड, जिल्हा अहमदनगर -४१४००२\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sai-tamhankar-in-dubai-iifa-awards-2022-best-supporting-actress-marathi-actress-bollywood-film-mimi-mhrn-712908.html", "date_download": "2022-10-01T15:30:58Z", "digest": "sha1:SXTFL5VPSCAZ2AZKFMH4WX26AFFIOA5K", "length": 10979, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sai Tamhankar in Dubai IIFA awards 2022 best supporting actress marathi actress bollywood film mimi morn - Sai Tamhankar in IIFA: परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nSai Tamhankar in IIFA: परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका\nSai Tamhankar in IIFA: परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका\nसई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही आता मराठीसोबत आता बॉलिवूडमध्ये सुद्धा आपली तुफान कामगिरी करत आहे. सई सध्या IIFA अवॉर्डस साठी दुबईला गेली आहे आणि तिथे जाऊन तिने समस्त मराठी प्रेक्षकांना खुश करणारी मोठी कामगिरी केली आहे.\nसई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही आता मराठीसोबत आता बॉलिवूडमध्ये सुद्धा आपली तुफान कामगिरी करत आहे. सई सध्या IIFA अवॉर्डस साठी दुबईला गेली आहे आणि तिथे जाऊन तिने समस्त मराठी प्रेक्षकांना खुश करणारी मोठी कामगिरी केली आहे.\nनवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी\nछत्रपतींच्या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनाचा सुबोधने केला असा उपयोग\n वायर आणि दगडांनंतर आता उर्फीने घडाळ्यापासून बनवला स्कर्ट; तुम्हीच बघा\nVIDEO : नाटक का लांबतं... प्रिया बापटने सांगितलेलं कारण ऐकून हसून व्हाल लोटपोट\nमुंबई 5 जून: मराठीमधली बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) बद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सई ज्या पद्धतीने यशाचं शिखर गाठत पुढे जात आहे ते बघून सगळ्यांनाच आनंद होत आहे. सई आता फक्त मराठीमध्ये मर्यादित न राहता हिंदी चित्रपटाततून सुद्धा (Sai Tamhankar in Bollywood) प्रेक्षकांसमोर आली. सध्या सईच्या आनंदाला सीमा उरली नाहीये. असं काय झालं आहे नक्की तिच्या आयुष्यात सई सध्या दुबईला एका खास कारणासाठी गेली आहे आणि ते कारण म्हणजे IIFA पुरस्कार सोहळा. यावर्षी सईला सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रींच्या विभागात नामांकन होतं. सईने दिमाखात या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत चारचाँद लावले होते. सईचा आनंद आता द्विगुणित झाला असणार हे मात्र खरं, कारण ज्या विभागात तिला नामांकन मिळालं होतं त्यासाठी तिला अवॉर्ड सुद्धा मिळालं आहे. (Best Supporting Actress) सईला IIFA अवॉर्डस २०२२ मध्ये सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘मिमी’ (Mimi Film) या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका शमा सगळ्यांनाच फार आवडली होती. या चित्रपटाच्या निमित्तानं तिला क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली.\nसईने थेट दुबईच्या धरतीवर जाऊन मराठीचं नाव राखलं आणि नुसतं राखलं नाही तर अभिमानाने उंच सुद्धा केलं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. एवढ्या मोठमोठ्या बॉलिवूड स्टारसोबत सईचं नाव नामांकनात आहे यावरच तिचं कौतुक केलं जात होतं आता पुरस्कार मिळाल्यानंतर तर तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दुबईला असताना तिने खूप धमाल आणि मजा केल्याचं दिसून आलं. तिने ‘सई इन IIFA’ अशा नावाने तिने खास व्हिडिओसुद्धा शेअर केले होते. यात काही मजेदार रॅपिड फायर प्रश्न, तिचा मेकअप लुक, आऊटफिट अशा अनेक गोष्टींबद्दल तिने खास अपडेट्स सुद्धा शेअर केले होते.\nसईने या सोहळ्यासाठी खास लुक डिजाईन करून घेतला होता ज्यात खूप अप्रतिम ती खूप अप्रतिम दिसत होती. चक्क mermaid सारखा दिसणारा लुक सईने परिधान केल्याने चाहत्यांना आनंद झाला. हे ही वाचा- Sai Tamhankar in IIFA: उफ्फ IIFA च्या सोहळ्यासाठी सईचा मोहात पाडणारा चमचमता mermaid लुक सई कायमच तिच्या अभिनयातून विविधता दाखवत आली आहे. कधी बोल्ड भूमिका तर कधी प्रवाहाच्या विरुद्ध जात तिने केलेल्या काही कणखर भूमिकासुद्धा खूप गाजल्या आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/corona-restrictions-in-maharashtra-curfew-orders-from-9-pm-to-7-am-117283/", "date_download": "2022-10-01T14:45:03Z", "digest": "sha1:EZUTOT7C5WVQXKRDFGSW6R334WKBACJF", "length": 20269, "nlines": 151, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nमहाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध, रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश\nमुंबई : कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने महाराष्ट्रात कोरोनासंदर्भातले निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी घालण्यात आली आहे.Corona restrictions in Maharashtra, curfew orders from 9 pm to 7 am\nलग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते पाळावे लागेल.\nCoronavirus : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 81 नवे रुग्ण, आतापर्यंत 145 जणांना ओमिक्रॉनची लागण\nइतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे\nअशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल\nवरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाण्ट५ा समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.\nउपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निबंर्धाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.\nहद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा\nबिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या\nपवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका असे सांगितले होते, गोपीचंद पडळकर यांची टीका\nखोट्या अॅट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/kangana-ranaut-trolls-karan-johar-as-fan-share-his-meme-dancing-on-chali-chali-song-of-thalaivi-37169/", "date_download": "2022-10-01T14:50:09Z", "digest": "sha1:XZHTBOBMHREXDPVRDQZXKD6VTZWICHAH", "length": 15910, "nlines": 143, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\nWATCH | ‘Thalaivi’च्या गाण्यावर थिरकतानाचा करण जोहरचा व्हिडिओ व्हायरल, कंगनानं केलं TROLL\nकंगना रनौत कधी कुणाशी पंगा घेईल सांगता येत नाही… पण एकदा जर ती कुणाशी भिडली तर त्याला सहजासहजी सोडत नाही हेही आपण पाहिलंय… कंगनानं आजवर अनेकांशी पंगा घेतला आहे… पण तिची करण जोहरबरोबरची दुश्मनी चांगलीच गाजली आहे… आजही एखादा मुद्दा निघाला की कंगना करणला ट्रोल करण्याची संधी अजिबात दवडू देत नाही… अशीच एक आयती संधी कंगनाच्या हाती आली… मग काय करण जोहरला छळण्याची संधी कंगना तरी अशी कशी दवडणार ना… मग काय बॉलिवूच्या या क्वीननंही वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले…Kangana Ranaut trolls Karan Johar as fan share his meme dancing on chali chali song of thalaivi\nWATCH | बॉल स्टंपला लागला तरी ‘तो’ नॉट आऊट\nWATCH | निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत सबरीमाला, या आहेत अख्यायिका\nWest Bengal Election : बंगालचा खेला जिंकण्यासाठी ममतांचा ‘मारियो’ रन\nResearch : मास्क योग्य पद्धतीने वापरा, कोरोना संसर्गाचा धोका होईल ९६ टक्के कमी\nWATCH : उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, लिंबू पाणी-टरबूज अधिक फायदेशीर\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/pm-modi-announces-centralized-vaccine-drive-all-vaccines-will-be-procured-by-govt-of-india-and-given-to-states-for-free-53788/", "date_download": "2022-10-01T15:00:12Z", "digest": "sha1:P2EIUATT7B4VOUVBKSMPLDIE467S5THY", "length": 18913, "nlines": 143, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\nदेशव्यापी मोफत लसीकरणाची पंतप्रधान मोदींची घोषणा; मोफत धान्यवाटप योजनेची मुदतही दिवाळीपर्यंत वाढविली\nनवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयीच्या सर्व शंका – कुशंकांचे निरसन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या २१ जूनपासून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगदिवसापासून १८ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची घोषणा केली. पंतप्रधान अन्न योजनेतून देण्यात येत असलेल्या मोफत अन्नवाटपाची मुदत देखील त्यांनी दिवाळीपर्यंत वाढविली. या योजनेचा लाभ ८० कोटींहून अधिक नागरिकांना मिळतो आहे. PM Modi announces centralized vaccine drive, all vaccines will be procured by Govt of India and given to States for free.\n२१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनापासून देशातील प्रत्येक राज्यातील १८ वर्षांवरील सगळ्या नागरिकांसाठी भारत सरकार मोफत लस देणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. केंद्र सरकार स्वत: लसी विकत घेऊन ७५ टक्के लसी राज्यांना मोफत वाटणार असल्याचं मोदींनी सांगितले. उरलेल्या २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्यात येणार असून या लसी ज्यांना विकत लसी घ्यायच्यात त्यांना विकत घेण्याची सुविधाही खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याचं मोदींनी सांगितलं. मात्र तिथे सुद्धा रुग्णालयांनी लसींसाठी वाटेल तसे पैसे घेऊ नयेत म्हणून लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त १५० रुपये अधिक सेवा शुल्क म्हणून लस देण्याचा नियम बनवण्यात आला आहे. हा नियमांचे पालन करण्यासंदर्भातील जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आल्याची घोषणा मोदींनी केली.\nयेत्या काळात लसींचा पुरवठा वाढवणार असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. मिशन इंद्रधनुष अंतर्गत ही लसीकरणासाठी प्रभावी मोहिम राबवली गेल्याचे ते म्हणाले. राज्यांनी मागणी केल्याने त्यांना २५ टक्के लसी स्वत: विकत घेण्यास सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही राज्यांनी मान्य केले केंद्राच्या अखत्यारीत असलेली आधीची व्यवस्थाच चांगली होती असे मत व्यक्त केले. अनेक राज्ये यासंदर्भात फेरविचार करत असल्याचे दिसलं, असे मोदी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांकडे असलेले लसीकरणासंदर्भातील २५ टक्के काम देखील काढून घेऊन ते केंद्र सरकारकडे घेत असल्याची घोषणा केली. येत्या दोन आठवड्यांमध्ये या नव्या नियमांची एक नियमावली जाहीर केली जाईल असे मोदींनी स्पष्ट केले.\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/today-again-petrol-and-diesel-price-hike-2-141142/", "date_download": "2022-10-01T15:03:05Z", "digest": "sha1:TUWDWWFRTXELXUSPGETGHSFNKS5ISVAX", "length": 17943, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\nआज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ\nनवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर ४७ ते ५३ पैशांनी वाढला आहे, तर डिझेलच्या दरातही ५३ ते ५८ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९९.११ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.४२ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. Today again petrol and diesel price hike |\nमुंबईत पेट्रोलचा दर ११३.८८ रुपये तर डिझेलचा दर ९८.१३रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०८.५३ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९३.५७ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल १०४.९० रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.०० रुपये प्रति लिटर आहे. कृपया लक्षात घ्या की गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांसाठी मूल्यात वाढ करण्यात आलेली नाही.\nइंधन दरवाढीचा डबल डोस; दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेल ८५ पैशांनी महागले\nपाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.\nया राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे\nमध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.\nएएनआयने चोरला स्मृति इराणी यांचा फोटो, माझा फोटो आणि क्रेडीट दुसऱ्याचे का असा केला इराणींनी सवाल\nमदरशांमध्ये देशविरोधी कारवाई, बंद करण्याची भाजप आमदाराची मागणी\nदिग्विजय सिंह यांच्यासह सहा जणांना वर्षाची शिक्षा\n३० देशांना गहू निर्यात करण्याचा भारताचा निर्णय\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/special/nirmala-sitharaman-slams-rahuls-spit-and-run-technique-31821/", "date_download": "2022-10-01T15:00:37Z", "digest": "sha1:TWYQ5Q4OSPOPBXI5LM3CWWSFQHPLCETD", "length": 17093, "nlines": 143, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nकधीतरी येऊन टीकेच्या पिंका टाकू नका, हिंमत असेल तर गांभिर्याने चर्चा करा, निर्मला सीतारामन यांचे राहूल गांधींना आव्हान\nनवी दिल्ली : कधीतरी उगवायचे आणि टीकेच्या पिंका टाकायचे असे करू नका. हिंमत असेल तर गांभिर्याने समोरासमोर येऊन चर्चा करा, असे आव्हान केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना दिले आहे. Nirmala Sitharaman slams Rahul’s ‘spit-and-run technique\nसरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर राहूल गांधी यांनी टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, ट्विटरवर दोन ओळी टाकणे विरोधी पक्षाच्या नेत्याला शोभत नाही. माझे त्यांना आव्हान आहे की उगाच प्रत्येक वेळी दोन ओळींची पिंक टाकण्यापेक्षा गांभिर्याने चर्चा करा.\nभारताच्या लोकशाहीवरच राहूल गांधी यांचे प्रश्नचिन्ह, म्हणाले निवडणुका तर सद्दाम हुसेन आणि गडाफीही जिंकत होते\nसीतारामन म्हणाल्या, त्यांना आजच फायदा-तोट्याचा विचार का सुचला. दहा वर्षे सत्तेत असताना त्यांच्या सरकारने करदात्यांच्या पैशाचे खासगीकरण केले. ते कशा पध्दतीने ते तुम्हाला माहित आहे. एका कुटुंबाच्या फायद्यासाठी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने करदात्यांच्या पैशाची चोरी केली.\nसीतारामन म्हणाल्या, राहूल गांधी यांच्या आजींनी बॅँकांचेराष्ट्रीयकरण केले. पण याच बॅँकांचे संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात वाटोळे झाले. तोट्यात गेल्या. भ्रष्टाचाराचे राष्ट्रीयकरण झाले. त्यामुळेच आरोप करण्याअगोदर थोडासा गृहपाठ करा. चर्चेची हिंमत दाखवा.\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nइतिहासाची साक्ष : काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो; पण उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/special/sanjay-rauts-three-and-a-half-leaders-three-and-a-half-wise-of-the-maratha-empire-and-mahashahane-in-the-marathi-media-131439/", "date_download": "2022-10-01T14:33:55Z", "digest": "sha1:STMAUEXUL4SCYAX7SUXIAWCSLG7VUUBU", "length": 22323, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » विशेष » विश्लेषण\nसंजय राऊतांचे “साडेतीन नेते” – मराठा साम्राज्याचे “साडेतीन शहाणे” आणि मराठी माध्यमांमधले “महाशहाणे”…\nशिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना संतापून जे उत्तर दिले, त्यामध्ये त्यांनी, भाजपचे “साडेतीन नेते” लवकरच अनिल देशमुखांच्या शेजारच्या कोठडीत असतील, असे विधान केले आहे.Sanjay Raut’s “Three and a Half Leaders” – “Three and a Half Wise” of the Maratha Empire and “Mahashahane” in the Marathi media …\nत्यामुळे मराठी प्रसार माध्यमांमधून संजय राऊत यांनी उल्लेख केलेले भाजपचे “साडेतीन नेते” कोण याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा घडवताना अर्थातच संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांची कशी जोरदार खिल्ली उडवली आहे याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा घडवताना अर्थातच संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांची कशी जोरदार खिल्ली उडवली आहे, कसे त्यांना टोचले आहे, कसे त्यांना टोचले आहे, भाजपचे कसे वाभाडे काढले आहेत, वगैरे मसाला लावून मराठी माध्यमांनी चमचमीत वर्णन केले आहे.\nशिवसेना मुंबईची दादा : बाळासाहेबांच्या जे नजरेच्या जरबेत होते, ते संजय राऊतांना तोंडाने का सांगावे लागते\nपरंतु हे वर्णन करताना संजय राऊत यांनी वापरलेल्या “साडेतीन” या शब्दाचा इतिहास नेमकेपणाने स्वतः संजय राऊत हे विसरले आहेत की मराठी माध्यमे विसरली आहेत की मराठी माध्यमे विसरली आहेत, हा प्रश्न पडतो आहे. कारण ज्या “साडेतीन” या शब्दाचा संजय राऊत यांनी उल्लेख केला, तो “साडेतीन” शब्द हा पेशवाईतील “साडेतीन शहाणे” यांच्यासाठी गौरव म्हणून वापरला गेला आहे. यातले पहिले तीन शहाणे हे मुत्सद्दी तर होतेच, पण ते हातात तलवार धरणारे योद्धे होते.\nत्यामुळे त्यांना “पूर्ण शहाणे” म्हटले जायचे. यामध्ये पेशवाईतील सरदार सखाराम बापू बोकील, नागपूरकर भोसल्यांचे कारभारी देवाजीपंत चोरघडे आणि निजामाचा कारभारी विठ्ठल सुंदर परशरामी यांचा समावेश होता. उरलेले “अर्धे शहाणे” म्हणजे पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस होते. नाना फडणवीस हे फक्त मुत्सद्दी होते. तलवार हातात धरून मैदानात उतरणारे योद्धे नव्हते. म्हणून त्यांना “अर्धे शहाणे” म्हटले जायचे… या चौघांचाही इतिहास मराठा साम्राज्यात मोलाची भर घालणारा आहे. या सर्वांचा उल्लेख इतिहासात अत्यंत हुशार आणि आपापल्या राज्याचा कारभार खऱ्या अर्थाने चोखपणे पाहणारे म्हणून “शहाणे” असा केला जायचा.\nयाचा अर्थ “साडेतीन शहाणे” हा शब्द निदान त्या काळी तरी सकारात्मक रीतीने वापरला जायचा. मग संजय राऊत यांना भाजपचे “साडेतीन नेते” म्हणजे “साडेतीन शहाणे” यांच्यासारखा सकारात्मक उल्लेख करायचा आहे का, हा प्रश्न पडतो. अर्थातच संजय राऊत यांचे भाजपशी सध्याचे असलेले संबंध पाहता तसे त्यांना अजिबात करायचे नसणार हे उघड आहे.\nपण मग त्यांनी “साडेतीन नेते” या ऐवजी दुसरा शब्द का वापरला नाही किंवा त्यांना भाजपच्या नेत्यांना ठोकूनच काढायचे तर दुसरा कोणताही मराठीतला वाक्प्रचार का उच्चारला नाही किंवा त्यांना भाजपच्या नेत्यांना ठोकूनच काढायचे तर दुसरा कोणताही मराठीतला वाक्प्रचार का उच्चारला नाही, की त्यांना सुचला नाही, की त्यांना सुचला नाही हा प्रश्न पडतो… इतर मराठी माध्यमांकडे शब्दांचा दुष्काळ आहे, पण संजय राऊत यांच्याकडे तो निश्चितच नाही. “रोखठोक” मधून वर्षानुवर्षे त्यांनी खरंच आपली शब्द श्रीमंती निश्चित दाखवली आहे\nअनावधानाने का होईना, पण संजय राऊत यांच्याकडून भाजपच्या नेत्यांचा एक प्रकारे गौरवच झाला आहे. मराठी माध्यमांमध्ये तर “बुद्धीचा सुकाळच” आहे. तिथे, “नाना भले बुद्धीचे सागर”, असे म्हणायची पाळी आली आहे. त्यामुळे “साडेतीन नेते” आणि “साडेतीन शहाणे” यातला साम्य भेद ओळखणेही मराठी माध्यमांमधल्या “महाशहाण्यांना” कठीण आहे…\nअंबानींसह जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी 9 जणांना 132 अब्ज डॉलरचा फटका, एलन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांचे सर्वाधिक नुकसान\nBLACK DAY FOR INDIA : वतन से मुहब्बत कुछ ऐसे निभा गये – मुहब्बत के दिन उसपे जान लुटा गये पुलवामा हल्ला ३ वर्ष -कधीही न मिटणाऱ्या जखमा – UNKNOWN STORIES…\nसॅटेलाइट इंटरनेटसाठी जियोची एसईएसशी भागीदारी, स्वस्त ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न, मिळेल 100Gbps ची इंटरनेट स्पीड\nकाँग्रेसने आंदोलनाचा आव आणला “सागर”वर; आंदोलक “बसले” जागेवर…\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nइतिहासाची साक्ष : काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो; पण उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/uncategorized/bullet-train-to-run-at-hyderabad-nagpur-also-%E2%80%8B%E2%80%8Bin-gujarat-for-mumbai-ahmedabad-route-work-in-progress-53663/", "date_download": "2022-10-01T15:13:36Z", "digest": "sha1:G7GK3IYK7LTAYBPCMT7SLD6ETUNCZCOU", "length": 20139, "nlines": 153, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nहैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई – अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग\nनवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्या बरोबरच मुंबई-पुणे-हैद्राबाद, मुंबई-नाशिक-नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असून सविस्तर प्रकल्प अहवाल आठ ते दहा महिन्यात सादर होणार आहे. Bullet train to run at Hyderabad, Nagpur Also; In Gujarat for Mumbai-Ahmedabad route work In Progress\nवेगवान रेल्वे प्रवासासाठी व मुंबईसह महत्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई ते अहमदाबाद बरोबरच मुंबई ते हैद्राबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गावरही बुलेट ट्रेन सुरु करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या आठ ते दहा महिन्यात तो सादर केला जाईल, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडने दिली.\nमुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन पुणे मार्गे तर मुंबई ते नागपूर ट्रेन शिर्डी तसेच नाशिकमार्गे जाईल. मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेन या ६५० किलोमीटर मार्गावर विमानाने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी ४ महिने लागणार आहेत. सविस्तर प्रकल्प अहवाल पुढील वर्षांत जानेवारी ते मार्च या दरम्यान सादर होणार आहे.\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nयाच पद्धतीने मुंबई ते नाशिक-नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही सव्र्हेक्षण सुरु आहे. या वर्षांच्या अखेरीस पूर्ण होईल. ही ट्रेन मुंबई ते नागपूर दरम्यान खापरी वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या शहरांशी जोडली जाईल. तर मुंबई-हैदराबाद ही कामशेत, पुणे,बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, हैदराबादशी जोडले जाणार आहे.\nमुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडकला आहे. महाराष्ट्रात अवघे २४ टक्के पर्यंतच भूसंपान झाल्याने व वांद्रे कुर्ला संकु ल येथे स्थानक उभारणीसाठीही जागा नाही. त्यामुळे काम ठप्प पडले आहे. उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्षात काम मात्र सुरु झालेले नाही.त्या तुलनेत गुजरातमधील ९४ टक्के आणि दिव-दमणमधील १०० टक्के भूसंपादन झाले असून कामही सुरु झाले आहे.\nराज्यामध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन : नऊ जिल्ह्यांत शिडकाव्याने वातावरणात गारवा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रामध्ये होणार चित्रीकरण\nब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न\nभज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम\nपश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या\nनात्याला काळिमा, मुलाने केला वृध्द आईवर बलात्कार\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.misalpav.com/node/44832/backlinks", "date_download": "2022-10-01T15:28:04Z", "digest": "sha1:2TS23D2GGTUVCAP3FIK7UYNUIACS5DNV", "length": 6248, "nlines": 119, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to कुत्रत्वाचं नातं | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,\nशरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...\nघटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा\nPages that link to कुत्रत्वाचं नातं\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/12/Nagar_0613230164.html", "date_download": "2022-10-01T14:49:44Z", "digest": "sha1:QJ5T36ZBEX5WPH77OHK62NLZEHMFYZOX", "length": 7415, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "हिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar हिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध.\nहिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध.\nहिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध.\nअहमदनगर ः स्थापनेपासूनच बिनविरोध निवडणुकीचा इतिहास असणार्या आदर्श गाव हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक यावर्षीही पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे.\nसंचालक मंडळात खुल्या प्रवर्गातून रामभाऊ चत्तर, छबू ठाणगे, मारुती ठाणगे, अशोक गोहड, बबन पवार, संजय ठाणगे, धर्मराज ठाणगे, गोपीनाथ ठाणगे, महिला प्रवर्गातून संजना पादीर, चंद्रकला ठाणगे, अनुसूचित जाती प्रवर्गातून साहेबराव कदम इतर मागास प्रवर्गातून दत्तात्रेय भालेकर, विशेष मागास प्रवर्गातून विठ्ठल चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली.\nसंस्थेवर 13 संचालक मंडळ असून फक्त 13 फॅार्म प्राप्त झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. आदर्श गाव हिवरे बाजाराची विविध कार्यकारी सेवा सोसायटी सभासद व बँक पातळीवर दरवर्षी 31 मार्चपूर्वी 100 टक्के वसुली होते. सभासदांना 10 टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सेवा सोसायटीचे सचिव अल्ताफ शेख व कुशाभाऊ ठाणगे यांनी काम पाहिले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/01/blog-post_29.html", "date_download": "2022-10-01T15:12:45Z", "digest": "sha1:JLOZV7QX3B2PP662VPZFCGOLV2MCEP46", "length": 5156, "nlines": 34, "source_domain": "www.saptarang.page", "title": "क.डों.म.न.पा.च्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल !", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nक.डों.म.न.पा.च्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल \nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल \nकल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ अधिकाऱ्यांवर कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल.\nपोलिसांनी फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (420, 418, 415, 467, 448, 120 बी, 34, 9, 13 कलमांतर्गत) गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे. या प्रकरणी गोविंद राठोड रामनाथ सोनवणे एसएस भिसे, ई रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन केडीएमसी आयुक्तांसह, केडीएमसी अधिकारी संबंधित विकासक, आर्किटेक्ट अशा 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारत पुनर्वसन प्रकरणी केडीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन करत मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली असल्याचा आरोप तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी केला आहे. याबाबत गिध यांनी केडीएमसीसह पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र काहीच कारवाई न झाल्याने अखेर गिध यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_670.html", "date_download": "2022-10-01T14:33:54Z", "digest": "sha1:PUP7D7E34WPANMWSLAHHE4QQS6CO5KFK", "length": 7944, "nlines": 75, "source_domain": "www.marathatej.com", "title": "मनसेकडून औरंगाबादेतील मराठी पाट्या असलेल्या दुकानदारांचा सत्कार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादमनसेकडून औरंगाबादेतील मराठी पाट्या असलेल्या दुकानदारांचा सत्कार\nमनसेकडून औरंगाबादेतील मराठी पाट्या असलेल्या दुकानदारांचा सत्कार\nऔरंगाबाद: कायदा तर आज झालाय. पण आमचे अनेक व्यावसायिक बंधू वर्षानुवर्षे मराठी फलक लावून व्यवसाय करत आहेत. सरकारची अस्मिता आज जागी झाली असेल, पण या माणसांनी मराठी अस्मिता कधीपासूनच जोपासली आहे. अशी जोपासना करणाऱ्या आमच्या मराठी व्यावसायिक बांधवांचा गौरव व्हायलाच हवा या उद्देशाने औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी पाटी असलेल्या दुकानदारांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.नुकतेच मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरांत नामफलक लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे. मनसेतर्फे सातत्याने मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले गेले. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झालेत तरीही मराठीला न्याय मिळाला या गोष्टीचा जास्त आनंद कार्यकर्त्यांना आहे.औरंगाबाद मध्ये अनेक दुकाने असे आहेत की ज्यांच्या दुकानाच्या पाट्या बऱ्याच वर्षांपासून फक्त मराठीत आहेत. या सर्व दुकांनदाराचा सत्कार मनसेतर्फे करण्यात आला.शहरातील पिरबाजार ही मुख्य बाजारपेठ आहे येथील व्यापाऱ्यांचा शाल, हार आणि गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी एकूण ६४ दुकांनदाराचे अभिनंदन-सत्कार करण्यात आले. यावेळी अग्रवाल इंटरप्रायसेस-मनिष अग्रवाल, अश्विनी कॉलेक्शन – माणिक महातोळे, किरण ज्वेलर्स – राजेश खरोटे, पारस स्वीट – नितेश जैन, सुरभी इलेक्ट्रॉनिक,नंदिनी गिफ्ट, न्यू गौरी ज्वेलर्स, सागर प्रोविजन, ऐश्वर्य गारमेंट्स, राजवीर कलेक्शन, नॅशनल चॉईस, वरद साडी सेंटर, कुमार जनरल स्टोर्स, सागर ड्रायफ्रूट या दुकानदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुमीत खांबेकर, आशिष सुरडकर, अविनाश पोफळे आदींची उपस्थिती होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/10/01/shivkalin-kille-part-2/", "date_download": "2022-10-01T14:18:28Z", "digest": "sha1:MPNGSTAZRYPDAZ4FGRHSJ7MC4VEN6Y52", "length": 17937, "nlines": 115, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "शिवकालीन किल्ले । एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर... - भाग २ - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\nमहाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. शिवकालीन किल्ले -एक प्रवास इतिहासाकडे या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. मागील लेखात आपण महाराष्ट्रातील काही किल्यांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण पुढील काही किल्यांविषयी जाणून घेऊ.\nअगदी लहान वयात इतिहास घडविणारे व महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसलेले आपले राजे शिवछत्रपती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक किल्ले जिंकले. असे म्हटले जाते कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात ३५० हुन हि जास्त किल्ले ताब्यात होते. मित्रांनो, आम्ही आमच्या लेखात महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या कार्याची माहिती सगळेकडे पसरवायची आहे. यासाठी पोस्ट वाचा व मित्रासोबत नक्की शेअर करा.\nकिल्ल्याची उंची: ४०४० फूट\nगडाची माहिती:- पन्हाळा किल्ला प्राचीन कालापासून प्रसिध्द आहे.प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह यांची पन्हाळा ही राजधानी होती. किल्ल्याचे बांधकाम भोज राजाच्या कालखंडात झाले आहे. पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. महाराणी ताराराणीच्या करवीर, कोल्हापूर संस्थानाची पन्हाळा ही राजधानी होती.\nकिल्ल्याची उंची: ३५५६ फूट\nगडाची माहिती :- छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पेशव्यांच्या देखरेखीखाली इ.स. १६५६ साली प्रतापगडाचे बांधकाम करवून घेतले. दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा राजांनी वध केला. प्रतापगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे. जावळीच्या घनदाट अभयारण्यात असलेला हा किल्ला अंजिक्य होता.\nकिल्ल्याची उंची: २७०९ फूट\nगडाची माहिती :- खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते.\nकिल्ल्याची उंची: ३०० मीटर\nगडाची माहिती :- सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इ.स. १९९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. शिवाजीच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला.\nकिल्ल्याची उंची: ३५०० फूट\nगडाची माहिती :-नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली .\nकिल्ल्याची उंची: ३४२० मीटर\nगडाची माहिती :- लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.\nकिल्ल्याची उंची: १५०० मीटर\nगडाची माहिती :- पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.\nकिल्ल्याची उंची: ३००० फूट\nगडाची माहिती :- प्राचीन काली या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणू लागले. या शब्दात अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे.\nकिल्ल्याची उंची: ४३०० फूट\nगडाची माहिती :- १७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती.\nगडाची माहिती :- सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. [नक्की वाचा : शिवकालीन किल्ले भाग १ ]\n[ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास क्लिक करा ]\nपुढील लेखात आपण अन्य काही किल्यांविषयी जाणून घेऊ , आपला इतिहास व संस्कृती संबंधित अत्याधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत वाचत STAY UPDATED …\n[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]\nतुम्हीही साहित्यिक असाल व तुम्हाला तुमचा लेख स्टे अपडेटेड वर प्रसिद्ध करायचा असेल तर संपर्क साधा.\nव्हाट्सअँप क्रमांक : 7020333927\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-september-2018/", "date_download": "2022-10-01T13:48:47Z", "digest": "sha1:UQIBFPH4GVVDN32B4TOJ3WTBFTPU2ZYV", "length": 11120, "nlines": 103, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 16 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nकृषीमंत्री यांनी 10881 कोटी रुपये खर्च करून डेअरी प्रोसेसिंग व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड लॉंच केले आहे.\nमहिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) ने जाहीर केले की 2040 पर्यंत कार्बन न्यूट्रल कंपनी बनवण्याचा हेतू आहे की ऊर्जा कार्यक्षमता आणि अक्षय ऊर्जाचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाईल.\nरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मुंबई सिटी पॉवर डिस्ट्रीब्यूशन बिझनेस अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) ला 18,800 कोटी रुपयांना विकले आहे.\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) जाहीर केलेल्या ताज्या मानव विकास रँकिंगमध्ये 14 सप्टेंबर 2018 रोजी भारताने 189 पैकी 130वे स्थान गाठले आहे.\nGMR हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला दुसऱ्यांदाच विमानतळ परिषद आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा गुणवत्ता विश्व क्रमांक 1 विमानतळ पुरस्कार ट्रॉफी मिळाली आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/baneswar-shiva-temple", "date_download": "2022-10-01T15:13:49Z", "digest": "sha1:7O5R4VI4KFWFDD36VBTBDIRVJNG4RD4D", "length": 6338, "nlines": 76, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Baneshwar Shiva Temple - Religious Places in Pune - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nबनेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार | A photo by kokanbhatkanti\nबनामध्ये वसलेल्या महादेवाचं शांत आणि सुंदर मंदिर\nपुणे - सातारा महामार्गावर पुण्यापासून 35 कि.मी. अंतरावर नसरापूर येथे बनेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे बनेश्वर.\nएकदिवसाच्या ट्रीपसाठी हे ठीकाण प्रसिद्ध असून, तरूण-तरूणींमध्ये वीकेंड स्पॉट म्हणूनही आवडते आहे.\nहे मंदिर प्राचिन असून नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधले आहे. 1739 पासून चिमाजी अप्पांनी पोर्तुगिझांना हरवल्यानंतर विजयाची खुण म्हणून आणलेली चर्चची घंटा येथे बांधलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातूम आत आल्यावर आपणांस मुख्य मंदिर, दिपमाळ, दोन छोटे कुंड दिसून येतात. या मंदिरांमध्ये तुम्हाला महादेवाच्या पिंडीबरोबरच लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मुर्तीही आहेत. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे गुप्तलिंग. येथे गर्भगृहात असणाऱया मुख्य पिंडीखालीच आपणास पाच शिवलींगे दृष्टीस पडतील.\nया मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या बनाचे रूपांतर सुंदर अशा बगिच्यात केलेले असून त्याच्या आजूबाजूने सिमेंटच्या ब्लॉक्सने पायवाटा काढल्या आहेत. त्याचप्रमाणे य़ेथे रोपवाटीका असून त्यामध्ये आपणांस अनेक उपयोगी झाडे, तसेच सुंदर फुलांची झाडे विकत मिळू शकतील. या बनामध्ये आपण वेगवेगळे पक्षी बघू शकता. या बनाच्या मागच्या बाजूस नदी असून त्यापासून निघणारा धबधबा हा पावसाळ्यातील एक आकर्षण आहे. मात्र, येथील धबधब्यामध्ये उतरणे धोक्याचे असून तशी सुचना ही येथे आहे. त्यामुळे याचे रौद्र रूप लांबून बघणेच उत्तम \nछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान\nपुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती\nश्रीविष्णूजी द्वारा स्थापित प्राचिन गणेश मंदिर\nनरवीर तानाजीच्या पराक्रमाचा जागता साक्षीदार\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/harihareshwar-temple", "date_download": "2022-10-01T15:22:39Z", "digest": "sha1:7FK7V7H2EJ5JUIYBWJJYK72AZQBEMKDZ", "length": 5526, "nlines": 75, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Harishareshwar Temple and Beach - Ancient Places in Raigad - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nहरिहरेश्वर येथील सायंकाळचा रौद्र समुद्र | A photo by Kokan Bhatkanti\nमहादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद\nरायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारे हरिहरेश्वर येथे असणारे महादेवाचे मंदीर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान हे म्हसाळ्यापासून दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे तीन फाटे फुटतात. या फाट्यापासून साधारण १६ कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.\nएका बाजूला समुद्र, दुसऱया बाजूला मंदिर, मंदिराच्या मागच्या बाजूने असणाऱया डोंगरातून खाली समुद्राच्या दिशेने उतरणारा रस्ता, आणि एकीकडे बाणकोट खाडी...\nश्रीवर्धनप्रमाणेच हरिहरेश्वर देखील निसर्गरम्य आहे. नैसर्गिक मऊ पांढरी वाळू, सभोवताली असणारी सुरूची वने हे इथले वैशिष्ट्य. येथील महादेवाचे मंदिर पेशव्यांचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे रमाबाईं आणि त्यांच्या बरोबरीन पेशव्यांचे घराणे येथे भेट देत असल्याच्या नोंदी आहेत.\nयेथील महादेव मंदिरामागे टेकडीवरून तुम्हाला खाली उतरता येते. या टेकडीच्या मधोमध खाली पायऱयांनी उतरत जाणारा रस्ता तुम्हाला थेट समुद्रकिनारी आणतो. मात्र येथे पाण्यात जाण्यापुर्वी ग्रामस्थांकडून भरती ओहोटीच्या तसेच संभाव्य धोक्याच्या सुचना नक्कीच घ्या. येथील समुद्र हा तसा शांत असला तरी येथे पाण्यात उतरणे धोकादायक आहे. त्याचप्रमाणे जवळच बाणकोट खाडी असल्याने ओहोटी पाणी खेचणारी असते.\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी\nएकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण\nश्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच\n300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/586", "date_download": "2022-10-01T15:43:23Z", "digest": "sha1:JPIODQLPQXSZRWJVTAC5ME4ZZG3442MT", "length": 13392, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..! – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्र पुणे मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\nशेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..\nशेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा\nआदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन\nपरतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा कमिटीने शासनाकडे मागणी केली आहे.\nतसेच एका बाजूला शासनाने शेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अद्यापही शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे दिलेल्या पञात म्हटले आहे. तसेच पुणे जिल्हात मोठी अतिवृष्टी झाल्याने या जिल्हामध्ये खुप नुकसान झाले आहे, त्यामुळे पुणे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, असे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भवारी व उपाध्यक्ष अविनाश मुंढे यांनी पुणे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nजर का शेतक-यांना आथिर्क मद्दत लवकरात लवकर मिळाली नाही तर आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणपत वारगडा यांच्याशी चर्चा करून पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा ही इशारा पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश मुंढे यांनी दिलेला आहे.\nअलिबाग कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल राजकीय रायगड\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन… आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आरोग्य शिबीर पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर, दऱ्या-खोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून सात महिने वंचित राहिला आहे. या आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप […]\nपनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट\nपनवेल परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरणाऱ्यांचा सुळसुळाट पनवेल/ संजय कदम : गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पनवेल परिसरात सुद्धा दोन वाहनांचे ५०,००० रुपये किमतीचे सायलेन्सर चोरीस गेले आहेत. तालुक्यातील देवळोली गावातील कैलास पाटील यांनी त्यांची इको टॅक्सी घरासमोरील मोकळ्या जागेत उभी करून ठेवली असता […]\nताज्या पनवेल रायगड सामाजिक\nआदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nआदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा पुढाकार अलिबाग/ प्रतिनिधी : भारत देशाच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा याकरिता रायगड जिल्हाचे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शिवाय […]\nडोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच…\nग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप…\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/03/10/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2022-10-01T14:17:17Z", "digest": "sha1:XPUNXNQKAXMKAW3MSGU7ZF6VPWEOW5TD", "length": 8184, "nlines": 66, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "भुजबळांची चिंता वाटते – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » राजकारण » भुजबळांची चिंता वाटते\nभुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेछगन भुजबळदोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक आरोग्यवर परिणाम होतो आहे. त्यामुळे वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या छगन भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही शरद पवारांनी पत्रातून दिला आहे.शरद पवार यांनी पत्रात म्हंटलं आहे की,काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या सतत बिघडत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला फार चिंता वाटते आहे. त्यांचं वय 71 वर्ष असून ते 14 मार्च 2016 पासून (2 वर्ष) तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालील आहे.भुजबळांचं प्रकरण पूर्णपणे कायदेशीर आहे. माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत कोर्ट अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल.”जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे.” हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही.छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून 50 वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही. माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे.छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे. मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल.\nPrevious: माजलगावात उस बिलासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन\nNext: अखेर नारायण राणेंनी भाजपाची ऑफर स्वीकारली.\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nकोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री ठाकरे\nवडवणी नगरपंचायत निवडणूक चित्र स्पष्ट..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2020/08/21/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-10-01T15:41:53Z", "digest": "sha1:JKRUWOF6R4F4PVTZDRYIMN2IWL4BAV24", "length": 8087, "nlines": 71, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "वारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » वारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं.\nवारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं.\nवारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं.\n– वडवणी पोलिस स्टेशनचे सर्व अॅन्टीजेन्ट टेस्ट निगेटिव्ह.\n– डोंगरचा राजा / आँनलाईन.\nवडवणी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या अॅन्टीजेन्ट टेस्ट घेण्यात आल्या. या टेस्टमध्ये सर्वच्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्याने वडवणीकरांकडून एक वेगळाच आनंद व्यक्त केला जात आहे.\nयाबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी पोलीस स्टेशनमध्ये १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३७ पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड असे एकूण ६० कर्मचारी असून या सर्वांच्या नुकत्याच अॅन्टीजेन्ट टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nवडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस बांधव अहोरात्र परिश्रम घेतानाचे चित्र दिसून येत आहे. वडवणी शहर आणि तालुक्यात अगदी सुरुवाती पासून पोलीस प्रशासनाची भूमिका याकामी महत्त्वाची ठरली आहे. पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक हे आपल्या पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामी सदैव तत्पर राहिले आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे निश्चितच ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल.\nदोन दिवसापूर्वीच पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या अॅन्टीजेन्ट टेस्ट घेण्याचे नियोजन केलं होतं. यामध्ये सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे व होमगार्ड यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आनखीन बळ मिळालं आहे.\nयावरून असं म्हणावं लागेल की, वारे.. पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं..असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.तर दुसरीकडे वडवणी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचं अॅन्टीजेन्ट टेस्ट रिपोर्ट\nनिगेटिव्ह आल्याने सर्व स्तरातून अभिनंदनही केलं जात आहे.\nPrevious: बीड नगर पालिकेने दररोज पाणी पुरवठा सुरू करावा – नवनाथराव शिराळे.\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/eds-powers-intact-supreme-court-directive/", "date_download": "2022-10-01T15:22:57Z", "digest": "sha1:PNFEG54DE6LALLFTHVIRDWTS7OIWBBMI", "length": 12465, "nlines": 282, "source_domain": "krushival.in", "title": "ईडीचे अधिकार अबाधित;सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Krushival", "raw_content": "\nईडीचे अधिकार अबाधित;सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश\nin sliderhome, देश, नवी मुंबई, मुंबई, राज्यातून\nदेशातील राजकीय पक्ष तसेच उद्योगपती,सरकारी अधिकारी यांना ज्या यंत्रणेचा धाक वाटतोय अशा ईडीचे अधिकार कमी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शविला आहे.याबाबत बुधवारी या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हे कायद्याविरोधात करण्यात आलेल्या याचिका फेटाळल्या आहेत. या निर्णयामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे.\nसर्वोच्च न्यायालयात आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या 200 हून अधिक याचिका एकत्रित करत त्यावर सुनावणी घेण्यात आली. याचिकांमध्ये अटकेचे नियम, कारवाईचे अधिकार, जामीनाच्या अटी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठाने यावर निकाल देत ईडीच्या कारवाईच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेक प्रकरणांचं भवितव्य अवलंबून होते ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई केली असून, राजकीयदृष्ट्याही हा महत्वाचा मुद्दा होता.सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना पीएमएलए अंतर्गत समन्स बजावण्याचा तसंच अटक करण्याचा ईडीचा अधिकार कायम ठेवला सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अधिकारांमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.\nपूर्वाश्रमीच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल नसणं ईडी तपासातील अडथळा ठरु शकत नाही. ईडी अधिकारी सीआरपीसी अंतर्गत पोलीस अधिकारी नाहीत. त्यांच्यासमोर नोंदवलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो,असे सर्वोच्च न्यायालयने मत नोंदविले आहे.\nयाचिकांमध्ये ईडीकडून कारवाई करताना ईसीआयआर दाखवला जात नाही असा आक्षेप घेण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर आणि ईसीआयआर यांची तुलना केली जाऊ शकत नाही. ईडीसाठी तो अंतर्गत दस्तऐवज आहे, असं स्पष्ट केलं. तसंच आरोपींना ईसीआयआर देणं अनिवार्य नसून, अटकेदरम्यान केवळ कारणं सांगणं पुरेसं आहे, असंही सांगितलं आहे.\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\n३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश अंतिम लढत\n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आजपासून 5G चा शुभारंभ\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर; रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण\nआजपासून चार दिवस रात्री 12 पर्यंत नवरात्रोत्सवाला परवानगी\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/1781/", "date_download": "2022-10-01T15:40:20Z", "digest": "sha1:CERCIGOFAVOX7G7CTGA7XEADXPN6O56W", "length": 5660, "nlines": 56, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "ग्रेटच ! नगरमधील ‘या’ गावात झाले शंभर टक्के लसीकरण ! – Parner Darshan", "raw_content": "\n नगरमधील ‘या’ गावात झाले शंभर टक्के लसीकरण \n नगरमधील ‘या’ गावात झाले शंभर टक्के लसीकरण \nआता आरोग्य क्षेत्रातही उमटवला वेगळा ठसा.\nनगर : आदर्श गाव हिवरे बाजारने जलसंवर्धन, पाणलोट, स्वच्छता, वृक्षसंवर्धन, शिक्षण या क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रातही राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. गावचे उपसरपंच, पद्मश्री यांनी स्वतः घरोघरी जावून कोरोना प्रतिबंधक लसीचे शंभर टक्के लसीकरण करुन घेतले आहे.\nआदर्श गाव हिवरे बाजार येथे पाच ऑक्टोबर २०२१ ला लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण करून मंगळवारी हिवरे बाजार गावाचे कोविड १९ लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले. मतदार यादीनुसार हिवरे बाजारमधील वय वर्षे १८ च्या पुढील एकूण ८९७ व्यक्ती लसीकरणासाठी पात्र होत्या. संपूर्ण व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले.पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथे शंभर टक्के लसीकरण काल (मंगळवारी) यशस्वीपणे पार पडले.\nया वेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हिवरे बाजार येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी समक्ष चर्चा केली. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी कोविड -१९ लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले तसेच, तहसीलदार उमेश पाटील यांनी एकत्रित लसीकरण कामकाजाचा आढावा घेतला. ज्या व्यक्ती अपंग किंवा जास्त वय झालेले असेल, अशा व्यक्ती लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाही, अशा व्यक्तीच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.\nलसीकरणासाठी विशेष सहकार्य व समन्वयाची भूमिका हिवरे बाजार प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. शिवानी देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगावच्या डॉ. दुर्गा बेरड, कामगार तलाठी संतोष पाखरे, सरपंच विमल ठाणगे व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले.\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\nघरात ‘एवढेच’ तोळे सोनं ठेवता येते \nकोरोनाची चौथी लाट येणार का \nराज्यातील निर्बंध कमी होणार \nमार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपेल \nअजितदादा म्हणतात…’हे’ वृत्त धादांत खोटे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10576", "date_download": "2022-10-01T15:34:03Z", "digest": "sha1:NWVQBWBWFH6D2ER5LAI4USQIONPNIUYP", "length": 20272, "nlines": 184, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "भारतात “बूस्टर डोस” कोणाला आणि कधी मिळणार…? ; जगभरात आता ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nभारतात “बूस्टर डोस” कोणाला आणि कधी मिळणार… ; जगभरात आता ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली….\nभारतात “बूस्टर डोस” कोणाला आणि कधी मिळणार… ; जगभरात आता ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली….\nदिल्ली :- भारतात देण्यात येणार असला तरी मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर डोस असा शब्द मात्र वापरलेला नाही.\nजगभरात आता ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली आहे. या व्हेरिअंटला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे.\nभारतातही अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मोदींनी बूस्टर डोस देण्यात येणार अशी घोषणा केली असली तरी डोसचा असा उल्लेख केला आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर असा शब्द वापरला नाही. त्याऐवजी प्रतिबंधात्मक डोस असं म्हटलं आहे.\nपंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासीयांना नाताळच्या शुभेच्छाही दिल्या. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती असल्याने कोरोनाविरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईसाठी काही नव्या उपाययोजनांची आजच घोषणा करणेही योग्य ठरले असे ते म्हणाले. ओमिक्रॉन या व्हेरिएंटने जगातील प्रत्येक देशाला प्रभावित केले असून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे असल्याचे मोदींनी नमूद केले.\nकोरोनाप्रतिबंधक उपायांचे पालन करावे आणि सर्वांनी मास्क घाला, हात वारंवार धुवा असंही आवाहन मोदींनी यावेळी केलं. नववर्षाचे स्वागत करतानाच सावधही राहा, अनेक अफवा पसरतात त्याला बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका असेही मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं सांगताना मोदी म्हणाले की, अठरा लाख आयसोलेशन बेड देशभर सज्ज आहेत. पाच लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेडची तयारी करण्यात आली आहे. तर एक लाख चाळीस हजार आयसीयू बेड तयार आहेत. लहान मुलांसाठी ९० हजार बेडची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच तीन हजारांवर ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले असून राज्यांना औषधांच्या बफर स्टॉकसाठी मदत करण्यात येईल असंही मोदींनी भाषणात सांगितलं.\nप्रतिबंधात्मक डोस कुणाला कधी\nपंतप्रधान मोदींनी भाषणावेळी घोषणा करताना सांगितलं की, आता पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि सहव्याधी असणाऱ्या आणि साठीपार केलेल्या ज्येष्ठांनाही प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. लहान मुलांसाठीची लसीकरण मोहीम नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरू होणार असून तर प्रतिबंधात्मक डोस १० जानेवारीपासून द्यायला सुरूवात होणार आहे. सहव्याधी असलेले पण वयाची साठीपार केलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक डोस घेता येईल.\nदेशात लवकरच नाकावाटे घेतली जाणारी आणि जगातील पहिली ‘डीएनए’ लस द्यायलाही सुरूवात होणार आहे असेही मोदींनी यावेळी जाहीर केले. लशींच्या निर्मितीसाठी देशातील वैज्ञानिकांनी अथक मेहनत घेतली असून त्यांच्या सल्ल्यानुसारच केंद्र सरकारने काम केले असून त्याचे सकारात्मक परिणाम देखील हाती येत असल्याचे मोदींनी सांगितले.\nPrevious: कृषी कायदा पुन्हा येणार असं म्हंटलंच नाही :- केंद्रीय कृषिमंत्र्याचा यू-टर्न….\nNext: देशात १२ हजार किलोमीटरचे नवे ‘ग्रीन हायवे’ :- गडकरी….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/artical/blood-cell-in-human-body-changes-everyday-57736/", "date_download": "2022-10-01T14:31:07Z", "digest": "sha1:CPOWA4L6UBUMKJPHMXFZX23CE5QNOWE5", "length": 17313, "nlines": 140, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » विश्लेषण » विशेष\nमानवी शरीरात रोज होतो 25 अब्ज रक्तपेशींचा नाश\nआपण रोजचे जगत असताना शरीरातील प्रत्क पेशी काम करीत असतात. त्यामुळे त्यांची झीज होतेच. त्यावळी त्यांच्या जागी नव्या पेशी तयार करण्याचे काम शरीर करते. एक प्रकारे शरीराच्या आत पेशी बनवण्याचा कारखानाच सुरु असतो. आपल्या शरीरात एकूण एक लाख अब्ज पेशी आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. त्यातील तीस हजार पेशी या केवळ रक्ताच्या आहेत. या रक्तपेशींचे सरासरी वय 120 दिवसांचे असते. म्हणजे एकूण तीस हजार अब्ज रक्तपेशी चार महिन्यात तयार होतात. Blood cell in human body changes everyday\nम्हणजेच दर चार महिन्यांनी नवे रक्त तयार होते. याचा अर्थ 120 दिवसांत तीन हजार अब्ज पेशी म्हणजेच रोज साधारण 25 अब्ज रक्तपेशींचा नाश होतो. अर्थात एका बाजूने पेशी मृत होत असतात तर दुसऱ्या बाजूने त्यांची निर्मीती सुरु असते. त्यामुळे आपण तग धरुन राहतो. हीच बाब सर्वांत मोठ्या अवयवाचीदेखील सांगता येईल. त्वचा ही सर्वांत मोठी अवयव मानली जाते. आपल्या त्वचेची रोज झीड होत असते. डोक्यातील कोंडा हे त्याचे दृश्य उदाहरण. हा कोंडा म्हणजे एका अर्थाने मृत पेशीच असतात. मात्र त्यावेळी त्याच्या खाली नव्या पेशी आलेल्या असतात. त्यामुळे इजा होत नाही.\nस्नान करताना आपण त्वचा चोळतो त्यावेळी त्या पेशी काढून टाकल्या जातात. शरीराच्या अन्य पेशींचीदेखील हीच स्थीती असते. प्रत्येक पेशी ही अणूंनी बनलेली असते. त्या अंगाने विचार केल्यास दर सात दिवसांनी अणूंचे नूतनीकरण होत असते. त्यामुंळे खरे पाहिल्यास आपल्याला सतत नवे शरीर मिळत असते. त्यामुळे या शरीराला मदत करण्यासाठी योग्य व पोषक आहार करणे गरजेचे असते. सिझनमधील फळे खाणे हाच त्यावर उत्तम उपाय मानला जातो.\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nइतिहासाची साक्ष : काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो; पण उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/another-blow-to-chief-minister-shindes-uddhav-thackeray-now-a-new-list-of-12-mlas-will-be-sent-to-the-governor-153376/", "date_download": "2022-10-01T13:58:06Z", "digest": "sha1:JUXHW2EWQVPXNHN5CWM655WQZEWULDR3", "length": 20816, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » आपला महाराष्ट्र\nमुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, आता राज्यपालांना पाठवणार 12 आमदारांची नवी यादी\nमुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. एकनाथ शिंदे यांच्या धक्क्यातून उद्धव ठाकरे अद्याप सावरूही शकले नाहीत की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.Another blow to Chief Minister Shinde’s Uddhav Thackeray, now a new list of 12 MLAs will be sent to the Governor\nमहाविकास आघाडी सरकारने गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे नामनिर्देशित होऊ शकणार्या विधान परिषदेच्या 12 आमदारांची यादी पाठवली आहे. मात्र त्यावर राज्यपालांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. आमदारांची ही यादी त्यांच्याकडे आहे.\nस्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार\nराजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून खरपूस टीका करत 12 आमदारांच्या यादीवर ज्या राज्यपालांनी स्वाक्षरी करायला इतका वेळ घेतला, त्याच राज्यपालांनी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्यासाठी फारसा वेळ दिला नाही, असे म्हटले होते. आता त्या 12 आमदारांच्या यादीवर स्वाक्षरी करा, असे आवाहन त्यांनी केले होते.\n12 आमदारांची नवी यादी\nआता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्या जुन्या यादीऐवजी नवीन यादी पाठवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 12 आमदारांच्या नामांकनासाठी नवीन नावे असतील. त्या आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असती तर 20 जून रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्या आमदारांना महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या बाजूने मतदान करता आले असते. जुन्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव होते. पण ते आता विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत.\nआता विधानसभा अध्यक्ष निवडीचा आधार काय, असा सवाल काँग्रेसने राज्यपालांना केला. याशिवाय शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी होताच काँग्रेसने आणखी एक आरोप केला आहे. काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांना सवाल केला आहे की, आघाडी सरकारचे नेते राज्यपालांना वारंवार भेटायला जात असून विधानसभा अध्यक्ष निवडू देण्याचे आवाहन करत आहेत. पण राज्यपाल हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे परवानगी देऊ शकत नाही, असे म्हणायचे. मात्र आता विधानसभा अध्यक्ष निवडीचा निर्णय कसा घेतला जातो. आतापर्यंत अध्यक्ष निवडीसाठी गर्दी झाली नसून नंबर गेम बदलल्याने भाजपकडून लगेचच अध्यक्ष निवडीचा धुरळा उडवला जात असल्याचा आरोपही प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.\nउदयपूर शिरच्छेद प्रकरण : आरोपीने दुचाकी क्रमांक ‘2611’ घेण्यासाठी दिले जास्त पैसे\nद फोकस एक्सप्लेनर : शिंदे सरकारवर टांगती तलवार का बंडखोर आमदार ठरल्यास पुढे काय बंडखोर आमदार ठरल्यास पुढे काय 11 जुलैला फैसला, वाचा सविस्तर…\nमुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर शिवसेनेची एकनाथ शिंदेंविरोधात सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हटविले\nदेवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : प्रस्थापित आणि पुरोगामी माध्यमांचा “दुःखयुक्त आनंद” किंवा “आनंदयुक्त दुःख”\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/china-warns-winter-olympics-boycotting-countries-will-have-to-pay-the-price-112360/", "date_download": "2022-10-01T13:56:41Z", "digest": "sha1:Z2OI2ASYZFG5V2WWZSC2L6SXV7YGS4ZN", "length": 17749, "nlines": 147, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » भारत माझा देश\nबीजिंग विंटर ऑलंपिक वर बहिष्कार घालणाऱ्या देशांना “किंमत” चुकवावी लागेल; चीनची धमकी\nबीजिंग : चीनची राजधानी बीजिंग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विंटर ऑलिंपिक वर अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या चार देशांनी आत्तापर्यंत राजनैतिक बहिष्कार घातला आहे. या राजनैतिक बहिष्काराची किंमत त्यांना चुकवावी लागेल अशी धमकी चीनने दिली आहे. China warns, winter Olympics boycotting countries will have to pay the price\nऑलिंपिक खेळांचा प्लॅटफॉर्म राजकीय कारणांसाठी वापरू नये, हा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. परंतु चार देशांनी या संकेतांचा भंग केला आहे. त्याची राजनैतिक किंमत त्या देशांना चुकवावी लागेल, असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वँन वेन वेनबिंग यांनी स्पष्ट केले. परंतु ही राजनैतिक किंमत नेमकी कोणती त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधांवर नेमका काय परिणाम होईल याचा तपशील वेनबिंग यांनी दिलेला नाही.\nहवाईदल प्रमुख चौधरींनी पाकिस्तानला फटकारले, चीनच्या धोरणांवरूनही दिला सतर्कतेचा इशारा\nचीनमध्ये सातत्याने मानवाधिकाराचे उल्लंघन होत असते. धार्मिक अधिकारांवर ही मोठ्याप्रमाणावर बंधने आहेत. हे कारण देत ऑस्ट्रेलिया अमेरिका ब्रिटन आणि कॅनडा या चार देशांनी विंटर ऑलिंपिक वर बहिष्कार घातला आहे.\nCDS Rawat Death : पहिले सीडीएस रावत यांच्या निधनाने देश शोकसागरात, जगभरातून उमटल्या प्रतिक्रिया, वाचा.. कोणकोणत्या देशांनी व्यक्त केला शोक\nसामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे” ग्रंथाचे उद्या डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन\nRajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले घटनेची चौकशी कोण करणार घटनेची चौकशी कोण करणार राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती\nनव्या सीडीएसपुढे नवी आव्हाने; थिएटर कमांडची निर्मिती – कार्यवाही\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/harbhajan-singh-to-become-aap-mp-ready-to-send-to-rajya-sabha-138771/", "date_download": "2022-10-01T15:14:50Z", "digest": "sha1:HCISYQVFDBPJO2WOPY3W2ZNFHBL6DLM4", "length": 17273, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\nहरभजन सिंग बनणार आपचा खासदार, राज्यसभेवर पाठविण्याची तयारी\nचंदिगड : नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आम आदमी पक्षाने अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे.Harbhajan Singh to become Aap MP, ready to send to Rajya Sabha\nएकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे. आम आदमी पक्ष भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या राजकीय प्रवेशासाठी पायघड्या पसरत आहे.\nकोरोना विरोधातील मॅच जिंकूया : हरभजन सिंग ; पुण्यात भाजपतर्फे फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उदघाटन\nआम आदमी पक्षाने हरभजनला राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयारी केली आहे. तसेच त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे नेतृत्वही देण्याची शक्यता आहे.नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.\nआपच्या लाटेसमोर पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्ष पुरता गारद झाला होता. तसेच आता पंजाब आणि दिल्ली अशा दोन राज्यांत आपची सत्ता स्थापन झाली असून, आता आपला राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत.\nAATMANIRBHAR BHARAT : संरक्षण क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर मोदी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’\nHijab Supreme Court : हिजाब बंदीवर कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात होळीच्या सुट्टीनं\nThe Kashmir Files : किसे मिरची लगी तो मैं क्या करू; फडणवीसांनी टोचले राऊतांना\nआमदारांचा स्थानिक विकासनिधी पाच कोटी अजित पवार यांची घोषणा\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/photos-of-the-day/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-4731/", "date_download": "2022-10-01T15:09:47Z", "digest": "sha1:MWLRVG6CHQWPOMNGLLO4EA3LMHLIRBGA", "length": 13621, "nlines": 136, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\n१०० वर्षांपूर्वीचा क्वारंटाइनवरची ही उपाययोजना आजही चालू आहे. फक्त यंत्रात सुधारणा झाली आहे.\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/motilal-nagar-redevelopment-project-in-goregaon-get-special-status-zws-70-2590983/", "date_download": "2022-10-01T15:09:15Z", "digest": "sha1:3HIUCKXA5VZZ3ORMZAQTZMFCHA6ICEAE", "length": 22847, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "motilal nagar redevelopment project in goregaon get special status zws 70 | गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाला ‘विशेष प्रकल्पा’चा दर्जा | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nगोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाला ‘विशेष प्रकल्पा’चा दर्जा\nगोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाला ‘विशेष प्रकल्पा’चा दर्जा\nWritten by लोकसत्ता टीम\nमंत्रिमंडळाची मान्यता; ३३ हजार अतिरिक्त घरे\nमुंबई : गोरेगाव येथील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nमोतीलाल नगर १, २ व ३ येथे सुमारे ५० हेक्टर जागेवर साधारण ३,७०० गाळे व १६०० झोपडय़ा आहेत. या ठिकाणी पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध असल्याने मूळ रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर साधारणपणे ३३ हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होतील. त्यामुळे यास ‘विशेष प्रकल्पा’चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरिता प्रतीगाळा १६०० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल. मात्र, या १६०० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी विनियम ३३(५) च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या ८३३.८० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च प्रकल्पासाठीच्या कं पनीला करावा लागेल. तसेच, अनिवासी वापराकरिता प्रतीगाळा ९८७ चौ.फु. इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल. या ९८७ चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी ५०२.८३ चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च कं पनीला करावा लागेल.\nउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार असल्याचे ठरले. मात्र म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्य:परिस्थितीत शक्य नसल्याने संस्थेची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे. त्याकरिता काही अटींसह पूर्वतयारी सुरू होईल. त्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.\nमहानिर्मितीच्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प\nमहानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. उस्मानाबाद, लातूरसह महानिर्मितीच्या विविध औष्णिक वीजप्रकल्पांच्या रिकाम्या जागेवर एकू ण१८७ मेगावॉट क्षमतेचे तर विदर्भातील विविध ठिकाणी एकू ण ३९० मेगावॉट क्षमतेचे असे एकू ण ५७७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.\nवीज जोडण्या कापण्याबाबत नाराजी\nवीज कंपन्यांची थकबाकी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच, थकबाकीदार शेतीपंपाच्या वीज जोडण्या कापण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध दर्शविण्यात आला. यावर पुढील मंगळवारी वीज कं पन्यांच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन के ले आहे.\nखासगी विकासक नेमण्यास सुभाष देसाई यांचा विरोध\nगोरेगावच्या मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास खासगी विकासकांमार्फत करण्यास विरोध करत पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याची मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचे समजते. पत्रा चाळीच्या विकासाचा अनुभव पाहता मोतीलाल नगरचा विकास करताना खासगी विकासकाची नेमणूक करू नये, असे देसाई यांनी स्पष्ट केल्याचे समजते.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराज्यात बाधित बालकांमध्ये महिन्याभरात चार टक्क्यांनी वाढ\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nमुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार\n‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा\nम्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द\nछगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध\n कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”\n‘भारत जोडो’ यात्रेत शिवसेना, राष्ट्रवादीचा सहभाग\nनेरळ – माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर; दुरुस्तीची कामे पूर्ण; रेल्वेकडून चाचणी\nशिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी\nटक्केवारीसाठी प्रकल्पांची अडवणूक नको; देवेंद्र फडणवीस यांनी खडसावले; अधिकारी, लोकप्रतिनिधींनी विकासाचे ध्येय ठेवणे आवश्यक\nमुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार\n‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा\nम्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द\nछगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध\n कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-HOL-sonam-kapoor-dazzles-in-a-shimmery-gold-elie-saab-number-in-cannes-2017-5604805-PHO.html", "date_download": "2022-10-01T15:45:12Z", "digest": "sha1:5MY6B42YBNR4OR3PZOOHIKYXUZDNNCWP", "length": 3545, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cannes : परी म्हणू की अप्सरा... गोल्डन ड्रेसमध्ये अवतरलेल्या सोनमवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा | Sonam Kapoor dazzles in a shimmery gold Elie Saab number In Cannes 2017 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCannes : परी म्हणू की अप्सरा... गोल्डन ड्रेसमध्ये अवतरलेल्या सोनमवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा\nएन्टरटेन्मेंट डेस्कः कान फिल्म फेस्टिव्हलच्या सहाव्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा जलवा बघायला मिळाला. एली साबच्या गोल्डन कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये सोनम कानच्या रेड कार्पेटवर अवतरली होती.\n2011 पासून सोनम या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतेय. सोनम लॉरेलची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. या ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सोनम दरवर्षी या महोत्सवात सहभागी होत आहे. सोनमपूर्वी दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन कानमध्ये सहभागी झाल्या होत्या.\nमहोत्सवाच्या पाचव्या दिवशी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये सोनमचा रॉयल लूक लक्षवेधी ठरला होता.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, महोत्सवाच्या सहाव्या दिवशी रेड कार्पेटवर क्लिक झालेली सोनमची खास छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-4-new-born-babies-death-in-amravati-dr-5609552-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:57:14Z", "digest": "sha1:5FWHMJT2VDC6NYGKVGJCTLXSNPVHHQB7", "length": 9689, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अमरावतीत 4 नवजात बालकांचा मृत्यू; हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा सांगत नातेवाईकांनी केली मारहाण | 4 new born babies death in amravati Dr.Punjabrao Deshmukh Medical College Hospital - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमरावतीत 4 नवजात बालकांचा मृत्यू; हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा सांगत नातेवाईकांनी केली मारहाण\nशवविच्छेदनासाठी डॉक्टरांच्या पथकाची वाट पाहून भावना आवरू न शकणारे पालक...\nअमरावती - सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचा विषय ऐरणीवर असतानाच अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील (पीडीएमसी) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ नवजात बालकांचा रविवारी रात्री एकाच वेळी मृत्यू झाला. या चिमुरड्यांना किरकोळ कारणांसाठी पीडीएमसीच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांची बेपर्वाई त्यांच्या जिवावर बेतल्याने संतप्त नातेवाइकांनी रोष व्यक्त केला.\nपूजा आशिष घरडे यांची चार दिवसांची कन्या, माधुरी बंठी कावरे यांचा दोन दिवसांचा मुलगा, शिल्पा दिनेश विरुळकर यांचा दोन दिवसांचा मुलगा व अाफरीन बानो अब्दुल राजीक यांच्या चार दिवसांच्या बाळाचा या मृतांमध्ये समावेश आहे. या चौघांवरही मागील तीन ते पाच दिवसांपासून पीडीएमसीमधील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये असलेल्या एनआयसीयूमध्ये (नवजात शिशू अति दक्षता विभाग) उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री १.०० वाजता अाफरीन बानो अब्दुल राजीक यांचे बाळ दगावले. या मृत्यूची आरडाओरड होऊ न देता प्रशासनाने मृतदेह मध्यरात्रीच नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर अर्ध्या तासात उर्वरित तिन्ही बालके दगावल्याचे समजल्यानंतर माता व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. विशेष म्हणजे कावरे व विरुळकर यांच्या अर्भकांना नातेवाइकांनी रात्री साडेदहा वाजता आयसीयूमध्ये ठेवण्यासाठी परिचारिकांकडे सोपवले होते. त्या वेळी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिचारिकांनीच तसे नातेवाइकांना सांगितले होते. त्यानंतर दगावलेल्या अर्भकांना पाहण्याची परवानगीही नाकारण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ अर्भके दगावल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. मनसेचे शहराध्यक्ष संतोष बद्रे व अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरच्या श्रीमुखात मारल्याने तणाव निर्माण झाला.\nघर पाहण्यापूर्वीच सोडले जग : किरकोळ कारणांमुळे बाळांना एनआयसीयूमध्ये ठेवले हाेते. एनआयसीयूमध्ये २-४ दिवस ठेवायचे आणि घरी घेऊन जायचे, असे नातेवाइकांना वाटले. मात्र चिमुकल्यांना रविवारी मध्यरात्रीच स्वत:ची हक्काची घरेही पाहता आली नाहीत, असा आरोप करून बालकांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला होता.\nबाळावर उपचाराऐवजी संबंधित डॉक्टर फोनवर बोलण्यातच दंग होते. त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली असावी, असा आरोप करत पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांनी महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सोमेश्वर निर्मळ यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सोपविली. त्यांनी २४ तासांनंतर चौकशी अहवाल मिळेल, असे सांगितले.\nदूध मागताच म्हणाले...दवाखान्यात म्हशी नाहीत\nसंतप्त झालेले बाळांचे नातेवाईक अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांच्याकडे येऊन सांगत होते. एका बाळाला दूध पाहिजे होते, त्यामुळे नातेवाइकाने विचारले, दूध कुठे मिळेल त्या वेळी रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने नातेवाइकाला म्हटले, आमच्या दवाखान्यात म्हशी नाहीत, की तुम्हाला दूध मिळेल. यावरून पीडीएमसीमधील कर्मचारी व डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांसोबत किती ‘सभ्य’तेने संभाषण करतात, हे लक्षात येते.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यु झाल्यानंतर डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयात मातांचा आक्रोश पाहा फोटोज आणि व्हिडिओमधून..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/krii-phle-pivlii-pddnne-3izv", "date_download": "2022-10-01T15:16:23Z", "digest": "sha1:BMC3CVKAB7KP7ORZJEML7QR7T3YQWUT5", "length": 2068, "nlines": 44, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "करी: फळे पिवळी पडणे", "raw_content": "\nकरी: फळे पिवळी पडणे\nकरी: फळे पिवळी पडणे\nशोषक कीटक आणि बुरशी यांच्या संमिश्र परिणामामुळे कारली किंवा इतर भाज्यांची फळे पिवळी पडतात आणि पडतात किंवा विकसित होत नाहीत. या रोगाच्या प्रतिबंधासाठी, इंडोन किंवा कॅल्डन 50 एसपी., 25 ग्रॅम. आणि अतिरिक्त 10 ग्रॅम. प्रत्येक 15 लिटर मिश्रणाची फवारणी करावी आणि 2-3 दिवसांनी 30 ग्रॅम. फुलस्टॉप किंवा क्लिअर प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nकरेला:किकुडी रोग/ लीफ कार्लिंग\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/yaa-mhinyaat-yaa-pikaaNcii-laagvdd-kelyaas", "date_download": "2022-10-01T14:39:28Z", "digest": "sha1:ACUQ5R4U3S6BFQDSBHX6TT6DA6VGD4IQ", "length": 6824, "nlines": 59, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "या महिन्यात या पिकांची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल", "raw_content": "\nया महिन्यात या पिकांची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल\nया महिन्यात या पिकांची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल\nमोहरीच्या काढणीनंतर मार्च महिन्यात अनेक पिके घेतली जातात. तुम्हाला या महिन्यात शेती करायची असेल तर ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा. येथे आम्ही मार्च महिन्यात लागवड केलेल्या काही पिकांची माहिती देत आहोत. या पिकांची लवकर लागवड केल्यास चांगल्या उत्पादनासह नफा मिळवता येतो.\nकाकडी आणि काकडी: काकडी आणि काकडीचा वापर सलाडच्या स्वरूपात केला जातो. उन्हाळ्यात या भाज्यांना मागणी जास्त असते. त्यामुळे यावेळी काकडी व काकडीची लागवड शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.\nचवळी : चवळीच्या शेंगा भाजी बनवण्यासाठी वापरतात. त्याची झाडे हिरवळीचे खत म्हणूनही वापरली जातात. मार्च महिन्यात चवळीची लागवड करून चांगले उत्पादन मिळू शकते.\nकारले: कारल्याची भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. कडू चव असूनही, कारला ही अनेकांच्या आवडत्या भाज्यांपैकी एक आहे. कारल्याच्या रसाला आयुर्वेदिक उपचारादरम्यान साखर, मधुमेह आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी मागणी असते. मार्च महिन्यात कारल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.\nलुफा : उन्हाळ्यात बाजारात लुफाची मागणीही वाढते. वाढती मागणी लक्षात घेऊन त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.\nलाल हिरव्या भाज्या : याची लागवड प्रामुख्याने पालेभाज्यांमध्ये केली जाते. लाल पालेभाज्या पेरणीसाठी फेब्रुवारी-मार्च हे महिने उत्तम असतात. याशिवाय जुलै महिन्यातही पेरणी करता येते. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा वापर केला जातो.\nलाल हिरव्या भाज्यांच्या लागवडीसंबंधी सर्व माहिती येथून मिळवा .\nलुफा लागवडीची माहिती येथून मिळवा .\nआम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकर्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही या माहितीचा लाभ घेता येईल. तुमच्या शेतातील हंगाम आणि मातीनुसार फायदेशीर असलेल्या पिकांच्या पेरणीसाठी तुम्ही ग्रामीण भागातील टोल फ्री क्रमांक 1800 1036 110 वर थेट कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता तसेच आमच्याशी संबंधित तुमचे प्रश्न कमेंटद्वारे विचारू शकता.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nलाल साग की खेती\nसब्जियों की पौधों में इस तरह करें खरपतवार नियंत्रण\nफरवरी महीने में विभिन्न फसलों में किए जाने वाले कार्य\nमार्च में करें इन सब्जियों की खेती\nफरवरी महीने में करें इन सब्जियों की खेती\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/pravin-jadhav-of-satara/", "date_download": "2022-10-01T15:48:47Z", "digest": "sha1:ZGTMWTU63ZV2X7LKNFBR73F6VL7AO4Z2", "length": 10283, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "सातार्याच्या प्रविण जाधवची कमाल - Krushival", "raw_content": "\nसातार्याच्या प्रविण जाधवची कमाल\nin क्रीडा, देश, राज्यातून, सातारा\nटोक्यो | वृत्तसंस्था |\nऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असणार्या गलसान बझारझापोव्हला हरवलं आहे. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केलीय. प्रविणने ही कामगिरी 32 जणांच्या पहिल्या फेरीत केली असून पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्या अजून किमान दोन विजय आवश्यक आहेत.\nनेदरलँडमध्ये 2019 साली पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली होती. नॉर्वे, कॅनडा, चीन तैपेई, नेदरलँड यांसारख्या मातब्बर संघाला नमवत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीच चीनसमोर त्यांना पराभव स्विकारावा लागलेला. या संघामध्ये तरुणदीप राय, अतानु दास या मातब्बर खेळाडूंसोबत महाराष्ट्राच्या प्रविण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका वाजवला होता. सातारा जिल्ह्यातल्या सरडे गावातून आलेल्या प्रविणचा प्रवास हा सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखा आहे.\n३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश अंतिम लढत\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आजपासून 5G चा शुभारंभ\n अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंह यांचीदेखील माघार\nभारत पेट्रोलियमची विजयी सलामी\nकाँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गहलोत यांची माघार\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/the-bridge-over-mahul-creek-is-dangerous-as-the-road-is-worn-out", "date_download": "2022-10-01T14:56:41Z", "digest": "sha1:CZ7QYMWKBSU3HXZNJULTIS66FC5JYBF2", "length": 4805, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "रस्ता खचत असल्याने माहुल खाडीवरील पूल धोकादायक", "raw_content": "\nरस्ता खचत असल्याने माहुल खाडीवरील पूल धोकादायक\nतांत्रिक सल्लागार म्हणून मे. टीपीएफ इंजिनीरिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली असून ८० लाख ५८ हजार रुपये पालिका मोजणार आहे\nचेंबूर पूर्व मुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ जोड रस्ता खचत असल्याने येथील पूल धोकादायक स्थितीत असून त्या ठिकाणी आरसीसीचे दोन नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. या दोन पुलांच्या बांधकामाला पालिकेची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल ५७ कोटी ४१ लाख १४ हजार ७६२ रुपये खर्चणार आहे. दरम्यान, रस्त्याचे आराखडे, निविदा व संररचना बनविण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मे. टीपीएफ इंजिनीरिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली असून ८० लाख ५८ हजार रुपये पालिका मोजणार आहे.\nमुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी पूर्व मुक्त मार्गाचे बांधकाम करून पुढील देखभालीकरिता सदर पूर्व मुक्त मार्ग मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) या खात्यास २ मे २०१५ रोजी हस्तांतरित केलेला आहे. या ठिकाणी आणिक पांजरपोळ जोडरस्ता येथील माहुल खाडीवरील सद्यस्थितीतील दोन पूलांच्या दोन्हीबाजुकडील रस्ता खचल्यामुळे वाहनांना दणके बसतात व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर ठिकाणची जमीन ही कमकुवत असल्याकारणाने नवीन रस्ते बांधुनही सदर रस्त्याचा भाग खचत राहतो. त्यामुळे सदर ठिकाणी पूल बांधणे गरजेचे आहे, असे पूल विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन नवीन पूल बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पावसाळा वगळून २४ महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच भुयारी मार्गाच्या लागत असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचा उतार विरुध्द्ध दिशेने असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. जलवाहिन्याच्या पुनर्बांधणीचे काम होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/bmc-mcgm-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:36:58Z", "digest": "sha1:BBUGWKXAF2QBDCFSAHC7RXRF5CGI34NV", "length": 4860, "nlines": 58, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 25 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : बृहन्मुंबई महानगरपालिका\nनोकरी ठिकाण : मुंबई\nएकूण रिक्त पदे : 25\nभरतीचा प्रकार : कंत्राटी\nपदाचे नाव & तपशील : सहाय्यक प्राध्यापक (बधिरिकरणशास्त्र).\nशैक्षणिक पात्रता व अनुभव : MD/MS/DNB + 03 वर्षे अनुभव.\nवयाची अट : 18 ते 38 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]\nअर्ज करण्याची सुरवात : 02 सप्टेंबर 2022\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022 (04:30 PM)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई, 400 002.\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती\nमुंबई विद्यापीठ अंतर्गत ज्युनिअर इंजिनीअर पदांची भरती\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती\nफूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/cosmos-bank-recruitment.html", "date_download": "2022-10-01T13:46:36Z", "digest": "sha1:HQLNE4MUI24ZCCQ5U3B7TPB76BWBVLLT", "length": 4883, "nlines": 69, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "कॉसमॉस बँक अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nकॉसमॉस बँक अंतर्गत विविध पदांची भरती\nकॉसमॉस बँक अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : कॉसमॉस बँक\nनोकरी ठिकाण : पुणे आणि मुंबई\nएकूण रिक्त पदे : माहिती उपलब्द नाही\nअर्जाची फी : फी नाही\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n2 असिस्टंट मॅनेजर –\n3 ट्रेनी ऑफिसर –\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.4 – कॉमर्स/सायन्स/मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.\nपद क्र.1 – 40 वर्षांपर्यंत.\nपद क्र.2 – 35 वर्षांपर्यंत.\nपद क्र.3 – 29 वर्षांपर्यंत.\nपद क्र.4 – 25 वर्षांपर्यंत.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nभाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती\nभाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती\nइंडियन ऑईल अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-slams-eknath-shinde-bjp-government-over-law-and-order-issue-in-maharashtra-scsg-91-3063038/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T13:51:29Z", "digest": "sha1:DSTHX5HAP53OD7U7VHLTLK3VXW4PWTLA", "length": 32244, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"मुख्यमंत्री सत्कारात व इतरांना धमकावण्यात दंग असल्याने राज्यातील महिलांना...\"; भंडारदरा, गोंदिया बलात्कार प्रकरणांवरुन सेनेचा हल्लाबोल | Shivsena Slams Eknath Shinde BJP Government over Law and Order issue in Maharashtra scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“मुख्यमंत्री सत्कारात व इतरांना धमकावण्यात दंग असल्याने राज्यातील महिलांना…”; भंडारदरा, गोंदिया बलात्कार प्रकरणांवरुन सेनेचा हल्लाबोल\nप्रतिक पवार प्रकरणावरुनही शिवसेनेनं भाजपामधील नेत्यांना लक्ष्य करताना नवहिंदुत्ववादी असं म्हटलंय.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन उपस्थित केले प्रश्न\nभंडारा तसेच गोंदियामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना, कर्जतमधील प्रतिक पवार हल्ला प्रकरणावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे. मुख्यमंत्री हे सध्या प्रशासकीय यंत्रणा वापरुन लोकांना आपल्या गटात येण्यासाठी धडपड करत असल्याने त्यांच्याकडे राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. गोंदियासारखं प्रकरण इतर राज्यांमध्ये घडलं असतं तर भाजपाच्या महिला आघाडीने आधी सरकारचा राजीनामा मागितला असता पण तशी हिंमत आता ते महाराष्ट्रात दाखवणार नाही अशी टीकाही शिवसेनेनं केलीय. तर प्रतिक पवार प्रकरणावरुन भाजपामधील नवहिंदुत्ववाद्यांना महाराष्ट्रात मायबाप सरकारचे अस्तित्वच नसल्याचं कोण सांगणार असा खोचक प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.\nनक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत\n“महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे व काय होणार आहे हे आता कोणीच सांगू शकणार नाही. एक महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. त्याच अधांतरी अवस्थेचा फायदा घेत राज्यात महिला अत्याचार व गुंडगिरीस ऊतमात आला आहे. भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे. गोंदिया जिल्हय़ातील गोरेगाव तालुक्यात राहणाऱ्या महिलेवर अमानुष बलात्कार झाला व ती अबला इस्पितळात मृत्यूशी झुंजत आहे. हे प्रकरण एवढ्यावरच संपलेले नाही. याप्रकरणी तेथील पोलिसांनी दाखविलेल्या हलगर्जीपणाचे आणि नियमांचे पालन न केल्याचे नवनवीन किस्से समोर येत आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं भंडारा बलात्कार प्रकरणावरुन संताप व्यक्त केलाय.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nनक्की पाहा >> Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि…; भाजपाला वाटत आहे भीती\n“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या अतिश्रम व थकव्याने आजारी असले तरी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेला लकवा मारल्याचे हे चित्र आहे. गेल्या ३५ दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत महिलांवरील अत्याचार वाढले. त्यात बलात्काराचा आकडा मोठा आहे. पुरोगामी वगैरे म्हणवून घेणाऱ्या राज्याला हे असले प्रकार शोभा देणारे नाहीत. गोंदियाची पीडित महिला अतिसामान्य कुटुंबातील होती व तिच्यावर गाडी-घोड्यातून फिरणाऱ्या नराधमांनी पाशवी अत्याचार केला. या सर्व प्रकाराची म्हणे आपल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या प्रकरणातील काही संशयितांची धरपकड केल्याचे समोर आले. मुख्यमंत्री पीडितेस पाच-दहा लाखांची मदतही करतील, पण म्हणून राज्यातील महिला नराधमांच्या तावडीतून वाचतील काय त्या गोंदियाच्या पीडितेस न्याय मिळेल काय, हा प्रश्न आहेच,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.\nनक्की वाचा >> “बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी…”; शिंदे सरकार ‘बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार’ असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचं विधान\n“मुळात राज्यात सरकारच अस्तित्वात नाही तेथे कसला न्याय आणि कसला अन्याय सरकारचा पत्ता नाही आणि शिंदे-फडणवीस महामंडळाने ७५१ शासकीय आदेश काढले. हे सर्व निर्णय व्यवहारी दृष्टिकोन समोर ठेवून घेतले, पण शासन व्यवस्था कोलमडलेलीच आहे. मुख्यमंत्री सत्कारात व इतरांना धमकावण्यात दंग असल्याने राज्यातील महिलांना, अबलांना वालीच नाही. आपल्या गटात येण्यासाठी मुख्यमंत्री शासन यंत्रणा पणास लावीत आहेत. अशा बधिर शासन यंत्रणेच्या कानी गोंदियातील अबलेच्या करुण किंकाळ्या कशा जाणार सरकारचा पत्ता नाही आणि शिंदे-फडणवीस महामंडळाने ७५१ शासकीय आदेश काढले. हे सर्व निर्णय व्यवहारी दृष्टिकोन समोर ठेवून घेतले, पण शासन व्यवस्था कोलमडलेलीच आहे. मुख्यमंत्री सत्कारात व इतरांना धमकावण्यात दंग असल्याने राज्यातील महिलांना, अबलांना वालीच नाही. आपल्या गटात येण्यासाठी मुख्यमंत्री शासन यंत्रणा पणास लावीत आहेत. अशा बधिर शासन यंत्रणेच्या कानी गोंदियातील अबलेच्या करुण किंकाळ्या कशा जाणार गोंदियाची ती अबला अमानुष अत्याचारामुळे तडफडत होती. त्याच वेळी मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या चाळीस समर्थकांच्या घेऱ्यात सत्तावाटपाच्या वाटाघाटीत मश्गुल होते,” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलीय.\n“गोंदियाच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा शरमिंदा झाला. हे इतर कोणाच्या राजवटीत घडले असते तर भाजपाच्या महिला मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी समाज माध्यमांवर दे माय धरणी ठाय करून सोडले असते, पण आता भाजपाचा महिला मोर्चा पीडितेच्या भेटीस गेला खरा, पण स्वतःच्याच ‘वासू-सपना’ सरकारचा राजीनामा मागण्याचे धाडस व नैतिक बळ त्यांच्यात नाही. दिल्लीतील ‘निर्भया’ कांडाइतकेच गोंदियाचे सामूहिक बलात्कार प्रकरण भयंकर आहे, थरकाप उडविणारे आहे. मात्र महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा द्यायची कोणी कारण राज्यात जे मायबाप सरकार जन्मास आलेय ते अर्धेमुर्धे-पांगळे आहे. ते अस्तित्वात कोठे आहे कारण राज्यात जे मायबाप सरकार जन्मास आलेय ते अर्धेमुर्धे-पांगळे आहे. ते अस्तित्वात कोठे आहे हे सरकार खोक्यावर बसले आहे. त्या खोक्यात महाराष्ट्राची बेअब्रू आणि असंख्य मायभगिनींचे आक्रोश दबलेले आहेत. गोंदियाच्या भगिनी, महाराष्ट्राला माफ कर,” असं शिवसेनेनं म्हटलंय.\nनक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान\nप्रतिक पवार हल्ला प्रकरणावरुनही शिवसेनेनं शिंदे सरकारवर टीका केलीय. “गोंदियाची एक तऱ्हा तर कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या युवकाच्या हल्ल्याची दुसरीच तऱ्हा. प्रतीक पवार नावाच्या युवकावर हल्ला झाल्याने ताजी ताजी हिंदुत्वाची तुळशी माळ घातलेल्यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. प्रकरण काय आहे चार ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील प्रतीक पवारवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. महंमद पैगंबराचा अवमान करणाऱ्या नूपुर शर्माचे समर्थन हे प्रतीक महाशय समाज माध्यमांवर करत होते. त्यातूनच त्याच्यावर हल्ला झाला,” असा उल्लेख शिवसेनेनं आपली भूमिका मांडताना लिहिलेल्या लेखात आहे.\n“अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना कर्जतला प्रतीक प्रकरण घडले. यावर भाजपातील नवहिंदुत्ववाद्यांनी हे खपवून घेणार नाही व प्रतीक पवार हल्ल्याचे प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची मागणी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा अमरावतीच्या कोल्हे हत्येचा तपास करीत आहेच. त्यात प्रतीक पवारवरील तपासही ‘एनआयए’ने करावा, अशी मागणी म्हणजे शिंदे-फडणवीस महामंडळावर अविश्वास आहे. पुन्हा प्रश्न तोच आहे, अशी गुंडागर्दी करण्याची हिंमत होतेच कशी त्यावर उत्तरही तेच तेच आणि तेच आहे. महाराष्ट्रात मायबाप सरकारचे अस्तित्वच नसल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा चालला आहे. हे भाजपात घुसलेल्या नवहिंदुत्ववाद्यांना सांगायचे कोणी त्यावर उत्तरही तेच तेच आणि तेच आहे. महाराष्ट्रात मायबाप सरकारचे अस्तित्वच नसल्याने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा चालला आहे. हे भाजपात घुसलेल्या नवहिंदुत्ववाद्यांना सांगायचे कोणी” असा टोला सेनेनं लगावलाय.\n“पोलीस प्रशासन असेलही, पण कारभारीच नसल्याने सगळेच डचमळले आहे. कर्जतमधील गुन्हय़ाचा तपास एनआयएकडे द्यावा, असे कोणी सुचवू पाहत असेल तर त्याचबरोबर गेल्या दहा-पंधरा वर्षांत कोकण किनारपट्टीवरील अनेक संशयास्पद हत्या व अपहरणांचा तपासही एनआयएकडे देणे सोयीचे होईल. प्रतीक पवार तर समाजकंटकांच्या हल्ल्यातून बालबाल बचावला आहे, पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईकपासून रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांच्या हत्येभोवतीचे गूढ वलय कायम आहे. प्रतीक पवारच्या हल्ल्याबरोबरच याही हत्याकांडांचा तपास झाला तर बरेच होईल. नवहिंदुत्ववादी नेत्यांनी विषयाला तोंड फोडलेच आहे, म्हणून आम्ही लोकांच्या ज्ञानात भर टाकली,” असं शिवसेनेनं म्हटलंय.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nशिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराआधी शिवसेना खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…”\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nVIRAL VIDEO : एटीएमच्या समोर विचित्र माणूस बराच वेळ उभा होता, मग जे कळलं ते थक्क करणारं होतं\nविश्लेषण : ‘ब्लॅक कोकेन’ नेमके काय आहे आणि भारतात हे कुठून येत आहे\nपुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख\nमुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली\nडोंबिवलीत घरफोडी करणारे दोन मजूर नेवाळी भागातून अटक\nकल्याण- आंबिवलीत अपंग महिलेला टोळक्याची मारहाण\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\nPHOTO : पालकमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात राजकीय टोलेबाजी, पाहा कोण काय म्हणालं\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”\n“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\nकंगना तुमची भेट घेणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “पोटात एक, ओठात एक…”\nगडचिरोलीतील पोलिसांचा पगार दीडपट होणार; दोन दिवसांत शासन आदेशाची फडणवीसांची ग्वाही\nVIDEO: …अन् भरसभेत अजित पवारांनी गायलं ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं’ गाणं, राणांचाही उल्लेख, नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/wardha/death-of-a-man-beaten-in-a-cell-filed-a-crime-against-the-accused-71644/", "date_download": "2022-10-01T15:25:23Z", "digest": "sha1:L2XFP4PJDME34RUMNUYOII24ATTQ2NCF", "length": 10577, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "वर्धा | सेलूमध्ये मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nवर्धा सेलूमध्ये मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nकिरकोळ कारणावरून झालेल्या वाद व मारहाणीत इसमाचा मृत्यू झाला. रामभाऊ सुरकार रा. घोराड असे मृतकाचे नाव आहे. ही घटना 30 डिसेंबरला घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर महादेव माहूरे यांचे विरूद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला.\nसेलू (Selu). किरकोळ कारणावरून झालेल्या वाद व मारहाणीत इसमाचा मृत्यू झाला. रामभाऊ सुरकार रा. घोराड असे मृतकाचे नाव आहे. ही घटना 30 डिसेंबरला घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर महादेव माहूरे यांचे विरूद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला.\nमृतक रामभाऊ सुरकार यांची बैलजोडी तीन दिवस पुष्पा राजू वरटकर यांचे शेतात कामाला होती. त्याचे पैसे मागण्यासाठी रामभाऊ सूरकार हे पुष्पा वरटकर यांचे घरी गेले होते. तेव्हा महादेव माहूरे हे सुरकार यांचे जोडीवर कामाला असल्याने तीन दिवसाची मजुरी कापून भाड्याचे पैसे दिले. तेव्हा सुरकार व माहूरे यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली. त्यात रामभाऊ खाली पडले. त्या नंतर त्यांच्या पुतण्याने त्यांना घरी आणले असता काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. याची तक्रार मृतकाचे पत्नी चंद्रकला सुरकार यांनी पोलिसात दिली.\nत्यानुसार पोलिस ताफा गावात दाखल झाला होता. सेलू ग्रामीण रुग्णालयात मृतकाचे शव विच्छेदन करण्यात आले. गुरवारला त्यांचे पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. मृतकाचे पत्नीच्या तक्रारीवरून महादेव माहूरे यांचे विरोधात भादवीचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय कोहळे, पोलिस कर्मचारी ढोणे करीत आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-01T14:48:13Z", "digest": "sha1:46YLQ7KFLMDSKYVE5TEJJV54WFJY2FSI", "length": 14101, "nlines": 237, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "नेताजी शिक्षण संस्थेचे तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर | Solapur City News", "raw_content": "\nनेताजी शिक्षण संस्थेचे तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर\nसोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने वैशाली गुजर ,काशिनाथ माळगोंडे ,राजश्री स्वामी यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार तर गुरुबाळय्या स्वामी यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून मोजक्या व निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात संस्थाध्यक्ष श्री अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.\nप्राथमिक विभागातून वैशाली गुजर ( राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा, विनायक नगर), माध्यमिक विभागातून काशिनाथ माळगोंडे (नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, निलम नगर), महाविद्यालयीन विभागातून राजश्री स्वामी (नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय,निलम नगर), शिक्षकेतर कर्मचारी विभागातून गुरुबाळय्या स्वामी ( राजराजेश्वरी माध्यमिक प्रशाला, विनायक नगर) यांची निवड करण्यात आली आहे.गुजर,माळगोंडे, स्वामी हे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे व संस्थेच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्राचे व संस्थेचे नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर होत असल्याचे संस्था सचिव रविशंकर कुंभार व प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांनी सांगितले .कुंभार समाजातील गुणवंतांचा सत्कार\nयावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाजातील इयत्ता दहावी व बारावी मधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे उर्वरित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना घरपोच रोख रक्कम शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे सचिव रविशंकर कुंभार यांनी सांगितले.\n(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)\nवेल्डिंग व अनुषंगिक क्षेत्रामध्ये रोजगारासाठी बीएमए संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद\n‘शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे’- राज्यपाल कोश्यारी\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे\nEducation : विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा\nEducation : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mr.sjzsunshinegroup.com/steel-wire-ropecable/", "date_download": "2022-10-01T15:20:47Z", "digest": "sha1:QFTOXKSZREC7LTAUUQOTS3M52QIPIQ2G", "length": 14711, "nlines": 345, "source_domain": "mr.sjzsunshinegroup.com", "title": " स्टील वायर रोप/केबल फॅक्टरी, पुरवठादार - चायना स्टील वायर रोप/केबल उत्पादक", "raw_content": "\nडुप्लेक्स नेल/डबल हेड नेल\nडोक्याचे खिळे/फिनिशिंग नेल हरवले\nस्टील पाईप / ट्यूब\nस्वत: ची ड्रिलिंग स्क्रू\nडुप्लेक्स नेल/डबल हेड नेल\nडोक्याचे खिळे/फिनिशिंग नेल हरवले\nस्टील पाईप / ट्यूब\nस्वत: ची ड्रिलिंग स्क्रू\nगरम विक्री सामान्य गोल नखे ...\nसूर्यप्रकाश उच्च दर्जाचा कॉमो...\nफ्लॅट हेड पॉलिश कॉमन आर...\nहॉट डिप झिंक लेपित स्टील सी...\nगॅल्वनाइज्ड गोल हरवलेले डोके ...\nगरम बुडविलेले गॅल्वनाइज्ड वेल्डे...\nगॅल्वनाइज्ड वेल्डेड वायर जाळी\nरिक्त कोटेड स्टील केबल्स / गॅल्वनाइज्ड वायर दोरी\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\nअनगॅल्वनाइज्ड वायर दोरी 6×19+IWRC 500m\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\npvc लेपित गॅल्वनाइज्ड वायर दोरी 200m\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\nहॉट डिप्ड गॅल्वनाइज्ड वायर दोरी 6×19+FC 1000m\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\n29mm 6×19 IWRC मानक स्टील वायर दोरी\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\nस्टील वायर दोरी 6×19 + FC केबल DE ACERO GALVANIZADO लिफ्टिंग आणि गियर उपकरणे\n1. 100% समाधानाची हमी\n2. ऑर्डरवर त्वरित प्रक्रिया केली\n3. ग्राहक सेवा समर्थन आणि ट्रॅकिंग 24/7 उपलब्ध\nसर्व कच्चा माल बाओ स्टील आणि शा स्टील द्वारे पुरविला जातो, कुशल कामगार, समृद्ध अनुभव व्यवस्थापन आणि प्रथम श्रेणी उपकरणे, उच्च दर्जाच्या उत्पादनांची हमी दिली जाईल\nगुणवत्ता नियंत्रण: ISO 9001 इ.\nअनगॅल्वनाइज्ड स्टील वायर दोरी\n1) उच्च ब्रेकिंग ताकद\n3) उच्च तापमान प्रतिकार\n4) उच्च गंज प्रतिकार\n6) दीर्घ सेवा जीवन\n9) नॉन-चुंबकीय, PVC, नायलॉन किंवा TPE लेपित तपशील देखील उपलब्ध आहेत\n10) मिंगिंग, लांबरिंग, केबलवे, विंचसाठी वापरले जाते.\nआमची उत्पादने किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचा ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nकामाची वेळ08:30 ~ 17:30 सोमवार ते शनिवार\n© कॉपीराइट - 2019-2022 : सर्व हक्क राखीव.\nतुमचा संदेश आम्हाला पाठवा:\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_44.html", "date_download": "2022-10-01T13:51:42Z", "digest": "sha1:AD3B3MWEDPZ7NEAOD22INTUIN5YDKIQ6", "length": 12589, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादपेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nपेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nbyMaratha Tej News नोव्हेंबर ०९, २०२१\nऔरंगाबाद – जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश जारी केले असून त्यांची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी या आदेशाचे पालन करण्याबाबत खालील मार्गदर्शक सूचना आज दि.09 नोव्हेंबर पासून निर्गमित केल्या आहेत.\nकोविड-19 विषाणूच्यार संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यालचे पार्श्व भूमीवर दि.31. ऑक्टोबर 2021 रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दूरचित्रवाणीद्वारे (VC) सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून, राज्यामध्ये लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा हा 26 व्या क्रमांकावर गेला आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केलेले असून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन Covid-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येईल.\nशेतकऱ्यांचा माल स्विकृत करण्यात यावा व लिलावाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कृषी मालाचे देयके अदा करणेपुर्वी लस प्रमाणपत्राबाबत खात्री करावी. तसेच पेट्रोल पंपावर बाहेरील जिल्हयातील व्यक्तिंची यादी करावी व लसीकरण प्रमाणपत्राबत विचारणा करावी. प्रमाणपत्र नसल्यास नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करणे बाबत सूचित करावे. सदर आदेश औरंगाबाद जिल्हयासाठी खालील यादी करीता पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू करण्यात येत आहेत.सर्व पेट्रोल पंप धारक, 2. सर्व गॅस एजन्सी धारक, 3. सर्व रास्त भाव दुकानदार, 4. कृषि उत्पन्न बाजार समित्या सदर आदेशाची अंमलबजावणी दि.10 नोव्हेंबर, 2021 चे सकाळी सुर्योदया पासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहील.उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे. मास्क वापरणे 2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3) सॅनीटायझर 4) आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे,100% लसीकरण (प्रथम मात्रा : First Dose) झाले पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस Covishield -84 दिवस व Covaxin-28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम मात्रा विहित कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांकडे “ हर घर दस्तक व माझा वार्ड शतप्रतीशत लसीकरण वार्ड” या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या डोस साठी पाठपुरावा करावा. Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करु शकतील. सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. सदरील आदेश दिनांक 09 नोव्हेंबर, 2021 रोजी निर्गमित करण्यात येत आहेत.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/03/24/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:04:09Z", "digest": "sha1:SLOXMBXQWVIJ6KONINCVXZSPECTPL4XO", "length": 6963, "nlines": 68, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "औरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » औरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा\nऔरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा\nऔरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा\nनमाजनंतर दुपारी 3 वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली.\nडोंगरचा राजा ऑनलाइन | औरंगाबाद\n‘शरियत मेरी जान है’ अशी उर्दू भाषेतील पट्टी कपाळावर बांधलेली. ‘हुकूमत अपना काम करे इस्लाम को ना बदनाम करे. इस्लाम का जो दस्तुर है, वह हमको मंजूर है.तलाक बिल एक सजीश है.’ असे विविध फलक हातात घेऊन मुस्लिम महिला ट्रिपल तलाक बिला विरोधात औरंगाबाद शहरातील आमखास मैदानात जमल्या होत्या. मुस्लीम समाजाच्या ‘शरियत’मध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्यांनी त्या विरोधात आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढला. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.\nशुक्रवारच्या विशेष नमाजनंतर दुपारी 3 वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा मोर्चा काढण्यात आला होता. ट्रिपल तलाक विरोधात करण्यात आलेला हा कायदा शरियत मध्ये ढवळा ढवळ आहे.शरियत आमची ओळख असून त्यासाठी आम्ही जीव देखील द्यायला तयार आहोत. शरियतचा जो नियम आहे. तो आम्हाला मान्य आहे. सरकारला मुस्लिम समाजासाठी खरोखरच काही करायचं असेल तर शिक्षण, आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. असं मत यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी व्यक्त केलं.\nमोर्चासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती. वॉर्डनिहाय बैठका, प्रत्येक घरी जाऊन महिलांमध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे आज हजारोंच्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या. यावेळी मुस्लिम समाजातील तरुणांकडून वाहतूक सुरळीत करणे, महिलांना रांगेत चालायला लावणे तसेच मोर्चात सहभागी महिलांना पाण्याची व्यवस्था केली गेली.\nPrevious: * पंचायत समितीत भ्रष्टाचा-यांचीच पाठराखण*\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/prashant-more-akanksha-kadam-won-the-state-championship-carrom-tournament", "date_download": "2022-10-01T15:16:49Z", "digest": "sha1:IXAWGMKEZKUIHOVCJHBD6ZJKPRWENMOO", "length": 4265, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, आकांक्षा कदम यांनी विजेतेपद पटकाविले", "raw_content": "\nराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, आकांक्षा कदम यांनी विजेतेपद पटकाविले\nतिसऱ्या क्रमांकासाठीची लढत आगामी विश्व अजिंक्यपदासाठी निवड झालेल्या काजल कुमारी व निलम घोडके यांच्यात झाली\nविरारमधील जुने विवा कॉलेज येथे झालेल्या कै. भास्कर वामन ठाकूर स्मृती ५६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष गटात विश्वविजेत्या प्रथम मानांकित प्रशांत मोरेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सिद्धांत वाडवलकरचा १९-१५, २३-१० असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. महिलांमध्ये अंतिम फेरीत फार्मात असलेल्या व प्रथम मानांकन मिळविलेल्या रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्याच ऐशा साजिद खानवर २५-१२ व २०-१४ असा एकतर्फी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.\nतिसऱ्या क्रमांकासाठीची लढत आगामी विश्व अजिंक्यपदासाठी निवड झालेल्या काजल कुमारी व निलम घोडके यांच्यात झाली. या लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेने मुंबईच्या राष्ट्रीय विजेत्या काजल कुमारीला डोके वर काढू दिले नाही. तिने काजलवर २२-१८ व २५-१२ असा सरळ विजय मिळविला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी आकांक्षाने मुंबईच्या निलम घोडकेला २५-१०, २२-१४ असे तर ऐशाने मुंबईच्या काजलला १८-१६, २५-२१ असे पराभूत केले होते. पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या फय्याज शेखने बाजी मारली. त्याने मुंबईच्या संदेश अडसूळवर २५-१७, २४-४ असा सहज विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर महिला वयस्कर एकेरीच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या शोभा कामतने मुंबई उपनगरच्या न्यांसी सिक्वेराचा २३-५, २४-११ असा सहज पराभव करत बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/thane/online-attendance-of-laborers-under-employment-guarantee-scheme-will-be-taken", "date_download": "2022-10-01T14:29:41Z", "digest": "sha1:55IVI6VRDUT63ZDQHQEAPNR2O5I7AER4", "length": 4749, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "रोजगार हमी योजनेतील मजुरांची ऑनलाईन हजेरी घेतली जाणार", "raw_content": "\nरोजगार हमी योजनेतील मजुरांची ऑनलाईन हजेरी घेतली जाणार\nरोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत\nजव्हार तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील अकुशल कामगार आणि शेतमजुरांना आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये रोजगार हमीचे माध्यमातून रोजगार पुरवण्यात येत असल्याने मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत आहे, परंतु केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार रोजगार हमी योजनेतील २० पेक्षा जास्त मजुरांची संख्या असल्यास ऑनलाईन हजेरी घेतली जाणार असून,याकरिता दोन वेळा काम करतानाचे फोटो आता अपलोड करावे लागणार आहे, यामुळे बोगस मजुरांना आणि यंत्रांच्या साह्याने करण्यात येणाऱ्या कामांना रोक लागणार आहे.\nरोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाने आता मजुरांची ऑनलाइन हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २० पेक्षा जास्त मजूर असणाऱ्या ठिकाणी हा नियम बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणावरून दोन वेळा ऑनलाइन हजेरी पाठवावी लागेल. यानंतरच मजुरांची मजुरी मिळणार आहे.\nबोगस मजुरांना आळा घालण्यासाठी उपाययोजना अनेक वेळा मशीनच्या मदतीने कामे करून कामावर मजूर असल्याचे दाखविले जाते. आता काम करणाऱ्या मजुरांचे दिवसातून दोन वेळा फोटो अपलोड केले जाणार आहे. यामुळे दिवसभरात किती काम पार पाडले आणि दुसऱ्या दिवशी किती काम झाले, याची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला पाहता येणार आहे. यातून बोगस मजुरांना आळा बसेल.\nनॅशनल मोबाइल सिस्टिम प्रणालीचे फायदे प्रत्यक्ष मजूर कामावर आहे की नाही हे काम कुठे सूरू आहे, परिसर कुठे आहे, अक्षांश आणि रेखांश या ठिकाणावर जाऊन मजुरांनी होत असलेल्या कामाचे फोटो काढायचे आहेत, याची संपूर्ण माहिती अक्षांश रेखांशमुळे जुळणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2022-10-01T14:49:32Z", "digest": "sha1:PVBYWKZFHRBGYN6DKWVJFRSMRQUYJJMF", "length": 59210, "nlines": 312, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुसरे बाजीराव पेशवे - विकिपीडिया", "raw_content": "\n(बाजीराव रघुनाथराव पेशवे या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nहा लेख दुसरे बाजीराव पेशवे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाजीराव पेशवे (निःसंदिग्धीकरण).\nदुसरा बाजीराव (इ.स. १७७५ – २८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]\n१ जन्म आणि बालपण\n३ तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nबाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्यांना जसे लष्करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्यांचे व्यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्याचे शिक्षण मुख्यतः फक्त भिक्षुकी शिक्षण झाले.[१]\nसवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली.\n१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्यकारभार चालविण्याचे शिक्षण मिळालेले नव्हते. त्याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेच्या संपत्तीचा अपहार करणे सुरू केले. त्याच्या अंमलामध्ये प्रजेला आपल्या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरू झाला. पेशवेपदी आल्यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या वडिलांच्या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्या काळात झपाट्याने राज्यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करून सोडले.\nइ.स. १८०० च्या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्या. मोठमोठे सरदार आपल्याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्या पायाशी बांधून ठार मारिला. त्यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्यामुळे त्याने शक्य तेवढे सबुरीने घ्यायचे धोरण ठेवले. त्याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्यासाठी माणसे पाठविली. मात्र त्या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्ये मोरोबादादा, समस्त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्यांच्यापैकी कित्येकांस कैद होऊन त्यांची रवानगी अवघड किल्ल्यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्यावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्या आश्रयाला गेला. त्यावेळी जगाच्या राजकारणात वरचष्मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील त्यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले.\n२ मे १८०२ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला.\nडिसेंबर १८०२ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.\nदुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्याना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या.शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले.\nसन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेवून ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला दुसरी/बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियन ही ५०० महार सैनिकांची होती . केवळ 500 महार सैनिकांनी हा विजय मिळवला. त्यात पेशव्यांचे मराठा १८०० सैनिक कामी आले भीमा नदीकाठी मोठे युद्ध पेटले. युद्धात १७५ ब्रिटिश सैनिक मेले, अर्ध्याहून जास्त जखमी झाले. त्र्यंबकजी डेंगळेंनी, बापू गोखल्यांच्या मुलाचा खून केलेल्या लेफ्टनंट चिशमला ठार मारून बदला घेतला. पण ह्या युद्धात मराठ्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले. जवळपास ५०० मराठे मारले गेले. शिंदे-होळकर-भोसले यांच्या मदतीची वाट बघत पेशव्यांनी इंग्रजांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळाली नाही.\nशेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली.\nइंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला.\nइतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की \"ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते.\"\nमराठ्यांच्या सत्तेचा अस्त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे -\n''एक पक्ष म्हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्त्रास्त्रे व कवायती युद्धपद्धती असल्यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्हणतो की इंग्रजांमध्ये एकता असल्याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्या मदतीने अत्याधुनिक शस्त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्या पक्षामध्ये सर्वांना सावरून घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्हता त्यामुळे मराठ्यांच्या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत.\n(मुंबईच्या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या इमारतीमध्ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्या तिजोरीमध्ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्ये पुना दरबार, ग्वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्हर आहेत. बहुधा या ड्रॉव्हरमध्ये या ठिकाणच्या इंगज वकिलांनी (रेसिडेन्ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्ये असा उल्लेख आहे की, सर्व ठिकाणच्या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्ट आपल्याला समजलेली स्थानिक माहिती चार पाच प्रतींमध्ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्टना पाठवीत असत.)\nहे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्सद्दी निवृत्त झाल्यावर त्याची जागा पुढे चालविण्यासाठी यथायोग्य उमेदवार निवडून त्याला पारंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात. याउलट मराठ्यांच्या पक्षाकडे असे काही धोरण नव्हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्या सरदारक्या व दरबारी पदे अयोग्य व्यक्तींच्या हातात आली. खरेतर राष्ट्रहिताला प्राध्यान्य देऊन, सवाई माधवरावाच्या आत्महत्येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्ट्राच्या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही.\n[१] शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्य माणसाचा देखील राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्यता राहिली नाही. शब्दावर विश्वास राहिला नाही. थोडक्यात म्हणजे राज्य चालविण्याइतकी तपश्चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्यता सर्वसामान्यांची राहिली नाही तेव्हा स्वातंत्र्य गेले.''\nना. सं. इनामदार;\"झेप\",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३\nना. सं. इनामदार;\"मंत्रावेगळा\",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९\n\"मराठी रियासत भाग ८\" - रियासतकार सरदेसाई - पॉप्युुलर प्रकाशन\nना. सं. इनामदार यांनी \" मंत्रावेगळा \" या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे.\n\"मराठी रियासत भाग ८\" - रियासतकार सरदेसाई - पॉप्युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्यापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सेवेत होते. त्यावेळी सयाजीरावांबरोबर त्यांना अनेक वेळा परदेशी जाण्याची संधी मिळाली त्यावेळी तेथील इतिहासाची साधनांचा अभ्यास करता आला. सयाजीरावांच्या विश्वासातील असल्यामुळे मुंबईच्या इंग्रज दप्तराचे मुक्तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nमराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान)\nशिवराज्याभिषेकपूर्व (इ.स. १६४० - १६७४)\nसोनोपंत डबीर · श्यामपंत कुलकर्णी रांझेकर · मोरोपंत पिंगळे\nशिवराज्याभिषेकोत्तर (इ.स. १६७४ - १७१२)\nमोरोपंत पिंगळे · मोरेश्वर पिंगळे · रामचंद्रपंत अमात्य · बहिरोजी पिंगळे · परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंतप्रतिनिधी)\nशाहूकाळापासून (इ.स. १७१२ - १८१८)\nबाळाजी विश्वनाथ भट · पहिला बाजीराव · बाळाजी बाजीराव · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड ·\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nपुणे विद्यापीठ · अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nस्वारगेट · पुणे कॅन्टोनमेंट · शिवाजीनगर · येरवडा · पर्वती · वानवडी · घोरपडी · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · कल्याणी नगर · डेक्कन जिमखाना · कोरेगाव पार्क · वडगांव शेरी · एरंडवणे · कोथरूड · बिबवेवाडी · औंध · लोहगाव · गुलटेकडी · बोपोडी · विश्रांतवाडी · दत्तवाडी · धनकवडी · रामवाडी · वनाझ · खराडी · उंड्री · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · दापोडी · धायरी · पाषाण · बाणेर · भोसरी · वडगांव बुद्रुक · बोपखेल · पिसोळी · निगडी (पुणे) · देहू रोड\n^ a b सरदेसाईकृत मराठी रिसायत\nइ.स. १७७५ मधील जन्म\nइ.स. १८५१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/uncategorized/cm-eknath-shinde-showed-the-green-flag-to-new-metro-in-dahisar-aarey-route-zws-70-3073190/lite/", "date_download": "2022-10-01T15:25:46Z", "digest": "sha1:OGWMZMVLONFRPBPO5UBHAKGRE32XJ4RC", "length": 19006, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cm eknath shinde showed the green flag to new metro in dahisar aarey route zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nदहिसर-आरे मार्गावर ‘आझादी एक्स्प्रेस’ ; मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा; गाडय़ांची संख्या एकूण नऊ, आता १७२ फेऱ्या\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन मेट्रो गाडी सेवेत दाखल झाली असून यामुळे मेट्रो सेवेला बळकटी मिळणार आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nदहिसर-आरे मेट्रो मार्गिकेवरील नव्या मेट्रो गाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला.\nमुंबई : दहिसर-आरे मेट्रो मार्गिकेवरील मेट्रो गाडय़ांच्या ताफ्यात सोमवारी एका नवीन मेट्रो गाडीची भर पडली आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या संकल्पनेवर आधारित रंगरंगोटी केलेल्या नव्या मेट्रो गाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला. आता मंगळवारपासून ही गाडी दहिसर-आरे मार्गिकेवर धावणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी दिली.\nमुंबईतील वाहतूक सेवेत एप्रिलपासून दुसरी मेट्रो मार्गिका दाखल झाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओपीएल) माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेवर सध्या आठ मेट्रो गाडय़ा धावत आहेत. आता मंगळवारपासून यात एका गाडीची भर पडणार असून एकूण गाडय़ांची संख्या नऊ होणार आहे. या गाडीमुळे आता दोन गाडय़ांमधील अंतर कमी होऊन दहा मिनिटांवर येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्या वाढून १७२ होणार आहेत.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन मेट्रो गाडी सेवेत दाखल झाली असून यामुळे मेट्रो सेवेला बळकटी मिळणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे भविष्यात वाहतुकीचा एक उत्तम पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे रेल्वेवरील ताण कमी होईल, वाहतूक कोंडी दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग द्या आणि मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करा. राज्य सरकार यासाठी आवश्यक ती सर्व मदत एमएमआरडीएला करेल, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी या नव्या मेट्रो गाडीचे ‘आझादी एक्स्प्रेस’ असे नामकरण केले.\nमराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nव्यापार तूट विक्रमी ३० अब्ज डॉलरवर ; जुलैमध्ये वार्षिक तुलनेत तिपटीने वाढ\n“पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण ; ३९ वर्षीय रुग्णाचे यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपण\n“२०२४ मध्ये महाविकासआघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही” चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान, वैधानिक विकास महामंडळांवरुन टीका\nभिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी\n“…तर प्रत्येक घरात मृतदेह आढळला असता” किशोरी पेडणेकरांनी शिंदे गटावर साधला निशाणा\nटांगा पलटी ‘गाय’ फरार विधानसभेत गाय घेऊन आलेल्या भाजपा आमदारासोबत घडलं भलतंच, पाहा VIDEO\nनोएडा : भिंत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकले असण्याची भीती\nबेकायदा सावकारी प्रकरणी माजी सरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा\nअनुष्का शर्माची सहकलाकार विराट कोहलीला भेटताच भावुक, म्हणाली, “माझा विश्वास बसत नाही…”\nजीओ, व्हीआय, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या ऑफर करणार ३० दिवसांचा प्लॅन; ट्रायने जारी केली यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/12/Nagar_0588060290.html", "date_download": "2022-10-01T14:32:39Z", "digest": "sha1:LTPXRLESHIEOT376HSH6RC2JU3FN23IR", "length": 10844, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’\nराज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’\nराज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’\n25 डिसेंबर रोजी बालगोपालांसाठी धम्माल\nअहमदनगर ः अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील नाटय क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र आहे. त्याला एक गौरवशाली इतिहास आहे व अनेक राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार या रंगभूमीने दिले आहे. त्याच परंपरेला अनुसरून नगर येथील मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट यांनी मागील 23 वर्षांपासून राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव (स्पर्धा) स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया स्मृती ‘कांकरिया करंडक’ घेत असून बालरंगभूमीसाठी समर्पित ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा असून आता हया स्पर्धेत भाग घेण्यासाठी महराष्ट्राबाहेरूनही संघ येत आहेत.\nया वर्षी हे 24 वे वर्ष असून दि 25 डिसेंबर शनिवार नगर येथील माऊली संकुल येथे सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर या स्पर्धा होणार आहे. नाताळच्या सुट्टीत ही विशेष बालगोपाळांसाठी पर्वणी राहणार आहे. 25 डिसेंबर 2021 या दिवशी बालगोपाळांना सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. या स्पर्धेद्वारे अनेकविध नेपथ्य, प्रकाश योजना, संहिता, संवाद फेक, अभिनय, रंग व वेषभूषा पाहिल्यामुळे या विषयीचा चांगला अभ्यास या निमित्ताने होणार आहे. मनोरंजना बरोबरच कलाकाराची जडणघडण येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त बालमंडळींनी याचा आस्वाद घ्यावा. सर्वासाठी प्रवेश मोफत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी असे आवाहन ‘कांकरिया करंडक’ च्या स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. कांकरिया करंडक 2021 चा परितोषिक वितरण 25 डिसेंबरला प्रमुख पाहुणे प्रसिध्द अभिनेते श्री रविंद्र नवले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सदर प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री शिवाजी शिर्के, नाटय परिषद अहमदनगरचे अध्यक्ष श्री अमोल खोले, चित्रपट महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री शशिकिां नजान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री नवले यांनी मराठी चित्रपट आणि टि व्हि सिरीयल मध्ये काम केले आहे. त्यांचे बायको चुकली स्टँडवर, नवरा माझया मुठीत ग, नामदार मुख्यमंत्री, सत्ताधीश, पाठराखीन हे मराठी चित्रपट तर चार दिवस सासूचे, पाऊस येता येता, चुप बस लक्ष्या ह्या टि व्हि सिरीयल गाजल्या आहेत. अशी माहिती अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली. ‘कांकरिया करंडक’ ची संयोजन समिती खालीलप्रमाणे स्पर्धा प्रमुख डॉ. वर्धमान कांकरिया तसेच डॉ. मुकुंद देवळालीकर, श्री उमाकांत जांभळे, श्री दत्ता इंगळे, चि. स्मिरा कांकरिया, श्री सुभाष बागुल, मोईनुद्दिन इनामदार, श्री. सौदागर मोहिते, कु. प्रिया सोनटक्के, श्री मिलिंद भोगाडे, मार्गदर्शक श्री रमेशचंद्र छाजेड, श्री किरण कांकरिया, श्री रमेश बाफना, श्री शशिकांत नजान अशी माहिती सचिव सदाशिव मोहिते यांनी दिली.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/nighun-jari-jashi/", "date_download": "2022-10-01T14:28:51Z", "digest": "sha1:LJTYMJ4R3NHGXZAYP4XE4Q3W4BS6QK2H", "length": 11540, "nlines": 175, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निघून जरी जाशी – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nAugust 31, 2019 हिमगौरी कर्वे कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nमम आयुष्यातुनी तू ,\nतरी सारखा मागे उरशी,\nलपलेल्या अंत:करणी तू ,—\nतीर जसा वेगे शिरतो,\nतसा तू बाण बनतो,\nतो जसा बंबाळ करी,\nपर्वा ना त्याला कुठली,\nन कुणी त्यावर मात करी,\nमम हृदयी, आंत आंत,\nकितीदा नव्याने पुन्हा जगावे मरणच पाहे अगदी वाट,– मुखवटे सुखाचे घालून सगळे,\nआता थकावयांस होते,– मुखवट्यामागे काय दडले ते, कुणास काय ठाऊक असते,– रात्रंदिन तुझे असे छळणे,\nकुठवर मी आता सहावे,\nबरसात पोकळ सुखांची होता, त्यात किती कोरडे राहावे,–\nतू स्वतःत नाहीस राहिला,\nदूर तरी कसे जावे,–\nमी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/75-years-before-14-august1947-that-telegram-devided-indian-army-in-two-countries-mh-pr-746273.html", "date_download": "2022-10-01T15:14:29Z", "digest": "sha1:6LAUKWRETT6KTWU3WHXH5EP7R6BRXW6U", "length": 12677, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "75 years before 14 august1947 that telegram devided indian army in two countries mh pr - India@75: एक टेलीग्राम अन् ब्रिटिश इंडियन आर्मी दोन देशांमध्ये विभागली, काय होता आदेश – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nIndia@75: एक टेलीग्राम अन् ब्रिटिश इंडियन आर्मी दोन देशांमध्ये विभागली, काय होता आदेश\nIndia@75: एक टेलीग्राम अन् ब्रिटिश इंडियन आर्मी दोन देशांमध्ये विभागली, काय होता आदेश\n15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळणार होते, पण त्याआधीच फाळणीमुळे देशात सर्व प्रकारची आंदोलने झाली. कुठे दंगल होत होती तर कुठे एका देशाची संपत्ती आणि कर्मचारी दोन देशांत विभागले जात होते.\n15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळणार होते, पण त्याआधीच फाळणीमुळे देशात सर्व प्रकारची आंदोलने झाली. कुठे दंगल होत होती तर कुठे एका देशाची संपत्ती आणि कर्मचारी दोन देशांत विभागले जात होते.\nराष्ट्रगीत सुरू झालं अन अख्खी अंतयात्रा थांबली; देशभक्त आजींना अनोखी श्रद्धांजली\nभंगारवाला आणि बाईकस्वाराचं अनोखं देशप्रेम, VIDEO पाहून कराल कडक सॅल्युट\n'आज तुला पाहिलं आणि...' स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उत्कर्षला भेटली स्पेशल व्यक्ती\nरामायण फेम अभिनेत्रीने स्वातंत्र्यदिनादिवशी केली मोठी चूक; ट्विटमध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्रींना केलं टॅग\n14 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये जेथे जेथे लष्करी छावण्या होत्या, तेथे दिल्ली लष्करी मुख्यालयातून एक तार आली. ब्रिटिश इंडियन आर्मीच्या लष्करी कमांडरचा हा शेवटचा आदेश होता. त्यानंतर सैन्याची पूर्णपणे विभागणी झाली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी पाकिस्तानातील कराची शहरात सत्ता हस्तांतरणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली. मात्र, ती मध्यरात्रीपासून लागू होणार होती. 15 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत पारित झालेल्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या आधारे भारत आणि पाकिस्तानचे स्वातंत्र्य अवघ्या काही तासांवर होते. आज ब्रिटिश भारतीय सैन्याचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवसापासून त्यांची ऑर्डर कायमची बंद होणार होती. 14 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये ब्रिटिश भारतीय लष्कराच्या छावणी होत्या. एका ओळीची तार त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. भारतातील ब्रिटिश इंडियन आर्मीचे फील्ड मार्शल क्लॉड ओचिनलेक यांनी हा आदेश दिला होता. ज्यांनी एका ओळीच्या ऑर्डरमध्ये लिहिले, भारतीय लष्कराचे आदेश आजपासून रद्द होणार आहेत. भारतीय लष्कराचा हा शेवटचा आदेश आहे. भारत आणि पाकिस्तानचे सैन्य विभागले हा आदेश येताच आधीच विभागलेले भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य वेगळे झाले. त्यावेळी ब्रिटीश भारतीय सैन्यात एकूण 4 लाख भारतीय सैनिक होते, जे भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी छावण्यांमध्ये पसरले होते. जेव्हा सैन्याची विभागणी झाली तेव्हा 2.6 लाख हिंदू आणि शीख सैनिक आणि अधिकारी भारतीय सैन्यात पाठवण्यात आले, तर 1.4 लाख मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्यात आले. गोरखा ब्रिगेडमध्येही फूट पडली. काहींना ब्रिटीश सैन्यात भरती करण्यात आले आणि फक्त काही बटालियन्स भारतात राहिल्या. Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचा फोटो, करावं लागेल हे छोटं काम पाकिस्तान स्वतंत्र झाला लॉर्ड माऊंटबॅटन पाकिस्तानात सत्ता हस्तांतरण पूर्ण करण्यासाठी कराचीत होते. त्यांनी पाकिस्तानचे निर्वाचित गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिना यांच्यासोबत कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. पाकिस्तानच्या संविधान सभेला संबोधित केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानचे स्वातंत्र्य देखील 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार होते. त्यानंतर माउंटबॅटन भारतात परतले. विशेषतः मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी. मध्यरात्रीपूर्वी संसदेजवळ गर्दी जमू लागली दिल्लीत मध्यरात्री संसद भवनाभोवती प्रचंड गर्दी जमली होती. मध्यरात्री संविधान सभेत स्वातंत्र्याची घोषणा होणार होती. गांधीजी कलकत्त्यात होते. जेव्हा देश स्वतंत्र होणार होता, तेव्हा दिल्लीपासून दूर एका साध्या घरात ते भारताच्या स्वातंत्र्याचे साक्षीदार होणार होते. हंसा मेहता यांनी संविधान सभेला तिरंगा सादर केला हंसा मेहता यांनी भारतीय महिलांच्या वतीने भारतीय संविधान सभेला भारताच्या राष्ट्रध्वजाचा तिरंगा सुपूर्द केला. यावेळी त्यांचे भाषणही झाले. भारतीय संसदेत आणि अनेक ठिकाणी युनियन जॅक अजूनही फडकत असला तरी तो काही तासांचाच होता. यानंतर तो खाली उतरणाप होता आणि त्याऐवजी सर्वत्र तिरंगा फडकताना दिसणार होता. संध्याकाळी संसदेत संविधान सभेची बैठक सुरू झाली. ही सभा मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवून स्वतंत्र भारतात संपवायची होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/2022/07/", "date_download": "2022-10-01T15:43:41Z", "digest": "sha1:MVKZNLBHBCI44KYVM7L6JID4UQBS5DQR", "length": 3678, "nlines": 30, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "July 2022 - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\n“सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे” असं आपण अनेकदा ऐकलं असेल, किंवा “जगी सर्व सुखी असा कोण आहे.” समर्थांच वचन ऐकलं असेल. तुमच्या मते कोण सुखी आहे मुकेश अंबानी\nकोणा एखाद्या अधिकारी व्यक्तीला आपण चारित्र्यवान म्हणतोपैशाने, शिक्षणाने, संस्काराने, कशाने तो नक्की चारित्र्यवान ठरतो अंगभर कपडे, स्वच्छ पोशाख, पादत्राणे याने का चारित्र्य घडते अंगभर कपडे, स्वच्छ पोशाख, पादत्राणे याने का चारित्र्य घडतेगरीब बिचारा कोठून आणेल पैसा अडका, मग त्याचे…\nउशीराच सुचतंय तरीही भाग २\nभाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा जेव्हा आम्ही पालकांच्या भूमिकेत शिरलो तेव्हा आमचे अनुभव आणि आमच्यावरील संस्कार हे आमच्या पालकांचे आणि शाळेचे होते परिणामी त्याच तराजुनी आम्ही आमच्या मुलांचे मूल्यमापम…\n“सिंहावलोकन”, चुक घडुन गेल्यावर केलं जातं. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” असं आपण म्हणतोच ना मी चुका केल्या, त्याच चुका तुम्ही करु नका अस अनुभवी माणूस उदाहरणे देऊन सांगतो. विश्लेषक कोणाला…\nश्रीमती मंजुश्री गोखले यांचं, “हेचि दान देगा देवा” हे पुस्तक वाचत होतो. पै यांच्या फ्रेंड्स लायब्ररी मधून पंढरीची वारी नुकतीच सुरू झाली असताना हे पुस्तक अचानक हाती लागलं आणि चारशे…\nटपटप पावसाची सर अखंडीत अन धरा थंड गार झालीतुझ्यासवे दुलईत मी परी हळव्या मृदा गंधाने जाग मला आली गात्रे सारी रोमांचित तव स्पर्शासाठी कधीची आतुरलेलीमिटले नेत्र अनोख्या सुखाने सख्या तू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2022-10-01T15:27:58Z", "digest": "sha1:JBWGLZMB2UMP45H5XWBTZBYNFXJPLB7K", "length": 12787, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वृद्धावस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nवाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण).\nत्यातील वृद्धावस्था 5विचित्र प्राचीन कथा(म्हातारपणाबद्दल) हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (६५ वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परिस्थिती यांनुसार बदलते.\nया काळात त्वचेवर सुरकुत्या पडतात, शरीरातील विविध संस्था नीट काम करू शकत नाहीत. शरीर रोग व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला मृत्यू येतो.\nऐंद्रियकारक विकास : द्रूष्टिसंबंधीच्या समस्या उद्भवतात. दृष्टिदोष निर्माण होतो कमी उजेडातील वस्तू दिसत नाही.\nकोरडे डोळे : अश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (अश्रू) तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात.. नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे डोळ्यांच्या कार्यात फरक पडतो. प्रतिमा धूसर व अस्पष्ट दिसू लागते.\nमोतीबिंदू (Cataract) : ६५ वर्षानंतर मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण बरेच असते. काचबिंदूवर ढगाळल्यासारखे दिसते यालाच मोतीबिंदू म्हणतात.\nवृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरीरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात, त्याचबरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात. अंधत्व, दात पडणे, ऐकू कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.\nत्वचा : त्वचेतील कोलाजीन (Cologen)ची लांबी वाढणे आणि त्यामुळे त्वचेची लवचीकता कमी होणे. त्वचेचा मऊपणा कमी होऊन ती खरबरीत लागते. तिच्यावरील सुरकुत्या दिसून येतात. वजन कमी होणे हे पण सुरकुत्या पडण्याचे एक कारण आहे.\nकेस : म्हातारपणाची एक खूण म्हणजे केस पांढरे होणे, इतकेच नाही तर ते विरळही होतात. त्यामुळे टक्कल पडते. या मागे संप्रेरकांच्यातील बदल कारणीभूत आहे.\nहालचाली पूर्वीसारख्या सफाईदार हालचाली होत नाहीत. हालचाली कमी होतात. चालण्यात बदल दिसतो.\nदात : दात खराब होणे, पडणे, किडणे, हिरड्यांचे आजार होणे हे चालू होते. नैसर्गिक दात पडून त्या ठिकाणी कवळी लावावी लागते. दात पडल्याने त्यांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तोंडाचे बोळके झाल्यामुळे बोलणे बरेच वेळा स्पष्ट होत नाही.\nशरीर : एकूण शरीराला बाक येतो. चालताना तोल जाऊ शकतो. तोल जाऊ नये म्हणून हातकाठी वापरावी लागते.\nनिद्रा : म्हातारपणी झोपेची तक्रार सुरू होते जसे की झोप न लागणे, गाढ झोप न येणे, झोपेतून जागे होणे, परत झोप लवकर न लागणे अशा तक्रारी सुरू होतात. मेंदूमध्ये असणारे झोप नियंत्रण केंद्रातील रचनेत होणारे बदल आणि संप्रेरकांतील बदल.\nजगभरात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .त्यांच्या अनेक समस्या आहेत .त्यावर उत्तर शोधण्यासाठी अनेक संस्था भारतात कार्य करीत आहेत .tata institute of social sciences ह्या संस्थेने geriatric care providerसाठी छान प्रशिक्षण सुरू केले आहे .औरंगाबाद येथे डॉ.हेडगेवार रुग्णालय येथे आस्था फौंडेशन ने हे प्रशिक्षण सुरू केले आहे .आतापर्यंत ३५ विद्यार्थी हे प्रशिक्षण घेऊन सिद्ध झाले आहेत .\nवृद्धावस्थेतील वैद्यकीय समस्यांसाठी आरोग्यशास्त्राची Geriatrics नावाची शाखा आहे..\nआपल्यासाठी आपणच : उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी (रोहिणी पटवर्धन)\nजेष्ठ व सेवानिवृत्तांसाठी..(सनी सुंठणकर)\nवृद्ध आणि त्यांचे प्रश्न (डॉ. अ.स. गोडबोले, डॉ. श्रीरंग अ. गोडबोले)\nवृद्ध : घराचे वैभव (बी ए. शिखरे)\nवृद्धत्व आनंदी कसे करावे (संपादित लेख. संपादक - अरुण रामकृष्ण गोडबोले)\nवृद्धत्व देशोदेशी (पी. के. मुत्तगी, पद्माकर नागपूरकर)\nवृद्धत्व : समस्या आणि उपाय (डॉ. शंकरराव पोतदार)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/sharad-pawar-also-denied-free-houses-for-mlas-said-not-a-complete-plan-for-mlas-quota-should-be-given-in-far-flung-plans-141523/", "date_download": "2022-10-01T14:21:08Z", "digest": "sha1:2P3DRVGU6P55LQJYBB5CA5WB4LEEAOC6", "length": 20968, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nआमदारांसाठी मोफत घरांना शरद पवारांचाही नकार, म्हणाले- आमदारांसाठी अख्खी योजना नको, फारतर योजनेत कोटा द्यावा\nमहाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 300 आमदारांसाठी घरांची घोषणा केली होती. अर्थात आमदारांना ही घरे विकत घ्यावी लागतील, मात्र मुंबई आणि एमएमआर बाहेरून आलेले आमदारच ही घरे घेऊ शकतात, अशी घोषणा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. असे असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे या निर्णयावर वेगळे मत आहे.Sharad Pawar also denied free houses for MLAs, said- not a complete plan for MLAs, quota should be given in far-flung plans\nमुंबई : महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 300 आमदारांसाठी घरांची घोषणा केली होती. अर्थात आमदारांना ही घरे विकत घ्यावी लागतील, मात्र मुंबई आणि एमएमआर बाहेरून आलेले आमदारच ही घरे घेऊ शकतात, अशी घोषणा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. असे असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे या निर्णयावर वेगळे मत आहे.\nमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आमदारांसाठी गृहनिर्माण मंडळाच्या योजनेत कोटा ठीकंय, संपूर्ण योजनाच त्यांच्यासाठी करू नये. या विषयावर मी माझ्या पक्षाशी आणि आमच्या मंत्र्याशी लवकरच बोलणार आहे.”\nअर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 : बीडीडी चाळींना आता राजीव गांधी, शरद पवारांचं नाव -ठाकरे पवार सरकारची घोषणा …\nमागच्या आठवड्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते की, जे आमदार मुंबईतून आलेले नाहीत किंवा एमएमआर क्षेत्रातून आलेले नाहीत, अशा आमदारांसाठी म्हाडा 300 घरे बांधेल. त्यांना हे घर विकत घ्यावे लागेल. या निर्णयाला भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही विरोध केला होता. मुंबईत जी 300 घरे बांधली जात आहेत, ती कोविड योद्ध्यांना द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. कदम यांच्या मते, “सरकारने प्रथम आपले प्राधान्य ठरवून कोविड योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मोफत घरे उपलब्ध करून द्यावीत,\nज्यांनी लोकांची सेवा करताना प्राण गमावले आणि आता त्यांच्या कुटुंबांना छत नाही.” कदम पुढे म्हणाले की, मला हेही सांगायचे आहे की आम्ही आमदारांना घरे देण्याच्या विरोधात नाही, पण आधी कोविडमध्ये जीव गमावलेल्या डॉक्टर, नर्स, बीएमसी कर्मचाऱ्यांना घरे दिली पाहिजेत.\nमुंबई शहरात आपल्या हक्काचे छोटे घर असावे, अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती. सध्या मनोरा वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक आमदार हॉटेलमध्ये राहतात. मुंबईत घर नसलेल्या दुर्गम भागातून आलेल्या आमदारांच्या अडचणी आहेत, त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे समर्थन केले जात आहे. तथापि, सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे.\nModi – Patole : पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाना पटोलेंचा आक्षेपार्ह वक्तव्ये; कारवाईचे दिलीप वळसेंचे आश्वासन\nजेसीबी खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित\nजेसीबीच्या खोदकामात वीजवाहिनी तोडल्याने धायरी परिसरात वीज खंडित\nकाँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांना तलवार नाचवणे पडले महागात; गुन्हा दाखल\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/shiv-sena-bjp-alliance-right-modi-thackeray-121150/", "date_download": "2022-10-01T15:42:26Z", "digest": "sha1:ZJS6X43TPTQKFNKZUGXVD32S6GI7EV7G", "length": 17932, "nlines": 146, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\nHome » आपला महाराष्ट्र\nशिवसेना-भाजप युतीचा अधिकार मोदी – ठाकरेंना, अब्दुल सत्तारांना नव्हे; चंद्रकांत खैरे यांनी सुनावले\nऔरंगाबाद : शिवसेना-भाजप युती करायची की नाही याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदी असताना याबाबत विधाने करू नयेत. त्यांना तो अधिकार नाही, अशा कडक शब्दात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना सुनावले आहे. Shiv Sena-BJP alliance right Modi – Thackeray\nअब्दुल सत्तारांचं मोठं विधान : म्हणाले – रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्रे सांभाळतात, त्या मुख्यमंत्री होण्यास कोणाचीही हरकत नसेल\nअब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचे राजकीय मतभेद फार जुने आहेत. सत्तार काँग्रेसमध्ये असल्यापासूनचा त्याला इतिहास आहे. याचा संदर्भ देखील चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्यात आला आहे. अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत, असा टोलाही चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.\nकेंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे ठाकरे परिवाराची उत्तम संबंध आहेत. शिवसेना-भाजप युतीची खिल्ली त्यांच्याच हातात आहे, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी काल केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपच्या युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ज्यांना अधिकारच नाही. त्या अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत विधाने करुन संभ्रम फैलावू नये, असे चंद्रकांत खैरे यांनी त्यांना सुनावले आहेत.\nमाई गेल्या असं कुणीही म्हणू नका , मुलगी ममता सपकाळ यांचं आवाहन\nचीनच्या चिथावणीने डाव्या विचारसरणीच्या कामगारांकडून उद्योगांत अशांतता , चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन\nकाश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, विमानसेवा प्रभावित, रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम सुरू\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\nदिल पे मत ले यार…\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/uddhav-thackerays-facebook-live-confusion-thousands-of-workers-left-the-city-in-fear-37065/", "date_download": "2022-10-01T13:34:20Z", "digest": "sha1:7AY5UMW7VK5AE6P4VGR56DGKVZRX7MEO", "length": 18354, "nlines": 145, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » आपला महाराष्ट्र\nउध्दव ठाकरेंचा फेसबुक लाईव्ह संभ्रम, हजारो मजुरांनी धास्ती घेऊन सोडले शहर\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. ते काय बोलले कोणालाच समजले नाही अशी टीका केली जात असली तरी त्यांनी संभ्रम मात्र निर्माण केला. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांतील गोरगरीब मजुरांमध्ये धास्ती पसरली आहे. मजूर शहर सोडून जाऊ लागल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प पडण्याची भीती आहे.Uddhav Thackeray’s Facebook Live confusion, thousands of workers left the city in fear\nमुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. ते काय बोलले कोणालाच समजले नाही अशी टीका केली जात असली तरी त्यांनी संभ्रम मात्र निर्माण केला. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांतील गोरगरीब मजुरांमध्ये धास्ती पसरली आहे. मजूर शहर सोडून जाऊ लागल्याने उद्योग-व्यवसाय ठप्प पडण्याची भीती आहे.\nराज्यातील कुठलाही सरपंचही सध्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार, नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवायचे यावरून राज्य सरकार भंजाळले आहे. त्याच अनुषंगाने उध्दव ठाकरे यांनी शनिवारी फेसबुक लाईव्ह केले. सगळ्या वाहिन्यांनी ते थेट प्रक्षेपित केले.\nमुख्यमंत्री काय बोलले,कोरोनावर काय उपाययोजना करणार हे कोणाला समजलेच नाही, असे बोलले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार अशी धास्ती परप्रांतिय मजुरांनी घेतली. त्यामुळे हजारो मजूर आपल्या गावी परतू लागले आहेत.\nमुंबईत एलटीटी, दादर आणि सीएसएमटी स्टेशनवरून रोज ५० रेल्वे गाड्या उत्तरेत जातात. या तिन्ही स्टेशनवर शनिवारी संध्याकाळपासूनच मजुरांची गर्दी आहे. एलटीटी स्टेशनातून दैनंदिन २० गाड्या जातात.\nसध्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ६० टक्के प्रवासी क्षमतेत चालवल्या जात आहेत. रविवारी संध्याकाळी मुंबईत टाळेबंदीची घोषणा होणार आहे, अशी भीती अनेक मजुरांना होती. या मजुरांच्या जाण्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील सगळ्याच शहरांतील उद्योगांना फटका बसणार आहे.\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/police-recruitment-process-should-be-speedy-and-transparent-instructions-of-chief-minister-and-deputy-chief-minister", "date_download": "2022-10-01T14:34:51Z", "digest": "sha1:RTST3SDSJ7BYZYQUUCSAM2TL4I26K2HV", "length": 3905, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Police recruitment process should be speedy and transparent - instructions of Chief Minister and Deputy Chief Minister", "raw_content": "\nपोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यात ७५ हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावे तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.\nसध्या ७ हजार २३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nभरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे आणि कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/farmer-died-due-to-electric-shock-in-lohgoan", "date_download": "2022-10-01T15:07:57Z", "digest": "sha1:AU2TFV4DW7OMDJXKELVLV2JC4D4IHIML", "length": 3240, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Farmer Died Due To Electric Shock In Lohgoan दुर्दैवी! मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू", "raw_content": "\n मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू\nराहता तालुक्यातील वाखारवाडी लोहगाव येथील भाऊसाहेब चांगदेव चेचरे ( वय ६० ) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.\nशनिवार (दि.९) सकाळी शेतावर मोटार सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. बराच वेळ होऊनही का येत नाहीत, हे पाहण्यासाठी त्यांचा घरचे घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांचा मृतदेह मोटारीच्या खोक्याजवळ आढळुला आला.ही बातमी वाऱ्यासारखे गावात पसरली व सर्वत्र त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/sitaram-raut-women-beating-filed-a-case-sangamner", "date_download": "2022-10-01T15:30:03Z", "digest": "sha1:RE7PQQ2C5NSXFIM5M7GMEXJQJL2HGPH3", "length": 8107, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना महिलांकडून मारहाण", "raw_content": "\nमाजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना महिलांकडून मारहाण\nसंगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner\nतालुक्यातील घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना दोन महिलांनी घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवीगाळ करत त्यांना मारहाण केल्याची घटना काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. जुन्या वादातून ही घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nघुलेवाडी येथील कविता सुरेश अभंग व माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत हे शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये सामुदायिक रस्त्यावरून नेहमीच वाद होत असतो. दि. 13 सप्टेंबर रोजी या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. काल सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राऊत हे तलाठी कार्यालयात कामानिमित्त त्यांच्या कारमधून (क्र. एम एच-17 बी एक्स-0643) गेले होते. या ठिकाणी त्यांचे मित्र भेटल्याने त्यांनी आपले वाहन थांबवले.\nमित्रांसोबत चर्चा झाल्यानंतर थोडे पुढे गेले असता कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग, भारत संभाजी भोसले हे त्यांच्या वाहनांमधून आले. राऊत यांच्या गाडीला आडवी गाडी लावली व ते सर्वजण खाली उतरले. कविता संतोष अभंग व विद्या संतोष अभंग या दोघींनी राऊत यांना गाडीतून खाली ओढले. विद्या अभंग हिने खाली पाडून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी त्याठिकाणी त्यांच्यासोबत असणार्या भारत भोसले व प्रथमेश अभंग या दोघांनी त्याच्या मोबाईलमध्ये मारहाणीचे व्हिडिओ शुटिंग केले.\nही मारहाण सुरू असताना थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ तेथे आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे असलेले राऊत यांचे मित्र राजू आव्हाड, चंद्रकांत वाकचौरे, राजू खरात, रवि गिरी व दीपक अभंग यांनी येऊन राऊत यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भारत भोसले याने कविता संतोष अभंग व विद्या अभंग या दोघींना राऊत यांना दगड फेकून मारण्यास सांगितले. त्यानुसार दोघींनी दगड फेकून मारले. त्यामध्ये सिताराम राऊत यांना दगड लागल्याने ते जखमी झाले तसेच त्यांच्या कारवर देखील दगड लागल्याने कारचे देखील नुकसान झाले आहे. त्यानंतर तेथे असलेले ज्ञानेश्वर मुटकुळे, प्रताप ओहोळ, लखन राऊत यांनी भांडण सोडविले.\nयाबाबत सिताराम राऊत यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कविता अभंग, विद्या अभंग, प्रथमेश अभंग (सर्व रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व भारत संभाजी भोसले (रा. कोंची, ता. संगमनेर) या चौघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 810/2022 भारतीय दंड संहिता 327, 337, 341, 323, 500, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/political-news/former-senior-congress-leader-gulam-nabi-azad-will-form-new-party-in-jammu-kashmir-after-exit-from-congress", "date_download": "2022-10-01T15:52:37Z", "digest": "sha1:RMSXYQBBTFATUMM3RQLPMLJIYCF6QKRX", "length": 9674, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Former senior congress leader gulam nabi azad will form new party in jammu kashmir after exit from congress काँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा", "raw_content": "\nकाँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा\nकाँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज (26 ऑगस्ट) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. याआधी गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा चर्चेचा विषय बनला होता. हे पद मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.\nकाँग्रेस सोडल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबातत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण या सर्व चर्चांना गुलाम नबी आझाद यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे.\nदरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले. सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रा गुलाम नबी आजाद यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना २०१३ मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर त्यांनी पक्षातील सल्लामसलतीला पूर्णपणे फाटा दिला. ती संस्कृतीच त्यांनी रद्द केली. सर्व वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना त्यांनी बाजूला केले आणि कोणताही अनुभव नसलेले केवळ तोंडचाटकी मंडळी (चाटुकार) लोक पक्ष चालवू लागले.\nराहुल गांधी यांनी अध्यादेशाची कॉपी फाडण्याच्या घटनेचाही नोंद आजाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात घेतली आहे. राहुल यांची ही कृतीच पुढे लोकसभा निवडणूक २०१४ च्या पराभवाचे प्रमुख कारण ठरली. अध्यादेशाची प्रत प्रसारमाध्यमांपुढे फाडणे हे राहुल गांधी यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे कारण होते. अशा काही बालिश गोष्टींमुळे पक्षाची आतोनात हानी झाली. त्यासोबत पंतप्रधान आणि भारत सरकारच्या अधिकारांनाही त्यांनी नष्ट केले. २०१४ मध्ये यूपीए सरकारच्या पराभावाला ही घटना सर्वाधीक जबाबदार ठरली. वाचकांच्या माहितीसाठी असेकी, राहुल गांधी यांनी यूपीए सरकारने काढलेल्या एका आदेशाची प्रत फाडली होती आणि तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते.\nगुलाम नबी आजाद पुढे लिहितात, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला जोरदार हार पत्करावी लागली. पक्षाचा इतका अपमानीत पराभव कधीच झाला नव्हता. तसेच पक्ष केवळ चार राज्यांमध्ये विजयी झाला. याशिवाय सहा वेळा पक्ष आघाडीच्या स्थितीमध्ये आला आणि आघाडी करण्यास असमर्थ ठरला. आज काँग्रेस केवळ देशभरामध्ये दोन राज्यांमध्ये सत्तेत आहे. आणि इतर दोन राज्यांमध्ये आघाडी करुन सत्तेत आहे.\nगुलाम नबी आजाद यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे की, यूपीए सरकारच्या संस्थात्मक अखंडतेला नख लावण्याचा उद्योग 'रिमोट कंट्रोल मॉडेल' द्वारा करण्यात आला. हे मॉडेल आता काँग्रेसमध्येही लागू झाले आहे. सर्वात महत्त्वाचे निर्णय हे राहुल गांधी यांच्यापेक्षा त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव यांच्याद्वारेच घेतले जाऊ लागले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/11/blog-post_89.html", "date_download": "2022-10-01T15:25:59Z", "digest": "sha1:OWHTSMUW4SI5567ABLI5DL3VRWGDGB56", "length": 9062, "nlines": 89, "source_domain": "www.janwarta.in", "title": "संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड- श्री अमित कोल्हे", "raw_content": "\nHomeKopargaonसंजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड- श्री अमित कोल्हे\nसंजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड- श्री अमित कोल्हे\nसंजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड- श्री अमित कोल्हे\nआपल्या विध्यार्थ्यांना नोकरदार करण्यासाठी संजीवनी आघाडीवर\nकोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील अंतिम सत्रातील ८ विद्यार्थ्यांची टीई कनेक्टिव्हीटी तर २ विद्यार्थ्यांची कॅप्जेमिनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, सदर निवडीचे नेमणुक पत्रे संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत निवड झालेल्या विध्यार्थ्यांना सन्मान पुर्वक देण्यात आली. यावेळी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील भाव व आनंद संजीवनीच्या प्रयत्नांना कृतज्ञता करणारा व्यक्त करणारा होता, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.\nपत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की मागील तीन-चार दशकात महाराष्ट्रात भुछत्रासारखे इंजिनिअरींग काॅलेज उदयाला आली, मात्र तेथुन बाहेर पडलेले सर्वच विद्यार्थी नोकऱ्यांसाठी नामांकित कंपन्यांच्या कसोटीत बसत नाही. यावार उपाय म्हणुन संजीवनी इंजिनिअरींगच्या काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेेसमेंट डीपार्टमेंटच्या पुढाकाराने कंपनी व इंजिनिअरींग शाखा निहाय अभिप्रेत असलेले आधुनिक शिक्षण दिले जात असल्याने संजीवनीच्या विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्ने पुर्ण होत आहे.\nअलिकडेच टीई कनेक्टिव्हीटी या कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधिल मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या ८ विद्यार्थ्यांचे नेमणुकीचे पत्र दिले आहे. यात महेंद्र प्रताप दुबे, संकेत अरूण वहाडणे, रोहीत संजय सोनवणे, प्रथमेश संतोश देशमुख, मानसी बाळासाहेब खोंड, स्नेहल सदानंद पाटील, प्रसाद भरत मुताळे, व वैभव नारायण गमे यांचा समावेश आहे. तर कप्जेमिनी या कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या मोहीन अस्पर सय्यद व सत्यम उत्तम मुळे या दोघांची निवड केली आहे.\nएका पाठोपाठ नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड होत असल्याने आणि ग्रामिण भागातील विद्यार्थी कमावते होत असल्याने माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनीही विद्यार्थी, पालक, संस्थेचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/blog-post_624.html", "date_download": "2022-10-01T14:50:57Z", "digest": "sha1:ERQYNBBR4MCTGJPKRL24OXB5W4KOTRRM", "length": 8455, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध\nघोडेगाव ः राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे घोडेगाव चौफुला येथे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी शिवसेना उपतालुका प्रमुख पंकज लांभाते यांच्या उपस्थितीत हल्लाबोल व निदर्शने झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत हे वक्तव्य अशोभणीय असुन लोकशाहीच्या विरोधात आहे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी करून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी दिला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख पंकज लांभाते, शहर प्रमुख राजेंद्र येळवंडे,बाळासाहेब सोनवणे, शरद सोनवणे, अनिल सोनवणे, नवनाथ वैरागर, कल्याण इखे,सदानंद गाडेकर, ज्ञानदेव सोनवणे,संतोष इखे, संदीप येळवंडे,रमेश जाधव, शिवा इखे,अशोक जाधव, ज्ञानेश्वर ढवाण आदि शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. सोनई पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कर्पे साहेब व त्यांचा स्टाफ उपस्थित होता,घोडेगावचे पोलिस पाटील बाबासाहेब वैरागर यावेळी उपस्थित होते.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2022-10-01T14:09:07Z", "digest": "sha1:Z5EFPRYMHYOKE3ATUMCMSV2SOZTVSXBX", "length": 15069, "nlines": 94, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "माझा बीड जिल्हा – Page 3 – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा\nएपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..\nएपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – तुमच्यावर गुन्हा दाखल का दाखल करू नये. वडवणी – आपण लोकसेवक आहात. आपले आचरण कायद्याला धरून असावं. तुम्ही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने वागत आहात. आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने कायदेशीर अधिकार आमच्याविरुद्ध वापरत आहात. आम्हाला नुकसान पोहोचण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात. त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे थेट ...\nनगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..\nनगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार.. डोंगरचा राजा / आँनलाईन बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्या त्या नगरपंचायतीचा वार्ड निहाय मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 30 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,शिरूर,वडवणी व केज नगरपंचायत आरक्षण सोडत नुकतीच पार पडली त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा असणाऱ्या ...\nगावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट – आ. प्रकाश सोळंके\nगावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट – आ. प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन माजलगाव – पालकमंत्री पाणंद रस्ते योजना आढावा बैठक माजलगाव तहसील कार्यालय येथे घेण्यात आली.पाणंद रस्ते,शेत रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी,या बद्दल पाठपुरावा सुरू आहे.मागील बैठकीत पाणंद रस्त्याबाबतच्या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या होता त्याचा संपूर्ण आढावा ...\nना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी\nना.धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी – डोंगरचा राजा / ॲानलाईन मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता ...\nशेतक-यांनी ऊसाचे टनेज वाढवावे – पंजाबराव डक\nशेतक-यांनी ऊसाचे टनेज वाढवावे – पंजाबराव डक – डोंगरचा राजा / ॲानलाईन – लॉकडाऊनमध्ये देशभरातील सर्व कंपन्या बंद होत्या मात्र फक्त बळीराजाची कंपनी चालु होती – हवामान अभ्यासक पंजाबराव डक – लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारं संपन्न तेलगांव – गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने देशभरातील सर्व कंपन्या , उद्योगधंदे आदि बंद होते . ...\nनिवडणुकांसाठी सज्ज रहावे – जिल्हाप्रमुख जाधव\nनिवडणुकांसाठी सज्ज रहावे – जिल्हाप्रमुख जाधव – डोंगरचा राजा / ॲानलाईन माजलगाव – जिल्हाभरातील सर्व शिवसैनिकांनी येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज राहावे. पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणारे, पक्षश्रेष्ठींचा आदेश देतील त्याप्रमाणे आपण सर्वजण पक्षाच्या शिस्तीचे पालन करत या निवडणुका लढवू या असे आवाहन शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बैठकीत व्यक्त केले. आगामी ...\nना.धनंजय मुंडे पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर..\nना.धनंजय मुंडे पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – अतिवृष्टीने अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या नुकसानीची केली प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला मदतीचा शब्द. – तडोळा येथील पुरात मयत झालेल्या कदम कुटुंबियांचे केले सांत्वन. अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील सततच्या पावसाचे सत्र कमी होताना दिसत नाही, त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा काठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर ...\nद्वेष विरहीत जग निर्माण करता येईल का – थोर विचारवंत व व्याख्याते इंद्रजित देशमुख.\nद्वेष विरहीत जग निर्माण करता येईल का – थोर विचारवंत व व्याख्याते इंद्रजित देशमुख. – वार्ता समुहाच्या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण. – प्रदिप ठोंबरे,संतोष कुंकूलोळ,डॉ.पंकज सुगावकर तर डॉ.नितीन पोतदार पुरस्काराने सन्मानित. अंबाजोगाई (प्रतिनिधी) पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून समाजातील चांगुलपणाची नोंद घेणे व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांना प्रोत्साहित करून समाजासमोर आणण्याचे काम संपादक परमेश्वर गित्ते हे करीत आहेत.चांगल्यातला चांगुलपणा शोधणे आणि त्यांच्या पाठीवर ...\nआईचे स्वप्न साकार करणा-या मुलाचा गावकऱ्यांनी केला सन्मान.\nआईचे स्वप्न साकार करणा-या मुलाचा गावकऱ्यांनी केला सन्मान. पाटोदा / गोकुळ इंगोले – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड पासून पंधरा किलो मीटर असलेले एक छोटसं गाव असलेल्या जाधववाडी येथील सुरवसे यांनी आपला मुलगा शासकीय सेवेत लागावा म्हणून आईने दिवसराञ काबाड कष्ट करून आपल्या मुलाला शिकवले व मुलांनेही आपल्या आईचे स्वप्न शासकीय सेवेत लागुन साकार केल्याने गावातील नागरिकांनी दादासाहेब सुरवसे यांची ...\nकाँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख\nकाँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेसाहेब देशमूख – डोंगरचा राजा / ॲानलाईन. मुंबई – राष्ट्रीय काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी बीड जिप चे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची वर्णी लागली असून जिल्हाअध्यक्ष बदलल्याने कार्यक्षम व जनतेतील जिल्हाध्यक्ष मिळाल्याने काँग्रेस आय चे जिल्ह्यातील प्राबल्य येणाऱ्या काळात वाढणार असे दिसून येत असून या जिल्हाध्यक्ष निवडीतून पाटील गटाची सरशी झाल्याचेही दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ...\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/04/upsc-cms-recruitment.html", "date_download": "2022-10-01T14:29:10Z", "digest": "sha1:2SGLLEV27TDYK3QBT656PL5V66ORVVQ7", "length": 5725, "nlines": 64, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा - माहितीदर्शक", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 687 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nपरीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 (CMS)\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : 687\nअर्जाची फी : खुला/ ओबीसी – 200/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PwBD – फी नाही.\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 एप्रिल 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2022\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 314\n2 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 300\n3 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 03\n4 पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II 70\nशैक्षणिक पात्रता व अनुभव : MBBS पदवी.\nवयाची अट : 21 ते 32 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]\nपरीक्षा : 17 जुलै 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती\nनेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2022-10-01T15:57:27Z", "digest": "sha1:MQTDDAVZX3VD5UEY36GE5DM5L3LZBBJE", "length": 6320, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे - १७३० चे\nवर्षे: १७१३ - १७१४ - १७१५ - १७१६ - १७१७ - १७१८ - १७१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nयोसा बुसान, जपानी कवी.\nजून ९ - बंदा बहादुर, शीख सेनापती.\nइ.स.च्या १७१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://swadeshinews.co.in/?p=2291", "date_download": "2022-10-01T14:09:35Z", "digest": "sha1:Z66SU2GTWONZLW56Y6QPYDPSSN3BJ3XH", "length": 10640, "nlines": 161, "source_domain": "swadeshinews.co.in", "title": "जिंतूर तहसील कार्यालयात तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. – स्वदेशी न्युज", "raw_content": "\nमराठवाड्याच अनुशेष दूर करण्यासाठी औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक घ्या:- आ. बोर्डीकर.\nजिंतूर तालुक्यातील सावळी बु. येथे शेळीपालन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद.\nआल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.\nजिंतूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.\nपरभणीचे नवीन पालकमंत्री शिंदे गटाचे तानाजी सावंत.\nशिवतीर्थावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार.\n*महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार जिंतूरच्या अर्थपुर्ती पतसंस्थेस प्रदान*\nभाजपा तालुका सरचिटणीस लक्ष्मण इलग व ठेकेदार कद्रे यांच्यावर गुन्हा दाखल.\nग्रामपंचायत बोरी व पशुवैद्यकिय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लम्पी या पशुरोगाचे मोफत लसीकरण\nमा.आ. विजय भांबळे यांच्या उपस्थितीत विविध गावातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.\nHome/प्रशासकीय/जिंतूर तहसील कार्यालयात तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.\nजिंतूर तहसील कार्यालयात तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.\nहर घर तिरंगा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.\nमुख्य संपादक अजमत पठाणAugust 15, 2022\nजिंतूर (अजमत पठाण) :-\nजिंतूर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त जिंतूर शहरात व तालुक्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या कार्यक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतंत्र्यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानांची घोषणा केली होती” हर घर तिरंगा” अभियानांच्या मूळ उद्देश देशवासी यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता वाढवणे हा होय.\nयावेळी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय तहसीलदार श्री सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते संपन्न झाला तर संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले. त्यामध्ये जिंतूर पोलीस स्टेशन येथे पो. नि. श्री दीपक दंतुलवार, नगरपरिषद येथे मुख्याअधिकारी जाधव , आरोग्य विभागात वैद्यकीय अधीक्षक चांडगे व शहरातील सर्व शाळा मध्ये उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. तर तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणा नंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयी पारितोषिक तहसीलदार श्री मांडवगडे, पोलीस निरीक्षक दंतुलवार आदींच्या हस्ते देण्यात आले तर दैनिक विश्व जगत या दैनिकांचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.\nयावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशमुख, लोकप्रतिनिधी, अधिकारी ,कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते.\nमुख्य संपादक अजमत पठाणAugust 15, 2022\nमुख्य संपादक अजमत पठाण\nजिल्हापरिषद अध्यक्ष पद न भेटने हीच नाना साहेब राऊत यांची पोटदुखी–प्रसाद बुधवंत\nनानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी...\nनानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती...\nया पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://threadreaderapp.com/thread/1259152947029688320.html", "date_download": "2022-10-01T15:39:27Z", "digest": "sha1:NDPIH3666OTYWZNWKGMNZFAQZ5KYARUM", "length": 14246, "nlines": 84, "source_domain": "threadreaderapp.com", "title": "Thread by @Info_Pune: #लाॅकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा #कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा नाही- अनिल परब #…", "raw_content": "\n#लाॅकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा #कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा नाही- अनिल परब\n#मुंबई : दि.९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध\nभागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शतीॆच्या अधिन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून\nदेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाॅकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\nपण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही.अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.या प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे (त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त - DCP) अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर\nम्हणून जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे. तसेच अशा अनुमती प्राप्त नागरिकांचे २२ जणांचे गट करून संबंधित नोडल ऑफिसरमार्फत प्रवास करणाऱ्यांची यादी एसटीच्या जिल्हा स्तरावरील विभाग नियंत्रकाकडे दिली जाईल. त्यानुसार सदर नागरिकांना महामंडळामार्फत एसटी बसेस\nउपलब्ध करून देण्यात येतील आणि नोडल ऑफिसरमार्फत अनुमती प्राप्त नागरिकांना एसटी बसेसने त्यांच्या जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचविले जाईल. ज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून आॅनलाईन अर्ज करून अनुमती पत्र प्राप्त करून घ्यावे. सदर\nपत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी.त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे २२-२२चे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल.\nया प्रवासासाठी दिलेल्या बसेस सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक\nकेलेल्या असतील. संपूर्ण प्रवासात सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गाडी मध्यंतरी कुठेही थांबणार नसल्यामुळे प्रवाशांनी स्वतःच्या खानपानाची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे.असेही श्री.परब यांनी संगितले.\nअडकलेल्या नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात बसेस सज्ज ठेवाव्यात असे आदेश देऊन,प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये,सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि महामंडळाला सहकार्य करावे,असे आवाहनही श्री.परब यांनी केले.\n#जळगाव जिल्ह्यात आणखी बत्तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले #कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 157 @RajSarag\nजिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले\nअसून बत्तीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.\nपॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये #अडावद, #चोपडा येथील एक, #अमळनेर येथील एकतीस असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.\n#जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या *157* इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.\n#पुणे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम @collectorpune1 @RajSarag @PMCPune\nपुणे दि.6 :पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका,\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास,ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये\nपेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेल शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.\nराज्य शासनाने कोरोना विषाणूचा\n#मुंबई, #पुणे वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी मुंबई - मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.\nयासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट\nकेले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनाकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित\nभाग. त्याशिवाय कोविड 19 लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात कंटेन्मेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार केले आहेत. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल दुकाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/cm-eknath-shinde-praises-rebel-shivena-mla-santosh-bangar-scsg-91-3063105/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T13:45:37Z", "digest": "sha1:D375BM5QNXVIMJPDISRUIJY3WA472QR2", "length": 25625, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते? मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, \"तो मागे...\" | cm eknath shinde praises rebel shivena mla santosh bangar scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : ‘रेवडी’च; पण पोषक\nआवर्जून वाचा देश-काल : परिस्थिती बदलली.. आकलनही बदलावे\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : हिंदूबहुलतेमुळेच भारत ‘सेक्युलर’\nअगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, “तो मागे…”\nबहुमत चाचणीच्या दिवशी एकनाश शिंदेंसोबत विधानसभेमध्ये प्रवेश करत बांगर यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिला होता\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nहिंगोलीमधील जाहीर सभेत शिंदेंचं विधान\nहिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंगोलीमधील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बांगर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. जाहीर भाषणामध्ये संजय बांगर यांनी जमवलेल्या गर्दीबद्दलही शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सभेला आलेल्याचे आभार मानले. विशेष म्हणजे शिंदे गटामध्ये अगदी शेवटच्या क्षणी म्हणजेच बहुमत चाचणीच्या काही तास आधी दाखल झालेले बंडखोरांपैकी ४० वे शिवसेना आमदार अशी ओळख असणारे बांगर अगदी शेवटी शिंदे गटात का आले, ते ठाकरे गटात काय करत होते याबद्दलही शिंदेंनी या भाषणात भाष्य केलं.\nनक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत\nभाषणाच्या सुरुवातीलाच शिंदेंनी संतोष बांगर यांनी सभेसाठी जमलेली गर्दी पाहून आश्चर्य वाटल्याचं सांगितलं. “खऱ्या अर्थाने तो लोकांमध्ये जातो आणि बोलतो हे पाहून ही समोरची गर्दी पाहून त्यांची लोकप्रियता समोर आली आहे. चालायला रस्ता नव्हा एवढी गर्दी, मुंगीलाही शिरायला जागा नाही अशी स्थिती आहे. या भागात अनेक वर्ष आपण संतोष सोबत काम करत आहात,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांचं कौतुक केलं. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना सोडून जाऊ नका असं भाषण व्हायरल झालेल्या बांगर यांनी आपल्या गटामध्ये प्रवेश का केला याबद्दलही शिंदेंनी भाष्य करताना बांगरे हे आपले आवडते चेले असल्याचं म्हटलं. हे ऐकून बांगर समर्थकांनी एकच जल्लोष केला. तर या वाक्यानंतर शिंदेंच्या मागे उभ्या असणाऱ्या बांगर यांच्या चेहऱ्यावरही हास्य खुलल्याचं पहायला मिळालं.\nठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\n‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nनक्की वाचा >> “बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी…”; शिंदे सरकार ‘बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार’ असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचं विधान\nबांगर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात भाष्य करताना शिंदेंनी, “त्यावेळी काही लोक म्हणाले, अरे संतोष बांगर कुठे राहिलाय कुठे थांबलाय पण मी सांगू इच्छितो की संतोष बांगर हा एकनाथ शिंदेंचा आवडता चेला आहे,” असं म्हटलं. त्यानंतर बांगर समर्थकांनी टाळ्या आणि आरडाओरड करुन मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला दाद दिली. पुढे मुख्यमंत्री शिंदेंनी बांगर हे इतक्या दिवस ठाकरे गटामध्ये का थांबले होते याबद्दल हसत भाष्य केलं. “तो मागे थांबला होता. तो एक एकाला पुढे पाठवत होता. परत चाल… परत चाला सांगत,” असं शिंदे म्हणाले.\nनक्की पाहा >> Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि…; भाजपाला वाटत आहे भीती\nतसेच शिंदेंनी बांगर यांच्या व्हायरल झालेल्या भाषणाबद्दलही यावेळेस भाष्य केलं. “त्याने इथे येऊन जे भाषण केलं त्यामुळे सर्वजण खूश झाले. पण त्यांना माहिती नाही की त्याच्या मनामध्ये काय होतं. बरोबर जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्याने त्याचा पत्ता उघडला. त्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका घेतली. मग सभागृहामध्ये त्याने योग्य निर्णय घेतला. मी त्याचं मनापासून स्वागत करतो,” असं शिंदे म्हणाले.\nनक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान\nसंतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंसोबत प्रवेश करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. बहुमत चाचणीच्या वेळेस बांगर यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nPetrol-Diesel Price on 9 August 2022: इंधनांच्या किंमतीमध्ये वाढ; जाणून घ्या आजचे दर\n5G Launch In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार 5G सेवांचा शुभारंभ; ‘या’ १३ शहरांतून होणार सुरूवात\nआलिशान गाड्यांना डावलून सारा अली खानने केला ऑल्टो गाडीतून प्रवास, कारण ऐकून व्हाल थक्क\n कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nदेवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”\nविश्लेषण: तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड…अखिलेश समाजवादी पक्षाला बरे दिवस दाखवणार का\nविश्लेषण: उल्हास नदीच्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण का होणार बदलापूर आणि परिसरातील नागरिकांना त्याचा काय फायदा\n ; राजकीय विरोधी गटातील उमेदवारांनाच अतिक्रमण प्रकरणी नोटिसा\nइराणी रस्त्यावर हातगाडय़ांचा अडथळा ; डहाणूत फेरीवाल्यांचा मनमानी कारभार\nमाशांच्या जाळय़ात प्लास्टिक कचरा ; सागरी प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीला धोका\nPHOTOS: आनंद दिघेंच्या टेंभीनाका येथील देवीची मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब पूजा, शिंदे कुटुंबीय देवीचरणी लीन\n“मी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन…” अभिजीत बिचुकलेने महेश मांजरेकरांना दिले थेट चॅलेंज\nपोहरादेवीच्या महंतांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nदेवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”\nआंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळल्याने एक ठार\nसंजय राठोडांना धक्का देत सुनील महाराज शिवसेनेत\nरत्नागिरी जिल्ह्यत परतीच्या पावसाचा जोर\nमहाविकास आघाडीवेळच्या जिल्हा नियोजनसह तालुका समित्या बरखास्त, ; पुनर्गठण होणार- मंत्री खाडे\n“ही शक्ती प्रदर्शन करण्याची योग्य जागा नाही, तर…”, मुख्यमंत्री शिंदेंचा रश्मी ठाकरेंना टोला\n“रात्रीच्या पावसात सुरतला गेलो, तो काळ आठवला की…” शिवसेनेतील बंडखोरीवर संजय शिरसाट यांचे विधान\n“तुम्ही शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले हे आम्हाला माहिती आणि…”, संदीपान भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप\n“मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन”, पक्षचिन्हावर वाद सुरू असतानाच अब्दुल सत्तारांचं विधान, चर्चांना उधाण\nआंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळल्याने एक ठार\nसंजय राठोडांना धक्का देत सुनील महाराज शिवसेनेत\nरत्नागिरी जिल्ह्यत परतीच्या पावसाचा जोर\nमहाविकास आघाडीवेळच्या जिल्हा नियोजनसह तालुका समित्या बरखास्त, ; पुनर्गठण होणार- मंत्री खाडे\n“ही शक्ती प्रदर्शन करण्याची योग्य जागा नाही, तर…”, मुख्यमंत्री शिंदेंचा रश्मी ठाकरेंना टोला\n“रात्रीच्या पावसात सुरतला गेलो, तो काळ आठवला की…” शिवसेनेतील बंडखोरीवर संजय शिरसाट यांचे विधान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/03/blog-post_13.html", "date_download": "2022-10-01T14:59:09Z", "digest": "sha1:WSG5NKDHNOIHGKZSWAUSR6AT5K37F3AR", "length": 8070, "nlines": 46, "source_domain": "www.saptarang.page", "title": "साठे खत/खरेदी खत कधी करतात ?", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nसाठे खत/खरेदी खत कधी करतात \nॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे\nघराच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा आपल्या मालमत्तेची कागदपत्रे इंटरनेट, सोशल मिडिया किंवा आपल्या परिचित व्यक्तींकडून घेतलेल्या कागदपत्रात थोडेफार फेरफार करून पैसे वाचवल्याचं आनंद हा तात्पुरता न राहण्यासाठी कायदेतज्ञांकडून करणे हे नेहमीच भविष्याच्या दृष्टीने चांगले असते. कारण प्रत्येक करार त्यातील अटी ह्या वेगळ्या असतात. अन्यथा तुमची छोटीशी निष्काळजी पुढे महागात पडू शकते.\nप्रश्न क्र. ७२) साठे खत (Agreement for Sale) आणि खरेदीखत (Sale Deed) यात महत्वाचे फरक काय आहे \nउत्तर: साठे खत अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेबाबत किंवा अंशत: अदा केलेल्या किमतीच्या बदल्यात केले जाते. तर खरेदीखत हे फक्त अस्तित्वातील मालमत्तेचे तसेच पूर्ण किमत अदा करत असल्यास केले जाते.\nसाठे खत ज्या व्यक्तींमध्ये होतो त्यांनाच ठरलेल्या अटी मान्य असतात. परंतु हे मालमत्तेचे हस्तांतरण नव्हे. त्यामुळे कोणतेच हक्क प्रदान होत नाहीत. तर खरेदीखत हे नोदणीकृत असल्याने जगाला मान्य असते. प्रत्यक्ष हस्तांतरण असते. सर्व हक्क प्रदान होतात. त्यामुळे नुसत्या साठेकारारावर न थाबता खरेदीखत अवश्य करून घ्यावे. तेव्हाच मालमत्ता टायटल पूर्णपणे मिळते व रेव्हेन्यु रेकोर्डला म्हणजेच रेकोर्ड ऑफ राईटस ला नाव नोदणी होते.\nप्रश्न क्र. ७३) संस्थेत मालमत्ता विकत घेण्याआधी संस्थेची परवानगी घेणे गरजेचे आहे का \nउत्तर: होय. गरजेचे आहे. (परंतु बंधनकारक नाही) जेणेकरून थकबाकी, लोन व इतर बाबी माहीत होण्यास मदत होते. अनेकदा मालमत्तेचे व्यवहार हे कोणालाही न कळवता, घाईघाइने, कमी मोबदल्यात मिळतोय, तेव्हा न वाचता हस्ताक्षर करताना विचार करणे गरजेचे असते.\nप्रश्न क्र. ७४) साठेखत केल्यानंतर खरेदीखत करताना परत मुद्रांक शुल्क भरावे लागते का \nउत्तर: साठेखातात मालमत्ता घेणार/विकणार यांच्यामध्ये ठरलेल्या अटी व शर्तीप्रमाणे मोबदला पूर्ण ठरलेल्या कालावधीत देण्यात आल्यानंतर खरेदीखत केले जाते. साठेकारार करताना पूर्ण मोबादाल्याबर मुद्रांक शुल्क भरलेले असल्याने पुन: मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही.\nप्रश्न क्र. ७५) साठेखत केले स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला परंतु खरेदीखत केले नाही/ नोदणी केली नाही तर सदर मिळकतीची मालकी कोणाकडे रहाते \nउत्तर: साठेखत करून स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला परंतु खरेदीखत केले नाही म्हणजेच भारतीय नोंदणी कायद्यानुसार नोदणी न केल्यास सदर मिळकतीची मालकी नोंदणी करेपर्यंत विकासकाकडे रहाते. खरेदीदाराला निव्वळ करार केला म्हणून अशा मिळकतीची बाबत, कोणताही बोझा किंवा हितसंबध निर्माण होत नाहीत तसेच हक्क ही मिळत नाहीत.\nमागील लेखाबाबत अथवा आपल्या प्रश्नाबाबत अधिक माहितीसाठी खालील इमेलवर संपर्क साधू शकता.\n(ॲड. व्ही लॉ सोल्युशन्स चे संस्थापक आहेत)\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/01/blog-post_10.html", "date_download": "2022-10-01T15:29:19Z", "digest": "sha1:PI4MMNMOH4VO6QM6JJSDDHHSNMTE3FNC", "length": 4615, "nlines": 34, "source_domain": "www.saptarang.page", "title": "प्लास्टिक कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ला करण्यात आला ?", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nप्लास्टिक कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ला करण्यात आला \nकारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्तांच्या पथकावर हल्ला \"कल्याण एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक प्रकार\"\nकल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई गलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावर एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. लाईट बंद करत शिवीगाळ करत पथकाला कांदे फेकून मारल्याची घटना घडली आहे.\nकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल आणि त्यांचे पथकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी मार्केटमधील लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला.\nयाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी सप्तरंग वृत्तपत्राशी बोलतानी हे सांगितले.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2022-10-01T15:58:46Z", "digest": "sha1:NOGHYUFUKY5IBUXBTXQHL3XTZHN7KHOD", "length": 4036, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रेव्हर बार्बर - विकिपीडिया", "raw_content": "\nट्रेव्हर बार्बर वर्ष १९५० मधिल\nट्रेव्हर बार्बर (३ जून, १९२५:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ७ ऑगस्ट, २०१५:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९५६ दरम्यान १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nन्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. २०१५ मधील मृत्यू\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२२ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://prafullawankhede.com/2022/01/22/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2022-10-01T15:20:34Z", "digest": "sha1:U7QT7EQ24USXJQ37AXO47Q224FE36NPL", "length": 17286, "nlines": 44, "source_domain": "prafullawankhede.com", "title": "अविस्मरणीय ‘फोटोफ्रेम’ | Prafulla Wankhede", "raw_content": "\nआयुष्यात प्रगती करायची असेल तर पहिल्या भेटीत तरी माणसांसोबत काय बोलावे, कसे बोलावे आणि महत्वाचे – काय बोलू नये हे समजणे फार गरजेचे असते. उद्योग असो की खाजगी आयुष्य “गुडविल” ही अत्यंत मौल्यवान बाब आहे जेवढे जपू, तेवढे वाढते.\nखासगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपूर्वक प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. ते नाते विणल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे करत ‘गुडविल’ वाढवायचे असते. आनंदाने आणि अभिमानाने पैसे कमवायचे असतील तर हे ‘गुडविल’ खूप कामी येते. अशाच गुडविलची ही अविस्मरणीय ‘फोटोफ्रेम’…\nआम्ही उद्योग सुरू केल्यानंतर पहिली काही वर्षं अत्यंत धावपळीची, तसेच नवे तंत्रज्ञान असल्याने फार जिकिरीची होती. तो साधारण २००९-१० चा काळ होता. आम्ही फूड प्रोसेसिंग, बेकरी आणि त्याच्या हिटिंग प्रोसेससंबंधी काही चांगल्या, अत्याधुनिक कल्पना प्रत्यक्षात राबवत होतो. आमची बरीच उत्पादनं आणि तंत्रज्ञान हे युरोप तसेच कोणत्याही पुढारलेल्या देशात मिळत असलेल्या तंत्रज्ञानाशी थेट स्पर्धा करायचे.\nआम्हाला स्मॉल स्केलमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत होता; पण मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत म्हणावं असं कॉन्ट्रॅक्ट मिळत नव्हतं. आमची टीम यासाठी खूप प्रयत्न करायची, पण नवी कंपनी आणि इतर अनेक देशी जुने खेळाडू यांच्या राजकारणात आम्हाला ते फार कठीण जात होतं. आमची यंग बिग्रेड मात्र अत्यंत चिकाटीने सर्व प्रोजेक्ट्सवर जोर लावून कामं करायची.\nआमच्या टीमचा उत्साह आणि कष्ट पाहून एक दिवस आमच्याच एका ग्राहकाने मला फोन करून आमच्या सर्व टीमचं आणि तंत्रज्ञानाचं कौतुक केलं… भारतातील मोठ्या आणि नावाजलेल्या बिस्कीट कंपनीतील प्रमुखाचं नाव, नंबर दिला. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची मीटिंंगही ठरवून दिली. हा खरं तर आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता. फोन ठेवताना मात्र त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की, मी फक्त रेफरन्स दिलाय. आता पुढची संपूर्ण जबाबदारी फक्त तुमची…\nत्यांच्या भेटीची वेळ साधारण दहा-पंधरा मिनिटांची होती. आता अशा लोकांसोबत (ज्या क्षेत्रात ते जगप्रसिद्ध आहेत त्यांच्यासोबत) बोलायचं म्हणजे मोठं कठीण काम. त्यात, मी त्यावेळी फक्त तिशीत होतो. आमची सर्व टीम माझ्यापेक्षाही वयाने लहान. आमच्या कंपनीसाठी, माझ्यासाठी खरंतर ही सुवर्णसंधी होती. उद्योग-व्यवसाय तर महत्त्वाचा होताच; पण ते साहेब खूप सीनियर आणि या क्षेत्रातले अत्यंत ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांचे प्रचंड बिझी शेड्युल आणि त्यातही ते कुठेतरी बाहेर जाता जाता मला भेटणार होते; पण एकंदर या सर्व गोष्टींचा माझ्यावर प्रचंड ताण आला होता.\nया मीटिंगसाठी साधारणत: दोन आठवड्यांचा वेळ होता. मला आमच्या प्रॉडक्ट्सबद्दल पूर्ण खात्री होती. विश्वासही होता; पण त्यांना तो पटणं जास्त गरजेचं होतं आणि तेच खूप क्लिष्ट होतं. सर्व बाजूने विचार केल्यानंतर आम्ही ही मीटिंग एका वेगळ्याच प्रकारे करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीबद्दल बऱ्याच पुस्तकातून, मॅगझिन्समधून, टीव्ही आणि वर्तमानपत्रांतून जेवढी माहिती काढता येईल, ती काढली. अगदी सर्वत्र असणाऱ्या नव्या-जुन्या जाहिरातीही गोळा केल्या. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, कोणकोणत्या अडचणी आल्या, त्यांनी कशी मात केली, ते आजपर्यंतचा त्यांचा सर्व प्रवास अभ्यासला. ते पूर्वी काय इंधन वापरायचे आता कोणते तंत्रज्ञान वापरतात आता कोणते तंत्रज्ञान वापरतात त्यांनी वेळोवेळी बदल कसे केले\nमॅनपॉवर आणि आधुनिक मशिन्स याबद्दलच्या त्यांच्या भूमिका आणि त्याला ते कसा प्रतिसाद देतात, त्यांच्याकडे आता असणाऱ्या मशिन्स आणि त्याचा दर्जा नक्की कसा आहे या आणि अशा अनेक बाबींचा अभ्यास करून, काही ओळखी काढून त्यांच्याकडे निवृत्त झालेल्या एका चीफ इंजिनियर साहेबांना भेटलो. त्यांच्याकडूनही तेव्हा ते लोक कोणते तंत्रज्ञान वापरायचे, ते जेव्हा नव्या मशिन्स खरेदी करतात, तेव्हा कोणती पद्धत वापरतात, तसेच साहेबांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयीही बारकाईने समजून घेतले.\nकाही पुस्तके आणि लेखांतून मला एक गोष्ट कळाली होती की, त्यांना त्यांच्या बिस्किटांचे वेगवेगळे फोटोज् खूप आवडतात… मग मी त्यांच्या अगदी पहिल्या जाहिरातीपासून ते अगदी नव्या जाहिरातीपर्यंतचा प्रवास असे एक प्रेझेंटेशन आणि आमची सिस्टीम लावल्यावर त्यात अजून कसे आधुनिक बदल होतील, मालाचा दर्जा कसा सुधारेल आणि त्यांचे पैसेही कसे वाचतील याबद्दलचे सर्व रिपोर्ट बनविले….\nशेवटी मीटिंगचा तो दिवस उजाडला. मी भेटायला जाताना त्यांच्या कंपनीच्या बिस्किट्सच्या सर्व फोटोजचा एक छानसा कोलाज करून त्याची छोटीशी, पण सुंदर टेबलटॅाप फोटो फ्रेम करून भेट म्हणून घेऊन गेलो. सकाळी ९ वाजता बरोब्बर आमची मीटिंग सुरू झाली. साधारणत: १०-१५ मिनिटांसाठी असलेली आमची भेट दुपारी २ वाजता संपली. तेही आयुष्यभराच्या ऋणानुबंध अन् अविस्मरणीय आठवणींसह.\nत्या दिवसानंतर आज गेली ११-१२ वर्षं आम्ही एकत्र व्यवसाय करतोय. मी त्यांना त्या भेटीनंतर दर दोन-तीन वर्षांनी काही कार्यक्रमांत किंवा व्यावसायिक मीटिंगच्या निमित्ताने भेटत असतो. ते कितीही गडबडीत असले तरी आस्थेने, कामाबद्दल, नवीन तंत्रज्ञान, कुटुंब आणि इतर बाबींवर बोलतात. सर्व चौकशी करतात; पण एक गोष्ट ते न विसरता हमखास सांगतात, ती म्हणजे आपली पहिली मीटिंग आणि ‘ती फोटोफ्रेम’ त्यांना किती आवडली होती ते…\nअगदी आजही त्यांनी ती फोटोफ्रेम त्यांच्या टेबलवर ठेवलीय. कारण त्यांना ती मनापासून आवडलीय. मी त्यांना ती फ्रेम देताना काही सोनं, चांदीचा मुलामा लावून दिली नव्हती; पण त्यात आदर, आपुलकी आणि त्यांच्या प्रॅाडक्टविषयीचा अभ्यास, यामुळे त्यांच्यालेखी त्याचे ‘मूल्य’ अधिक झाले. पैसे कमवायचे असो की माणसं, नेहमी आपली पहिली भेट ही खासच असावी. त्यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी आणि उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी.\nनोकरीसाठीचा इंटरव्यूव्ह असो, व्यवसायासंबंधी काही महत्त्वाची किंवा अगदी पहिली मिटिंग असो वा एखाद्याकडून आपण काही सल्ला मागत असू. आपला पहिला प्रभाव सर्वोत्तमच असावा आणि पुढे प्रत्येक वेळी त्यावर एक एक टप्पा प्रगती होत राहायला हवी.\nहल्ली बरेच लोक फक्त जुजबी ओळखीवरून, कधी सोशल मीडियातील एखाद्या मेसेजमुळे किंवा कधीतरी कुठे भेटले म्हणून ‘अमुकतमुक माझा एकदम खास आहे किंवा चांगला मित्र वगैरे आहे’ असे बिनदिक्कत सांगतात. ओळख असणं वेगळं आणि त्यातून आयुष्यभराचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित होणं यात फार मोठी तफावत आहे.\nआर्थिक प्रगती करायची असेल तर अगदी पहिल्या भेटीत माणसांसोबत काय बोलावं, कसं बोलावं आणि काय बोलू नये हे समजण्याची फार गरज आहे. बऱ्याचदा – Your energy introduces you before you even speak.\nकाही लोक फक्त स्वत:चा मोठेपणा सांगण्यासाठीच जणू जन्म घेतात. काही जणू डिटेक्टिव्ह असल्यासारखे फक्त नको ते प्रश्न विचारत सुटतात. त्यात हल्ली ‘विनाकारणच’ राजकारण्यांच्या ओळखी सांगणं तर कंपल्सरी झालंय, ते ‘विचारपूर्वक’ टाळायला हवं.\nपर्सनल टचसाठी खासगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपूर्वक प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं आणि ते संबंध प्रस्थापित झाले की मग आपलं काम प्रामाणिकपणे करत राहत ‘गुडविल’ वाढविण्यासाठी सतत कार्यरत राहायचं. आनंदाने आणि अभिमानाने पैसे कमवायचे असतील तर हे ‘गुडविल’ खूप कामी येतं आणि त्याचा पाया हा अगदी पहिल्या भेटीपासून घातला तर तो अधिक मजबूत होतो.\nहुशार माणूसही हरतो तेव्हा…\nपैशाचा प्रवाह अन् बचतीचं धरण\nसंकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/in-pairs-kaushik-karthik-pair-won-the-title", "date_download": "2022-10-01T15:01:26Z", "digest": "sha1:HHU3443JU5XI3UMTSWMUB6TLZ2CQHWZ7", "length": 7389, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पेयर्समध्ये कौशिक - कार्तिक जोडीला विजेतेपद | In Pairs, Kaushik - Karthik pair won the title", "raw_content": "\nपेयर्समध्ये कौशिक - कार्तिक जोडीला विजेतेपद\nराष्ट्रीय ब्रीज स्पर्धा: दिल्ली-अ विजेता तर इंडियन रेल्वे उपविजेता\nब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Breeze Federation of India) वतीने पुणे (pune) येथील पी.वाय.सी.हिंदू जिमखाना (PYC Hindu Gymkhana) येथे आयोजित\nराष्ट्रीय ब्रीज स्पर्धेच्या (National Bridge Competition) आजच्या अखेरच्या दिवशी भारतीय रेल्वे (Indian Railways) आणि दिल्ली -अ यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी मुसंडी मारत भारतीय रेल्वे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले.\nया अंतिम सामन्यांचे 12 बोर्डचे चार राऊंड खेळविले गेले. पहिल्या फेरीमध्ये रेल्वेच्या खेळाडूंनी चांगली सुरवात करून 17: 12 अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर दिल्ली (delhi) संघाकडून खेळतांना सुभाष गुप्ता, संदीप ठकराल, पूजा बात्रा, महेश बहुगुणा, राजेश्वर तिवारी यांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय साधून आपल्या खेळामध्ये सातत्य राखत दुसरी फेरी 56:13 असा जिंकून 39 गुणांची आघाडी प्रस्थापित केली.\nतर तिसर्या फेरीमध्येही त्यांनी आपल्या खेळामध्ये सातत्य राखत तिसर्या फेरीमध्ये 24:19 अशी 06 गुणांची आघाडी मिळविली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या शेवटच्या फेरीमध्ये दिल्लीच्या खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये सातत्य राखून चौथ्या फेरीमध्ये रेल्वे संघाला 24-24 अशा बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. हि अंतिम लढत 117 : 73 अशा 44 गुणांनी जिंकून कमलाकर राव स्मृती चषक राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.\nतिसर्या क्रमांकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्र -ब संघाने (Maharashtra-B team) तामिळनाडू-ब संघावर (Tamil Nadu-B team) 106: 65 अशा 41 गुणांनी पराभव करून या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. महाराष्ट्राच्या संघात जनक शहा, अनिल शहा, अनिल पाध्ये, सी. पी. देशपांडे ,मिलिंद आठवले आणि राजेश दलाल यांचा समावेश होता.\nपेयर्स प्रकारामध्ये आज अखेरच्या दिवशी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीनंतर कौशिक आणि कार्तिक या जोडीने केवळ एक गुणांच्या फरकाने विजेतेपद मिळविले तर एस. के. देवराजां - प्रशांत या जोडीला केवळ एक गुणांच्या फरकाने उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. यावेळी विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.\nदिल्ली- अ संघ : सुभाष गुप्ता, संदीप ठकराल, पूजा बात्रा, महेश बहुगुणा, राजेश्वर तिवारी.\nइंडियन रेल्वे : सुमित मुखर्जी, देबब्रता मुजुमदार,गोपिनाथ मन्ना, संदीप दत्ता, प्रणब रॉय, सायंथन कुशारी.\nमहाराष्ट्र- ब संघ : जनक शहा, अनिल शहा, अनिल पाध्ये, सी. पी. देशपांडे ,मिलिंद आठवले आणि राजेश दलाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/03/blog-post_13.html", "date_download": "2022-10-01T13:46:36Z", "digest": "sha1:CZCARROWJCKSUOTSGYJCYRDLOGAIEOAQ", "length": 4948, "nlines": 109, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा भरमसाठ वाढ.", "raw_content": "\nHomeKopargaonकोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा भरमसाठ वाढ.\nकोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा भरमसाठ वाढ.\nकोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा भरमसाठ वाढ.\nकोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या ३७ कोपरगाव शहरात १८ तर ग्रामीण मध्ये १९ रुग्ण.\n१३) शिवाजी महाराज रोड:--१\nनगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये ३१ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ६ कोरोना पॉझिटिव्ह असे ३७ रुग्ण आढळले. आज नगर येथे ५९ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१० जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/07/blog-post_28.html", "date_download": "2022-10-01T13:51:50Z", "digest": "sha1:CU5FHX43P7NGBN2N7KGAAYROSIHRUZ6X", "length": 7307, "nlines": 87, "source_domain": "www.janwarta.in", "title": "सुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख मंजूर –आ. आशुतो", "raw_content": "\nHomeRajkiyaसुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख मंजूर –आ. आशुतो\nसुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख मंजूर –आ. आशुतो\nसुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख मंजूर –आ. आशुतोष काळे\nकोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या सुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.\nकोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील भागाला जोडणारा सुरेगाव- कोळपेवाडी-धारणगाव- मार्गे कोपरगावला जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर मार्ग असलेल्या या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गाच्या लगत व जवळपास असलेल्या सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, कुंभारी,धारणगाव तसेच शहाजापूर, वेळापूर, आदी गावातील नागरिकांना कोपरगाव येथे जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग होतो. रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील अनके रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी सादर करून या रस्त्यांना निधी मिळविला आहे. या सर्व रस्त्यांबरोबरच तालुक्याच्या पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या या सुरेगाव-कोळपेवाडी-माहेगाव देशमुख-कुंभारी-धारणगाव या (प्रजीमा ८५) एकून साडे आठ किलोमीटरचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आमदार आशुतोष काळे यांना यश मिळाले असून या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.\nविकासासाठी दळणवळणाच्या सुविधेस अनन्यसाधारण महत्व आहे. रस्ते ह्या विकासाच्या धमन्या म्हटल्या जातात त्यामुळे मतदार संघाचा विकास साधायचा असल्यास नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.रस्त्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून ते मतदार संघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करीत आहे. कोरोनाच्या संकटात निधी उपलब्ध होण्यासाठी अडचणी असतांना देखील आ. काळे रस्त्यांसाठी निधी आणीत आहे त्यामुळे मतदार संघातील जनता सुखावली आहे\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-infog-shani-jayanti-2017-measures-in-marathi-5605637-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:37:33Z", "digest": "sha1:2M4OOZ7FH7VGVHGJHTZ7YF465MHILPOE", "length": 4996, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आज शनिदेवाला अवश्य अर्पण करा या 4 गोष्टी, दूर होतील सर्व समस्या | Shani Jayanti 2017, Shani Jayanti 2017 In marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआज शनिदेवाला अवश्य अर्पण करा या 4 गोष्टी, दूर होतील सर्व समस्या\nआज (गुरुवार, 25 मे) शनी जयंती असून या दिवशी शुभफळ प्राप्त करण्यासाठी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते आणि अनेक लोक शनी मंदिरात जातात. येथे जाणून घ्या, 4 अशा गोष्टी ज्या शनिदेवावर अर्पण केल्यास सर्व अडचणी दूर होऊ शकतात.\nशनी जयंती विशेष : हे पण वाचा...\nव्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय\nशनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न\nशनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल\nशनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर\nया कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका\nअशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही\nवक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय\nया 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव\nशनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव\n25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...\n5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत\nसूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ\nसाडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय\nकुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी\nशनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय\nचप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/omg-two-planes-crash-200-feet-in-the-air-in-california-mhkk-748589.html", "date_download": "2022-10-01T15:19:26Z", "digest": "sha1:U7WAGA2S73JJPV6PYAMJK6OKGS7YAXGW", "length": 8028, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Omg Two planes crash 200 feet in the air in California mhkk - धक्कादायक! 200 फूट उंचीवर 2 विमानांची धडक, 2 जणांचा मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /विदेश /\n 200 फूट उंचीवर 2 विमानांची धडक, 2 जणांचा मृत्यू\n 200 फूट उंचीवर 2 विमानांची धडक, 2 जणांचा मृत्यू\nफोटो सौजन्य- सोशल मीडिया\nलँण्डिंग करण्याआधी 200 फूट उंचीवर दोन विमानांची एकमेकांना धडक झाली. या भीषण अपघातात मोठं नुकसान झालंय, पाहा व्हिडीओ\nजगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अॅलिस’चं उड्डाण यशस्वी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये\nसापासोबत खेळ करणं जीवावर बेतलं; वर्ध्यातील युवकाचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO\n11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO\nमुंबईतील प्रेयसीवर नाराज प्रियकराने रचला भयानक कट; खुलासा होताच पोलीसही हादरले\nकॅलिफोर्निया : दोन विमानांची एकमेकांना धडक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातानंतरचा व्हिडीओ देखील समोर आला. ही दुर्घटना लॅण्डिंगपूर्वी घडली. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं. तर दोन जणांना जीव गमवावा लागला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे गुरुवारी विमानतळावर विमान लॅण्ड करताना भीषण दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात वॉटसनविले म्यूनिसिपल विमानतळावर झाला. एका विमानात दोन लोक होते. तर दुसऱ्या विमानात फक्त वैमानिक होता. या अपघाताचं नेमकं कारण अजून समोर आलं नाही. या दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतरचा व्हिडीओ समोर आला आहे.\nसुखी संसाराची स्वप्न भंग.. नवविवाहित दाम्पत्याच्या कारवर कोसळला 80 टन काँक्रीटचा गर्डर\nया व्हिडीओमध्ये एक दुर्घटनाग्रस्त विमान मैदानात पडल्याचं दिसत आहे. तर दुसरं दुर्घटनाग्रस्त विमान हे एका छोट्या इमारतीमध्ये घुसलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमानतळावर लॅण्डिग आणि टेक ऑफचं मार्गदर्शन करण्यासाठी एकही कंट्रोल टॉवर उपलब्ध नाही.\nकाळ आला होता पण वेळ नाही अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video\nया भागात 4 रनवे आहेत आणि इथे 300 हून अधिक विमानांचं लॅण्डिंग केलं जातं. या दुर्घटनेची माहिती मिळताच कॅलिफोर्नियाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/9187/", "date_download": "2022-10-01T13:58:27Z", "digest": "sha1:SLLQAC5JDVPGYJNS4YJZCBSKXIL4522J", "length": 7072, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "त्रयस्थपणे स्वतःकडे पहाण्याची शक्ती प्राप्त करुन घ्या. – Parner Darshan", "raw_content": "\nत्रयस्थपणे स्वतःकडे पहाण्याची शक्ती प्राप्त करुन घ्या.\nत्रयस्थपणे स्वतःकडे पहाण्याची शक्ती प्राप्त करुन घ्या.\nशरीर म्हणजे मी नव्हे\nआपण शरीरशास्रावर फार अभ्यास करतच नाही हे अगदी सत्य आहे. कारण बाहेरचं जग पाहून तसा वेळ मिळतच नाही. जगातील दृष्याने भुलुन सतत काहीतरी नवीन मिळवण्यासाठी मन धडपडत रहाते.आकर्षण हा मनाचा विषय असला तरी बौद्धिक शक्ती योग्य अयोग्य गोष्टींचा अभ्यास न करता खर्च करण्याचा सर्वसाधारण जीवाचा शिरस्ता आहे.\nअभ्यासानेच आकर्षण कमी होणार आहे.हा अभ्यास स्वतःला स्वतःपासून वेगळे करुनच होऊ शकतो.म्हणजे आपणच आपल्याला तटस्थ राहुन पहायचे आहे. आपल्याच हालचाली आपणच टिपायच्या आहेत.आपण केलेल्या विचारावर तटस्थपणे टिप्पणी करायची आहे.आपल्या असं लक्षात येईल की आपले विचार,निर्णय बरेचदा विकारांशी निगडित असतात.ते हेतुपुरस्सर तयार झालेले असतात.ते द्वेषयुक्त,प्रेमयुक्त,स्वार्थ भावनेतुन तयार झालेले असतात.ते तात्विक आनंद देणारे वाटत असली तरी शेवट हा दुःखातच होणार हे निश्चित समजा.\nएखादे उदाहरण पहाणे अगत्याचे आहे.गावाबाहेर झोपडीत एक संन्यासी रहात होता.तो दररोज भिक्षा मागायचा.अगदी मजेत जीवन चालले होते.पण रात्री उंदरांच्या सुळसुळाटाने त्याची झोपमोड व्हायची.एका साधकाला त्याने ही समस्या सांगितली.त्यावर उपाय म्हणून त्याने त्याला मांजर आणुन दिली.आता संन्यास्याला मांजरीमुळे शांत झोप मिळु लागली.पुढे उंदीर संपले.आता मांजर भुकेने रात्रभर ओरडत रहायची.मग संन्यासी रोज भिक्षा मागायला जाताना मांजरीच्या दुधासाठी लोटा सोबत घेऊन जायचा.मग पुढे एका साधकाने गाय दिली.आता मांजरीचे भागुन त्यालाही दुध मिळु लागले.पुढे चाऱ्यासाठी भिक मागता मागता त्याला एका साधकाने जमिन दिली.चाऱ्याचा प्रश्न मिटुन मिळालेलं उत्पन्नाने चार पैशे शिल्लक राहू लागले.मग अजुन चार गायी खरेदी केल्या.पुढे लग्न झाले मुलं झाली,लग्नं झाली.वैचारिक मतभेद होऊ लागले मग भांडण आणि घर सोडण्यात त्याचे पर्यावसान झाले.\nआता संन्यासी पुन्हा गावाबाहेरच्या झोपडीत आयुष्य कंठीत आहे.रात्री उंदरांच्या खडबडाटाने तो जागा झाला की, उंदीर,मांजरापासुन सुरू झालेली उन्नती आठवुन तो पुन्हा पुन्हा स्वतःशीच हसत असतो.सुखाच्या वाटलेल्या सगळ्या गोष्टी शेवटी दुःख कशा देतात,याची त्याने प्रचिती घेतली होती.\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\nयोगेश शिंदे युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विजयी \nइंदुरीकर महाराज पुन्हा वेगळ्याच चर्चेत \nशिर्डीच्या साईबाबांना सोन्याची बासरी \nप्रती पंढरपूर पळशीत भक्तीरसाला उधाणं \nतीन प्रकारच्या दुःखाने मनुष्य व्यापलेला आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2020/12/blog-post_66.html", "date_download": "2022-10-01T15:32:17Z", "digest": "sha1:AR7Y4TM3TSUSRKXSXHUGBPKHKBBEV5WO", "length": 7100, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोल्हार येथे नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग दुरुस्ती कामावेळी वाहतूक अन्य मार्गे वळविणार.", "raw_content": "\nHomeKopargaonकोल्हार येथे नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग दुरुस्ती कामावेळी वाहतूक अन्य मार्गे वळविणार.\nकोल्हार येथे नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग दुरुस्ती कामावेळी वाहतूक अन्य मार्गे वळविणार.\nकोल्हार येथे नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग दुरुस्ती कामावेळी वाहतूक अन्य मार्गे वळविणार.\nहरकती असल्यास २७ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याचे पोलीस अधिक्षकांचे आवाहन.\nकोपरगाव प्रतिनिधी :------ अहमदनगर, दिनांक 22 डिसेंबर - अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम मे. डायमंड कंस्ट्रशन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा हा दि. 4 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021, दुसरा टप्पा 8 जानेवारी 2021 ते दि 9 जानेवारी 2021, तिसरा टप्पा 11 जानेवारी 2021 आणि चौथा टप्पा 13 जानेवारी 2021 असे टप्पे ठरविण्यात आलेले आहे. पुलाच्या बांधकामाच्या वेळी चारही टप्प्यामध्ये वाहतूक वळविण्यात येणार असून याबाबत कोणाच्या हरकत असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर, येथे समक्ष येवुन किंवा email - pi.dsb.anr@mahapolice.gov.in यावर दिनांक २७ डिसेंबर २०२० पर्यंत द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.\nपुलाचे बांधकामाच्या वेळी वरील चारही टप्प्यामध्ये वाहतुक पुढीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे. अहमदनगर कडुन संगमनेर, येवला, मनमाड, मालेगांव, धुळे कडे जाणारी जड वाहने ही नेवासा फाटा- कायगांव टोके फाटा-गंगापुर मार्गे जातील. इतर हलको वाहने (चार चाकी व दुचाकी) ही नगर - राहुरी फॅक्टरी, श्रीरामपुर, बाभळेश्वर मार्गे जातील.\nशिर्डीकडून अहमदनगरकडे जाण्यासाठी सर्व वाहने कोल्हार, बेलापूर, राहुरी फॅक्टरी मार्गे जातील. श्रीरामपूर ते बाभळेश्वर ही एकेरी वाहतुक राहील तसेच कोल्हार ते बेलापूर ही देखील एकेरी वाहतुक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/02/blog-post_54.html", "date_download": "2022-10-01T15:15:34Z", "digest": "sha1:G34CLQFOM6OK3P7URBEEKJBV5QGISZY7", "length": 5119, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "जात वैद्याता प्रमाणापत्र आँनलाईन पडताळणी होणार ?", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nजात वैद्याता प्रमाणापत्र आँनलाईन पडताळणी होणार \nवैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रिया - ऑनलाईन वेबीनार (Webinar)\nमुंबई प्रतिनिधी : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन वेबीनारचे 25 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक व इतर कारणाकरीता वैधता प्रमाणपत्रासंदर्भांत अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज 01 ऑगस्ट, 2020 पासून स्विकारण्यात येत आहेत, अर्ज निहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील (Payment Gateway द्वारे) उपलब्ध करण्यात आलेली आहे.\nबरेच अर्जदार अद्याप ही वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. अर्जदारांना अर्ज भरताना पुढील प्रमाणे अडचणी येतात उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा व कोणते दस्ताऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे स्तरावर गुरुवार 25 फेब्रुवारी, 2021 रोजी ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी सदर ऑनलाईन वेबीनारचा (Webinar) लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे धम्मज्योती गजभिये, यांनी केले आहे.\n🙏 एक वचन तीन नियम 🙏\n१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1191", "date_download": "2022-10-01T14:54:33Z", "digest": "sha1:CW3AEIQZQJQBWKPEW3YTQOKH35QP5FNW", "length": 23003, "nlines": 151, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "वाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nवाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.\nवाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.\nबृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना वॉर्डनिहाय या समित्यांची नोंदणी करण्याची सूचनाही दिली.\nमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दत्तक वस्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याची तसेच योजनेची पुर्नरचना करण्याची मागणी केली. यामुळे अधिक सहजपणे लोकांच्या घरापर्यंत पोहोचता येईल असे ते म्हणाले.\nमहापालिका आयुक्त श्री. चहल यांनी मुंबईत २००१ ते २०१३ या काळात दत्तक वस्ती योजना तर २०१३ पासून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान मुंबईत राबविले जात असल्याचे सांगितले. धारवीच्या कोरोना यशात सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा एक भाग अतिशय महत्वाचा ठरला असल्याचे सांगतांना त्यांनी मुंबईत स्वंयसेवी संस्थांचे ८३८ गट आणि त्याद्वारे ११ हजार लोक काम करत असल्याची माहिती दिली.\n>> कायमस्वरूपी यंत्रणा हवी –\nनागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वंयसेवी संस्थांची ही यंत्रणा कायमस्वरूपी मुंबईत कार्यरत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिक, स्वंयसेवी संस्था आणि प्रशासनात एकजुट असेल तर आपण कोरानाचे संकट नक्कीच परतवून लावू. चेस द व्हायरस चे काम महापालिका करत आहेच ते ज्या ठिकाणी काम करत आहेत ती ठिकाणी सोडून इतर ठिकाणी चेस द व्हायरस ही संकल्पना स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवावी व प्रत्येक वस्तीमधील नागरिकांची तपासणी केली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरवण्यात यावे.\n>> समित्यांनी जनजागृती करावी –\nएखाद्या गोष्टीवर जेंव्हा जनभावना एकवटते तेंव्हा निर्विवाद यश मिळतेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गावपातळीवर कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सुचना मी दिल्या आहेत. जग, राज्य, जिल्ह्याची चिंता करण्याआधी प्रत्येक गावाने आपले गाव, घर अंगण स्वच्छ ठेवण्याचे ठरवले तरी आपण कोरोनाला आणि पावसाळ्यातील आजारांना हरवू शकू. कोरोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सुचनांचे पालन स्वंयसेवी संस्थांनी मुंबईतील वस्त्यांमधील लोकांकडून करून घेतले तरी आपण मुंबईला सुरक्षित ठेऊ शकू. त्यादृष्टीने या संस्थांनी जनजागृती करावी असेही ते म्हणाले.\n>> फवारणीच्या कामात मदत घ्यावी –\nपावसाळ्यातील साथीचे आजार दूर ठेवण्यासाठी स्वंयसेवी संस्थांच्या टीमच्या सहकार्याने रस्ते, बांधकामाधीन इमारती, पूल बांधकामे याठिकाणी निर्जुतुकीकरणाचे, धुर फवारणीचे काम केले जावे अशी सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीच्या केंद्रीय पथकाने मुंबईतील झोपडपट्टीची पाहणी केल्यानंतर तेथील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हा विषयक प्रामुख्याने मांडला होता. आपण दिवसातून सहा वेळा सार्वजनिक शौचालयांचे निर्जुंतूकीकरण केल्याने धारावीसारख्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात आणता आला. अशाचपद्धतीने डासांचे निर्मुलन करण्याकरिता आवश्यक असलेली धूर फवारणी करणे गरजेचे आहे. परराज्यातील कामगार यावेळी निघून गेल्याने विकासकांवर ही जबाबदारी पूर्णत: सोपवता येणार नाही आणि एकट्या महापालिकेलाही हे काम करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत एनजीओचे सहकार्य घेऊन फवारणीचे काम करण्यात यावे त्यासाठी महापालिकेने आवश्यक असलेली फवारणी यंत्रे स्वंयसेवी संस्थांना द्यावीत ही सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.\n>> सुरक्षा साधने पुरवावीत –\nमृत्यूदर कमी करण्याचे महत्वाचे काम आपल्याला करायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या विभागात खाजगी डॉक्टर, दवाखाने असतील तर त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, त्यांना सुरक्षासाधने पुरवण्यात यावीत. कोराना प्रतिबंधक काम करताना स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी वाड्या वस्त्यात फिरत आहेत. झोपडपट्टयांमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. महापालिकेने त्यांनाही सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून द्यावीत.\n>> वेळेत उपचार केंद्रात पाठवा –\nस्वंयसेवी संस्थांच्या टीमने घरोघरी जाऊन तपासणी करतांना लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अधिकृत कोविड उपचार केंद्राकडे पाठवावे. गोल्डन अवरमध्ये पेशंट रुग्णालयात आल्यास आपण त्याला वाचवू शकतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकांच्या मनात विलगीकरणाबाबत असलेली भीती काढून टाकण्यासाठीचे मार्गदर्शन, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि कॉरंटाईनच्या कामातही कदत करण्याची भूमिका ही एनजीओ नी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nअश्विनी बिद्रे हत्या प्रकरण;कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामानीसाठी अर्ज\nअश्विनी बिद्रे हत्या प्रकरण;कोरोनाचे कारण देत आरोपींचा जामानीसाठी अर्ज पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना असल्याने आम्हाला जामीन देण्यात यावे याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंडकर व अन्य आरोपींनी पनवेल सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.या जामीन अर्जावर येत्या दि.24 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना मुळे अनेक कायद्यांना जेलमधून पॅरोलवर सोडण्यात आले […]\nताज्या नवी मुंबई मनोरंजन महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक\nडोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “\nडोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “ माथेरान/ प्रतिनिधी : मुंबई पुणे या सर्वत्र शहरीकरण झालेल्या कंपन्या, कारखाने आणि मोटार गाड्यांच्या कार्बनयुक्त प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्णकर्कश आवाजांच्या नेहमीच्या गोंगाटातून क्षणभर मनाला उभारी मिळण्यासाठी, अंतर्मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी सध्यातरी मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे आणि उंच डोंगर माथ्यावर प्रस्थापित केलेले अविस्मरणीय ठिकाण म्हणजे अर्थातच माथेरान होय. […]\nउरण खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nपनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण\nपनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात बेमुदत तसेच कळंबोली शहर आणि कळंबोली गावात न झालेल्या विकास कामांसंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री.रविंद्र अनंत भगत बेमुदत उपोषणावर बसले आहे. आमदार मा.श्री बाळाराम पाटील व मा.आदर्श नगराध्यक्ष मा.श्री जे.एम.म्हात्रे यांच्या समवेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपोषण स्थळी […]\nइंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित\nनेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-construction-of-1-5604465-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:02:32Z", "digest": "sha1:HSWPECEV2DZZ6YHPDZ3FSHLG432S3Z2I", "length": 3813, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पंतप्रधान आवास योजनेत यंदा 12 लाख घरांची निर्मिती | Construction of 1.2 million houses in the Prime Ministers housing scheme - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपंतप्रधान आवास योजनेत यंदा 12 लाख घरांची निर्मिती\nनवी दिल्ली - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यंदाच्या चालू आर्थिक वर्षामध्ये शहरात १२ लाख घरे बांधण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. मात्र, ३१ मार्चपर्यंतच्या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेअंतर्गत १.४९ लाख घरेच बांधली आहेत.\nएका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, याेजनेअंतर्गत २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये प्रत्येकी २६ लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे, तर २०२०-२१ मध्ये ३० आणि २०२१-२२- मध्ये २९.८० लाख घरे बांधण्याची योजना आहे. ते म्हणाले की, मागच्या आर्थिक वर्षात भूसंपादनात विलंब झाल्यामुळे या महत्त्वाच्या योजनेला गती नव्हती.\nम्हणून २०१६-१७ मध्ये फक्त १.४९ लाख घरेच बांधली गेली. शिवाय आतापर्यंत १८.७६ लाख घरांच्या बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. १३.४६ लाख घरांच्या बांधकामासाठी अनुदान वितरित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जून २०१५ मध्ये पंतप्रधान शहरी आवास योजना आणली. या योजनेनुसार २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घर उपलब्ध करून देणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/07/06/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T15:40:54Z", "digest": "sha1:5TZEOF3Q7FWCGKJK53DDRFNXKRJOJZQR", "length": 6897, "nlines": 68, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की.\nबांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की.\nबांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की.\nडोंगरचा राजा / आँनलाईन\n— बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की\nमोरया इन्फ्रटस्ट्रक्चरला सहा कोटी रुपये देण्याचे आदेश.\nबीड — जिल्ह्यातील चुंबळीफाटा-पाटोदा-मांजरसुंबा हा रस्ता बीओटी तत्वावर मोरया इन्फ्रट स्ट्रक्चरने बांधला होता. परंतु शासनाच्या टोल बंदी धोरणामुळे हा टोलनाका मुदतीच्या आतच बंद करावा लागला. यामुळे कंत्राटदाराचे मोेठे नुकसान झाले होते. सदरचे आर्थिक नुकसान बांधकाम विभागाने द्यावे अशी मागणी मोरया इन्फ्र ास्ट्रक्चरने लवादाकडे केली होती. यात लवादाने सहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश बांधकाम विभागाला दिला असून ही रक्कम न दिल्यास फ र्निचर, संगणक व एसी इत्यादी वस्तु जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.\nमोरया इन्फ्र ास्ट्रक्चरने बांधलेला हा रस्ता त्यांची गुंतवणूक रक्कम वसुल होण्याच्या आतच टोल बंद करावा लागला होता. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासन आणि कंत्राटदार यांच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी लवाद नेमण्याचे यापुर्वीच ठरले होते त्यानुसार दि.19 फे ब्रुवारी 2017 ला लवादाची स्थापना करण्यात येवून लवादापुढे अनेक दिवस सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजु ऐकून घेवून लवादाने नुकसान भरपाई म्हणून 5 कोटी 97 लाख 62 हजार 888 रुपये द्यावेत असा निकाल दिला आहे. पण सदर आदेशाला कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांनी केराची टोपली दाखवल्याने मोरया इन्फ्र ास्ट्रक्चरने जिल्हा न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयात सुनावणी होवून लवादाचा निर्णय कायम ठेवत सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदारास पैसे न दिल्यामुळे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या कार्यालयातीन फ र्निचर, संगणक, ए.सी इत्यादी वस्तु जप्त करण्याचे आदेश दिले आहे.\nPrevious: विशेष पथकाची कारवाई २ लाख जप्त १२ अटकेत.\nNext: पाटोदा येथे नेत्रशिबिराला मोठा प्रतिसाद.\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/08/25/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A7-%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-01T15:23:15Z", "digest": "sha1:PJXEASDNV3XCURPTVUF25U4NVZWXTZZ5", "length": 8156, "nlines": 74, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "वडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझी वडवणी » वडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु.\nवडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु.\nवडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु.\nडोंगरचा राजा / आँनलाईन..\nवडवणी — केरळ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेकडो जणांचे प्राण जावुन तेथील जनता बेघर झाली आहे. व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या मदतीसाठी शनिवार दि २५ ऑगस्ट रोजी वडवणीतील सर्व संघटनां व सर्व शाळा,महा विद्यालय यांच्या हाकेला प्रतिसाद देत वडवणीतील सर्व व्यापारी बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने चेक व नगदी स्वरुपात १ लाख १ हजार १०० रुपयांचा मदत निधी जमा झाला आहे. अजुन दानशुर व्यक्तींचा व संघटनांचा निधी जमा होणे सुरूच असुन आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की केरळ मध्ये भयानक पावसाने तांडव घालून हा..हा..कार माजवला तेथे भयानक पूरपरिस्थिती निर्माण होऊन यामध्ये ३५० हून अधिक जनतेचे बळी गेले आहेत. तेथील जनता बेघर झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या संदर्भात वडवणी येथील रोटरी क्लबच्या पुढाकाराने नुकतीच एक व्यापक बैठक घेऊन यामध्ये मुदतीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. आणि त्यानुसार वडवणी शहरांमधील शनिवार दि २५ रोजी सर्व शाळा महाविद्यालय, डॉक्टर संघटना,वकील संघ,पत्रकार संघ,सरपंच संघटना, एस एफ आय संघटना,व्यापारी संघटना, स्काऊट व गाईड विद्यार्थी, रोटरी क्लब यांच्या वतीने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,हनुमान मंदिर, राम मंदिर,चिंचवण रोड,वसंतराव नाईक चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अण्णाभाऊ साठे चौक,अहिल्याबाई होळकर चौक. या मदत रॅलीमध्ये सर्व संघटनेच्या आव्हाणाला प्रतिसाद देत वडवणीतील सर्व व्यापारी बांधवांनीही भर भरून प्रतिसाद दिला.यामध्ये धनादेश व नगदी स्वरूपात १ लाख ११०० रुपयाचा मदत निधी जमा झाला आहे. व अजुन दानशुर व्यक्तींचा व संघटनांचा निधीचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे.सहकार्य करणाऱ्या सर्व संघटनेचे, व्यापारी बांधवांचे सर्वांचे आभार आयोजक रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने मानले आहेत.\nमदत पोलिस प्रशासनाने केली,\nमदत अपंगांनी ही केली,\nमदत महिला दक्षता पथकाने ही केली.. अन् ज्यांना स्व:तालाच मदतीची गरज आहे.. त्यांनी देखील आपणांस मिळालेल्या मदतीतुन कांही रक्कम केरळ राज्यातील पुर परिस्थितीचे भान लक्षात घेऊन त्यांनीही मदत केली..\nPrevious: अंबाजोगाईत पहिली ओपन हार्ट सर्जरी..\nNext: आरक्षणासाठी मराठा आईची आत्महत्या.\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा रद्द..\nविकासा चे केंद्रबिंदू मानून कामे करा – एस.एम. देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/hindustan-copper-limited-bharti-2021/", "date_download": "2022-10-01T14:19:39Z", "digest": "sha1:7WSWASXHO24TMQME2MNBPL25TMDKODOK", "length": 5448, "nlines": 47, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Hindustan Copper Limited Bharti 2021- HCL भरती 2021", "raw_content": "\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती; दहावी पास असणाऱ्यांना संधी \nHindustan Copper Limited Bharti 2021 – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा भरल्या जाणार आहेत. फिटर, टर्नर, इलेट्रीशियन, लॅब असिस्टंट (केमिकल) ट्रेडमध्ये ही भरती होणार आहे. यासाठी उमेदवार इयता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. एक वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. या कालावधीपर्यंत उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिला जाईल.\nअप्रेंटिसशिप संपल्यानंतर त्याचठिकाणी नोकरीची हमी एचसीएलतर्फे देण्यात येत नाही. लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे.\nउमेदवारांनी दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल\nउमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. कार्यालय, सहव्यवस्थापक (एचआर), तळोजा तांबे प्रकल्प, ई -३३-३६, एमआयडीसी, तळोजा, पिनकोड- ४१०२०८ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/niasm-pune-recruitment-2021/", "date_download": "2022-10-01T14:17:38Z", "digest": "sha1:TA2CEDN6QHT2STXG3T6OGOVLUQWRSVH4", "length": 12236, "nlines": 123, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "NIASM Pune Recruitment 2021- 03 Posts", "raw_content": "\nICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट भरती 2021\nNIASM Pune Recruitment 2021 : ICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वरिष्ठ संशोधन फेलो, फील्ड असिस्टंट” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयांमध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, फील्ड असिस्टंट\nपद संख्या – 03 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – पुणे\nअर्ज पद्धती – ई-मेल\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –20 डिसेंबर 2021\nअर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – niasm.recruitment@gmail.com\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nNIASM Pune Recruitment 2021 : ICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-I आणि फील्ड असिस्टंट” पदांच्या 05 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयांमध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-I आणि फील्ड असिस्टंट\nपद संख्या – 05 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – पुणे\nअर्ज पद्धती – ई-मेल\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –20 नोव्हेंबर 2021\nअर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – niasm.recruitment@gmail.com\nया विभागाद्वारे होणार भरती ICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे\n️पदाचे नाव वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-I आणि फील्ड असिस्टंट\n1️⃣पद संख्या 05 पदे\n⏳अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021\nवरिष्ठ संशोधन फेलो 02 Post\nयंग प्रोफेशनल-I 02 Posts\nफील्ड असिस्टंट 01 Post\nयंग प्रोफेशनल-I 21 – 45 years\nफील्ड असिस्टंट 21 – 45 years\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.chinimandi.com/synergy-between-investment-and-trade-promotion-agencies-will-bring-significant-change-to-indias-diffusion-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:31:53Z", "digest": "sha1:W7XI6ERDVET7VOGN4SVLOIZ6FLKIVTRM", "length": 16300, "nlines": 245, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "गुंतवणुक आणि व्यापार प्रोत्साहन संस्था यांच्यातील समन्वय भारताच्या प्रसारात लक्षणीय बदल घडवून आणेल: पीयूष गोयल - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Business news in Marathi गुंतवणुक आणि व्यापार प्रोत्साहन संस्था यांच्यातील समन्वय भारताच्या प्रसारात लक्षणीय बदल घडवून...\nगुंतवणुक आणि व्यापार प्रोत्साहन संस्था यांच्यातील समन्वय भारताच्या प्रसारात लक्षणीय बदल घडवून आणेल: पीयूष गोयल\nकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, भारत आणि जगभरातील भारतीय समुदाय यांच्यातील भागीदारीमुळे भारताचा विकसित राष्ट्र होण्याचा प्रवास जलद मार्गी लावण्यास खरोखर मदत होईल. अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज ते लॉस एंजेलिसमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.\nअमेरिकेमध्ये त्यांनी भारतीय समुदायातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी केलेल्या संवादाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि अनेक सूचना केल्या ज्या वैचारिकदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, ते आपल्या मातृभूमीला परत देण्याच्या आपल्या कर्तव्याच्या भावनेने भारताच्या विकास गाथेमधील भागधारक असतील. भारतीय समुदायातले सदस्य सामान्यतः त्यांच्या निवडलेल्या व्यवसायात खूप यशस्वी असतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अमेरिकेच्या लोकांमध्ये आणि अर्थव्यवस्थेत आपला ठसा उमटवला आहे, असे ते म्हणाले.\nएका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, अमेरिकेतील विचार आणि उद्योजकांना भारतातील भागधारकांशी जोडण्यासाठी सरकार काही भूमिका निभावू शकते का याविषयी त्यांनी अनेक सूचना केल्या. यावर मंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारताकडे आधीपासूनच दोन उपक्रम आहेत, ‘इन्व्हेस्ट इंडिया’ जो जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करतो आणि एक स्टार्ट अप इंडिया समूह जो भारतातील स्टार्ट-अपना समर्थन देतो, त्यांना भारतातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांशी जोडण्यात मदत करतो आणि इन्क्यूबेटर, एक्सीलरेटर, प्रशिक्षण आणि कौशल्य सुविधा स्थापन करण्यात मदत करतो.\nवाणिज्य विभागाच्या प्रस्तावित पुनर्रचनेचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेच्या काही सकारात्मक बदलांसह भारतात गुंतवणूक वाढावी याकरता व्यापार प्रोत्साहन संस्था स्थापन करण्यावर विचार केला जात आहे. हे एक सुविधा केंद्र म्हणून काम करेल जे भारतातून व्यापाराला चालना देईल, ते म्हणाले, या गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि व्यापार सुविधा संस्था एकत्रितपणे भारताच्या प्रसारामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.\nपालो अल्टो-सेटूमध्ये(SETU) त्यांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अप उपक्रमात प्रचंड क्षमता असल्याचे निदर्शनास आणून देताना, मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, या कल्पनेने सर्व क्षेत्रांत वाव मिळविला की, टियर 2 आणि 3 शहरे आणि दुर्गम भागामध्येही स्टार्ट-अपला मार्गदर्शन आणि समर्थन करण्यास मदत होईल. सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी विविध कल्पना असलेले अनेक तरुण आपल्याकडे आहेत. मला खात्री आहे की, हा SETU उद्योजक आणि कल्पनांना गुंतवणूकदारांशी जोडून त्यांना मदत करेल, असे ते म्हणाले.\nआदल्या दिवशी त्यांनी लॉस एंजेलिस येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील व्यापारी समुदायाशी संवाद साधला.\nसॅन फ्रान्सिस्कोमधील व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीने मंत्र्यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा समारोप केला.\n“डिजिटायझेशन भारताच्या विकासाला कसे सामर्थ्यवान बनवत आहे यावर प्रकाश टाकला. भारताचा विकास आणि प्रगती याबाबत त्यांना माहिती दिली आणि त्यांना या परिवर्तनीय प्रवासात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले”, असे त्यांनी ट्विट केले.\nव्हेंचर कॅपिटलिस्ट आणि सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीने माझ्या यूएस भेटीचा समारोप केला.\nभारताचा विकास आणि प्रगती याबाबत त्यांना माहिती दिली आणि त्यांना या परिवर्तनीय प्रवासात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले.\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 01/10/2022\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 01/10/2022\n30 सितंबर 2022 को, DPFD ने घरेलू बाजार में बिक्री के लिए 23.5 LMT का कोटा आवंटित किया\nखरीफ विपणन सीजन 2022-23 की खरीफ फसल के लिए 518 लाख मीट्रिक टन चावल...\nआगामी खरीफ विपणन सीजन 2022-23 (खरीफ फसल) के दौरान 518 लाख मिट्रिक टन चावल की मात्रा की खरीद का अनुमान लगाया गया है, जबकि...\nमध्य प्रदेश को कृषि में अग्रणी राज्य बनाने में वैज्ञानिकों की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण:...\nजवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय, जबलपुर का 59वां स्थापना दिवस समारोह आज ऑनलाइन आयोजित किया गया मुख्य अतिथि केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 01/10/2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/india/cm-eknath-shinde-meet-to-sambhaji-raje-chhatrapati-in-delhi-328780/", "date_download": "2022-10-01T14:44:47Z", "digest": "sha1:JFO6HLWGS4CY2P3OOL6CXPMJBKU2VFC5", "length": 11003, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "CM Eknath Shinde | दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीराजे छत्रपती यांची घेतली भेट, चर्चांना उधाण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nCM Eknath Shindeदिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संभाजीराजे छत्रपती यांची घेतली भेट, चर्चांना उधाण\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) असून, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दोन नेत्यामध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर येत नाहीय, पण भेटीमागचे कारण काय याची सुद्धा चर्चा आहे.\nनवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आज नवी दिल्लीत (Delhi) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची सदिच्छा भेट घेतली. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) असून, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दोन नेत्यामध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर येत नाहीय, पण भेटीमागचे कारण काय याची सुद्धा चर्चा आहे.\nउल्हासनगरमध्ये स्लब कोसळून चौघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती\nदरम्यान, दिल्लीत मुख्यमंत्री असल्यानं मराठा आरक्षण यावर केंद्रीय पातळीवर चर्चा व्हावी यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ उपस्थित होते.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/page/4/", "date_download": "2022-10-01T14:58:11Z", "digest": "sha1:N34G727MB5EVLC47MX5LEOWJR4ILMI4C", "length": 12800, "nlines": 326, "source_domain": "krushival.in", "title": "कोल्हापूर - Krushival - Page 4", "raw_content": "\nवीजचोरी करणे पडले महागात; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा\nमुख्यमंत्री शिंदेंविरोधात संजय पवार आक्रमक\nगॅसने भरलेला टँकर पलटी\nचंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक\nHome Category राज्यातून कोल्हापूर\nकोल्हापूरकर पिण्याचे पाणी जपून वापरा\nकोल्हापूर शहरात येत्या रविवारी आणि सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. यामुळे पिण्याचे पाणी जपून...\nउद्योजक बी.वाय.पाटील यांचे निधन\nकोल्हापूर | प्रतिनिधी |कोल्हापूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाबूराव पाटील उर्फ बी.वाय.पाटील यांचे 7 ऑक्टोबर रोजी वार्धक्याने निधन झाले आहे....\nधक्कादायक : कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी\nहळद कुंकू लावून फेकण्यात आला मृतदेह कोल्हापुर कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या...\n35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nहनीट्रॉपच्या माध्यमातून सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी दिल्याने चंदूर येथील शाहूनगर परिसरातील यंत्रमाग कामगाराने घरात गळफास...\nशेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य\nमहाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, नव्या पिढीतही पुरोगामी विचार रुजविण्यासाठी, भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे...\n40 वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा\nमहाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत भुवनेश्वर बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत शुक्रवारी...\nशेकाप मध्यवर्ती समितीच्या बैठकीला सांगोल्यात प्रारंभ\nशेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीला शनिवारी दुपारी 2 वाजता शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्या...\nलाच मागणारा शिपाई अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nकरवीर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायास महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात...\nशेकाप, माकप, भाकप देशव्यापी बंदसाठी एकवटले\nबीड जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आवाहन केज देशातील शेकडो शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने मंजुर केलेले शेतकरी विरोधी तीन...\nनुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत करा\nआठ दिवसांपासून सातत्याने बीड जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके पूर्ण पाण्यात गेली...\nBrowse by Category Select Category Entertainment (125) Health (7) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,408) Technology (57) Uncategorized (272) अपघात (190) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (440) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,477) क्रीडा (982) खेड (6) खोपोली (46) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (4) देश (1,555) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (14) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (57) नवीन पनवेल (46) नागपूर (6) पर्यटन (27) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,033) राज्यातून (2,905) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,512) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,686) अलिबाग (2,866) उरण (945) कर्जत (1,248) खालापूर (547) तळा (196) पनवेल (1,626) पेण (552) पोलादपूर (245) महाड (450) माणगाव (508) मुरुड (673) म्हसळा (202) रोहा (673) श्रीवर्धन (301) सुधागड- पाली (667) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (664) संपादकीय (324) संपादकीय लेख (339) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/Jpmorgan-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-12-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-01T15:04:29Z", "digest": "sha1:RTHSAZMK3FSMG5CTGUCVYGBSONSBEGQB", "length": 10190, "nlines": 109, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, Appleपल चार आयफोन 12 मॉडेल्स बाजारात आणू शकेल आयफोन बातम्या", "raw_content": "\nजेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार Appleपल आयफोन 12 पर्यंत चार मॉडेल्स बाजारात आणू शकेल\nजोर्डी गिमेनेझ | | वर अपडेट केले 10/03/2020 09:14 | आयफोन, आयफोन 12\nजेव्हा आम्हा सर्वांनी असे गृहित धरले होते की पुढच्या वर्षी आम्ही तीन नवीन आयफोन मॉडेल्स पाहणार आहोत, जेपी मॉर्गनमधील विश्लेषकांचा गट आला आणि त्यांचे म्हणणे आहे की कपर्टीनो कंपनी सुरू होईपर्यंत योजना आखत आहे. त्या सर्वांमध्ये 12 जी तंत्रज्ञानासह 2020 मध्ये चार आयफोन 5 मॉडेल्स.\nअसे मानले जाते की नवीन आयफोन मॉडेल्स आधीच अफवा असलेल्या आयफोन एसई 2 मध्ये जोडल्या जातील, विशेषत: 2020 च्या पहिल्या तिमाहीत, वर्षाच्या सुरूवातीला येतील. म्हणूनच, या विश्लेषकांच्या मते, आम्ही 6,7 बद्दल बोलत आहोत -इंच आयफोन आणि 6,1, 5,4 इंच प्रो म्हणतात, नंतर उर्वरित एक 6,1-इंच मॉडेल आणि अधिक स्वस्त XNUMX-इंच मॉडेल बनलेले असेल ...\nविश्लेषक त्यांच्या अंदाजानुसार 2020 पर्यंत सुरू ठेवतात\nमाझ्या मते, मी म्हणू शकतो की ते मला कॅलेंडर वर्षासाठी बरेच आयफोन मॉडेल्स वाटतात, परंतु पुढील आणि वर्षासाठी तीन स्पष्ट मॉडेल्सबद्दल बोलणा more्या अधिकाधिक अफवा आहेत, म्हणून विश्लेषकांनी त्यांचे स्पष्टीकरण देताना आणखी एक जोडा. अंदाज. Appleपलसाठीही ही समस्या फारशी होणार नाही. जे स्पष्ट दिसत आहे ते हे आहे की हे सर्व मॉडेल्स 5 जी तंत्रज्ञानासह असतील, जरी फरक असले तरी. प्रो मॉडेलच्या बाबतीत, जेपी मॉर्गनच्या मते, एमएमवेव्ह आणि 5 जी सब -6 जीएचझेड कनेक्टिव्हिटीसाठी समर्थन जोडला जाईल आणि इतर दोन परवडण्याजोग्या बाबतीत ते फक्त 5 जी सब -6 जीएचझेड जोडतील.\nपूर्वीच्या अफवा आणि सुप्रसिद्ध मिंग-ची कुओ यांच्यासह अन्य विश्लेषकांनी दिलेल्या विधानांनी या दिवसांत असा इशारा दिला की कपर्टिनो कंपनीने तीन मॉडेल्स बाजारात आणण्याची योजना आखली आहे. यापैकी कशाचीही पुष्टी किंवा नाकारली जाऊ शकत नाही कारण ती सर्व अफवा आहेत आणि वास्तविक तपशील माहित होण्यापूर्वी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, परंतु या सर्व विश्लेषकांवर काय सहमत आहे की ते 5 जी जोडतील.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार Appleपल आयफोन 12 पर्यंत चार मॉडेल्स बाजारात आणू शकेल\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसिग्नल संदेशन अनुप्रयोग आता आयपॅडशी सुसंगत आहे\nChicagoपल शिकागो विद्यार्थ्यांना आयफोन 100 प्रदान करण्यासाठी 11 कॅमेरासह भागीदार आहे\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/5099", "date_download": "2022-10-01T14:53:29Z", "digest": "sha1:7C4SKW5ATFCQZQQ2KQPIJLJCK7NZWWV4", "length": 16575, "nlines": 119, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "डॉ. शीतल आमटे | आत्महत्येचे गूढ कायम; सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप ताब्यात | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\nडॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘व्हॉईस आफ लिटील मास्टर्स’ गायनस्पर्धा बुधवारपासून\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n#Maha_Metro | न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन से रात 1 बजे तक मेट्रो सेवा, रिटर्न टिकट लेकर ही जाना होगा मैच देखने\nPune | रामराज्य सुशासन का सबसे अच्छा उदाहरण\nHome हिंदी डॉ. शीतल आमटे | आत्महत्येचे गूढ कायम; सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप ताब्यात\nडॉ. शीतल आमटे | आत्महत्येचे गूढ कायम; सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप ताब्यात\nमंगळवारी पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या वापरातील लॅपटॉप, मोबाईल, घर आणि कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सध्या पोलिस प्रशासन याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळून आहे. मात्र सर्वांचे लक्ष या घटणेकडे लागलेले आहे.\nचंद्रपूर ब्यूरो : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांना आनंदवनातील स्मृतिवनाजवळ सोमवारी रात्री दफन करण्यात आले.\nमंगळवारी पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या वापरातील लॅपटॉप, मोबाईल, घर आणि कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सध्या पोलिस प्रशासन याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळून आहे.\nडॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी सोमवारी (ता. 30) विषाचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसांनीही मोठी गुप्तता पाळून चौकशीला सुरुवात केली आहे. रात्री उशिरा कुटुंबीयांच्या उपस्थितीत दफनविधी पार पडला. यावेळी वडील डॉ. विकास आमटे, आई डॉ. भारती आमटे, भाऊ डॉ. कौस्तुभ आमटे, पती गौतम करजगी, मुलगा शरविल, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, पल्लवी आमटे यांची उपस्थिती होती.\nजिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मंगळवारी आनंदवनाला भेट देऊन चौकशी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, पोलिस निरीक्षक खोब्रागडे उपस्थित होते. घर, कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आणि डॉ. शीतल आमटे वापरत असलेले लॅपटॉप, मोबाईल, कपडे ताब्यात घेतले.\nआनंदवनातील नागरिकांचे बयाण नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. फॉरेन्सिंगच्या तीन सदस्यीय चमूने कालच घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली होती. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. आत्महत्येचे गूढ अजूनही कायम असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी भेट देऊन आमटे कुटुंबीयांचे सांत्वन केले.\nदोन दिवसांवर मुलाचा वाढदिवस\nडॉ. शीतल आमटे-करजगी यांचा शरविल हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचा शुक्रवारी वाढदिवस आहे. डॉ. शीतल या दरवर्षी वृक्षारोपण करून मुलाचा वाढदिवस साजरा करीत होत्या. मात्र, वाढदिवसाच्या तीन दिवसांआधीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने शरविलला मोठा धक्का बसला आहे. दफनविधीच्या वेळेत शरविलने हंबरडा फोडताच सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. सर्व वातावरण भावुक झाले होते.\nआमटे कुटुंबीय मोठे प्रस्थ आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्य, देशभरात या कुटुंबीयांचा मोठा चाहता वर्ग आहे. या कुटुंबात आत्महत्येची घटना घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली. मात्र, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याची चर्चा सुरू आहे. परंतु, पोलिस विभागाकडून मोठी गुप्तता पाळत तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.\nआत्महत्येची घटना धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या घटनेमुळे आमटे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या काहीही सांगण्याची मनःस्थिती नाही.\n– डॉ. दिगंत प्रकाश आमटे, चुलतभाऊ\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleMaharashtra | शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबर रोजी राज्यव्यापी एल्गार\nNext article2020 में हमने क्या सीखा | विश्व सिंधी सेवा संगम की अनूठी प्रतियोगिता\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/about/vasai/", "date_download": "2022-10-01T15:24:05Z", "digest": "sha1:6FXYOUD263V3TFRBYRLCL3RRFQDVUWRC", "length": 21589, "nlines": 322, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vasai News: Vasai News in Marathi, Photos, Latest News Headlines about Vasai Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nवसईतील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; वर्षभरात ५० कारखान्यांमध्ये आग दुर्घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह\nवसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.\nप्रवेशासाठी लाचप्रकरणी प्राचार्यासह चौघांना अटक\nमहाविद्यालयात प्रवेश आणि परवानगी मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रुपाली गुप्ते (५०) यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली.\n‘पाणजू’च्या पर्यटन विकासाला खीळ ; पर्यटनस्थळ घोषित होऊन पाच वर्षे लोटल्यानंतरही परवानग्या, निधीची प्रतीक्षा\nपर्यटनस्थळ नीती आयोगाने पहिल्या टप्प्यात देशातील १ हजार ३८२ बेटांमधुन २६ बेटांची निवड करण्यात आली आहे.\nविरार : ७० हजार नॅपकिन वितरणाविना पडून , अस्मिता योजनेचे ढिसाळ नियोजन\n११ तो १९ वयोगटातील मुलींसाठी अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना २०१८ रोजी आणली होती\nवसई: महिलेची मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या\nमीरा रोड येथे एका महिलेने आपल्या ६ वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.\nवसईत पुन्हा दरड कोसळली , सातीवली कोंडा पाडा येथील घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही\nमागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वसई पूर्वेच्या सातीवली कोंडापाडा येथील भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे.\nकेळीच्या पानांतून ग्रामस्थांना रोजगार\nकेळीच्या पानात पौष्टिक घटक व गुणधर्म असल्याने केळीची पान हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.\nवसई: वीस हजार रुपयांसाठी पत्नीची हत्या\nनालासोपारा येथे राहणाऱ्या एका महिलेची तिच्या पतीने गळा दाबून हत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.\nतनिष्का कांबळेच्या कुटुंबियांची फरफट ; शासकीय यंत्रणांकडून असंवेदनशील वागणूक मिळाल्याचा आरोप\nबोळींज येथे राहणाऱ्या तनिष्का कांबळ या मुलीला १६ ऑगस्ट रोजी घराच्या खालीच असलेल्या भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून त्यात तिचा…\nवसई : नायगाव उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील बॅरिगेट तुटला; वाहतुकीला अडथळे\nपूल वाहतुकीसाठी खुला होऊन केवळ चार महिने झाले आहेत.\nवसई : अंधेरीतून बेपत्ता शाळकरी मुलीची प्रियकराकडून हत्या ; बॅगेत भरून मृतदेह ट्रेनने नायगावला आणला\nनायगाव येथील एका बॅगेत सापडेलेल्या शाळकरी मुलीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे.\nवसई : बारावीच्या विद्यार्थ्याची इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या\nखासगी शिकवणीला जाण्यासाठी घराबाहेर पडला अन् थेट इमरतीच्या गच्ची गाठली\nवसई : खानिवडे टोलनाका अज्ञात व्यक्तींनी फोडला\nटोल नाक्याचे व्यवस्थापन हे श्री साई एंटरप्राइजेस यांच्या कडे टोल वसुलीचे व्यवस्थापन आहे.\nवसई, पालघर मधील शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात\nकाल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला\nवसई-पनवेल चौपदरीकरण, हार्बर जलद उन्नत प्रकल्प टांगणीला\nकेंद्राच्या मंजुरीअभावी प्रवाशांचा स्वप्नभंग\nवसई-विरारच्या सुशोभीकरणाची योजना ; भव्य प्रवेशद्वार, स्मार्ट पार्किंग, सुशोभीत नाक्यांचा समावेश\nशहरात येणाऱ्या मार्गावर आकर्षक प्रवेशद्वार, स्मार्ट पोल, शोभिवंत पार्किंग इत्यादींचा समावेश आहे.\nएसटीच्या ‘वसई दर्शन’ बससेवेच्या दुसऱ्या फेरीसाठी शून्य प्रवासी ; बससेवा मोहीम फसली\nवसईच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी एसटीने वसई दर्शन ही बससेवा सुरू केली होती.\nVIDEO: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पेंढा वाहून नेणाऱ्या धावत्या वाहनाला भीषण आग, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद\nवसईत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भामटपाडा पुलाजवळ पेंढा वाहून नेणाऱ्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली.\nविरारमध्ये स्कूल व्हॅनचा चालक वाहून गेला पण चार मुलांचे वाचवले प्राण\nवसई-विरारमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना एका खासगी व्हॅनच्या चालकाने स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन चार शाळकरी मुलांचे प्राण वाचवले.\nपावसाची वर्दी देणारे पक्षी वसईत दाखल\nग्रामीण भागात आजही पावसाचा अंदाज हा निसर्गातील बदलांवरूनच वर्तवला जातो.\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2084", "date_download": "2022-10-01T13:34:11Z", "digest": "sha1:CHSFI43KW424GDL4VVR6YXRDMJF6DUUW", "length": 13498, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nपनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई\nपनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई\nपनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह एका ढाब्यावर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता या संसर्गजन्य गंभीर रोगाचा प्रादुर्भाव होतो याची माहिती असताना देखील त्याची काळजी न घेतल्याबद्दल व शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून तसेच काही महिला वेटर यांचे विहित नोकरनामे नसताना देखील बारमध्ये आढळून आल्याने या ठिकाणी असलेले वेटर, महिला वेटर, बार मॅनेजर व इतर व्यक्ती असे मिळून 29 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.\nत्याचप्रमाणे कोळखे गाव हद्दीतील आयकॉन बार अॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिरढोण येथे असलेल्या संग्राम ढाबा या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे धडक कारवाई केल्यामुळे बेकायदेशीररित्या लेडीज बार चालविणार्यांचे व ढाबे चालविणार्यांचे धाबे दणाणले आहेत.\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nबेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलची कारवाई\nबेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलची कारवाई पनवेल/ संजय कदम : बेकायदेशीररित्या 52 पत्त्यांचा अंदर बाहर नावाचा जुगाराचा खेळ सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून खेळत असल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने छापा टाकून चार जणांविरूद्ध कारवाई केली आहे. पनवेल जवळील विठ्ठलवाडी चिंचपाडा याठिकाणी काही इसम हे 52 पत्त्यांचा अंदर बाहर नावाचा जुगाराचा खेळ सार्वजनिक ठिकाणी पैसे […]\nठाणे ताज्या महाराष्ट्र मुरबाड सामाजिक\nबोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटले\nबोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटले बोगस आदिवासी जातीचे दाखले, जात पडताळणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे केले आवाहन मोरोशी/ प्रतिनिधी : बोगस आदिवासींच्या खुसखोरी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठाकर-ठाकूर नोकरवर्ग संघटनेने मोरोशी ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील ७ जिल्हयातील ठाकर-ठाकूर जमातीचे नोकरवर्ग, राजकिय पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, […]\nशेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन\nशेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन कर्जत/ मोतीराम पादिर : शेतकरी – मजुरांना PM किसान योजना व जॉब कार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना यांच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास तालुक्यातील वाड्या – पाड्यातील ठराविक कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवून तालुक्यातून PM किसानचे २६० […]\nमाझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व – केंद्रीय मंत्री भारतीताई पवार ….. लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार – आमदार प्रशांत ठाकूर\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-25-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6/", "date_download": "2022-10-01T13:39:47Z", "digest": "sha1:TV7FL6NED2L7YIYREWUYI5ROHNSGZRBK", "length": 8466, "nlines": 277, "source_domain": "krushival.in", "title": "सीएम फंडसाठी 25 हजारांची मदत - Krushival", "raw_content": "\nसीएम फंडसाठी 25 हजारांची मदत\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यातर्फे कोविड संकटकाळासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्याकडे युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले व तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी दिला.\nमुंबई-गोवा महामार्ग 18 तासांपासून ठप्प\n जिल्ह्यातील ‘हा’ प्रकल्पही जाणार गुजरातला\nवादळाच्या तडाख्याने शेकडो बोटी आश्रयाला\nप्रोटेक्ट जटायू प्रकल्प : गिधाडांसाठी वरदान\nवादळी वार्यामुळे मच्छिमारी बंद\nकोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात 1 हजार 479 अर्ज निकाली\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,814) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,651) पेण (555) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (306) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/corporator-committed-encroachment-on-her-own/", "date_download": "2022-10-01T14:33:52Z", "digest": "sha1:COUSJW75WSSHXWKHTVMUOKUXS55PAU4E", "length": 10385, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "अतिक्रमणाचा श्रीगणेशा नगरसेविकेने केला स्वता:पासून!", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाअतिक्रमणाचा श्रीगणेशा नगरसेविकेने केला स्वत:पासून\nअतिक्रमणाचा श्रीगणेशा नगरसेविकेने केला स्वत:पासून\nहा प्रकार कुठे घडला ते पहा..\nपुणे: कात्रज, धनकवडी, बालाजीनगरमार्गे जांभुळवाडी, आंबेगाव, नऱ्हे भागात जाण्यासाठी दत्तनगर परिसरात वर्दळ असते. रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुक कोंडी होते. यासाठी रस्ता रुंदीकरणासाठी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी पालिकेकडे पाठपुरावा करीत रस्ता रुंदीकरणासाठी १ कोटी ९० लाख, ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग व भूमिगत केबल यासाठी १ कोटी ५ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे.\nदत्तनगर ते शनीनगर पर्यंत ६० फुटी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली असून रस्त्यालगतची झाडे काढणे, अडथळा ठरणाऱ्या मिळकती, तसेच अतिक्रमित क्षेत्र धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एमएसईबीच्या कामांनाही वेग आला आहे.\nकाम सुरु असताना नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी स्वतःचंच जनसंपर्क कार्यालय तोडलंय. या सगळ्या घटनेमुळे स्मिता कोंढरेंची चर्चा सगळीकडे होत आहे.\nरुंदीकरणात अडथळा ठरणारे स्वतःच्या जागेतील जनसंपर्क कार्यालय पाडत नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. अतिक्रमणाची सुरवातच अशी झाल्यामुळे नागरिकांमधील नाराजी सुद्धा कमी होताना दिसतीये. अशी सुरवात करून स्मिता कोंढरे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. ‘हा रस्ता रुंद झाल्यानंतर वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे रस्ता विकसित करताना अडथळा ठरणारे आमच्या स्वतः च्या जागेतील माझे जनसंपर्क कार्यालय पाडून मी कामाला सुरवात केली आहे,असं त्या म्हणाल्या आहेत. असा आदर्श ठेवल्यामुळे नागरिकही या नागरसेविकेचं कौतुक करतायत.\nPrevious articleया तारखेपासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील\nNext articleMPSC आंदोलनात गोपीचंद पडळकर आले कुठून\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/goodbye-to-jethalal-of-daya-ben-forever/", "date_download": "2022-10-01T15:20:43Z", "digest": "sha1:3MOFOLTRJOVTAC2OVCCFEZUDF3W6RFHI", "length": 11473, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "'दया बेन' चा जेठालाल ला कायमचा अलविदा!", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचा'दया बेन' चा जेठालाल ला कायमचा अलविदा\n‘दया बेन’ चा जेठालाल ला कायमचा अलविदा\nमुंबई: सोनी सब टीव्हीचा प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे पण तरीही जेठालालचे कुटूंबात दया बेन नसेल तर अपूर्ण दिसते. मालिकेतले प्रत्येक पात्र महत्त्वाचे आणि विशेष आहे असं तारक मेहताचे निर्माते असित मोदी आणि नीला टेलीफिल्म्स नेहमीच म्हणत आलेत. पण तरीही या मालिकेत असणाऱ्या दया बेनचा एक वेगळा असा फॅन बेस आहे. दया बेन म्हणजेच दिशा वकानी २०१७ मध्ये मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. दिशा वाकानी गेली ३ वर्षे शोमध्ये दिसली नव्हती. यापूर्वीसुद्धा बर्याच सिरियल कलाकारांनी मॅटरनिटी लीव्ह घेतली होती. त्या कलाकारांना देण्यात आलेल्या सुविधांपेक्षा वेगळ्या आणि अधिक सुविधा देण्याच्या दिशाच्या मागण्या असल्याची चर्चा होती.\nकोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून दिशा मालिकेत पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे म्हटले जात होते. मालिकेत एका भागामध्ये तिला गोकूळधाममधील लोकांशी बोलताना दाखविण्यात आले. जेथे ती लवकरच अहमदाबादवरून परत येईल, असे आश्वासन देताना दिसली. पण आजपर्यंत ती काही परत येऊ शकलेली नाही.\nतारक मेहताचे चाहते गेल्या चार वर्षांपासून दया बेनची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री दिशा वाकानीची आतुरतेने वाट पाहत होते. त्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तिने एका मुलाखतीत शोमध्ये परत न येण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. आता दिशाने मालिकेला रामराम ठोकला आहे. दिशा आणि मालिकेचे निर्माते यांच्यात बरीच चर्चा झाल्यानंतर दिशा वकानीने हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालंय.\n जर दयाबेन खरोखरच या कार्यक्रमात परत आली नाही, तर दयाबेनच्या व्यक्तिरेखेचं काय होईल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण, निर्मात्यांना दयाबेनच्या भूमिकेत एक परिपूर्ण चेहरा शोधण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. दिशा वाकाणीने ज्या प्रकारे हे पात्र साकारले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्या व्यक्तिरेखेला दुसऱ्या कुणीही न्याय देणं तितकं सोपं होणार नाही. शिवाय या सगळ्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपी वर देखील होऊ शकतो असं बोललं जातंय.\nPrevious articleआता मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात सुद्धा लॉकडाऊन\nNext articleपरमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/09/blog-post_25.html", "date_download": "2022-10-01T15:12:08Z", "digest": "sha1:ABWGRVWJPPKY73YL5RJJAIYNRIHRSYAI", "length": 14932, "nlines": 41, "source_domain": "www.saptarang.page", "title": "मंत्रिमंडळ बैठकीत १५ सप्टेंबर २०२१ एकूण निर्णय ५", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nमंत्रिमंडळ बैठकीत १५ सप्टेंबर २०२१ एकूण निर्णय ५\n१) मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा होवुन मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अध्यादेशात करण्यात येणारी सुधारणा पुढीलप्रमाणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10, पोटकलम (2)चा खंड (ग) आणि कलम 30, पोटकलम (4) चा खंड (ब) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम 12, पोटकलम (2) चा खंड (ग), कलम 42, पोटकलम (4)चा खंड (ब), कलम 58, पोटकलम (1ब) चा खंड (क) आणि कलम 67, पोटकलम (5) चा खंड (ब) मध्ये “नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के पर्यंत आरक्षण ठेवणे तसेच सदर आरक्षण ठेवताना एकूण मागासवर्गीय जागांपैकी अनुसूचित जाती + अनुसूचित जमाती + ओबीसीं (ना.मा.प्र.) चे एकत्रित आरक्षण ५० टक्के पेक्षा जास्त होणार नाही” अशी सुधारणा करण्यात येईल. हा सुधारित अध्यादेश ग्राम विकास विभागातर्फे काढण्यात येईल.\n२) आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील क व ड गटातील पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी\nअनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड या 8 जिल्ह्यांमधील आरक्षण जिल्हा व प्रवर्गनिहाय पुढील प्रमाणे- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या 4 जिल्ह्यांमध्ये अनु.जाती 10 टक्के, अनु.जमाती 22 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 15 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के, यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के, अनु.जमाती 14 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 34 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु.जाती 13 टक्के, अनु.जमाती 15 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के, अनु.जमाती 24 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 24 टक्के, रायगड जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के, अनु.जमाती 9 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 37 टक्के.\n3) सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेसाठी जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ\nसातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या आणि संबंधित मूळ शेतमालक यांच्या दरम्यान होणाऱ्या जमीन हस्तांतरणासाठी व्यवहार होणार आहे. या व्यवहारातील मुद्रांक अधिनियमानुसार द्यावे लागणारे सुमारे 6 लाख 66 हजार 474 रुपयांचे मुद्रांक शुल्क तसेच या व्यवहारासाठी नोंदणी नियमानुसार द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\n4) कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nकोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.\nया प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी 4 वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट (Project Monitoring Unit) व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या 7 टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या 3 टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली.\n५) अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज योजनेच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता\nअमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज या उपसा सिंचन योजनेच्या 361 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत टेंभा गावाजवळून वाहणाऱ्या पेढी नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अमरावती तालुक्यातील 7 गावातील 2 हजार 232 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ कृषी सिंचनासह पिण्यासाठी पाणीपुरवठा व मत्स्य व्यवसाय यासाठी होणार आहे.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.soydemac.com/mr/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2022-10-01T14:31:30Z", "digest": "sha1:F6ZKDKKQOYT6DOAWZNWLWTZTWPTKMLKG", "length": 10140, "nlines": 93, "source_domain": "www.soydemac.com", "title": "Appleपल कर्मचार्यांसाठी नवीन फिटनेस आव्हान | मी मॅकचा आहे", "raw_content": "\nAppleपल कर्मचार्यांसाठी नवीन फिटनेस आव्हान\nजेव्हियर लॅब्राडोर | | आमच्या विषयी\nFebruaryपल पुढच्या फेब्रुवारीपासून अलिकडच्या वर्षांत जाहिरात करत आहे, Challengeपल एक नवीन अंतर्गत आव्हान सुरू करेल, ज्यांना शारीरिक आव्हान करण्याची इच्छा आहे अशा सर्व कर्मचार्यांसाठी आहे, ज्यांचे पुरस्कार theपल वॉचसाठी एक विशेष बॅन्ड असेल ज्यांनी ते यश पूर्ण केले त्या सर्वांसाठी \"लक्ष्य गाठले\".\nही मान्यता मिळवण्यासाठी कर्मचारी कंपनीने निश्चित केलेल्या उद्दीष्टांची मालिका पूर्ण करणे आवश्यक आहे, विशिष्ट कालावधी दरम्यान केलेल्या शारीरिक क्रियाकलापानुसार सुप्रसिद्ध \"क्रियाकलाप\" रिंग पूर्ण करणे अद्याप निश्चित करणे बाकी आहे. प्रश्नातील बक्षीस बँड एक ठोस रंग (सामान्यत: काळा) ठेवेल आणि या सुप्रसिद्ध Watchपल वॉच “अॅक्टिव्हिटी” रंगात (लाल, चुना हिरवा आणि हलका निळा) छोट्या बँडने सजावट करेल.\nAppleपल प्रस्तावित आव्हान साध्य करणार्या अशा कर्मचार्यांना नवीन पट्टा देईल (9to5Mac द्वारे प्रदान केलेला फोटो)\nमागच्या वर्षीच्या आव्हानासारखेच \"रिंग बंद करा\", जिथे Appleपलने सर्व कर्मचार्यांना त्यांच्या Appleपल वॉचवरील प्रस्तावित रिंग्ज दररोज पूर्ण करण्यासाठी उद्युक्त केले, कपर्टिनो-आधारित कंपनी Appleपलच्या कर्मचार्यांना ब्रँडचा सर्वोत्कृष्ट गढ म्हणून शोधत आहे, आणि appleपलच्या उर्वरित ग्राहकांचे अनुसरण करण्याचे उदाहरण.\nहे आव्हान पूर्ण करण्यासाठी कर्मचार्यांनी फेब्रुवारी महिन्यात प्रस्तावित आव्हाने (अद्याप माहित नाही) साध्य केली पाहिजेत, एक प्रकारची खरोखर मनोरंजक आणि मजेदार अंतर्गत स्पर्धा Appleपल च्या कार्यालये आणि Appleपल स्टोअरच्या सर्व सदस्यांसाठी.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nही अशी एक गोष्ट आहे जी उत्तर अमेरिकन कंपनी आंतरिकरित्या बसविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि वाढत्या वारंवारतेसह, या प्रकारच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देते. मागील वर्षी आधीच Appleपलने या प्रकारच्या अनेक उपक्रमांचा प्रस्ताव दिला आणि जे पाहिले आहे ते पाहिले, हे यापुढेही सुरू राहणार नाही.\nमी मॅक मधून आहे Appleपल आपल्या कर्मचार्यांसाठी तयार करत असलेल्या आव्हानांवर आणि त्यांच्याकडून मिळवलेल्या कर्तृत्वाकडे आम्ही लक्ष देऊ, तसेच संपूर्ण Appleपल समुदायास प्रस्तावित नवीन आव्हाने.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: मी मॅकचा आहे » सफरचंद » आमच्या विषयी » Appleपल कर्मचार्यांसाठी नवीन फिटनेस आव्हान\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nForपल संगीत कलाकारांसाठी, संगीतकारांसाठी विश्लेषण सेवा आता बीटामध्ये उपलब्ध आहे\nडेझीडस्क 24 तास विक्रीवर आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/education/indian-post-office-bharti/", "date_download": "2022-10-01T14:30:55Z", "digest": "sha1:BHAB43FGGHT6YY26O56T64UCWWCX6OQZ", "length": 19825, "nlines": 272, "source_domain": "gavkatta.com", "title": "Indian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शिक्षण कट्टा/Indian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nIndian post office Bharti नमस्ते मित्रांनो आपल्या ब्लॉगच्या विविध राज्य भरतीची माहिती आपल्या विद्यार्थी आणि पालकांना आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करत असतो. अशीच भरती प्रक्रिया भारतीय पोस्ट ऑफिस ( Indian post office Bharti) भारतीय पोस्ट ऑफिस भारती मध्ये दहावी पासांसाठी भरती सुरू आहे आणि डॉक्टरांनी ऑफलाइन प्रक्रिया म्हणजे अर्ज सादर करणे सुरू आहे. तर जाणून घेऊया सदरचे भरती साठी फॉर्म कसा भरावा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे या बद्दल जाणून घ्या.\nजाहिरात पाहण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nभारत राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश कोणत्याही मान्यतेसाठी शालेय शिक्षण मंडळाचे आयोजन समितीने कमीत कमी 10 वी पास स्पष्ट करणे म्हणजे सदर भरती परीक्षा पात्र आहेत.\nसदर भरती उमेदवारीकरता फॉर्म हा ऑफलाईन भरोच असो फॉर्मचा नमुना जाहिराती दिली आहे. सदर नमुना तुम्ही प्रिंट करा तो पूर्ण फॉर्म भरून जाहिरातींमध्ये पत्त्यावर पाठवतो आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबरपासून आपले फॉर्म सदर तारखेपर्यंत अशा बेताने पाठवायचे आहेत.\nभारतीय पोस्ट ऑफिस Indian post office Bharti मध्ये फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा ही उमेदवार हा 18 ते 40 वर्षे या वयोगटातील असावा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nभारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतामध्ये आहे तुम्हाला जे राज्य मिळेल त्या राज्यामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल.\nसदर भरती प्रक्रिया करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नमुना अर्ज मध्ये दिलेला असून सदरच्या अर्जाची प्रिंट काढून तुम्ही जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.\nभारतीय पोस्ट ऑफिस Indian post office Bharti मध्ये असणाऱ्या जागेसाठी पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार लेवल level 2 नुसार 19900 असणार आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख\nउमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर असून अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने असल्यामुळे 26 सप्टेंबर पर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज करावेत.\nजाहिरात पाहण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nmahavitaran आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी असा का कर्ज\n वसतिगृहांमध्ये एक हजार 176 जागा रिक्त, आठवीनंतर प्रवेश मोफत\nHelpline Number: आता या नंबरवर कॉल करा आणि जाणून घ्या पी एम किसान चे 2000 हजार रुपये खात्यात कधी येणार,\nNuksan bharpai list: वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई आजच अर्ज करा\n(job)10 वी पास भरती तब्बल 421 जागांसाठी भरती; ऑनलाईनअर्ज सुरू\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/tag/raigad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:41:40Z", "digest": "sha1:CNTKME2W2ZC2OJM2ID3PMN3V5ZKX4JXU", "length": 9632, "nlines": 161, "source_domain": "gavkatta.com", "title": "Raigad Fort Information in Marathi Archives - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/607924.html", "date_download": "2022-10-01T14:24:54Z", "digest": "sha1:RE4BBWFGPJ5AZYES4ED4TXTCBNHINVPH", "length": 52080, "nlines": 181, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > संपादकीय > न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी \nभारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा (उजवीकडे) आणि नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांच्यासोबत एका बैठकीदरम्यान\nभारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळित आज शपथ घेणार आहेत. अधिवक्ता स्तरावरून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झालेले आणि त्यानंतर सरन्यायाधीश बनलेले ते दुसरे व्यक्ती ठरले आहेत. लळित यांच्या आधी दिवंगत न्यायमूर्ती एस्.एम्. सिक्री हे बारमधून ‘सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती’ म्हणून निवडले गेले होते आणि ते पुढे सरन्यायाधीश बनले.\nऑगस्ट २०१७ मध्ये मुसलमान महिलांवर अत्याचार करणारा ३ तलाक अवैध असल्याचा निकाल देणार्या खंडपिठात न्यायमूर्ती लळित यांचा समावेश होता. न्यायमूर्ती उदय लळित यांनी केरळ उच्च न्यायालयाचा निकाल फिरवून त्रावणकोरच्या वर्मा राजघराण्याला श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाचा अधिकार दिला होता. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी दिलेला ‘लैंगिक हिंसाचारात ‘स्किन टू स्किन’ स्पर्श अनिवार्य आहे,’ हा वादग्रस्त निवाडा न्यायमूर्ती उदय लळित यांनी रहित केला. एवढेच नाही, तर भारतीय सभ्यता आणि संस्कृती यांच्या अत्यंत विपरीत असलेला हा निवाडा देणार्या पुष्पा गनेडीवाला यांना मुंबई उच्च न्यायालयातील नियमित न्यायमूर्तीपदावर नियुक्त करण्याची शिफारस मागे घेण्यास भाग पाडणार्या न्यायमूर्तींमध्ये न्यायमूर्ती उदय लळित हेही होते. वर्ष २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्यायमूर्ती लळित यांनी सोहराबुद्दीन शेख प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही प्रतिनिधित्व केले आहे. अशा प्रकारे गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रांतील निवाड्यांत उदय लळित यांचा या-ना त्या प्रकारे सहभाग राहिलेला आहे. अनेक क्लिष्ट विषयांवरील तत्त्वनिष्ठ निवाडे त्यांनी अत्यंत सहजतेने दिले आहेत. त्यामुळे आज न्यायक्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अशी व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होणे, ही निश्चितच चांगली घटना आहे. यापुढेही त्यांच्याकडून अशाच उंचीच्या कार्याची अपेक्षा निश्चितच करता येईल.\nसरन्यायाधीश उदय लळित यांचे वडील उमेश लळित हे निवृत्त न्यायमूर्ती होते. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली, तेव्हा उमेश लळित हे मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. त्या वेळी आणीबाणीच्या काळात ज्यांच्यावर नाहक गुन्हे नोंदवले, अशा निरपराध्यांना जामीन देऊन कारागृहाबाहेर काढण्याचे कार्य उमेश लळित यांनी धाडसाने केले होते. याचा आकस मनात ठेवून इंदिरा गांधी यांनी त्यांची स्थायी (नियमित) न्यायमूर्तीपदी नेमणूक होऊ दिली नाही. राष्ट्रहितासाठी कार्य केलेल्या न्यायमूर्तींवर हा एक प्रकारे झालेला अन्यायच आहे. ‘सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नियुक्तीने राष्ट्रहितासाठी कार्य करणार्या कर्तबगार घराण्याला संधी दिली जात आहे’, असेच म्हणावे लागेल.\nआज सरन्यायाधीण म्हणून उदय लळित यांच्याकडे भारतीय न्याययंत्रणेचा कार्यभार येईल, तेव्हा त्यांच्यासमोर पुष्कळ आव्हाने आहेत. भारतातील विविध न्यायालयांत ४ कोटी ७० लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. खटले निकाली निघण्यासाठी पडणार्या तारखांवर तारखा हे त्यामागील एक मोठे कारण आहे. कौटुंबिक संपत्तीच्या विभाजनासारखे अत्यंत व्यक्तीगत स्तरावरील खटलेही पिढ्यान्पिढ्या चाललेले भारतियांनी पाहिले आहे. आज समाजात प्रत्येक क्षेत्राला समयमर्यादेचे बंधन आहे. शिक्षणासारखी प्राथमिक गोष्टही ठराविक वर्षांतच पूर्ण करावी लागते. कुणी वर्षानुवर्षे एकाच वर्गाच्या परीक्षा देऊ शकत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातही मन मानेल, तेवढा वेळ एकाच उत्पादनावर खर्च करता येत नाही. ठराविक समयमर्यादेत उत्पादन घेतले, तरच ते उत्पादकाला परवडते. सरकारी खात्यांकडील कामे आणि न्यायालयीन खटले हीच क्षेत्रे अशी आहेत की, ते कधी चालू व्हावेत आणि कधी संपावेत, याला काही धरबंध नाही. महामार्ग रुंदीकरणाचे काम जसे वर्षानुवर्षे चालूच असते, झोपडपट्टी पुनर्विकास जसा राजकारण्यांच्या पिढ्यान्पिढ्यांना पोसणारा एक उत्पन्नाचा हक्काचा मार्ग बनतो, त्याप्रमाणे न्यायालयीन खटल्यांचेही चित्र निर्माण झाले आहे. एखादे प्रकरण किती कालावधीत निकाली काढावे किती तारखांमध्ये युक्तीवाद पूर्ण व्हावा किती तारखांमध्ये युक्तीवाद पूर्ण व्हावा याला काही बंधने घालणे; न्यायव्यवस्था सामान्यांना आपलीशी वाटावी, यासाठी ती प्रक्रिया सुलभ करणे, अधिवक्त्यांकडून अशिलांची होणारी फसवणूक आणि अडवणूक टाळणे, केवळ निकाल न देता, पीडिताला खरा न्याय मिळवून देणे, असे आमूलाग्र पालट करण्यास भारतीय न्याययंत्रणेत पुष्कळ वाव आहे. नवनिर्वाचित सरन्यायाधिशांकडून अशा पालटांची अपेक्षा करता येऊ शकते; कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी तसे संकेतही दिले होते. ‘लहान मुले जर सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि अधिवक्ते सकाळी ९ वाजता काम का चालू करू शकत नाहीत याला काही बंधने घालणे; न्यायव्यवस्था सामान्यांना आपलीशी वाटावी, यासाठी ती प्रक्रिया सुलभ करणे, अधिवक्त्यांकडून अशिलांची होणारी फसवणूक आणि अडवणूक टाळणे, केवळ निकाल न देता, पीडिताला खरा न्याय मिळवून देणे, असे आमूलाग्र पालट करण्यास भारतीय न्याययंत्रणेत पुष्कळ वाव आहे. नवनिर्वाचित सरन्यायाधिशांकडून अशा पालटांची अपेक्षा करता येऊ शकते; कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी तसे संकेतही दिले होते. ‘लहान मुले जर सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि अधिवक्ते सकाळी ९ वाजता काम का चालू करू शकत नाहीत ’, असा प्रश्न जुलै २०२२ मध्ये त्यांनी एका सुनावणीच्या वेळी उपस्थित केला होता. ‘सर्वाेच्च न्यायालयाने सकाळी ९ वाजता काम चालू करावे’, असे त्यांनी सुचवले आहे. ‘ते स्वतः पीठासीन होतील, तेव्हा अशा प्रकारचे क्रांतीकारी पाऊल नक्की उचलतील’, अशी आशा आहे.\nकार्याची गती वाढवणे आवश्यक \nन्यायालयाच्या कामकाजाची वेळ वाढवण्यासह अधिवक्ता आणि न्यायाधीश यांच्या कामाची गती आणि फलनिष्पत्ती वाढवणे, हेही माननीय सरन्यायाधिशांनी मनावर घेतल्यास तो भारतीय न्याययंत्रणेतील एक मैलाचा दगड ठरेल प्रलंबित खटल्यांचा विषय येतो, तेव्हा प्रत्येक वेळी न्यायमूर्तींच्या रिक्त स्थानांची गणती होतेच प्रलंबित खटल्यांचा विषय येतो, तेव्हा प्रत्येक वेळी न्यायमूर्तींच्या रिक्त स्थानांची गणती होतेच प्रत्यक्षात आहे, त्या यंत्रणेतच गुणवत्तेचा आग्रह धरला, तर आहे त्या परिस्थितीत खटल्यांची संख्या नियंत्रणात येऊन पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळेल प्रत्यक्षात आहे, त्या यंत्रणेतच गुणवत्तेचा आग्रह धरला, तर आहे त्या परिस्थितीत खटल्यांची संख्या नियंत्रणात येऊन पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळेल केवळ खटले निकाली काढणे, याकडे अन्य उत्पादकांचा ‘स्टॉक क्लिअरन्स सेल’ (शिल्लक उत्पादने संपवण्याची योजना) असतो, त्याप्रमाणे पाहू नये. कोट्यवधी लोकांच्या आयुष्यातील दुखरी नस बरी करण्याइतके ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि न्यायिक अशा सर्व स्तरांवर सुधारणा करणे, हे आता नव्या भारतासाठी अनिवार्य आहे. तसे करण्यासारखे पुष्कळच आहे; परंतु सरन्यायाधीश लळित यांना अवघ्या ७४ दिवसांचा कालावधी मिळाला आहे. त्या प्रत्येक दिवसाचा लाभ करून घेऊन त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, यासाठी त्यांना शुभेच्छा \nन्यायालयीन कामकाजाची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी ‘खटले किती काळात निकाली काढावेत ’, याला बंधन घालणे आवश्यक \nCategories संपादकीय Tags देहली, प्रशासन, संपादकीय, सर्वोच्च न्यायालय Post navigation\nभारतात पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर बंदी\nशाहजहानने ताजमहाल बांधल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही \nकाँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी पोस्ट केले भारताचे काश्मीर नसलेले चुकीचे मानचित्र \n‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र \nतमिळनाडूतील सरकारी कर्मचार्यांना मंदिरे चालवण्यास सांगण्यापेक्षा शाळा आणि रुग्णालये सांभाळण्यासाठी नियुक्त करावे \nकेंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईत देशभरातून १७७ अमली पदार्थ माफियांना अटक\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यांचे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-sachin-a-billion-dreams-premiere-inside-photos-5606646-PHO.html", "date_download": "2022-10-01T15:11:44Z", "digest": "sha1:7KY6BIXQNEWLENMHKKNMYIXOIQUGUR6L", "length": 5391, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inside Photos: शाहरुखसोबत दिसली सचिनची खास बाँडिंग, शिखरच्या मुलासोबत युवीची धमाल | Sachin A Billion Dreams Premiere Inside Photos - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nInside Photos: शाहरुखसोबत दिसली सचिनची खास बाँडिंग, शिखरच्या मुलासोबत युवीची धमाल\n‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाच्या प्रीमिअरला क्लिक झालेले सेलेब्सचे कँडिड मोमेंट्स...\nमुंबईत बुधवारी रात्री सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाचा भव्यदिव्य प्रीमिअर सोहळा पार पडला. या प्रीमिअरला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंह यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन, रवीना टंडन, रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, जॉन अब्राहम या प्रीमिअरला पोहोचले. सचिनच्या फिल्मच्या स्क्रिनिंगला अवतरले तारांगण, सलमानला वगळता पोहोचले अनेक Celebs\nएवढे सेलिब्रिटी एकत्र आल्यानंतर गप्पा आणि धमाल-मस्ती झाली नाही, तरंच नवल. यावेळी हे सेलिब्रिटी एकमेकांसोबत गप्पा मारण्यात दंग दिसले. सचिनसोबत शाहरुखची खास बाँडिंगसुद्धा बघायला मिळाली. काही चाहत्यांसोबत शाहरुखने सेल्फी घेतला. तर अलीकडेच एंगेज्ड झालेले सागरिका घाटगे आणि झहीर खानसुद्धा या प्रीमिअरला पोहोचले. आपल्या एका छोट्या चाहत्याला ऑटोग्राफर देताना झहीर दिसला. तर सचिननेसुद्धा त्याच्या फॅन्सना ऑटोग्राफ दिला. शिखर धवन पत्नी आणि मुलासोबत यावेळी उपस्थित होता. शिखर धवनच्या चिमुकल्या मुलासोबत युवराज सिंह धमाल करताना कॅमे-यात क्लिक झाला. यासह प्रीमिअर सोहळ्यातील पडद्यामागचे असेच खास क्षण आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहेत. 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या प्रीमिअरला भाव खाऊन गेली सचिनची लाडकी लेक\nपुढील स्लाईड्सवर बघा, ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाच्या प्रीमिअर सोहळ्यातील Inside Photos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-infog-news-about-midc-in-nashik-5607255-NOR.html", "date_download": "2022-10-01T15:17:12Z", "digest": "sha1:Y7O77DJUHN6IEOKSPMTBUGA4LUZ3SLUN", "length": 7499, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘मेक इन’मध्ये जागेवरच सामंजस्य करार करण्याची एमअायडीसीकडून तयारी | News about MIDC in nashik - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘मेक इन’मध्ये जागेवरच सामंजस्य करार करण्याची एमअायडीसीकडून तयारी\nनाशिक - नाशिक जिल्ह्यात नवी अाैद्याेगिक गुंतवणूक यावी यासाठी नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनतर्फे मुंंबईत ३० अाणि ३१ मे राेजी अायाेजित करण्यात अालेल्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमासाठी सहअायाेजक म्हणून एमअायडीसी काम करत अाहे. याच अनुषंगाने उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी अातापर्यंत तीन वेळा मुंबईत बैठका घेऊन मार्गदर्शन अाढावा घेतला अाहे. एमअायडीसीलाही या उपक्रमातून अाैद्याेगिक गुंतवणूकीच्या माेठ्या अपेक्षा असून, या दाेन्ही दिवशी गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या उद्याेगांशी जागेवरच सामंजस्य करार ( एमअाेयू) करण्याची तयारी करण्यात अाली अाहे. नाशिक जिल्ह्यात एमअायडीसीच्या जमीनींसह पायाभूत सुविधांची उपलब्धता, नाशिकमध्ये अाैद्याेगिक गुंतवणूक का करावी याबाबतची माहिती देणारे सादरीकरणही केले जाणार अाहे.\nदेशातील गुंतवणूकदारांना या उपक्रमासाठी निमंत्रित करण्यात अाले असून, त्यांच्यासमाेर केल्या जाणाऱ्या सादरीकरणात अंबड, सातपूर यांसारख्याअाैद्याेगिक वसाहतींत उपस्थित असलेल्या माेठ्या उद्याेगसमूहांची माहिती दिली जाणार अाहे. यांसह सिन्नर, दिंडाेरी, मालेगाव, येवला, विंचूर येथे एमअायडीसीकडे उपलब्ध असलेल्या, भूसंपादन केलेल्या अाणि प्रस्तावित असलेल्या जमिनी, पायाभूत सुविधांची उपलब्धता अाणि उद्याेगांसाठीच्या क्षमता यांचा या सादरीकरणात समावेश असेल. याशिवाय वाइन पार्क, फूड पार्क यासाठी उपलब्ध असलेल्या एमअायडीसीकडील जमिनींची माहितीही दिली जाणार अाहे. अनेक वर्षांपासून बांधून पडलेल्या अायटी पार्क इमारतीसह अायटी पार्कमधील माेकळे असलेले एकरच्या भूखंडाची माहितीही यात सादर केली जाणार अाहे.\nएमअायडीसीकडे जिल्ह्यातून अन्नप्रक्रिया उद्याेगांच्या उभारणीसाठी जागेची माेठी मागणी हाेत अाहे. कृषिप्रधान बहुविविधता असलेली पिके यामुळे अशा प्रकल्पांचा हब येथे उभारला जावा, अशी मागणी सातत्याने हाेत अाहे. यामुळे विंचुर फूड पार्कची ५० हेक्टर जमीन तर अतिरिक्त विंचूर वाइन पार्कची ६५ हेक्टर अाणि िवंचूर वाइन पार्कची १८ हेक्टर जमीन वापरता येऊ शकते. जेथे बऱ्याचअंशी पायाभूत सुविधांची उभारणी झालेली अाहे.\nगुंतवणुकीचा अाेघ सुरू हाेण्यास उपक्रम साहाय्यभूत\n^‘मेकइननाशिक’ या उपक्रमासाठी एमअायडीसी सहअायाेजक म्हणून काम करत अाहे. या उपक्रमात अामचा स्टाॅल असेल अाणि जिल्ह्यात गुंतवणूक का करावी याचे सादरीकरणही अाम्ही करणार अाहाेत. जागेवरच सामंजस्य करार करण्याचीही तयारी अाम्ही ठेवली अाहे. त्यामुळे या उपक्रमातून बहुतप्रतीक्षित अाैद्याेगिक गुंतवणूकीचा अाेघ सुरू हाेऊ शकेल. -हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमअायडीसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/vehicles-were-stuck-all-day-on-monday-due-to-rising-water-on-the-main-road-from-borlipanchatan-to-srivardhan/", "date_download": "2022-10-01T13:43:56Z", "digest": "sha1:RDVVDVUBB632G23K3XZ567EBV4WRGO6N", "length": 12063, "nlines": 282, "source_domain": "krushival.in", "title": "पावसाचा कहर! ‘या’ मार्गावरील वाहतूक बंद; रायगडकरांचे हाल - Krushival", "raw_content": "\n ‘या’ मार्गावरील वाहतूक बंद; रायगडकरांचे हाल\nin sliderhome, महाड, माणगाव, म्हसळा, रायगड, श्रीवर्धन\nदिघी-श्रीवर्धन तालुक्यात दोन आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. बोर्लीपंचतनहून श्रीवर्धनकडे जाणार्या मुख्य मार्गावर पाणी वाढल्याने सोमवारी दिवसभर वाहने अडकून पडली होती.\nश्रीवर्धनमधील शिस्ते, कापोली, खुजारे, आरावी अशा प्रमुख मार्गावर पाणी\nशनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने आता जोर वाढविला आहे. अतिवृष्टीमुळे श्रीवर्धनमधील शिस्ते, कापोली, खुजारे, आरावी अशा प्रमुख मार्गावर पाणी आले होते. मात्र, या पावसात सर्वत्र पाणी तुंबण्याची अवस्था झाल्याने परिसरातील अनेक शाळा तसेच महाविद्यालयांकडे जाणार्या विद्यार्थ्यांना वाहतूक ठप्प झाल्याने अर्ध्याहुन परतावे लागले.\nबोर्लीपंचतन परिसरात सोसाट्याच्या वार्याने पावसाची सुरुवात झाली. पावसाने रात्र गाजवल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत बोर्लीपंचतन शहराला जोडणारे अनेक मार्ग पाण्याखाली गेले होते. तर दिवेआगर गावामध्ये सखल भागात पुराचे पाणी शिरले. श्रीवर्धन – बोर्लीपंचतन मुख्य मार्गावर खुजारे गावाजवळ नदी ने पूररेषा ओलांडली आहे. मुंबई, पुणे येथून येणार्या -जाणार्या महामंडळच्या गाड्यांना जागेवरच थांबावे लागले. तर या पुरसदृश्य परिस्थितीमुळे खासगी वाहनांना नाईलाजाने परतावे लागले.\nश्रीवर्धनमध्ये सोमवारी 245 मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत 1792 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी पावसाचा पुन्हा जोर वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतत पडणार्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. समुद्रदेखील खवळला आहे. पुढचे दोन दिवस हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\n‘लोना’ला जागतिक मंदीचा फटका\nस्वच्छतेत ‘रायगड’ अव्वल राहणार\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,814) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,651) पेण (555) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (306) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T13:42:23Z", "digest": "sha1:2Z3ISZPVKT2PZGXUJ5NOVMDWRB4FNFCX", "length": 19402, "nlines": 83, "source_domain": "news105media.com", "title": "२४ मार्च राशीफल: गणपतीच्या आशीर्वादाने या राशींचे लोक यशाचे शिखर गाठणार...प्रत्येक कामात नशीब आपल्याला साथ देणार...येणारे दिवस सोन्यासारखे असतील - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\n२४ मार्च राशीफल: गणपतीच्या आशीर्वादाने या राशींचे लोक यशाचे शिखर गाठणार…प्रत्येक कामात नशीब आपल्याला साथ देणार…येणारे दिवस सोन्यासारखे असतील\n२४ मार्च राशीफल: गणपतीच्या आशीर्वादाने या राशींचे लोक यशाचे शिखर गाठणार…प्रत्येक कामात नशीब आपल्याला साथ देणार…येणारे दिवस सोन्यासारखे असतील\nMarch 24, 2021 admin-classicLeave a Comment on २४ मार्च राशीफल: गणपतीच्या आशीर्वादाने या राशींचे लोक यशाचे शिखर गाठणार…प्रत्येक कामात नशीब आपल्याला साथ देणार…येणारे दिवस सोन्यासारखे असतील\nआज आपण बुधवार 24 मार्चची कुं डली जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की आपल्या आ युष्यात जन्मकुं डलीला किती महत्त्व असते. कारण जन्मकुं डलीच आपल्याला आपल्या भविष्यातील घटनांची कल्पना देत असते. ग्रह सं क्रमण आणि न क्षत्रांच्या आधारे आपली जन्मकुं डली तयार केली जाते. तसेच दररोज ग्र हांची स्थिती ही आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या कुंडलीत आपल्याला नोकरी, व्यवसाय, आ रो ग्य, शिक्षण आणि वै वाहिक जी वनाशी सं बं धित माहिती मिळते. चला तर मग जाणून घेऊ कि आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल.\nमेष:- या राशींच्या लोकांना येणाऱ्या काळात भरपूर मे हनत करावी लागणार आहे. तसेच तुमच्या मेहनतीमुळे तुमचा आ त्मवि श्वास वाढणार आहे. तसेच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आपला बॉस देखील आपली प्रशंसा करेल. काही दिवसांत आपल्याला उत्पन्न चांगले मिळणार आहे. आपले श त्रू आपल्यावर व र्चस्व गाजवतील, पण आपण त्याचे सर्व प्रयत्न हा णून पा डालं. आपले वि वाहित जी वन सामान्य राहील, तसेच प्रे म जी वनात अधिक गोडी वाढेल. आपल्या व्यवसायाची वेगाने प्रगती होण्यासाठी हा अनुकूल दिवस आहे.\nवृषभ:- या लोकांनी आज व्यवसायात भागीदारी करणे टाळावे अन्यथा येणाऱ्या काळात मोठे नु कसान स हन करावे लागेल. आज वि वा हित व्यक्तींसाठी एखादी चांगली बातमी येईल. ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. आज कोणतेही काम करत असताना घाई करू नका. आज आपले आ रो ग्य अस्थिर राहील. पूर्वी केलेल्या कष्टांची फळे आपल्याला लवकरच मिळणार आहेत. आ र्थिक परिस्थिती चांगली होईल, येणाऱ्या काळात आपले दिवस आनंददायी असणार आहेत.\nमिथुन:- आज तुमचा जोडीदार तुमच्या आ रो ग्याबाबत असं वेदनशील असू शकेल. वि वाहित जी वनात क ठोर वृत्ती स्वीकारणे चांगले नाही. तसेच शांततेत काम करा. आपण एखाद्या स्पर्धेत सामील होत असल्यास, यशस्वी होण्याची संधी आहे. कामाच्या संदर्भात क ठोर प रिश्र म हा एकच उपाय आपल्याजवळ आहे आणि तरच आपल्याला कामात यश मिळणार आहे. आपले प्रे म जी वन आनंददायी असणार आहे. आपण एकमेकांसोबत येणाऱ्या काळात भरपूर वेळ घालवणार आहे.\nकर्क:- आज तुम्हाला थोडा आळशीपणा वाटेल. तसेच आपण आपले अन्न-पेय नि रो गी ठेवले पाहिजे. मा न-स न्मा न वाढण्याचा योग आहे. आपल्याला निर्णय घेणे अवघड जाईल, परंतु शेवटी योग्य निर्णय आपण घ्याल. आपली मैत्री आणि भा वनावर नियंत्रण ठेवा जेणेकरून आपली चु कीची प्रतिमा तयार होणार नाही. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये आपण थॊडे भा वनिक असू शकता. वि वाहित जी वनात गोडपणा राहील.\nसिंह:- आज तुम्ही आनंदी असणार आहे. तसेच मागील काही काळापासून असलेले गैरसमज आज दूर होऊ शकतात. प्रवास करताना आणि ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. जोडीदाराशी फोनवर दीर्घ चर्चा होईल. येत्या काळात आपण वाहन घेऊ शकता. परिश्र म केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल. सा माजिक कार्यात भाग घ्याल. एखाद्या धा र्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आपण एखादा का र्यक्रम बनवू शकाल.\nकन्या:- आज अचानक आपले आ रो ग्य बिघडू शकते आणि बरीच महत्त्वाची कामे देखील थांबू शकतात. कौ टुंबिक वा तावरण चांगले राहील. वै वाहिक जी वनात त णा व वाढू शकतो. जे लोक प्रे म आयुष्य जगत आहेत त्यांना चांगले परिणाम मिळतील. आ रो ग्याच्या बाबतीत तुमची निराशा होणार आहे. या दिवशी तुम्ही मा नसि कदृष्ट्या सका रात्मक असाल. तसेच आपण कमीतकमी तणाव घ्या. येणाऱ्या काळात कु टुंबातील सदस्यांसह विश्रांतीदायक क्षण घालवाल.\nतूळ:- आपण आपल्या मित्राचा विश्वास संपादन कराल, तसेच आपण येत्या काळात प्रगती करण्यात सक्षम व्हाल. आज आपण आपल्या भविष्याबद्दल पालकांशी चर्चा कराल. मा न सिक त णा वामुळे आपले आ रो ग्य अस्थिर होऊ शकते. बरेच दिवस जे काम चालू होते, ते आपण आज सहजपणे पार पाडण्यात सक्षम व्हाल. प्रे म जी वनात तुम्हाला स कारात्मक परिणाम मिळतील.\nवृश्चिक:- आपल्या कु टुंबात समरसता राहील. जर आपण बर्याच काळासाठी परदेशात जाण्याची तयारी करत असाल तर आपली प्रतीक्षा संपेल. तसेच आपण येणाऱ्या काळात आपल्या श त्रूकडे दुर्लक्ष करू नका. दीर्घकाळ चालणार्या का य देशीर स मस्येपासून आपल्याला मु क्तता मिळेल. तुम्हाला तुमच्या क ष्टाचे योग्य प रिणाम मिळेल. व्यवसाय वाढीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात.\nधनु:- पूर्वी केलेल्या क ष्टांची फळे आज तुम्हाला मिळतील. तुमच्या म नात अचानक विचार येईल, जो तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करेल. आज आपण घरी वेगवेगळ्या प दार्थांचा आनंद घेऊ शकता. जमीन-इमारत आणि वाहन खरेदीचा योग आज आहे. आज स्वत: ला अनावश्यक वा दात अडकवू नका. आपल्याला आपल्या कु टुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आपल्या भा वाच्या मदतीने आपले कोणतेही रखडलेले काम पूर्ण केले जाऊ शकते. अचानक संपत्ती मिळण्याची दा ट शक्यता आहे.\nमकर:- व्यवसायाचे चांगले परि णाम मिळतील, आपले उत्पन्न वाढेल. आजचा दिवस घटनांनी परिपूर्ण असेल, आपल्या काही महत्त्वपूर्ण योजना यशस्वी होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड फा य दा होईल. आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर असतील. मुलांचे आ रो ग्य सुधारण्याची शक्यता आहे. आपण फा य दे शीर प्रवासाला जाऊ शकता. तुमचा आ त्मवि श्वास मजबूत राहील आणि तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल.\nकुंभ:- कामाच्या ठिकाणी अड चणी येऊ शकतात येणाऱ्या दिवसात आपला ख र्च वाढू शकतो. दैनंदिन कामांमध्ये तुम्हाला पूर्ण यश मिळेल. आपल्या जोडीदाराशी आपले सं बं ध चांगले राहतील. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आज अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. आपण नवीन मार्गाने काहीतरी करण्याचा विचार करू शकता. आ यटी आणि बँ किंग क्षेत्रातील लोक प्रगती करतील. चांगली बातमी मिळाल्यामुळे मन आनंदित होईल.\nमीन:- कौ टुंबिक जीवन मधुर राहील. पालकांचे आ रो ग्य सुधारेल. संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे क्षेत्र वाढू शकते. तुम्ही तुमच्या श त्रूंचा पराभव कराल. आपल्याला ध र्मा च्या कार्यात अधिक रस वाटेल. सा मा जिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होईल. काही गरजू लोकांना मदतीची संधी मिळू शकते. परिश्रम केल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल. तसेच आजचे राशीफल आपल्याला आवडले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा किंवा शे अ र करा.\nआणि अभिनेता नागार्जुन आपल्या स्वतःच्याच सुनेच्या प्रेमात पडला…फोटो पाहून आपण सुद्धा घ्यायाळ व्हाल…सर्व नायिका फिक्या आहेत या हॉ’ ट आणि बो ल्ड\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे असे स्वामी समर्थ का म्हणतात…काय आहे त्याच्यामागे अध्यात्मिक कारण…जाणून घ्या आपल्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल\nवृषभ रास: जुलै राशिभविष्य- तुमचे भाग्य तुमच्या सोबती असेल…या स्थितीचा सदुपयोग कराल तर, होईल पैशाचा वर्षाव…तसेच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील\nआजचा शुक्रवार या आठ राशीसाठी ठरणार भाग्यवान…पैसे मोजता-मोजता थकून जाल…राजांसारखे जीवन जगतील या तीन राशींचे लोक …यश आपल्या पायाचे चुं बन घेईल\nसाप्ताहिक राशिभविष्य: १६ ऑगस्ट-२२ ऑगस्ट..या पाच राशीचे जीवन फळफळणार…अफाट पैसा, सुख समृद्धी लाभणार…राजासारखे जीवन येत्या दिवसांत आपण जगणार\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2022-10-01T14:47:57Z", "digest": "sha1:CQHP6VQ7LFJUY3F6QCCOR4FDMXEMJYML", "length": 6839, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "जागतिक हास्य दिन कधी असतो Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: जागतिक हास्य दिन कधी असतो\nहसण्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे\nहसणे ही एक अशी क्रिया आहे जी दोन अनोळखी लोकांना सुद्धा चटकन एकत्र आणू शकते. रस्त्यावरून चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून आपण साधे गालातल्या गालात जरी हसलो तरी त्या साध्या हसण्यामुळे आपला व त्या अनोळखी व्यक्तीचा ही अख्खा दिवस चांगला जातो. हसण्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा..\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/india-beat-africa-by-one-innings-and-137-runs-in-second-test-match-125878920.html?ref=inbound_More_News", "date_download": "2022-10-01T14:19:16Z", "digest": "sha1:VI3GVQVAM32PRPZULUBQN6PADJ3UPJ57", "length": 6280, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दक्षिण आफ्रिकेचे भारतीय गोलंदाजांपुढे लोटांगण; भारताचा आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय | India beat Africa by one innings and 137 runs in second test match - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदक्षिण आफ्रिकेचे भारतीय गोलंदाजांपुढे लोटांगण; भारताचा आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय\nस्पोर्ट डेस्क - भारताने पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचा घरच्या मैदानावर 11 वा मालिका विजय आहे. भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी बढत मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला गेल्या वेळी 2010 मध्ये एक डाव आणि 57 धावांनी पराभूत केले होते. पहिल्या डावात नाबाद 254 धावा करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.\nभारताने पहिल्या डावात 5 गड्यांच्या मोबदल्यात 601 धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर मैदानावर उतलेला दक्षिण आफ्रिकेचा संघाला 275 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघाला दुसऱ्या डावात 189 धावा करता आल्या. याअगोदरचा पहिला सामना भारताने 203 धावांनी जिंकला होता. आता तिसरा सामना 19 ऑक्टोबर रोजी रांजी येथे होणार आहे.\nउमेश-जडेजाने दुसऱ्या डावात 3-3 गडी बाद केले\nदक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात डीन एल्गरने सर्वाधिक 48 धावा केल्या. टेम्बा बवुमाने 38, वर्नोन फिलँडरने 37 आणि केशव महाराजने 22 धावांचे योगदान दिले. भारतासाठी उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अश्विनने 2 तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.\nभारताने आफ्रिकेला पहिल्यांदा फॉलोऑन दिला\nभारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फॉलोऑन दिला. सोबतच दक्षिण आफ्रिकेला 2008 नंतर फॉलोऑन देणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. जुलै 2008 मध्ये इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिले होते. हा सामाना अनिर्णित राहिला होता.\nकोहलीने 7 वे द्विशतक मारून टेस्टमध्ये 7000 रन पूर्ण केले, सचिन-सेहवागसहित 6 खेळाडूंना सोडले मागे\nWorld Cup/ ४५ मिनिटांच्या सुमार खेळीने पॅकअप; ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सर्वच सहा सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/sambhaji-raje-chhatrapati-met-the-chief-minister", "date_download": "2022-10-01T15:07:54Z", "digest": "sha1:UUT3JNVHIJGS6D3SADECUYSXHY2P5W6A", "length": 2889, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट", "raw_content": "\nसंभाजीराजे छत्रपती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली\nस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा समाजाशी संबंधित सर्व विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. संभाजीराजेंनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडून त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.\nसंभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास गेले; मात्र मुख्यमंत्री शिंदे हे बैठकांमध्ये व्यस्त होत असल्याने त्यांना भेटीची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे मंत्रालयातून निघून गेले. संभाजीराजे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली; मात्र नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संभाजीराजेंशी संपर्क करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्यात बैठक झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/vivo-x5max-v", "date_download": "2022-10-01T14:56:53Z", "digest": "sha1:YY5PB7T7YHNJFAIWCU2IZHW3UGMD4OMX", "length": 10875, "nlines": 181, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविवो एक्स5मॅक्स वी हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.विवो एक्स5मॅक्स वी मध्ये Android v4.4.4 (Kitkat) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच विवो एक्स5मॅक्स वी मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. विवो एक्स5मॅक्स वी 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन विवो एक्स5मॅक्स वी यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.विवो एक्स5मॅक्स वी ची भारतातील किंमत 0.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी एस7 64जीबी0\nशाओमी मी 5S रॅम 128जीबी0\nऑनर नोट 8 64जीबी0\nविवो एक्स5मॅक्स वी स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 0\nफ्रंट कॅमेरा 5 MP\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस्प्ले टाइप Super AMOLED\nपिक्सल डेन्सिटी 401 ppi\nइंटर्नल मेमरी 16 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 128 GB\nइमेज रिझॉल्युशन 4128 x 3096 Pixels\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nनेटवर्क सपोर्ट 3G, 2G\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो एफ9 प्रो\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो F5 vs विवो Y83\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs शाओमी रेडमी नोट 5\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो F5 vs विवो Y83 vs असुस झेन फोन मॅक्स प्रो M1\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs शाओमी मी 5X vs शाओमी रेडमी 5A\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs शाओमी रेडमी नोट 6\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो F7 vs विवो V9 vs हुवावे P20 लाइट\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो एफ9\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs वनप्लस 6\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs सॅमसंग गॅलक्सी J7 प्रो\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs सॅमसंग Z4 vs ओप्पो A71 vs शाओमी एमआय नोट प्रो\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs विवो नेक्स vs विवो V11 प्रो\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs विवो Y53i vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो A71 vs शाओमी एमआय नोट प्रो\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs सॅमसंग गॅलक्सी J6 64जीबी vs शाओमी रेडमी नोट 5\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs विवो V11 प्रो vs विवो V9\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs शाओमी मी मिक्स 2\nतुलना करा विवो एक्स5मॅक्स वी vs ओप्पो F5 64जीबी\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/bhimashankar-abhayaranya-mahiti-marathi/", "date_download": "2022-10-01T14:11:30Z", "digest": "sha1:PGMUQJ4X7BNKPLZ7XZQEWH7WWJ5OPSPC", "length": 15272, "nlines": 81, "source_domain": "marathimitra.in", "title": "भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी । Bhimashankar Abhayaranya Mahiti Marathi", "raw_content": "\nभीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी \nभीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी \nमहाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मोठी आरण्ये आणि अभयारण्य आहेत. त्यातील भीमाशंकर अभयारण्य हे महत्त्वाचे अभयारण्य मानले जाते.\nआज आपण भीमाशंकर अभयारण्यातील सर्व माहिती जाऊन घेणार आहोत, चला तर मग बगुयात ” भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी “.\nभीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असून पुण्यातील खेड तालुक्यात वसलेले अभयारण्य आहे.\nभीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी \nभीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी \nभीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी\nभीमाशंकर अभयारण्यातील जैवविविधता :\nभीमाशंकर अभयारण्याचे धार्मिक महत्त्व :\nभीमाशंकर अभयारण्याचे भौगोलिक तपशील :\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nया अभयारण्याचे विशेष महत्त्व म्हणजे भारतात असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक ज्योतिर्लिंग येथे आहे ते म्हणजे ” भीमाशंकर “. आणि याच कारणामुळे या अभयारण्याला ” भीमाशंकर अभयारण्य ” हे नाव देण्यात आले असावे.\nतसेच महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी ती म्हणजे ” भीमा नदी ” येथेच उगम पावते. म्हणून या अभयारण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.\nभीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी\nभीमाशंकर हे ठिकाण सह्याद्री पर्वताच्या प्रमुख रांगेत असून ते चोही बाजूंनी अतिशय घनदाट अरण्यानी वेढलेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.\nभीमाशंकरच्या जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा आणि बिबट्या अशा प्रकारच्या विविध जातींच्या प्राण्यांचे वस्तीस्थान या अभयारण्यात आहे. तसेच अनेक प्रजातीचे पक्षी सुद्धा आढळतात.\nतसेच भीमाशंकर अभयारण्याचे आणखी एक विशिष्ट महत्त्व म्हणजे महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी ” शेकरू ” या सस्तन प्राण्याचे निवासस्थान याच अभयारण्यात आहे.\n” शेकरू ” या प्राण्याला उडणारी खार असेही म्हणतात. या जंगलातील शेकरू हा प्राणी तांबूस रंगाचा असून तो फक्त याच जंगलात आढळतो. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथील वन विभागाने विशेष योजनांचा अवलंब केला आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या सड्यांवर गवळी धनगर समाज राहतो तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी हा समाज राहतो.\nअतिशय घनदाट जंगलामुळे व येथे असलेल्या तीर्थ क्षेत्रामुळे भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.\nभीमाशंकर अभयारण्यातील जैवविविधता :\nमहाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्या पैकी एक भीमाशंकर अभयारण्य हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. अतिशय घनदाट जंगलांनी हे अभयारण्य बनलेले आहे. भीमाशंकर अभयारण्य हे ” डेसिडियस फॉरेस्ट ” या वनाच्या प्रकारात मोजले जाते. ह्या अभयारण्याच्या परिसरात दरवर्षी सुमारे सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो.\nया अभयारण्याचे सरासरी क्षेत्रफळ हे 130 – 180 किलो मीटर आहे. भीमाशंकरच्या जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे, पिसा, आईन अशा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळतात. व जंगली वनस्पतींच्या बऱ्याचशा प्रजाती या जंगलात पाहायला मिळतात. त्याबरोबरच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत.\nया अभयारण्यात अनेक जातीचे प्राणी व पक्षी आढळतात. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी ” शेकरू ” ह्या साठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.\nसोबतच या अभयारण्यात वाघ, बिबटे, रानडुक्कर, सोनेरी लांडगा, कोल्हा, काळवीट, मुंगीखाऊ, तरस, वानर, हरीण, सांबर, पिसोरी हरीण, उंदीर इत्यादी प्राणी आढळतात.\nप्राण्यांप्रमाणेच मोर, दयाळ, पोपट, कोकीळ, तांबट, घुबड, खाटीक, चंडोल, रान कोंबडी, धनेश, ससाणा, घार आणि गरुड इत्यादी पक्षी सुद्धा आहे ह्या अभयारण्यात बघायला मिळतात.\nभीमाशंकर अभयारण्याचे धार्मिक महत्त्व :\nभीमाशंकर अभयारण्य पूर्णता जैवविविधतेने नटलेले तर आहेच. पण सोबतच या अभयारण्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.\nकारण भारतात असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्यापासून 127 किलो मीटर अंतरावर वसलेले असून ते भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते.\nया ज्योतिर्लिंगा मुळेच अनेक श्रद्धाळू भावीक इथे शिवरात्री, श्रावण आणि सोमवारच्या दिवशी मोठ्या संख्येने येतात. भीमाशंकराच्या परिसरात साधारणा 14 देवराई आहेत.देवराई म्हणजे जंगल परिसराचा असा भाग ज्या भागात तेथील रहिवासी पिढ्यानपिढ्याा अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन जपतात व राहतात.\nदेवराई फक्त झाडेच नव्हे, तर पूर्ण आदिवास व तेथील सर्व समाज आहे. भीमाशंकर येथे आहुपे या नावाची देवराई 1 हजार वर्षे जुनी आहे असे म्हटले जाते. आज- काल भीमाशंकर हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष प्रसिद्ध झाले आहे. येथे अनेक गिर्यारोहन संस्था निसर्ग प्रेमींना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेऊन जातात. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणचा सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहलीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ” शेकरू ” या प्राण्याला पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळते.\nभीमाशंकर अभयारण्याचे भौगोलिक तपशील :\nमहाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव विभागात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये पश्चिम घाटातील परिसरात भीमाशंकर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे.\nभीमा शंकर अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र हे सुमारे 13 हजार 78 हेक्टर इतके मोठे आहे. या अभयारण्यातील वन्य जीव विभागाची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली आहे व हे अभयारण्य पूर्णता संरक्षित करण्यात आले आहे. भीमाशंकर हे अभयारण्य सुमारे तीन हजार फूट इतके उंची कड्यांनी बनले आहे. व या कड्यांचे विभाजन दोन भागात झाले आहे.\n१. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एक मध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि त्या परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो.\n२. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोन मध्ये ठाणे, रायगड, जिल्ह्यातील जंगलांचा समावेश होतो. धसई, नारोली, म्हसा ही या जंगल परिसरातील गावांचा समावेश होतो.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nसंत नामदेव माहिती मराठी मध्ये\nसंत गाडगे बाबा यांची माहिती\nमाळढोक पक्षी अभयारण्य माहिती\nसंत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती\nCategories अभयारण्ये माहिती Tags भीमाशंकर अभयारण्य ची माहिती Post navigation\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/175/", "date_download": "2022-10-01T14:06:23Z", "digest": "sha1:JGG4BIJYWKKME4MHV2MBN5YGLNJ4WR64", "length": 5230, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "करुणा शर्मा थेट परळीत दाखल मात्र, घडले वेगळेच काही… – Parner Darshan", "raw_content": "\nकरुणा शर्मा थेट परळीत दाखल मात्र, घडले वेगळेच काही…\nकरुणा शर्मा थेट परळीत दाखल मात्र, घडले वेगळेच काही…\nधनंजय मुंडेंचे पुरावे सादर करणार होत्या पण..\nपरळी (बीड)- गेल्या अनेक महिन्यांपासून तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आज थेट परळी गाठले. परळीत आपण पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी या आधीच जाहीर केले होते. आज त्यानुसार करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या, मात्र यावेळी परळी पोलिसांना त्यांच्या कारमध्ये एक पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पिस्तुल ताब्यात घेत करून शर्मा यांची चौकशी सुरू केली आहे.\n▪️नागरिक संतप्त,महिलांनी केली शर्मांच्या अटकेची मागणी-\nसदर प्रकार परळीत समजताच मंत्री धनंजय मुंडे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. यात महिलावर्गही मोठ्या संख्येने जमला होता. हा जमलेला संतप्त जमाव करुणा शर्मांच्या अटकेची मागणी करत होता.\n▪️करुणा शर्मांमुळे जीविताला धोका\nकरुणा शर्मां यांच्याकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विविध माध्यमातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज करुणा शर्मा पत्रकार परिषदेसाठी आलेल्या असताना त्यांच्याकडे पिस्तुल का होते याबद्दल आता चर्चा सुरू झाली असून मुंडे परिवाराला त्यांच्याकडून घातपाताची शक्यता मुंडे समर्थक व्यक्त करत आहेत.\nएक इच्छा आणि शिक्षक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली\nलंके गुरूजींनी महाराष्ट्राला दिला जनसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणारा आमदार\nचक्क ठाकरेंच्या घरातला माणूसच मुख्यमंत्र्यांनी फोडला \nराधाकृष्ण विखे पाटलांवर ‘या’ दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी\nविकासकामांच्या माध्यमातून तालुकाप्रमुखांना बळ देणार : ना.देसाई\nसुजित पाटलांनी साधला आजी,माजी आमदारांवर निशाणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T13:46:36Z", "digest": "sha1:C6YEELEOGCSKO7RYUPTBS7763GDZ2ZPQ", "length": 24129, "nlines": 244, "source_domain": "satyakamnews.com", "title": "खाजगी साखर कारखानदारीला सहकाराची स्पर्धा हवीच अन्यथा शेतकऱ्याची पिळवणूक -प्रा.संग्राम चव्हाण - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome ताज्या-घडामोडी खाजगी साखर कारखानदारीला सहकाराची स्पर्धा हवीच अन्यथा शेतकऱ्याची पिळवणूक -प्रा.संग्राम चव्हाण\nखाजगी साखर कारखानदारीला सहकाराची स्पर्धा हवीच अन्यथा शेतकऱ्याची पिळवणूक -प्रा.संग्राम चव्हाण\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nस्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,विलासराव देशमुख तसेच खा. शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचे जाळे तयार झाले. ऊस या नगदी पिकाचे क्षेत्र वाढले.शेतकऱ्यांची उन्नती झाली.मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली.परंतु अलीकडे सहकाराला खाजगी साखर कारखानदारीचे ग्रहण लागले.”प्रायव्हेट लि. शुगर फॅक्टरी” चे पिक आले.दगड मारेल तिथे खाजगी साखर कारखाना उभा राहिला.शेकडोंच्या संख्येने देशात स्वमालकीचे खाजगी साखर कारखाने उभे झाले.परिणामी सहकारी कार खान्याच्या कार्य क्षेत्रातील शेलका ऊस खाजगी कारखान्याने “ऊस पळविण्याची शर्यत”सुरू झाली. विनाकारण वाढलेला वाहतुकखर्च शेतकऱ्याच्या माथी मारला मारला जाऊ लागला.सहकारी साखर कारखाने चालवून त्यामधून मिळ्णार्या पैशाची चटक लागल्यामुळे आर्थिक दृष्ट्या बलाढ्य झालेल्या सर्वच आमदार- खासदारांना खाजगी साखर कारखानदारीचे डोहाळे लागले.एका एका पुढाऱ्याचे पाच- पाच सहा-सहा कारखाने ऊभे झाले. शेतकर्यांचा जाणता राजा शरद पवार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून रिलायन्सच्या साखर उद्योगात ऊतरण्या पासून अंबानींना थांबवलं होतं.परंतु शेतकऱ्यांनी निवडून दिलेले आमदार खासदार आज शेतकऱ्यांच्या जीवाला “अंबानी”होऊन बसले.सहकाराची सोनेरी चळवळ सर्वांनी मिळून मोडीत काढत स्वार्थाची अभद्र एकी केली. खाजगी साखर कारखानदारांना सोन्याचे दिवस आले. मात्र ऊसाचा शेतकरी मात्र कफल्लक झाला. त्याचे भविष्य अंधारमय झाले.ऊस उत्पादक शेतकरी खाजगी साखर कारखानदारांकडून नागविला,चालला लुटला चालला. शेतकरी संरक्षणासाठी एफआरपी चा कायदा आला.परंतु कायदा धाब्यावर बसवून “काटा मारी” ऊस “बिल बुडवणे” अथवा “कमी देणे” किंवा ते “उशिरा देणे” ह्या पळवाटांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची लूट होऊ लागली.मतदार संघातील पकड मजबूत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला वेठीला धरले जाऊ लागले. सहकाराची जाण असलेले शरद पवार खाजगी साखर कारखानदारीच्या विरोधातच होते. “शेतकऱ्यांच्या जाणत्या राजाने” खाजगी साखर कारखानदारीमुळे शेतकऱ्यांची भविष्यात अडवणूक पिळवणूक होऊ शकते हे जाणले होते. म्हणूनच रिलायन्स सारख्या मक्तेदार होऊ पाहणाऱ्या मोठ्या उद्योग समुहाला साखर उद्योगात उतरण्यापासून त्यांनी रोखले होते.पवार साहेबां सारखा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवून जर प्रत्येक आमदार खासदारांनी काम केलं असतं तर ही सहकार चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायापालट झाला असता.त्याची मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकली असती,ती चांगल्या घरात राहू शकली असती, अंगावर चांगलं घालू शकली,असती चांगलं खाऊ शकली असती, भयमुक्त चिंतामुक्त जीवन जगू शकली असतीअसे भावनाविवश उदगार सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी भीमा कारखाना येथे आमच्याशी बोलताना काढले.\nमोहोळ तालुक्यात भीमा एकमेव सहकारी कारखाना\nमोहोळ तालुक्यात भीमा हा एकमेव सहकारी साखर कारखाना असून त्याला शेजारील लोकनेते शुगर प्रा.लि. अनगर,जकराया शुगर आष्टी येथील पाटील शुगर,युटोपियन शुगर, भैरवनाथ शुगर, इ. कारखान्यांशी स्पर्धा करावी लागते.भीमा हा सभासदांच्या मालकीचा सहकारी कारखाना अडचणीत असतानासुद्धा तो टिकला पाहिजे व सहकार वाढला पाहिजे केवळ या भावनेपोटी एकजुटीने पाच लाख टन ऊस भीमा कारखान्याला गाळपास देऊन चेअरमन धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.\nसंघटक समन्वयक, भीमा परिवार\nPrevious articleडॉ शितल के शहा यांची आमदार समाधान आवताडे यांनी घेतली भेट\nNext articleरद्दी विक्री बाबत संपर्काचे आवाहन\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ(असंघटित कामगारांना मोफत भोजन व्यवस्था)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसोलापुरात आज मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा\nउपरी येथे धर्मवीर संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी पंढरपूर,उपरी...\nज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांच्या शुभहस्ते “18 Artist” कला...\nपैशासाठी मेलेल्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा “खोंद्रे” कोण\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nआनंद चंदनशिवेंच्या निवासस्थानी पालकमंत्री भरणे यांनी केले सांत्वन\nजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेत कोट्यवधी रुपयांचा अपहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/----/", "date_download": "2022-10-01T15:12:23Z", "digest": "sha1:QZ34M7V7VBQL63AQLV4LID65TSGSFJKS", "length": 18017, "nlines": 243, "source_domain": "satyakamnews.com", "title": "दिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome ताज्या-घडामोडी दिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nदिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nदिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकार यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या जुहूमधल्या कबरस्तानात त्यांचं दफन करण्यात येईल.\nबुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं पारकर यांनी सांगितलं. वृद्धापकाळातील समस्यांमुळे दिलीप कुमार यांचे निधन झाल्याचं डॉ. पारकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\nदिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nदिलीप कुमार यांना रविवारी (6 जून) सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\nPrevious articleविधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा\nNext articleआषाढीच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल मंदीरात दररोज स्वच्छता..\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ(असंघटित कामगारांना मोफत भोजन व्यवस्था)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nविडी कामगार किमानाबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाची दिशाहिन कामकाज- विष्णु कारमपुरी...\nकरखेली ग्रामपंचायत कार्यालयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन ग्राम सेविकेच्या पतीस व सरपंचांना...\nसोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा 57 हजार 80...\nसोलापूर जिल्हा अधिकारी यांना साकडे -प्रा.लक्ष्मण ढोबळे\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nकाशिनाथ वाघे कोरोना योद्धा पुरस्कारने सन्मानित\nनीरा -भीमा कारखान्याचा रु. 2500 प्लस दर जाहीर ; हर्षवर्धन पाटील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/terrible-fire-to-running-travels-passengers-safe-due-to-bus-drivers-incident-incident-at-loni-kalbhor-69583/", "date_download": "2022-10-01T14:07:14Z", "digest": "sha1:2ZQELOMZTZ2H6XYJNQRRLXSWVRFHZJ2E", "length": 12612, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग : बस चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशी सुखरुप ; लोणी काळभोर येथील घटना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nपुणेधावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग : बस चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशी सुखरुप ; लोणी काळभोर येथील घटना\nलोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या स्वाती ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला (शनिवारी) सकाळी पावणे आठच्या सुमारास अचानक आग लागली. बसचा टायर फुटल्याने, टायरसह बसलाही आग आगली.बस चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील २९ प्रवाशी मात्र सुखरुप बाहेर पडले.\nलोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या स्वाती ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला (शनिवारी) सकाळी पावणे आठच्या सुमारास अचानक आग लागली. बसचा टायर फुटल्याने, टायरसह बसलाही आग आगली.बस चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील २९ प्रवाशी मात्र सुखरुप बाहेर पडले.\nलोणी काळभोर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्हातील मुखेडहून पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वाती ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे रवाना झाली होती. यात अकरा महिलांच्यासह २९ प्रवाशी प्रवास करत होते. बस आज (शऩिवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन जवळ बंद पडली. यावेळी बस चालकाच्या छोट्याशा प्रयत्नानंतर बस चालु झाली. ही बस लोणी काळभोरहून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदीराजवळ येताच, बसचा उजव्या बाजुचा मागील टायर फुटला आणि त्याने पेट घेतला. टायरने पेट घेतल्याचे लक्षात येताच बस चालकाने बस रस्त्याच्या एका बाजुला घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशी बसमधून खाली उतरत असतानाच, बसनेही मागील बाजुकडुन अचानक पेट घेतला. बसमधील प्रवाशी सुखरूप खाली उतरले असले तरी, प्रवाशांचे खाण्यापिण्याचे साहित्य, प्रवाशी बॅग जळुन खाक झाल्या.\nबसला लागलेल्या आगेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांच्यासह वाघोली व हडपसर येथील अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, जिल्हा वाहतुक शाखेचे युराज नांद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन, बसमधील प्रवाशांना धिर देण्याबरोबरच प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_417.html", "date_download": "2022-10-01T14:49:27Z", "digest": "sha1:VEPBN4F3455XARXGBJA3VG6GJDWARP6E", "length": 7091, "nlines": 92, "source_domain": "www.marathatej.com", "title": "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्यकारिणी जाहिर.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसिल्लोडअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्यकारिणी जाहिर.\nअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्यकारिणी जाहिर.\nसिल्लोड, ता.14 : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची सिल्लोड\nतालूका कार्यकारिणी मंगळवार (ता.14) रोजी जाहिर करण्यात आली.\nअध्यक्षपदी दै.सकाळचे सिल्लोड तालूका बातमीदार सचिन चोबे तर सचिवपदी\nदै.दिव्य मराठीचे सिल्लोड तालूका प्रतिनिधी रविंद्र सोनवणे यांची सर्वानुमते\nनिवड करण्यात आली. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकारिणीच्या\nनिवडीसाठी बैठक घेण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई\nसंलग्न असलेल्या औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सिल्लोड तालूका\nशाखेच्या निवडीसाठी जेष्ठ पत्रकार मकरंद कोर्डे, प्रा.शिवराम साखळे यांची उपस्थिती\nहोती. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष - निलेश सोनटक्के, गजानन जाधव.\nसहसचिव - जावेद सौदागर. कोषाध्यक्ष - आजिनाथ बोराडे. सहकोषाध्यक्ष - गजानन\nमरकड. निमंत्रक - अनिल साबळे. जिल्हा प्रतिनिधी - राजु वैष्णव. सल्लागार - मकरंद\nकोर्डे, प्रा.शिवराम साखळे, प्रकाश वराडे, संजय कुलकर्णी. कार्यकारिणी सदस्यपदी\nअनिल कुलकर्णी, सुधाकर सोनवणे, सुभाष होळकर, जितेंद्र जोशी, गोपाल गुंडगे,\nकृष्णा सोमासे, अमोल तोंगल, सुनिल बोराडे, सुनिल पांढरे, रितेश गुप्ता, चंद्रकांत\nबोराडे, श्रीराम डफळ, राम जोशी, योगेश रोडे, सय्यद एजाज, जफर शेख, दिपक\nगुप्ता, जय जैस्वाल, रामेश्वर गरूड, एकनाथ सुलताने, विशाल जाधव, शाम ठाकूर,\nदत्ता ढोरमारे, कृष्णा जाधव, गणेश जाधव, अमोल नगरे, राजु बनकर, मयुर जाधव,\nअंकूश पवार, दिपक सिरसाट.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-sachin-tendulkars-film-sachin-a-billion-dreams-news-in-marathi-5608100-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:53:39Z", "digest": "sha1:YIU6CHRQ7CKZ5EH2MDHCDM3DHECTWYOA", "length": 6824, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सचिनचा एक फैन असाही..पिंपरी चिंचवडमध्ये बाबा भोईरने बुक केला अख्खा शो! | Sachin Tendulkars Film sachin a billion dreams News in marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसचिनचा एक फैन असाही..पिंपरी चिंचवडमध्ये बाबा भोईरने बुक केला अख्खा शो\nपिंपरी चिंचवड- सचिन तेंडुलकरचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाताना चाहते ज्या तयारीने जात होते, अगदी तशीच तयारी करून त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत.\nपिंपरी चिंचवडमध्ये सचिन तेंडुलकरचा एक जबरा चाहता समोर आला आहे तो म्हणजे बाबा भोईर. या सचिन वेड्या चाहत्यासह त्याच्या मित्र मंडळीने हातात राष्ट्रध्वज, गालावर पेंट केलेला तिरंगा आणि सचिनच्या नावाचे टीशर्ट घालून मोठ्या संख्येने चित्रपटगृहात अवतरले. त्यामुळे मॉल नव्हे क्रिकेटचे मैदान असल्याचा भास होत होता.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुधीर कुमार हा सर्वात मोठा चाहता आहे. हे आपल्या सर्व क्रिकेट चाहत्याना माहिती आहे. तो नेहमीच सचिन तेंडुलकर याचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी अगदी वेळेवर पोहोचायचा. विशेष म्हणजे शरीरावरती देशाचा तिरंगाध्वज पेंट केलेला असायचा तर छातीवर सचिन तेंडुलकर हे नाव लिहिलेले असायचे. अगदी तसाच बाबा भोईर आहे. बाबाने 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचे 280 सीट्स असलेला अख्खा शोच बुक केला. विशेेष म्हणजे त्याने केक कापून सेलिब्रेशनही केले.\nविशेष म्हणजे चित्रपट गृहात सचिन ए बिलियन ड्रीम्स पाहण्यासाठी जात असताना चाहत्यांनी गालावर तिरंगा पेंट केला होता, तर कोणी भारताचा ध्वज हातात पकडलेला होता. तसेच बच्चे कंपनीने देखील सचिनचा 10 या नंबरचा शर्ट परिधान केला होता. 280 सीट्सचे तिकीटे बाबा भोईर मोफात दिले. यामध्ये बालगोपाळासह मोठ्यांचा सहभाग होता. चित्रपट पाहताना क्रिकेट चाहत्यांनी कल्लोळ करत सचिन, सचिन अशा घोषणा दिल्या. नंतर चित्रपटाचे नाव असलेला केक कापण्यात आला. चित्रपटगृहात क्रिकेटचे वातावरण निर्माण झाले आणि काही काळ आपण क्रिकेट स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्याच थेट प्रेक्षपण तर पाहात नाही ना, असा भास नक्कीच क्रिकेट रसिकांना झाला असेल. शुक्रवारी करार, ताटवा, ओली की सुकी, खोपा हे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र सचिन तेंडुलकरच्या अशा जबरा फॅनमुळे 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट नक्कीच उच्च शिखर गाठेल, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... हातात राष्ट्रध्वज, गालावर पेंट केलेला तिरंगा आणि सचिनच्या नावाचे टीशर्ट घालून चित्रपटगृहात अवतरल्या प्रेक्षकांचे फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2021/12/how-to-calculate-land.html", "date_download": "2022-10-01T13:41:11Z", "digest": "sha1:MX3SDOYKZMARHTZ5SMAGSTREWTNJ2YDQ", "length": 8885, "nlines": 82, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate Land Area in Marathi - माहितीदर्शक", "raw_content": "\nमित्रांनो आजचा लेख हा आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहे शेतकरी मित्रांना किंवा कोणालाही ज्याला जमीन मोजायची आहे त्याला बऱ्याच वेळेस अडचण येते परंतु तुम्ही तुमची जमीन घरच्याघरी मोजू शकता. जमीन मोजण्याचे सोपे उपाय आम्ही इथे सांगितले आहेत जमिनीची मोजणी ही दोन पद्धतीने केली जाते.\nअ) चार बाजू असणारी जमीनीची मोजणी\nजमिनीचा आकार कसाही असो, फक्त ती ला चार बाजू असने गरजेचे आहे.अशा जमिनीची मोजणी पद्धत इथे सांगितली आहे.आता आपण पहिला प्रकार पाहूयात\nसमजा तुमच्या जमिनीची एक बाजू 300 फूट आहे व दुसरी बाजू 400 फूट आहे.\nतिसरी बाजू 300 आणि चौथी बाजू 400 फूट आहे असे आपण गृहीत धरूया.\nया जमिनीचे क्षेत्रफळ आपण एका सूत्राच्या माध्यमातून काढूया.\nयासाठी तुम्ही तुमच्या शेताच्या बाजू मोजून घ्या आणि त्या एका कागदावर लिहून घ्या.\nआपल्याला समोरासमोरील बाजूंच्या सरासरी काढायचे आहे.\n300+400=700 याची सरासरी काढायची आहे म्हणून त्याला दोनने भागायचे 700÷2=350 = 350 फूट एवढी आपल्याला सरासरी मिळाली आहे.\nही झाली आपली रुंदी. आता आपल्याला लांबी काढायची आहे. त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या लागतात बाजूंची सरासरी काढायची आहे.\nसंख्या समान असल्यामुळे त्याची सरासरी सुद्धा 250 फूट राहील.त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे एक सूत्र आहे.\nचौकोनाचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी तर, आपली लांबी आलेली आहे 350 आणि रुंदी सुद्धा 350 आलेली आहे.\n350 × 350= 1,22,500 चौ.फूट एवढे उत्तर येते.\nजर तुम्हाला तुमची जमीन किती गुंठे आहे हे पाहिचे असेल तर आलेल्या संख्येला आपण 1089 ने भागले तर आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळते.\nम्हणजेच आपली जमीन जी आहे ती गुंठ्यान मध्ये 112 गुंठे एवढी आहे.\nतर ही अगदी सोपी पद्धत होती. किती गुंठे आहे मोजण्याची\nआता आपण जमिनीचे क्षेत्रफळ काढूयात\nउदा. जमिनीची लांबी 500 फुट व रुंदी 300 फुट आहे असे मानू\nआता आपण क्षेत्रफळ काढूया त्यासाठी लांबी ×रुंदी = एकूण चौ.फुट क्षेत्रफळ हे सुत्र वापरु.म्हणजेच\nआता या संख्येला एक गुंठा म्हणजेच 1089 चौ.फूट ने भाग देऊ.\n40 गुंठे = 1 एकर म्हणून\n137.741 = 2.50 (अडीच) एकर 17 गुंठे 741 चौ.फूट हे क्षेत्रफळ आहे\nब) तीन बाजू असणारी जमीनीची मोजणी\nआता आपण जर तुमची जमीन त्रिकोणी असेल तर त्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते पाहू\nत्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची हे आपल्याला माहितच असेल मग तुमची जमीन त्रिकोणाकृती असेल,\nतर पहिल्यांदा उंची मोजायची आणि नंतर त्याची पाया मोजायचा आणि\nया सूत्रांमध्ये तुमच्या जमिनीच्या पायाची लांबी आणि उंची टाका किंवा फुटामध्ये असेल तर ते टाका.\nउदा.जमिनीचा पाया हा 200 फूट आहे आणि त्याची उंची 500 फूट आहे.\nतर दोघांचा गुणाकार करून त्याला दोन्ही 2 ने भागायचे म्हणजेच\nआता याचे जर आपल्या गुंठ्यामध्ये रूपांतर करायचे असेल तर याला पुन्हा 1089 ते भागयचं\nअशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या जमिनीचे मोजणी स्वतःहा करू शकता.\nहे पण वाचा –\nCategories जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे Post navigation\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/alia-and-jacqueline-cometogather.html", "date_download": "2022-10-01T14:27:03Z", "digest": "sha1:2RYSUX3FVC3YJVGIUEHDSCLYGCPM24JC", "length": 9944, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "आलिया आणि जॅकलिन चा दुरावा संपला! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन आलिया आणि जॅकलिन चा दुरावा संपला\nआलिया आणि जॅकलिन चा दुरावा संपला\nआलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामधल्या कॅट फाईटची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. मात्र सध्या दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन दोघींमधील कॅट फाईट संपल्याचे दिसते आहे. सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपला अनेकांनी सिद्धार्थची जॅकलिन फर्नांडिसची वाढलेली जवळीकता कारणीभूत ठरवली. ए जेंटलमॅन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकलिन आणि सिद्धार्थ हे एकमेकांच्या जवळ आले असल्याचे बोलले जात होते. चित्रपटातील गाण्यांमध्ये दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. यानंतर आलियाने सिद्धार्थला जॅकलिनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला असल्याचेदेखील बोलले जात होते. याचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढली होती. सिद्धार्थ व जॅकच्या हॉट केमिस्ट्रीने केवळ पडद्यावरच आग लावली नाही तर रिअल लाईफमधील या दोघांची केमिस्ट्री लोकांच्याही ठसठसून डोळ्यांत भरली. दोघांनी चित्रपटात अनेक हॉट सीन्स दिले होते. ‘अ जेंटलमॅन’चे शूटींग सुरु असताना सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. शूटींग संपल्यानंतर दोघांचेही एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह असे सगळे एन्जॉय करणे सुरु असतानाच ही बातमी आलियाच्या कानावर गेली होती. त्यानंतर दोघींमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या येत होत्या.\nमात्र अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत दोघी एकमेंकींना मीठ मारताना दिसल्या. त्यामुळे दोघींमध्ये सगळे अलबेल असल्याचे दिसते आहे. ऐवढेच नाही तर आलिया जॅकलिनच्या गालावर किस करताना सुद्धा दिसते आहे. जॅकलिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वत : हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत जॅकलिनने अनेकांच्या तोडाला टाळं लावले आहे.\nजॅकलिन लवकरच सलमान खानसोबत रेस 3 चित्रपट स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर आलियाने काही दिवसांपूर्वी मेघना गुलजारच्या राजी चित्रपटाचे शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण केले आहे. यात ती एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारते आहे. यानंतर ती ब्रह्मस्त्र चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. यात अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.\nPrevious articleप्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या\nNext articleहार्दिक पटेलनं राहुल गांधींसमोर ठेवल्या या तीन अटी\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://diliprajprakashan.in/product/duniyadari/", "date_download": "2022-10-01T14:46:33Z", "digest": "sha1:LCJRZ2HXKLYWADT42Q3QSXTEGXAHTB5G", "length": 1965, "nlines": 73, "source_domain": "diliprajprakashan.in", "title": "दुनियादारी – Dilipraj Prakashan Pvt. Ltd.", "raw_content": "\nHome / कथा-कादंबरी / दुनियादारी\nलेखक : सुहास शिरवळकर\nही आहे एक काल्पनिक सत्यकथा \nतुमची, माझी, आपल्या मित्रांची , घराघरातून नित्य घडत असणारी .\nम्हणूनच जो पर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी , आनंद – दु:ख, प्रेम – मत्सर या भावना मानवी मनात अनंत आहेत; तो पर्यंत ही काल्पनिक\nपरंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे.\nमाणूस नावाचे एकाकी बेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/dahisar-mira-road-journey-to-be-smooth-now-municipality-to-spend-1600-crores-for-flyover", "date_download": "2022-10-01T15:37:10Z", "digest": "sha1:L5F6ZCMQLQPC4WZFPUTTI3MGUI6XVEZJ", "length": 3467, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "दहिसर-मीरा रोड प्रवास आता सुसाट होणार;उड्डाणपूलासाठी पालिका १,६०० कोटी खर्च करणार", "raw_content": "\nदहिसर-मीरा रोड प्रवास आता सुसाट होणार;उड्डाणपूलासाठी पालिका १,६०० कोटी खर्च करणार\nमुंबईत प्रवेश करताना बाहेर येणाऱ्या वाहनांना भाईंदर ते दहिसर दरम्यान वाहतूककोंडीचा मोठा फटका बसतो.\nदहिसर-मीरा रोड ते भाईंदर प्रवास आता सुसाट होणार आहे. दहिसर-मीरा रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे दहिसर ते मीरा रोडदरम्यानचा प्रवास अवघ्या १० ते १२ मिनिटांत होणार असून, या पुलासाठी मुंबई महापालिका तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्चणार आहे. दोन हजार कोटींपैकी ४०० कोटी रुपये जमीन संपादनासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.\nमुंबईत प्रवेश करताना बाहेर येणाऱ्या वाहनांना भाईंदर ते दहिसर दरम्यान वाहतूककोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे अगदी १० ते १२ मिनिटांच्या प्रवासाला नागरिकांना अर्धा ते पाऊण तास आणि वाहतूककोंडी झाली, तर त्याहूनही जास्त वेळ लागत असल्याने या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून दहिसर ते मीरा रोड, भाईंदरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने हा पूल चार लेनचा बांधण्यात येणार आहे. दहिसर कांदळपाडा ते मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत पूल बांधण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/madak-padarthanche-dushparinam-marathi-nibandh/", "date_download": "2022-10-01T15:43:09Z", "digest": "sha1:P3RHI4W4WY272C25QPFD7VOH4GOQKOMF", "length": 13095, "nlines": 67, "source_domain": "marathimitra.in", "title": "मादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध । Madak Padarthanche Dushparinam Marathi Nibandh", "raw_content": "\nमादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध \nमादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध \n आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.\nआजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मादक पदार्थाचे दुष्परिणाम मराठी निबंध “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.\nआम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nमादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध \nमादक पदार्थाचे दुष्परिणाम मराठी निबंध :\nआज आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे मादक पदार्थ पाहायला मिळत आहे, जसे की, दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी.\nमादक पदार्थाचा वापर मानवी जीवनामध्ये नवीन आहे असे म्हणता येणार नाही. कारण, मादक पदार्थ हे प्राचीन काळापासून आज आलेले पाहायला मिळतात. प्राचीन काळामध्ये गांजा, अफू, भांग इत्यादींचा उल्लेख केलेला आढळतो.\nपरंतु आजच्या आधुनिक काळामध्ये या मादक पदार्थाने भयंकर रूप धारण केले आहे. देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या मादक पदार्थाच्या आहारी जात आहे. मुख्यता देशातील तरुण पिढी या मादक पदार्थांचे सेवन करून स्वतःचे जीवन खराब करून घेत आहे.\nआज-काल मादक पदार्थांन मध्ये हीरोइन, चरस, कोकेन यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. पूर्वी फक्त श्रीमंत वर्गालाच मादक पदार्थांचे व्यसन होते परंतु आजच्या काळामध्ये हे व्यसन सामान्य होत चालले आहे.\nशाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या मादक पदार्थांच्या आहारी जात आहे. मादक पदार्थांच्या या नव्या लाटांमुळे संपूर्ण तरूण पिढी यांमध्ये वाहून जात आहे याची चिंता जगातील सर्व सरकारांना लागली आहे.\nमादक पदार्थांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम :\nमादक पदार्थ हे जेवणाचा शत्रू आहे. त्यामुळे मादक पदार्थांचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहेत. मादक पदार्थ देवतांना सुद्धा लक्षात बनवतात, मग आपण तर माणूस आहोत. काही काळासाठी आनंद देणारे हे पदार्थ सतत सेवन केल्याने एखाद्याचे शरीर आणि मन सुस्त होते, पचनशक्ती कमी होते तसेच दृष्टी क्षीण होते आणि या पदार्थांचा परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर होतो.\nअशा मादक पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्याचा नाश होतो. एवढेच नसून या पदार्थांचे सेवन अतिप्रमाणात झाल्यात अकाली मृत्यू होण्याची शक्यता सुद्धा असते. एवढेच नसून मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीं सहानुभूतीचे पात्र ठरत नाही. सर्वजण अशा लोकांचा तिरस्कार करतात. त्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळते.\nमादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक जीवन तर खराब तर होतेच त्या सोबत त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाची आनंद आणि शांती नष्ट होते. व्यसनावर पैशांचा पाऊस पडल्याने घरची परिस्थिती हलाखीची होण्यासाठी कारणीभूत ठरते. घरातील कलाह कुटुंबात तणाव आणि संभ्रम वाढते.\nदारूच्या बाटल्यांमुळे आपल्या समाजातील कित्येक कुटुंब नष्ट झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. दारूच्या नशा मध्ये असलेल्या व्यक्तींच्या अत्याचाराला कंटाळून कित्येक स्त्रिया आत्महत्या करतात. अंमली पदार्थाचे सेवन असलेले वडील आपल्या मुलांचे उज्वल भविष्य अंधारामध्ये घालवण्यासाठी भाग पाडतात.\nमादक पदार्थाचे सेवन करणारा व्यक्ती मुळे त्यांच्या कुटुंबावर परिणाम होतोच त्यासोबत समाज आणि राष्ट्रांवर ही त्यांचा परिणाम होतो. मादक पदार्थांचे सेवनामुळे समाजाने देशाला मोठे नुकसान सहन करावे लागते. मादक पदार्थाच्या सेवनामुळे समाजात गुन्हे वाढतात. तरुण पिढी वाईट मार्गाला लागते.\nत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात येते. मादक पदार्थाचे सेवन करणारे लोक आळशी, धूर्त, दुष्ट आणि विलासी बनतात. त्यांची नैतिक शक्ती नष्ट होते. अंमली पदार्थाच्या अवैध वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका होतो. तसेच अमली पदार्थाच्या सेवनामुळे कार्यक्षमतेवर तीव्र परिणाम होतो.\nपदार्थाचे दुष्परिणाम हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मादक पदार्थांचे फक्त तोटे तोटे आपल्याला बघायला मिळतात. मादक पदार्थाचे सेवन यामुळे व्यक्ती त्याचे कुटुंब, समाज आणि राष्ट्र या सर्वांवर परिणाम होतो. हीरोइन चरस यांच्या गोळ्या मानवी शरीराला खूपच दुर्बळ बनवतात.\nत्यामुळे अशाप्रकारे घातक असणाऱ्या अमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी केवळ सरकारनेच नव्हे तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. मादक पदार्थांचे दुष्परिणाम जाणून घेऊन ते रोखण्यासाठी विविध मोहिमा काढल्या पाहिजेत. तसेच वृत्तमानपत्र, दूरदर्शन, रेडिओ या आधारे जनजागृती केली पाहिजे. जर मादक पदार्थ वेळेवर बंद झाले नाही तर, मादक पदार्थामुळे संपूर्ण जीवनाचा नाश होऊ शकतो.\n ” मादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध Madak Padarthanche Dushparinam Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\n” मादक पदार्थाचे दुष्परिणाम मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nवृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध\nविरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी\nसर्व दिवस सारखे नसतात मराठी निबंध\nमी सैनिक बोलतोय मराठी निबंध\nमहागाईचा भस्मासूर मराठी निबंध\nमहागाईचा भस्मासूर मराठी निबंध \nग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/north-maharashtra/nandurbar", "date_download": "2022-10-01T15:10:20Z", "digest": "sha1:X5WN2DWHINGSLGBGWRHVMEFL2STO4OAY", "length": 6361, "nlines": 161, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "नंदुरबार Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome उत्तर महाराष्ट्र नंदुरबार\nमहाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाउनचे संकेत\nZP RESULT : नंदुरबार जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात\nZP RESULT : मंत्री के.सी. पाडवींना धक्का, पत्नीचा पराभव\nखासदार सुप्रिया सुळे पाठोपाठ डॉ. हिना गावितांनाही डेंग्युची लागण\nमामाच्या गावी जाणाऱ्या तरुणीवर आठ दिवस बलात्कार\nनंदुरबार: मामाच्या गावाला पायी जात असलेल्या तरुणीला एकटे गाठून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या गेंदामाळ, ता.धडगाव येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरुणीला युवकाने आठ दिवस दुसऱ्या गावी देखील घेवून जावून अत्याचार केले. धडगाव...\nनंदुरबार : दलित अत्याचाराविरोधी कायदा(अॅट्रॉसिटी)कायद्यासाठी पुकारलेल्या'भारत बंद'जिल्ह्यातील शहाद्यात हिंसक वळण लागले आहे. शहादा-पाडदळा बस डेपोबाहेर निघत असताना संतप्त जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत चार बसच्या काचा फुटल्या. नंदुरबार शहरात भीम प्रेमींनी मोटारसायकल रॅली काढून शक्तीप्रदर्शन...\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1199", "date_download": "2022-10-01T15:15:34Z", "digest": "sha1:3MHIGSGXREMEET2OUFBJTQYMEOU4NAUZ", "length": 16666, "nlines": 149, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या पुणे महाराष्ट्र सामाजिक\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन\nआदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग सदैव कार्यरत आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार न करता, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येतात. असाच एक उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत येणाऱ्या आदिवासी मुलींचे वसतिगृह जुन्नर, राजगुरूनगर, डेहणे, मंचर, घोडेगाव यांच्या गृहपालांकडून आयोजित करण्यात आला आहे. प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.\nयावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार राज्य सेवा परिक्षेत यश मिळवणारी आदिवासी समाजातील विद्यार्थिनी पूजा शिवाजी भोईर हि उद्या, मंगळवारी सायंकाळी चार वाजता गुगल मिटद्वारे मार्गदर्शन करणार आहे.\nपुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा इथल्या भोईरवाडीची पूजा शिवाजी भोईर (२६) हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परिक्षेत ४२६ गुण मिळवले असून तिची तहसीलदार पदी निवड झाली आहे. आदिवासी समाजाच्या महादेव कोळी जमातीतील पूजाचे बी.ई. एमटेकचे शिक्षण पूर्ण झाले आहे. पूजाच्या स्पर्धा परिक्षेच्या अनुभवाचा फायदा इतर आदिवासी विद्यार्थ्यांना देखील व्हावा याकरिता अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, आदिवासी मुलींचे वसतिगृह जुन्नर, राजगुरूनगर, डेहणे, मंचर, घोडेगाव यांच्या गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा व अनुभवी व्यक्तीकडून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळाल्यावर अनेक शंका दूर करता याव्यात आणि आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जावे यासाठी या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हि कार्यशाळा ऑनलाईन, गुगल मिटद्वारे लाईव्ह होणार असून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.\nविषय- स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाचे नियोजन.\nमार्गदर्शक:- पूजा भोईर (नवनिर्वाचित तहसीलदार.)\nकधी:- मंगळवार, १४ जुलै २०२०.\nवेळ:- सायंकाळी ४ ते ५ वाजता.\nकोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच… सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल\nपनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल ०१ टक्का फी वाचविण्यासाठी नागरिकांच्या झालेल्या गर्दीत दलाल मालामाल अधिकाऱ्यांचेही हात दलालांच्या पाठीशी असल्याच्या नागरिकांच्या भावना पनवेल/ राज भंडारी : राज्यात उद्धव ठाकरे सरकारने महसुली खात्यात भर पडावी या उद्देशाने जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत बदल करून ०१ जानेवारीपासून ०३ टक्के […]\nकोकण ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\n“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश\n“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश विशेष प्रतिनिधी : मर्द को भी दर्द होता है या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद […]\nकर्जत ठाणे ताज्या नवी मुंबई सामाजिक\nनेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट\nनेरळ माथेरान मार्गावर स्कोडा रैपिड गाडीने घेतला पेट नेरळ/ नितीन पारधी : कर्जतहुन नेरळ येथे येत असलेल्या स्कोडा रैपिड गाडीने कर्जत कल्याण या राज्यमार्गावर नेरळ माणगाव येथे पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या वाहनाचा नंबर MH 46 N 5806 या क्रमांकाची स्कोडा रैपिड कार आहे. परंतु या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी […]\nनेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल\nआमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन मोफत मार्गदर्शन\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2134", "date_download": "2022-10-01T14:32:15Z", "digest": "sha1:FV7QRJ4ZGAQ7WAGLMK4ZRA4KYV5KPG3V", "length": 11637, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "दुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या पनवेल रायगड सामाजिक\nदुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप\nदुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप\nजे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, लायन्स क्लब ऑफ पनवेल व सत्कर्म श्रद्धालयाच्या माध्यमातून दीपावलीचे औचित्य साधून दुर्गम भागातील बांधवांना आणि चिमुकल्यांना फराळाचे वाटप केले.\nयावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, स्नेहल पेंडसे, सत्कर्म श्रद्धालयाचे अध्यक्ष मोहन बापट, सत्कर्म श्रद्धालयाचे अरुण गद्रे, सहकारी मंगेश अपराज, दर्शन कर्डीले व रोहन गावंड उपस्थित होते.\nअलिबाग ताज्या महाराष्ट्र सामाजिक\nस्व.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2020-21 अंतर्गत वृक्षलागवड मोहीम संपन्न\nस्व.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2020-21 अंतर्गत वृक्षलागवड मोहीम संपन्न अलिबाग/ जिमाका : स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान 2020-21 अंतर्गत विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रायगड-अलिबाग यांच्या अधिनस्त वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण, अलिबाग यांच्यामार्फत नुकतेच मौजे चोरंढे गावातील खेळाच्या मैदानाभोवती वृक्ष लागवड हरित महाराष्ट्र अभियानाची सुरूवात करण्यात आली. गृप ग्रामपंचायत मापगावचे उपसरपंच वसीम कूर […]\nताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक मनसेने दिली महापालिकेवर धडक पनवेल/ प्रतिनिधी : शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी मनसेच्या […]\nअक्कलकुवा ताज्या नंदुरबार महाराष्ट्र सामाजिक\n८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात\n८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या – ट्रायबल फोरम नंदुरबार/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे.चार महीने लोटून गेले तरी […]\nमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.\nकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/05/21/uddhav-thackeray-konkan-visit-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-01T13:59:33Z", "digest": "sha1:UDUIPBCRFTJHN7HKVYXO6RYMVDD7KFO5", "length": 3355, "nlines": 79, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nUddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\n
Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
\nFirst Upload On Uddhav Thackeray Konkan Visit : सिंधुदुर्गमधील वायरी गावातील नुकसानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/finally-the-official-announcement-of-state-cabinet-expansion-is-released-mhmg-743454.html?utm_source=home&utm_medium=local_widget&utm_campaign=state_stories", "date_download": "2022-10-01T15:47:11Z", "digest": "sha1:F7L6HFYEOUTCZMUOFHRIL6HUWZB6HLGJ", "length": 8883, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Finally the official announcement of state cabinet expansion is released mhmg - अखेर 'लवकरच'च्या चर्चेला पूर्णविराम; मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा जारी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nअखेर 'लवकरच'च्या चर्चेला पूर्णविराम; मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा जारी\nअखेर 'लवकरच'च्या चर्चेला पूर्णविराम; मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा जारी\nउद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.\nउद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.\nलाव रे तो व्हिडिओ दसरा मेळाव्याआधी शिंदेंची 'राज' स्टाईल, उद्धव ठाकरेंवर प्रहार\n'मातोश्री'ला आणखी एक धक्का उद्धव ठाकरेंची सगळ्यात जवळची व्यक्ती शिंदेंकडे जाणार\nचंद्रकांत पाटलांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले...\n'अजित दादांना कामच काय उरलं आता इंदुरीकर महाराजांची..', शहाजीबापूंचा टोला\nमुंबई, 8 ऑगस्ट : शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण अखेर आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांना शपथ दिली जाणार आहे. भाजप आणि शिंदे गटातून काही नावं ही निश्चित झाली आहे. ज्यांना निरोप भेटला ते नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. ( Shinde governments cabinet expansion) पण यामध्ये शिंदे गटातील आणि टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले अब्दुल सत्तार यांना अजूनही निरोप मिळालेला नाही. याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा जारी करण्यात आली आहे. उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपातून अतुल सावे यांना देखील फोन करण्यात आले. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाजपाची नावे खालील प्रमाणे : १) चंद्रकांत दादा पाटील २) राधा कृष्ण विखे पाटील ३) सुधीर मुनंगटीवार ४) गिरिष महाजन ५) सुरेश खाडे, मिरज ६) अतुल सावे या सहा जणांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट,अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:24:35Z", "digest": "sha1:HVCBKU4Q27YU4MMEHNHFSGXM2NENZDV4", "length": 15932, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय?...डोळे उघडे करणारा हा लेख..प्रत्येक विवाहित जोडप्यांची एकदा पहाच - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nबायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय…डोळे उघडे करणारा हा लेख..प्रत्येक विवाहित जोडप्यांची एकदा पहाच\nबायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय…डोळे उघडे करणारा हा लेख..प्रत्येक विवाहित जोडप्यांची एकदा पहाच\n…डोळे उघडे करणारा हा लेख..प्रत्येक विवाहित जोडप्यांची एकदा पहाच\nकाही वेळा आपल्या आयुष्यात अशा घटना घडून जातात ज्या खूप विचार करायला लावतात. आणि अशा काही गोष्टी जी वाला चटका लावून जातात. आपल्यावर सुद्धा कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या करावे. हल्ली पाहायला गेले तर आपल्या आजूबाजूला किंवा काही ठिकाणी, हा आई-वडिलांचा सांभाळ करत नाही, त्यांना नीट बघत नाही, सुनबाई वेळेवर खायला देत नाही.\nसासू-सासर्यांशी व्यवस्थित बोलत नाही, त्यांच्यावर ओरडते खेकसते अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत. लांब शहरात जॉबला असल्यामुळे मुले आई-वडिलांना वृ द्धाश्रमात ठेवतात. अलीकडच्या मुलींना तर सासू-सासरे आपल्याजवळ नको असतात. मग मुले सुद्धा आपल्या बायकोचे ऐकून आपल्याच आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. असे कित्येक प्रसंग पाहून मन अगदी हळहळते. आपल्या पोटच्या मुलाने असे केल्यावर आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.\nपण त्यांची काहीही अपेक्षा नसते, फक्त आपल्या मुलाने आनंदात आणि सुखात असावे एवढीच त्यांची इच्छा असते. आपल्या मुलाने कितीही हाल केले तरी शेवटी आई-वडिलांचं काळीज ते काळीजच. आईवडिलांची आपली मुलं सुखात आनंदात रहावेत, त्यांना काहीही कमी पडू नये असाच आशीर्वाद आणि इच्छा असते, आणि आज आपण असाच एक हृदय स्पर्शी किस्सा पाहणार आहोत.\nतर आज रितेश ला थोडा नाहीतर फारच वेळ झालेला होता. अगदी रात्रीचे बारा वाजून गेले होते. दिवसभर कामाच्या धावपळ आणि गडबडीमुळे तो खूपच दमून गेला होता. थकलेला रितेश त्याच्या घरी आला. घरात आल्या आल्या रितेश ची बायको नीलमने त्याच्यावर ओरडायला आणि खेकसायला सुरुवात केली. ती त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करु लागली. ऑफिस मधून तर तुम्ही लवकर निघाला होतात. इतका वेळ कुठे गेला होतात काय करत होता एवढा वेळ बाहेर काय करत होता एवढा वेळ बाहेर काम काय एवढा वेळ असतात का काम काय एवढा वेळ असतात का बारा वाजून गेले आहेत रात्रीचे.\nइतक्या वेळाने रात्रीचे काय काम होते तुमचे असे बरेच प्रश्न ती विचारत होती. ती खूप रागात होती. नीलम रितेशला काही बोलूच देत नव्हती. प्रश्नांवर प्रश्न विचारत होती. त्यातूनच रितेश सांगत होता. अगं आईला आणायला गेलो होतो. आता तर नीलमचा खुपच पारा चढला होता. कशाला आणले त्यांना इकडे असे बरेच प्रश्न ती विचारत होती. ती खूप रागात होती. नीलम रितेशला काही बोलूच देत नव्हती. प्रश्नांवर प्रश्न विचारत होती. त्यातूनच रितेश सांगत होता. अगं आईला आणायला गेलो होतो. आता तर नीलमचा खुपच पारा चढला होता. कशाला आणले त्यांना इकडे तुमच्या भावा कडेच राहू द्यायचे होते. इथे काय पैशांचे झाड आहे काय तुमच्या भावा कडेच राहू द्यायचे होते. इथे काय पैशांचे झाड आहे काय आधीच तुमचा पगार 10 हजार. एवढ्या तुटपुंज्या पगारामध्ये आपल्या घरच्या गरजा पूर्ण होत नाहीत, आणि त्यांना काय घालणार आहात.\nतुमच्या आईला सुद्धा ला ज वाटत नाही का त्यांना माहीत नाही का आपल्यातील पैशांची अडचण. तरीसुद्धा त्या कशा काय येऊ शकतात. रितेश नीलमला समजावत होता. तरीसुद्धा ती एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिचा तोंडाचा पट्टा काही बंद होत नव्हता. खूप काही भलतेसलते वा ईट बडबडत होती ती, दरवाजाच्या बाहेरच आई अंधारात उभी होती. हे सर्व बोलणे ऐकून डोळ्यातील पाणी पदराने ती पुसत होती. खूप वाईट वाटत होते तिला. नीलम ने दरवाजातील लाईट लावला आणि बघते तर काय. तिला आश्चर्याचा धक्काच बसला.\nलगेच तिने विचारले, आई तू अगं तू इथे कशी काय अगं तू इथे कशी काय आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. रडत रडत ती सांगत होती, अग तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी माझा खुप छळ केला, खूप हाल केले. खूप दिवस मी त्रास सहन केला. पण आता मात्र सहन करण्यापलीकडे सर्व गोष्टी चालल्या होत्या. सहन न होताच मी जावईबापूंना फोन करून सांगितले. तर जावईबापू लगेच मला नेण्यासाठी आले. आणि मी इथे आले. दोन मिनिट नीलमला काहीच सुचेनासे झाले. तिचे डोके अगदी भिन्न झाले. तिने आईचे डोळे पुसले आणि स्वतःचे हि.\nलगेचच तिने आपल्या आईचा हात धरुन तिला घरात आणले. दुपारपासून काहीच खाल्लं नसशील ना तू हात पाय धुऊन घे. तुला जेवण गरम करून लगेच वाढते. नीलम ने रितेश कडे बघितले सुद्धा नाही. कोणत्या तोंडाने पाहणार तू हात पाय धुऊन घे. तुला जेवण गरम करून लगेच वाढते. नीलम ने रितेश कडे बघितले सुद्धा नाही. कोणत्या तोंडाने पाहणार तिला रितेश बरोबर काय बोलावे हे समजतच नव्हते. तिला आपण तोंडघशी पडल्यासारखे झाले. पण तरीही रितेश कडे अगदी प्रेमाने पाहून ती म्हणाली, काय हो, किती छान सरप्राइज दिले मला तिला रितेश बरोबर काय बोलावे हे समजतच नव्हते. तिला आपण तोंडघशी पडल्यासारखे झाले. पण तरीही रितेश कडे अगदी प्रेमाने पाहून ती म्हणाली, काय हो, किती छान सरप्राइज दिले मला खूप दिवस झाले आईचे आणि माझी भेट झाली नव्हती.\nतुम्ही तिला इकडे आणले. मला खूपच बरे वाटले. थँक्यू तिला पुढे काय बोलावे सुचत नव्हते. ती घाबरली होती आणि तिला खूप पश्चाताप झाला होता. खाली मान घालून ती स्वयंपाक घरात गेली. मित्रहो, अशा कित्येक घटना रोज घडत असतात. पण कोणी गांभीर्याने याकडे लक्ष देत नाहीत. लोक तेवढ्यापुरतेच हळहळतात पण पुन्हा अशाच घटना घडतात. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आई-वडिलांसारखंच निस्वार्थ प्रेम या जगात कोणीही करू शकत नाही.\nत्यांच्या मायेची आणि प्रेमाची तुलना कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आई वडिलांनी आपल्या मुलांना जीवाचं रान करून मोठं केलेलं असतं आणि काही मुलं शेवटी त्यांना असं फळ देतात. या गोष्टीला काहीच अर्थ नाही. एक वेळ तुम्ही मंदिरात जाऊ नका, देव पूजा करू नका पण आई-वडिलांची सेवा करून त्यांच्यातच देव पहा. त्यातच पुण्य आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल आणि तुम्ही हे कराल तेव्हाच तुम्ही महान ठराल. आणि तुमच्या पुढची पिढी सुद्धा सुसंस्कारित होईल.\nमासिक राशिभविष्य: मेष रास- जाणून घ्या या महिन्यांत आपली ग्रहांची काय दशा असेल..तसेच येणाऱ्या दिवसांत काय घडणार आहे..\nवृश्चिक रास – नोव्हेंबर 2021 या महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार….तसेच आपल्याला\nतुमचा मृ’त्यू कधी आणि कसा होणार हे हिंदू धर्मग्रंथात लिहिले आहे…बघा गरुड पुराण काय सांगते\nरागीट लोकांची लै गि क भूक जास्त असते का…जाणून घ्या कोणत्या पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये लै गिं क भूक अधिक असते..\nनिवृत्त झालेल्या या शिक्षकाला त्यांचा मुलगा आणि सून मारहाण करत होते पुढे जे घडले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल….\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/congress-may-act-against-7-rebel-mlas-but-fears-of-party-splits-on-maharashtra-legislative-assembly-153834/", "date_download": "2022-10-01T14:19:53Z", "digest": "sha1:7ZCLN2KMG4XJTHBAR6GYML3PQ7REWUZG", "length": 19602, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » आपला महाराष्ट्र\nविधान परिषद निवडणूक : फुटीर 7 काँग्रेस आमदारांना कारवाईचा इशारा; पण पक्ष नेतृत्वालाच “शिवसेना” होण्याची धास्ती\nमुंबई : विधान परिषद निवडणुकीत दुसरा उमेदवार पराभूत झाला. पक्षाने पहिली पसंती ठरवलेलाच हा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे पक्षाचा व्हीप कोणत्या आमदारांनी मोडला, याचा शोध घेण्याची आठवण काँग्रेसला तब्बल १५ दिवसांनी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या ७ आमदारांनी गुप्तपणे क्रॉस व्होटिंग केले. या ७ आमदारांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.Congress may act against 7 rebel MLAs, but fears of party splits on maharashtra legislative assembly\nअसे असले तरी पक्षनेतृत्व आता ताक सुद्धा फुंकून पीत आहे एकतर मोठा जुगाड करून बनवलेले महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार गेले आहे शिवसेना दोन तृतीयांश पेक्षा जास्त फुटली आहे. आता काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई केली तर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचेच शिवसेना होण्याचा धोका आहे. त्यामुळे 7 फुटीर आमदारांवर कारवाई करताना पक्षाच्या नेतृत्वालाच धास्ती निर्माण झाली आहे.\nई. डी. इफेक्ट : आनंदराव अडसुळांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा; शिंदे गटाच्या बळात वाढ\nकाँग्रेसची ७ मते फुटली\nपृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा सारा तपशील त्यांच्यापुढे मांडल्याचे समजते. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. चंद्रकांत हंडोरे यांना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या आमदारांनीही मतदान केले होते.\nत्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत वरकरणी काँग्रेसची तीन मते फुटल्याचे दिसत असले तरी काँग्रेसची प्रत्यक्षात ७ मते फुटल्याचे समोर आले होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यामुळे आता एच. के. पाटील दिल्लीत जाऊन हायकमांडकडे काय अहवाल देणार आणि त्यानंतर सोनिया गांधी कठोर पाऊल उचलणार का, हे पाहावे लागेल.\nआनंदवारी : पंढरपूरला आषाढीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रवास टोल फ्री\nराज्यघटने विरोधात गरळ ओकणे केरळच्या कम्युनिस्ट मंत्र्याला पडले महागात; साजी चेरियनांचा राजीनामा\nशिवसेना : खासदारांच्या बंडाळी पूर्वी ठाकरे गटाची कारवाई; भावना गवळींना हटवून राजन विचारेंकडे प्रतोदपद\nयेवल्यातल्या अफगाणी सुफीबाबाची नाशिक जिल्ह्यात 1.5 वर्षात करोडोंची संपत्ती; हत्येचे गूढ वाढले, दोघेजण ताब्यात\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/covishield-vaccine-available-at-157-centers-today-in-pune-57362/", "date_download": "2022-10-01T14:12:42Z", "digest": "sha1:3D7GGCFOYY4GNEC5Z4XZJ32VWCO2HUZD", "length": 16918, "nlines": 154, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nपुण्यामध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध; १५७ केंद्रांवर सुविधा ; १०० डोस वितरित\nपुणे : महापालिकेच्या १५७ लसीकरण केंद्रांवर सोमवारी (ता.२१) कोविशिल्ड लस उपलब्ध असून, प्रत्येक केंद्रावर १०० डोस पुरविले आहेत. Covishield vaccine available at 157 centers today in pune\nचीनची लसीकरणातही आघाडी, एक अब्ज डोसचा टप्पा केला पार\nएकूण साठ्यापैकी ४० टक्के लस या ऑनलाईन, २० टक्के लस या हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाईल. ४० टक्के लस या २९ मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेल्याना दुसरा डोस म्हणून देणार आहेत.\nऑनलाईन अपॉईंन्मेंट बुकिंग सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.\n२३ मेपूर्वी कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना दुसरा डोस\n२३ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना आज दुसरा डोस देण्यात येणार आहे़\nशहरातील १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा\n६० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग करून व ४० टक्के लस ही आॅन स्पॉट नोंदणी करून देणार आहे़\nचैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे गरजेचे, सद्गुरू यांचा संदेश\nआर्थिक मदतीसाठी इम्रान खान यांचा अमेरिकेला पोकळ इशारा\nकोणत्याही व्यक्तीची माघारी टिंगल करून नका\nराममंदिरासाठीच्या देणग्यांमधून उकळला जातोय फायदा – सुरजेवाला यांची टीका\nस्मरणशक्ती म्हणजे नक्की काय असते\nराजधानी दिल्ली आता वेगाने पूर्वपदावर, बहुतांश निर्बंध शिथील\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/decision-regarding-cbsc-exams-will-be-taken-today-49929/", "date_download": "2022-10-01T14:46:05Z", "digest": "sha1:JJW4TIF6SPV54EG6PTCWHUMSJ36PDSYV", "length": 17396, "nlines": 142, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\nसीबीएसईच्या बारावी परीक्षेबाबत आज होणार मोठा निर्णय, बडे केंद्रीय मंत्री घेणार बैठक\nनवी दिल्ली : सीबीएसई बारावीच्या प्रस्तावित परीक्षा रद्द करणे किंवा पर्यायी निर्णय घेणे, तसेच बारावीनंतर होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर केंद्राची एक उच्चस्तरीय बैठक आज होणार आहे. Decision regarding CBSC exams will be taken today\nकोरोनाची दुसरी लाट आणि पाठोपाठ आलेल्या काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस या साथींच्या पार्श्व भूमीवर यंदा बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा पूर्ण रद्द कराव्यात, यासाठी पालकवर्ग आणि शाळांकडून दबाव वाढला आहे. शिक्षणक्षेत्रातील नामवंतांनीही बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रांवर बोलावून लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, या मागणीची व्यवहार्यता आणि निकड पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक होणार आहे.\nराज्यातील वैद्यकीय परीक्षा आता 10 जूनपासून सुरु ; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nत्यानंतर बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. बैठकीत विविध राज्यांकडून आलेल्या सूचना आणि प्रस्तावांचा अभ्यास करून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ऑनलाइन बैठकीत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, महिला, बालविकास मंत्री स्मृती इराणी हे केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/old-experienced-guards-out-new-controversial-leaders-in-congress-new-policy/", "date_download": "2022-10-01T15:36:58Z", "digest": "sha1:UIV6YOOYGTU7CR43UF3D2Z6FVIBZ5Y6M", "length": 14868, "nlines": 82, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\nबड्या बुजुर्गांना बाहेरचा रस्ता आणि आक्रस्ताळे यांना दरवाजा उघडा, अशी रणनीती काँग्रेसने अवलंबिली आहे. आज काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्याच वेळी पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडताना दिसत आहे. ज्यांच्या हट्टापायी राहुल गांधींनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारख्या बुजुर्ग बड्या नेत्याचा राजकीय बळी दिला, त्याच नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींना तोंडघशी पाडले आहे. इतकेच नाही तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या पक्ष प्रवेशाचा “मुहूर्त” त्यासाठी त्यांनी निवडून दाखवला आहे. Old experienced guards out; new controversial leaders in; congress new policy\nकाँग्रेसचे नेते आता कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना प्रवेश देऊन आपण देशात फोफावत असलेल्या फॅसिझमच्या विरोधात लढाई लढण्याच्या बाता मारत आहेत. कन्हैया कुमारला तर त्यांनी अविष्कार स्वातंत्र्याचा पुतळा असल्याचा हारही घालून झाला आहे, पण त्याच वेळी काँग्रेसमधील बडे बुजुर्ग नेते बाहेर पडत आहेत हे राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांच्या गावीही नाही.\nपंजाबमध्ये काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे, तर दुसरीकडे गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी उघडपणे सोनिया गांधींना आता काँग्रेसचे काही खरे नाही. काँग्रेस दुरुस्त होऊ शकत नाही, असे पत्र लिहून उद्या तृणमूल काँग्रेस मध्ये निघून चालले आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि लुईजिनो फालेरो यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची राहुल गांधींच्या समर्थकांनी अशी “वाट” लावली असताना दुसरीकडे ज्यांच्यावर देशद्रोहाचे खटले सुरू आहेत, ज्यांना मतदारांनी चार -चार लाख मतांनी नाकारले आहे अशा तथाकथित तरुण नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन राहुल गांधी नेमके काय साधत आहेत\nकाँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर कन्हैया कुमारचे पोस्टर ,आज पक्षात होतील सामील\nबिहारमधल्या बेगूसराय मतदारसंघात मोठा गाजावाजा उभा करून उभ्या राहिलेल्या कन्हैयाकुमार मतदारांनी चार लाख मतांनी आडवे पाडले. तेथे भाजपचे उमेदवार गिरिराज सिंह पुन्हा निवडून आले. ही फार जुनी घटना नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतली घटना आहे. त्या कन्हैया कुमारमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधी समर्थकांना कोणते राजकीय ग्लॅमर दिसले जिग्नेश मेवाणी यांनी गुजरातमध्ये असा कोणता राजकीय तीर मारला आहे जिग्नेश मेवाणी यांनी गुजरातमध्ये असा कोणता राजकीय तीर मारला आहे की ज्यामुळे काँग्रेसला तिथे राजकीय पुनरुज्जीवनाची संधी मिळेल की ज्यामुळे काँग्रेसला तिथे राजकीय पुनरुज्जीवनाची संधी मिळेल, या प्रश्नांची उत्तरे ना राहुल गांधींनी दिलीत. ना या दोन तथाकथित तरुण नेत्यांनी दिलीत\nकन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे वयाने तरुण आहेत. पण त्यांचे राजकीय कर्तृत्व सुरुवातीपासूनच एवढे वादग्रस्त राहिले आहे की त्यांचा काँग्रेस पक्षाला संघटनात्मक पातळीवर नेमका किती लाभ होईल या विषयी पक्षातल्या उरलेल्या बुजुर्ग नेत्यांना शंका आहेत. ज्या काँग्रेसमध्ये आपले ऐकून मुख्यमंत्री बदलला त्या काँग्रेसमध्ये नवज्योत सिंग सिद्धूंसारखे नेते प्रदेशाध्यक्षपद सोडून देतात, तिथे काँग्रेसच्या पदांची आणि नेत्यांची विश्वासार्हता काय उरली आहे, हे दिसून येते.\nनुसते वयाने तरुण नेते पक्षात घेऊन जर पक्षाला उभारी आणता आली असती तर राहुल गांधी त्यांच्या चाळिशीतच काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. गेल्या 10 वर्षात त्यांनी\nअसे काय राजकीय कर्तृत्व दाखविले की ज्यामुळे काँग्रेसचे राजकीय भवितव्य बहरून आले 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस 44 खासदारांपर्यंत खाली जाऊन पोहोचली होती. 2019 च्या निवडणुकीत 55 खासदारांपर्यंत वर आली.\n10 वर्षात 11 खासदार वाढविण्याचे “कर्तृत्व” जर राहुल गांधी यांच्यासारखा गांधी खानदानातला तरुण नेता दाखवत असेल, तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारखे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते असा कोणता राजकीय तीर मारणार आहेत की ज्यामुळे काँग्रेस संख्यात्मक पातळीवर काही बहर दाखवू शकेल, हे प्रश्न मूलभूत आहेत. किंबहुना या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच काँग्रेसचे खरे भवितव्य दडले आहे. पण सध्याचे काँग्रेसचे नेतृत्व मूलभूत प्रश्नांना भिडण्याऐवजी आणि त्यातून मार्ग काढण्याऐवजी नुसते आक्रस्ताळ्या नेत्यांनाच प्रवेश देऊन समाधान मानणार असेल तर प्रत्यक्ष ईश्वर जरी खाली उतरून उतरला तरी काँग्रेसला वाचवू शकेल की नाही या विषयी शंका आहे…\n‘सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या’, आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची पुण्यातील संघटनेची मागणी\nरामलीलेतील श्रीरामालाच धमकी : पात्र साकारणारा मुस्लिम कलाकार दहशतीत, धर्मांधांच्या भीतीने पोलिसांत धाव, दानिशला खुद्द मुख्यमंत्री योगींचे पत्र\nना ओल्या दुष्काळाची चिंता, ना कोरड्या दुष्काळाची भीती; जाणून घ्या, पीएम मोदींनी लाँच केलेल्या पिकांच्या 35 नव्या वाणांबद्दल\nकन्हैया कुमारने जाता जाता कम्युनिस्टांचा केला उन्हाळा, पक्ष कार्यालयातील एसीही काढून घेतला, आज काँग्रेसमध्ये प्रवेश\nकलकत्ता उच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला ठोठावला 10 हजारांचा दंड, 2.5 एकर जमिनीचे प्रकरण\nदिल पे मत ले यार…\nइंपोर्टेड संत्र्याच्या खोक्यात लपवून आणलेली तब्बल 1476 कोटी रूपयांची 207 किलो ड्रग्स वाशीत पकडली\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/07/blog-post_71.html", "date_download": "2022-10-01T13:46:52Z", "digest": "sha1:EOGCLTWTRTCX5QHBDFIE7TGHYEI7HKZD", "length": 4953, "nlines": 33, "source_domain": "www.saptarang.page", "title": "द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nद्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ\nराष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा\nनवी दिल्ली प्रतिनिधी : द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित होते. या पदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.\nमुर्मू या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा' असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://belgavkar.com/newsnetwork.php?newsId=32149&tblId=32149", "date_download": "2022-10-01T15:35:59Z", "digest": "sha1:PLAOOTX6ATQAXB6DXFRHL2LMUQF3PDFS", "length": 14628, "nlines": 68, "source_domain": "belgavkar.com", "title": "FIFA ची मोठी कारवाई; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum", "raw_content": "\nFIFA ची मोठी कारवाई; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन\nभारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई\n भारतीय फुटबॉलसाठी काळा दिवस...\nFifa Suspend AIFF : फिफाने (International Federation of Association Football) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. फिफाने भारतीय फुटबॉल फेडरेशनला तात्काळ प्रभावाने निलंबित (Fifa Suspend AIFF) केले आहे. त्याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले आहे. तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली आहे. फिफाने दिलेल्या माहितीनुसार, फिफाच्या कार्यकारणीने सर्वसंमतीने भारतीय फुटबॉल फेडरेशनला 'अनुचित हस्तक्षेप' मुद्यावर निलंबित करण्याचा निर्णय घेतला. फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.\nफिफाने म्हटले की, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.\nफिफाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरून निलंबन करण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर फिफाने निलंबनाचा इशारा दिला. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या 28 ऑगस्ट रोजी निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी 17 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने फिफाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यावर वक्तव्य केले होते. फिफाचा इशारा फारसा गांभीर्याने न घेण्याचे छेत्रीने म्हटले होते. फिफाच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता खेळाडूंनी आपल्या खेळाकडे लक्ष द्यावे असे छेत्रीने म्हटले असल्याचे वृत्त होते.\nInternational Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.\nबेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक\nटीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..\nVideo : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद\nबेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार\nअखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या साऱ्या वादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 2004 मध्ये यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांना 2009 मध्ये भारतीय फुटबॉल महासंघाचा अध्यक्ष बनविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2022 मध्ये पदावरून काढून टाकेपर्यंत ते अध्यक्ष होते. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती 3 पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहू शकत नाही. प्रफुल्ल पटेल राज्य संघटनांच्या संगनमताने निवडणुका होऊ देत नाहीएत, असा आरोप आहे.\n दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'\nVideo आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी;\nClean India 2.0 : देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया 2.0' मोहिम;\n नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nउद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात\nपाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'\nकर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी\nकर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा\nT20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा\n डोले शोलेवाल्या पंजाबींना पिटबुलची दहशत, किती ठार\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना\nकर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;\nविवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी\nऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण\n चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; 8 वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली\nदेशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार;\nकोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला\nT20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी\nस्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ\nPS1 Box Office Day 1 : ‘पोन्नियिन सेल्वन 1’ची पहिल्याच दिवशी छप्परफार्ड कमाई, वर्ल्डवाईड इतक्या कोटींची कमाई\nRussian-Ukrain War : रशियाने 4 प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\n6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं\nराजधानीत वैध PUC शिवाय गाडीत भरता येणार नाही पेट्रोल-डिझेल\nबेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातील वाचकांच्या सेवेत Entertainment, News and Media, Information देणारे online web portal. belgaum news | belgavkar\nकर्नाटक, महाराष्ट्र व देशभरातील विविध घडामोडींची माहिती देणारे belgavkar.com portal.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/tag/gold/", "date_download": "2022-10-01T15:49:14Z", "digest": "sha1:2XXCBQQ27XAHVCMW2LHX3DBHSSJ3NYO3", "length": 9838, "nlines": 293, "source_domain": "krushival.in", "title": "gold - Krushival", "raw_content": "\n100 तोळे सोन्याची चोरी करणारे जेरबंद\n| पनवेल | वार्ताहर |राहत्या घराच्या दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले 100 तोळे वजनाचे सोन्याचे व ...\nज्वेलर्समध्ये चोरी करताना तिघांना अटक\nसोने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्स चालकाला दागिने दाखवायला सांगायचे आणि ते चोरून न्यायचे याबाबत खांदेश्वर ...\nपनवेलच्या सराफा बाजाराला अक्षय झळाळी\nसोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी| पनवेल | साहिल रेळेकर |कोरोनापासून झालेली मुक्तता आणि त्यातच सोन्याच्या किंमतीत झालेली घसरणीने यामुळे मंगळवार ( ...\nदरडग्रस्त साखर सुतारवाडी येथे मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडले दागीने\n२२ जूलै रोजी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होत दरड कोसळली होती. या दुर्घटनेत साखर ...\nलग्नसराईपूर्वीच सोने दरात वाढ\nयंदाचा लग्नसराईफचा हंगाम सुरू होण्याआधीच सोन्याचे दर वाढू लागले आहेत. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव ...\nसुवर्णमय दिवाळीचा प्रारंभ; धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चकाकले\nदोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सराफ बाजार लखलखलाअलिबाग वर्षा मेहता धनत्रयोदशीपासून दिवाळीच्या पाच दिवसीय सणाची सुरुवात होते. धनत्रयोदशीचा दिवस खूप शुभ ...\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,185 (प्रति 10 ...\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE-2/", "date_download": "2022-10-01T15:34:50Z", "digest": "sha1:RSAJEE2JB5MC7UDFVOAN4X6IDDBGVY25", "length": 19582, "nlines": 88, "source_domain": "news105media.com", "title": "पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याचा अपघात झाला..त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी जे काही केले ते पाहून.. - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nपळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याचा अपघात झाला..त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी जे काही केले ते पाहून..\nपळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याचा अपघात झाला..त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी जे काही केले ते पाहून..\nAugust 5, 2022 admin-classicLeave a Comment on पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याचा अपघात झाला..त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी जे काही केले ते पाहून..\nनमस्कार मित्रांनो, समीर आज वेगळ्याच खुशीत दिसत होता. नुकताच त्याला एक चांगल्या पगाराचा जॉब मिळाला होता. चांगला पगार ही होता आणि जॉब तोही इथेच पुण्यात. त्यामुळं समीर अतिशय खुश झाला होता. मै जिंदगीका साथ निभाता चला गया…असे मस्त गाणे गुणगुणत गाडी चालवत घरी जायला निघाला. बाहेर हवा देखील तशीच धुंद होती. नुकतीच पावसाची एक सर पडून गेली होती. संध्याकाळ होती आणि पश्चिमेला छानसे इंद्रधनुष्य आले होते.\nरस्त्यावर फारशी गर्दी नव्हती त्यामुळे समीर काहीसा बिनधास्तपणे गाडी चालवत होता. अचानक समोर एक वळण आले आणि समीरचा पाय अ कॅसिलेटर वरून खाली दाबला गेला. आणि क्षणार्धात काय झाले काही कळलंच नाही आणि कानात कानठळ्या बसवणारा आवाज आला अन तो बेशुद्ध झाला. जाग आली तेव्हा त्याच्या नाका तोंडात न ळ्या होत्या, ऑ क्सिजन लावला होता, आय सी यु च्या बेडवर.\nबाजूला एक न र्स तिच्या मोबाईलवर गुंग होती आणि बाकी तीव्र शांतता पसरलेली होती. घशाला कोरड पडली तसं त्याने क्षीण आवाजात हाक मा रली. “पाणी हवंय मला..” शेजारच्या न र्सला बहुतेक ऐकू गेलं असावं. पण तिचा चेहरा खूपच उजळला आणि पटकन तिने फोन लावला. “डॉ क्टर, 12 नंबर पेशंट शुध्दीवर आला लवकर या” न र्सने समीर ला सावकाश चमच्यानं पाणी पाजलं, तसं त्याला थोडीशी तरतरी आली.\nतो उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती. “अहो तुम्ही इतक्यात काहीच हालचाल करू नका. एकतर दहा दिवसानी तुम्हाला शुद्ध आली आहे” काय एक – दोन नाही तर दहा दिवस आपण या खाटेवर बेशुद्धावस्थेत होतो हे ऐकून समीर सुन्नच झाला. एका क्षणात सगळं होत्याच नव्हतं झालं. नुकतीच तर त्याला नवीन नोकरी लागली होती, आधीच्या जॉबला कंटाळून गेलेला.\nया नवीन नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या आनंदात घरी जाऊन कधी एकदा आईला आणि स्मिताला ही आनंदाची बातमी सांगतो अस झाल होत आणि या आनंदात असतानाच अस काही घडावं, याला नियती म्हणावे की त्याचे दुर्दैव हेच त्याला कळत नव्हते. असा विचार करत असतानाच त्याची आई आणि स्मिता दोघी त्याच्या समोर आल्या.\n“पांडुरंग पावला रे बाळा समीर, नुसता जीव टांगणीला लागला होता दहा दिवस. सुखरूप तू यातून बाहेर यावास म्ह्णून साकडे घातले होते बघ विठ्ठलाला.. धन्य आहे तो धन्य”\nइतके दिवस काळजीने डबडबलेले आईचे डोळे आता आनंदाने भरून आले. “समीर तू ठीक आहेस ना रे मला किती दिवस झोपच नाही आणि असा कसा तू गाडी चालवतो रे.. ती बाई बिच्चारी….” स्मिता असे काही बडबडत असतानाच आई ने डोळे मोठे केले. तसं स्मिता ही गप्प बसली. समीर ला काही समजू न देताच त्या दोघीही तेथून निघाल्या आणि जाताना न र्सशी काहीतरी कुजबुजत निघून गेल्या.\nदिवसातून दोन- तीन वेळेस डॉ क्टर यायचे आणि चेक करून औ षध बदलून निघून जायचे. दिवस जात होते… हळूहळू समीर ला चांगलेच कळू लागले होते की आपण गेली जवळपास महिनाभर तरी इथे आहोत. हे हॉ स्पिटल देखील शहरातील अगदी नामांकित द वाखान्यात मोडते. आपण जर महिना भर इथे आहोत तर आता होणारं बिल किती असेल याची त्याला काळजी वाटू लागली होती.\nकारण सध्या त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. जेमतेम तीन माणसांचा संसार आणि त्यासाठी लागणारे पैसे एवढंच. आधीची नोकरी सुटून चार महिने झालेले आणि नवीन जॉब अजून सुरू होणार तेवढ्यात हे घडले.. त्यामुळे बँक खात्यात पैसे ही थोडकेच. स्मिता आणि आई ने आपल्या द वाखान्याचे पैसे कसे आणि कुठून गोळा केले \nस्मिता आणि आईला विचारले तर त्यांनी सांगितले ही नाही.\nआहेत माझ्याकडे..एवढंच स्मिता बोलली. तिच्याकडे तर कुठून येणार पैसे लव्ह मॅरेज केलं तेव्हाच तिच माहेर तु टलं. एकाच गावात असूनही त्याचे सासरे- सासू कधीच तिच्याकडे आले नव्हते. आता तर त्यांना आपले असे पाहून आनंदच झाला असेल कदाचित. पैसे देणं, मदत करणे तर लांबच. मग स्मिता ने कसे जमवले पैसे लव्ह मॅरेज केलं तेव्हाच तिच माहेर तु टलं. एकाच गावात असूनही त्याचे सासरे- सासू कधीच तिच्याकडे आले नव्हते. आता तर त्यांना आपले असे पाहून आनंदच झाला असेल कदाचित. पैसे देणं, मदत करणे तर लांबच. मग स्मिता ने कसे जमवले पैसे विचार करून त्याचे डोके सुन्न होत असायचे. कोणीच काही बोलत नसायचे. पण जसजसे एकेक दिवस द वाखान्यात वाढत होता तसा त्याचा संयम तुटत चालला.\nत्याचे हात, पाय बाकी शरीर प्रकृतीत सुधारणा होत होती पण मनात अनेक विचार चालू असायचे. असेच विचार करत असताना एके दिवशी समोर एक साठी ओलांडलेले, एक सद्गृहस्थ त्याच्या रूममध्ये आले. “नमस्कार समीर जी, मी अजय मेहता “नमस्कार.. सॉरी पण मी ओळखले नाही आपल्याला सॉरी पण मी ओळखले नाही आपल्याला “कसं काय ओळखणार आपण पहिल्यांदाच तर भेटतोय “कशी आहे आता तब्येत डॉ क्टरांनी सांगितलेकी औ षध वेळेवर घेता की नाही\nआणि भरपूर जेवत जा. आणि हो तुमच्या या हॉ स्पिटलमधील खर्चाची काहीच काळजी करू नका. तुम्ही निश्चिन्त राहा आणि लवकर बरे व्हा. तुम्ही बरे झाले की निवांत बोलू या. चला परत येईन मी. निघतो आता. अंधार झाला की मला ही दिसत नाही.” समीर ला काहीच कळेना, कोण हा मेहता आणि असा अचानक मला भेटायला आला, आपली विचारपूस केली आणि परत खर्चाची चिं ता करू नको म्हणाला नेमक भानगड काय त्याला समजली नाही.\nत्या दिवशी स्मिता जेवणाचा डबा घेऊन आली आणि त्याने हा मेहताचा विषय तिला सांगितला. “मी सांगते तुला सगळे त्या दिवशी तू गाडी चालवत निघालास आणि एक वळणावर तुझ्या गाडीचा ब्रेकच फे ल झाला. तुला समजलंच नाही. समोरच्या वळणावर एका बंगल्यातून एक न र्स नुकतीच एका अ र्धांगवायू झालेल्या वृद्ध महिलेला व्हील चेअर वरून फेरफटका मा रत बाहेर पडलेली. रस्त्यावर उतार होता त्यामुळे तुझ्या गाडीने तिला जोरात ध डक दिकी.\nनर्स लांब उडाली पण तिला काहीच झालं नाही आणि बिचारी ती वृद्ध स्त्री याच दवाखान्यात ऍ डमिट होती. तू आणि ती महिला तुम्ही दोघेही मृ त्यूशी दहा दिवस झुं ज देत होतात..पण ती वृध्द महिला नवव्या दिवशी शुद्धीवर आली ती जणू तुला या सगळया जंजाळातून मुक्त करण्यासाठीच. तिनेच तिच्या नवऱ्याला सांगितले की मी अनेक वर्षे जे शरीराचे भोग भोगले त्याची देवालाच दया आली असेल आणि त्यानेच या समीर ला पाठवलं असेल मला मुक्ती देण्यासाठी.\nतेव्हा मी गेल्यावर तुम्ही केस वेगेरे काहीच करू नका. उलट त्या बिचऱ्याचे जे काही हॉ स्पिटलचे बिल येईल ते ही तुम्हीच भरा. देवाच्या दयेने आपल्याकडे खूप काही आहे.. माझी ही शेवटची ईच्छा आहे असेच समजा.. असे म्हणून तिने डोळे मिटले. स्मिता सांगत होती आणि समीर चा विश्वासच बसत नव्हता. अशी ही माणसे या जगात असतात हेच त्याला मुळी पटत नव्हतं. पण सत्य तर समोरच होतं.\nमेहता शेठजी नी त्यांच्या बायकोला दिलेला शब्द तंतोतंत पाळला. हॉ स्पिटलचे पाच साडे पाच लाखाचे बिल त्यांनी भरले. त्यांना एकच मुलगी होती ती ही कॅनडा मध्ये. त्यामुळे मग त्यांनी समीर लाच आपला मुलगा मानला व राहिलेली काही वर्षे समीरच्या संसारात रमवली आणि त्यांनीही ही इहलोकीची यात्रा सुखात संपवली.\n77 वर्षांनंतर श्रावण महिन्यात लक्ष्मी नारायण योग… या 4 राशींच्या घरात लक्ष्मीजींचे आगमन अवश्य होणार आहे….आपल्या जीवनात होणार हे मोठे बदल\nजेव्हा तिरुपतीच्या बालाजीने जेजुरीच्या खंडोबाकडून घेतले होते सात कोटी रुपयांचे कर्ज..जाणून घ्या बालाजी देवांवर ही वेळ काळ आली होती\nबायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय…डोळे उघडे करणारा हा लेख..प्रत्येक विवाहित जोडप्यांची एकदा पहाच\nशेवटी ”जमशेदजी टाटाचं” ठरलें जगाचे तारणहार…गेल्या १०० वर्षात केले आहे तब्बल इतक्या कोटीचे दान…आकडा जाणूनच आपले होश उडतील\nकाळवंडलेल्या त्वचेमुळे जोडीदारांसमोर शर्म वाटते…तर करा फक्त हे सोपे घरगुती उपाय…काही वेळातच आपली त्वचा हिऱ्यासारखी चमकेल\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T13:46:18Z", "digest": "sha1:EVWQ5YNEXIIQOEXLSKOFFVYLKJPGGTCN", "length": 19938, "nlines": 84, "source_domain": "news105media.com", "title": "मेष रास:- सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच... येणारे ४० दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nमेष रास:- सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच… येणारे ४० दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे\nमेष रास:- सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच… येणारे ४० दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे\nAugust 31, 2022 admin-classicLeave a Comment on मेष रास:- सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच… येणारे ४० दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे\nनमस्कार मित्रांनो, सुंदर अशी ग्रहस्थिती अर्थ त्रिकोणाचे पूर्ती आपली खरी स्वप्न तीच असतात जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास भाग पडतात. त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडते म्हणून स्वप्न पाहिल्या शिवाय झोपू नका आणि त्यांना पूर्ण करण्याचा निर्धाराशिवाय उठू नका. ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे.\nसप्टेंबर दोन हजार बावीस या महिन्याचे राशिभविष्य समजून घेणार आहोत. व्यक्तिमत्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशीस्वामी ची स्थिती महत्त्वाची ठरते. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह होय तो शुक्र या सर्व ग्रहाच्या राशीत मात्र तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. पत्रिकेतील धन स्थान ही अर्धत्रिकोनातील महत्त्वाचे स्थान मानले जाते. जेव्हा आपण या सप्टेंबर महिन्याचा विचार करतोय तेव्हा तुमच्यासाठी अर्थ त्रिकोण पूर्ण झालेला आहे.\nकुटुंब – कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता मेष राशीचा कुटुंबेश शुक्र कुटुंब स्थानात विराजमान असलेला मंगळ आणि कुटुंब स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्व दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. त्यानुसार या महिन्यात तुमच्या कुटुंब स्थानावर कोणत्याही ग्र हाची दृष्टी नाही. कुटुंबेश असणारा शुक्र ग्रह इष्ट देवाच्या स्थानात विराजमान आहे. कुटुंब स्थानातील मंगळ धन, कुटुंब, वाणी या तिन्ही गोष्टीवर दृष्टी टाकेल. यामुळे कौटुंबिक सौख्य वाडेल.\nपराक्रम, परिश्रम:- या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक विशेषतः एखाद्या कलेच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत, खेळांमध्ये आघाडीवर आहे किंवा नावीन्यपूर्ण गोष्टी करन हे ज्यांच क्षेत्र आहे, त्या सर्वांसाठी हा महिना अत्यंत उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो. कारण पराक्रम आणि परिश्रम पत्रिकेतील तृतीय स्थानावरून बघत असतो. तुमच्या तृतीयेश बुद्ध ग्रह षष्ठस्थानात आपल्या भूत कोण राशीत विराजमान आहे त्याच्यावर समोरून गुरु ग्रहाची दृष्टी आहे म्हणजे या महिन्यात तुमचे परिश्रम योग्य दिशेने सुरू राहतील.\nवास्तू, जमीन, सुख शांती:- या सर्व दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील चतुर्थ स्थान महत्त्वपूर्ण ठरते. त्यानुसार तुमच्या चतुर्थ स्थानावर पडणाऱ्या दृष्ट्या महत्वाच्या ठरतात. त्यानुसार भाग्येश गुरुमहाराजांची व्यय स्थानातून तुमच्यावर दृष्टी पडत आहे. त्यामुळे वास्तू, वाहन घेण्याचे, वास्तूचं नूतनीकरण तुम्हाला करायचा असेल या सर्व इच्छा पूर्तीचा हा काळ आहे. त्यानुसार तुम्ही योग्य कार्यदेखील करणार आहात. तुम्ही कुटुंबासाठी, घरासाठी, वास्तु साठी घरातील माणसांसाठी, आई साठी खर्च करणार आहात. तस करन तुमच्यासाठी योग्य व लाभदायक राहील.\nशिक्षण:- या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील पंचम आणि पंचमेश यांची स्थिती बघन आवश्यक ठरत. मेष राशीचे पांचमेश ते तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे टेक्निकल, मेकॅ निकल, इलेक्ट्रॉ निक्स, मीडिया अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. बऱ्यापैकी यश संपादन कराल अर्थात त्यासाठी परिश्रम करने गरजेचे आहे. या महिन्याचे एक वैशिष्ट्य सांगता येईल की प्रेमवीरांना या काळात योग्य जोडीदार मिळू शकतो. प्रेमाचं रूपांतर विवाहात होण या सर्व दृष्टीने मेष जातकांसाठी हा उत्तम काळ आहे त्याचा सदुपयोग करा.\nआ रोग्य:- आ रोग्य या दृष्टीने विचार केला असता जे जातक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो. या महिन्यात तुमचा अभ्यास खूप चांगला होईल, परीक्षा असेल तर परीक्षा चे उत्तर सहजपणे तुमच्या लक्षात येतील. स्पर्धा परीक्षा देऊन झाली असेल तर त्यात यश मिळण्याच्या संधी निर्माण होतील. बुद्धिबळा सारखा एखादा खेळ असे मैदानी खेळ असतील तरीही त्यात तुम्ही यश मिळवू शकता.\nनोकरी-व्यवसाय:- या दृष्टीने विचार केला असता जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळात अत्यंत उत्तम काम करतील अस म्हणता येईल. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य आणि वरिष्ठांकडून कौतुक हे सर्व तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे. पण तुमचं कार्य तुमचे परिश्रम अत्यंत योग्य असतील. व्यावसायिक मेष जातकांसाठी देखील हा काळ उत्तमच म्हणता येईल.\nव्यवसायात विविध संधी प्राप्त होतील त्यासोबतच अर्थप्राप्ती देखील होईल. कारण व्यवसायात यश म्हणजे निव्वळ गुंतवणूक करून होत नाही. तुमचा व्यवसाय जर परदेशाशी सं बंधित असेल तर यशाची टक्केवारी जास्त वाढेल या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे, त्याचा सदुपयोग करा.\nशुभ व अशुभ संकेत:- या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे भागेश गुरुमहाराज तुमच्या स्वराशीत मात्र तुमच्या व्यय स्थानात विराजमान आहे. गुरु महाराज अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण करीत आहेत. तुमचा पंचमेश देखील व्यय स्थानात विराजमान आहे. हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल.\nकर्म:- कर्माच्या दृष्टीने विचार केला असता असे मानले जाते. या महिन्यात तुमचा सगळ्यात सुंदर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्माच्या दृष्टीने तुम्ही अत्यंत प्रबळ होणार आहात त्याचे शुभ परिणाम तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होतील. तुमचा कर्म प्रधान वृत्ती अधिक वृद्धिंगत होईल त्याचा लाभ घ्यावा.\nलाभ:- पत्रिकेतील लाभस्थनाला इच्छापूर्तीचे स्थान म्हटले जाते त्या किती विचार केला असता तुमच्या इच्छापूर्तीचे स्वामी म्हणजे साक्षात शनिदेव स्वराशीत पात्र लाभाच्या वयात जे कर्म स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला आपल्या कर्मातून लाभ प्राप्त होईल या शुभ स्थितीचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल.\nशुभ व अशुभ दिवस:- महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत अशुभ तर काही दिवस त णावाचे, सं घर्षाचे जातात. सप्टेंबर महिन्यात मेष जातकांसाठी 6, 15 आणि 24 सप्टेंबर हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर 4, 13 आणि 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे सं घर्षाचे प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेला असेल म्हणून या दिवसात स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या.\nउपाय:- उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष शास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशा गोष्टींच्या शुभ अशुभ गोष्टींची शुभदा वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मेष राशीच्या ऑगस्ट महिन्यातील उपायांचा विचार केला असता, आदित्य हृदय स्तोत्र पठण करण्याची सूचना देण्यात येत आहे या अत्यंत साध्या व सोप्या करता येणारा उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील.\nशरीराच्या या अं गावर तीळ असलेल्या व्यक्तीला मिळते सं तानसुख, अपार धनलाभही होतो…पण जर आपल्या\nवृषभ रास: सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच…येणाऱ्या ६० दिवसांत या गोष्टी\nसाप्ताहिक राशीफळं: या आठवड्यात बनत आहे अजब संयोग…या चार राशींसाठी असेल राजयोग…मान, सन्मान, प्रतिष्ठा सर्व काही असेल आपल्याजवळ\n३० एप्रिल संकष्टी: आज श्री गणेशाच्या कृपेने या ८ राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल…येणाऱ्या दिवसांत आपण अगदी राजांसारखे जीवन जगाला…मान, सन्मान..\nराशीफल २० मार्च- या सहा राशींवर राहील शनि देवाची विशेष कृपा..तर या राशींना आहेत धन प्राप्तीचे प्रबळ योग…या कामात आपण होणार आहात यशस्वी\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/4410", "date_download": "2022-10-01T14:48:28Z", "digest": "sha1:HLYBY4ZZ4A56O4R7ECADDRTLIQA7OATV", "length": 17581, "nlines": 179, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "निलेश राणे एकेरीवर आले…रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला! – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nनिलेश राणे एकेरीवर आले…रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला\nनिलेश राणे एकेरीवर आले…रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला\nमाजी खासदार निलेश राणे हे त्यांच्या वावदूकपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. ते राज्यातील अनेक नेत्यांचा विशेषतः शिवसेनेतील नेत्यांचा एकेरीत उल्लेख करत असतात. त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलतात. आता त्यांनी हाच कित्ता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल गिरवला आहे. या दोन तरुण नेत्यांत ट्विटर युद्ध सुरु झाले असून, उत्तराला प्रत्युत्तर देताना, एकेरी उल्लेख करत, हमरीतुमरीवर आले आहेत. रोहित यांनी `कुक्कुटपालन` हा शब्द आपल्या ट्विटमध्ये वापरला होता. त्यावरून हा वाद पेटला. प्रश्न साखरेचा आणि चर्चा कुक्कुटपालनवर गेल्याने मग सोशल मिडियातही त्यावर चर्चा सुरू झाली. आपापल्या नेत्यांचे समर्थक मग या ट्विटर युद्धात उतरले.दोन्ही बाजूंनी शेलक्या शब्दांत प्रश्न आणि उत्तरे दिसून येत आहेतज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साखर उद्योगासाठीच्या पॅकेजच्या मागणी संदर्भात केलेल्या पत्राचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी ट्विट करत, `साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर आॅडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा असे आवाहन केले होते. या ट्विटलाला पवार यांचे नातू, साखऱ कारखानदार आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले.यावेळी रोहित पवार म्हणाले की `मी आपणास सांगू इच्छितो की पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.त्यामुळे काळजी नसावी.`\nवरिल ट्विटला उत्तर देताना निलेश राणे यांनी एकेरी उल्लेख करीत, रोहित यांना प्रत्त्युतर दिले आहे. ते म्हणतात,” मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली मतदारसंघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी.`\nPrevious: शरद पवारांवरील निलेश राणेच्या टीकेला रोहित पवारांचे चोख उत्तर म्हणाले……\n पृथ्वीराज चव्हाणांना ‘त्या’ वक्तव्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन प्रवेश बंदी\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2022/07/blog-post_71.html", "date_download": "2022-10-01T14:07:26Z", "digest": "sha1:EN2WRL4FFLEA4UNPBLR4YOEWBMEGO4SW", "length": 10744, "nlines": 94, "source_domain": "www.janwarta.in", "title": "गुरूपौर्णिमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव - संत निजानंद महाराज.", "raw_content": "\nHomeRajkiyगुरूपौर्णिमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव - संत निजानंद महाराज.\nगुरूपौर्णिमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव - संत निजानंद महाराज.\nगुरूपौर्णिमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव - संत निजानंद महाराज.\nआत्मा मालिक गुरुपोर्णीमा महोत्सवाची तयारी पूर्ण\nकोपरगाव प्रतिनिधी:---- - गुरूपौर्णीमा हा गुरूशक्तीचा म्हणजेच आत्मशक्तीचा उत्सव आहे. पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरू शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचावा, म्हणनू गुरूची प्रार्थना करावयाची तो दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. भाविकांना ध्यानाचे माध्यमातून प्रत्येकाला त्यांच्या हदयातील परमेश्वराची ओळख करून देण्याचे महान कार्य प. पू. आत्मा मालिक माऊली करत आहे . प्रत्येक भाविकाला प . पू . माऊलींच्या भेटीची ओढ लागलेली असते. गुरूपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर प. पू . माऊलींचे दर्शनभेटीसाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. प्रत्येक मनुष्याच्या हृदयात नांदणारा “आत्मा\" हाच परमेश्वर आहे, ही शिकवण माऊलींनी दिली आहे. त्यामुळे येथे आलेल्या प्रत्येक भाविकांचे यथोचित आदरतिथ्य होणे आवश्यक असते . कारण ते प्रत्यक्ष परमेश्वराचे आदरतिथ्य असते, असे प्रतिपादन आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी केले ते गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते .\nयावेळी बोलतांना ते म्हणाले की ,प . पू आत्मा मालिक माऊलींचे मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे ११ जुलै ते १३ जुले २०२२ दरम्यान “आत्मा मालिक गुरूपौर्णिमा ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या महोत्सवास आवश्यक सर्व तयारी\nपूर्ण झाल्याची माहिती यावेळी संत निजानंद महाराज यांनी दिली. यावेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, चंद्रानंद महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त आबासाहेब थोरात, प्रकाश भट, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, बाळासाहेब गोरडे, ओम गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव आव्हाड आदि उपस्थितीत होते.\nगुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त सत्संगासाठी आत्मा मालिक विद्यासंस्थान इमारतीतील 50000 चौ -फूट हॉल ची व्यवस्था केली आहे . तसेच महाप्रसादासाठी 35000 चौ. फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे . सदर मंडपामध्ये\nप्रशस्त व्यासपीठ व्यवस्था ,अद्यावत ध्वनिक्षेपन यंत्रणा तसेच एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांचे सोईसाठी आश्रमचेवतीने महाप्रसाद, स्वागत ,दर्शन ,वाहन व्यवस्था, पादत्राणे,सत्संग,वैदयकीय\nसेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा इ . समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या भाविकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत राहून भाविकांची कोठेही गैरसोय होणार नाही ,यासाठी दक्ष राहतील. जवळपास दहा हजार भाविकांची\nनिवास व्यवस्था करण्यात आलेली आहे . त्यामुळे भाविकांना तीन दिवसीय या गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये निवासी\nसहभाग घेवून सदगुरू दर्शन ,संतदर्शन व महाप्रसाद लाभ घेणार आहेत .\nगुरूपौर्णिमा महोत्सवादरम्यान संत परमानंद महाराज ,संत निजानंद महाराज ,संत विवेकानंद महाराज , संत ग्यानीजी महाराज, संत भगवतीप्रसाद तिवारी, डॉ कल्याणजी गंगवाल, श्री केदारजी सारडा,संत सिध्दनाथ महाराज, ह.भ.प. संत हांडे महाराज ,संत सागरानंद महाराज,संत कबीर महाराज,संत शांतीमाई, संत प्रभावतीमाई, संत स्मृतीमाई व इतर संतगण आत्मप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणार आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/Karjat_01926107890.html", "date_download": "2022-10-01T14:16:56Z", "digest": "sha1:5RZDYDBLERWTMQPLL6VPDKUJGULKW32B", "length": 12500, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता.\nपाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता.\nपाईपलाईन चोरीत राशीन ग्रामपंचायतचे सरपंचाच्या पतीचा हात, राजेभोसले गटाची राजीनाम्याची मागणी, गंभीर गुन्ह्यात पोलिसांची कमालीची गुप्तता.\nकर्जत ः कर्जत राशीन संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे पाईप चोरी प्रकरणात राशीनच्या सरपंच नीलम साळवे यांचे पती भिमराव रामचंद्र साळवे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच सरपंच नीलम साळवे यांनी नैतिकता पाळून सरपंच पदाचा राजीनामा द्यावा व देशमुख गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी राशीन येथे राजेभोसले गट व ग्रामपंचायत सदस्य यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. पोलीस या प्रकरणात गुप्तता पाळत आरोपींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप ही यावेळी करण्यात आला.\nकर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी कैलास तरटे यांनी कर्जत राशीन संयुक्त पाणी पुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरीस गेले असल्याची फिर्याद दिली होती, यानुसार कर्जत पोलिसांनी तपास करून आरोपी जितेंद्र हौसराव गजरमनल व प्रल्हाद बाबुराव साळवे या दोघांना अटक केली त्यांच्याकडे अधिक तपास केला असता राशीन ग्रामपंचायतचे सरपंच नीलम साळवे यांचे पती भीमराव साळवे यांच्या सांगण्यावरून विकास विश्वनाथ साळवे याचे गॅस कटरच्या साह्याने पाणी पुरवठ्याच्या लाईनचे पाईप तोडले असून त्याची विल्हेवाट रवी भगवान साळवे यांनी लावली आहे, अशी माहिती या आरोपीनी दिली असून त्यास पंधरा दिवस होऊन ही अद्यापि या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही अथवा या बाबत योग्य ती माहितीही पोलीस देत नाहीत असा गंभीर आरोप राशीन तेथे राजेभोसले गटाचे नेते शाहूराजे भोसले व विक्रम राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी ग्राम पंचायत सदस्य राम कानगुडे, यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर जोरदार टीका करताना राशीनच्या सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अनव्ये कर्तव्यात कसूर केली व व्यवहारीक अफरातफर बाबत पदमुक्त करण्याबाबत ची कारवाई सुरू असून त्याचे पती भीमराव साळवे यांचा पाणीपुरवठा पाईपलाईन चोरी प्रकरणात थेट सहभाग असून सरपंचाचा चुलतभाऊ ही या प्रकरणात आरोपी आहे. अशा सरपंचानी त्वरित राजीनामा दिला पाहीजे. अशी मागनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू उकिरडे, जनाबाई सायकर हर्षदा जंजिरे, युवराज राजेभोसले, तात्यासाहेब माने, अशोक जंजिरे, मुंढे यावेळी उपस्थित होते.\nपाईपलाईन चोरी प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली असून अद्याप ही मुख्य आरोपीस अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत छोट्या मोठ्या सर्व बातम्या पोलीस पत्रकारांना देत असताना राज्यात गाजू शकेल अशा या चोरी प्रकरणातमात्र पोलीसा कडून गुप्तता का पाळली जात आहे असा संतप्त प्रश्न कानगुडे यांनी उपस्थित केला.\nराशीन ग्राम पंचायत ची सत्ता असलेल्या देशमुख गटाने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून लोकांचा विश्वास तोडून सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीस सहकार्य केल्याबद्दल राशीनच्या जनते ची जाहीर माफी मागावी अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/tula-pahun-jara-lyrics/", "date_download": "2022-10-01T14:30:35Z", "digest": "sha1:FNRTC2TVWTVZD42LDG6ETAGXN6FGGOZO", "length": 5785, "nlines": 151, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Tula Pahun Jara Lyrics 2021 | Nitin Kute | Best Song - Song Lyrics | SongLyricsIndia.com", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: तुला पाहून जरा\nसंगीत: अमोल दाते – नितीन कुटे\nसंगीत लेबल: चेतन गरुड प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड\nऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा\nऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा\nतुला पाहून जरा तुला हेरून जरा\nतुला पाहून जरा तुला हेरून जरा\nमन हे माझं जरा चंचल पोरी\nमाझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी\nमन हे माझं जरा चंचल पोरी\nमाझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी\nअरे तू तर आहे मला लय लय प्यारी\nतेरी अदा पे दिल ये फिदा\nहोतोय दिवाना मी तर तुझा\nतेरी अदा पे दिल ये फिदा\nहोतोय दिवाना मी तर तुझा\nतुझ्या इश्काची रे तुझ्या पिरमाची रे\nचढतेय आलग ही नशा रे\nतुझ्या इश्काची रे तुझ्या पिरमाची रे\nचढतेय आलग ही नशा रे\nऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा\nऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा\nतुला पाहून जरा तुला हेरून जरा\nतुला पाहून जरा तुला हेरून जरा\nNarlan Pani Lyrics – ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे 2021\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2019/12/16/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:58:21Z", "digest": "sha1:SBL7J5JB7DZIULZUSD544LRPJLTNDZFU", "length": 6269, "nlines": 66, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "देशमुख,नाईक यांचा रायगडात सत्कार – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » देश-विदेश » देशमुख,नाईक यांचा रायगडात सत्कार\nदेशमुख,नाईक यांचा रायगडात सत्कार\nदेशमुख,नाईक यांचा रायगडात सत्कार\nडोंगरचा राजा / आँनलाईन\nपनवेल – पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी सतत बारा वर्षे लढा देणारे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांचा रायगड प्रेस क्लबच्यावतीने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर सत्कार करण्यात येणार आहे.पनवेल तालुक्यातील रसायनी मोहपाडा येथील एचओसी कॉलनीत असलेल्या साईबाबा सभागृहात सकाळी 11 वाजता हा सत्कार सोहळा होत आहे.महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार ,राजकीय विश्लेषक तथा प्रसिध्द चित्रकार *प्रकाश जोशी* यांच्या हस्ते देशमुख आणि नाईक यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.\nएस.एम.देशमुख याचं रायगडशी असलेलं नातं सर्वांनाच माहिती आहे.रायगडमधील पत्रकारांना एकजूट करण्यापासून ते मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणापर्यंत देशमुख यांनी अनेक प्रश्न धसास लावले.रायगडमधील तरूण पत्रकारांची पिढी घडविण्यात देशमुख यांचा मोठा वाटा आहे.त्यामुळं एस.एम.देशमुख यांना सन्मानित करत असताना जिल्हयातील जास्तीत जास्त पत्रकारांनी कार्यक्रमास उपस्थित राहून एस.एम.देशमुख यांच्यावरील प्रेम व्यक्त करावे असे आवाहन परिषदेचे कोकण विभागीय चिटणीस विजय मोकल,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे.सरचिटणीस शशिकांत मोरे आणि कार्याध्यक्ष भारत रांजनकर यांनी केले आहे.\nPrevious: २०० प्रा.शा.बंद होणार – अँड. देशमुख\nNext: महामार्गावरील पथदिवे लागले – अँड.देशमुख\nआदर्श तालुका व जिल्हा संघाची लवकरच घोषणा.\nमहाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करा – अर्जुन गिते\nसर्वांना एकत्र जोडणारा धागा – खा.डाॅ.मुंडे\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/tag/skp-alibag/", "date_download": "2022-10-01T13:58:54Z", "digest": "sha1:S2F536MTIMA2V7C4YLMBWN7F4MF4EKUT", "length": 12028, "nlines": 315, "source_domain": "krushival.in", "title": "skp alibag - Krushival", "raw_content": "\nशेतकर्यांची आ. जयंत पाटील यांच्यासोबत बैठक\n23 गावांमध्ये येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकर्यांची एकजूट कायम होत चालली आहे. या नैनाला शेतकर्यांमधून ...\nजनतेच्या विश्वासामुळेच राजकारणात यशस्वी – पंडित पाटील\nस्व. भाई प्रभाकर पाटील व कार्यकर्त्यांनी काम करण्याची संधी दिली. मी स्वतः आमदार नाही, आमचा पक्ष ...\nपतसंस्था ठेवीदारांचा विश्वास संपादन करताहेत- चित्रलेखा पाटील\nसुमित्र पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात | रेवदंडा | वार्ताहर |पतसंस्था ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत असून, पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार सुरळीत ...\nअधिसंख्य निवृत्त कर्मचार्यांचे प्रश्न विधीमंडळातून सोडवणार-आ.जयंत पाटील\nपेन्शनसाठी निवृत्त कर्मचार्यांचे उपोषण अलिबाग अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्यांचे थकविलेले निवृत्ती वेतन हा त्यांचा हक्क ...\nसायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य – चित्रलेखा पाटील\n| रेवदंडा | प्रतिनिधी |सायकल वाटप मदत नव्हे कर्तव्य म्हणून करते, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी ...\nआ. जयंत पाटील यांची मयूर बेकरीला भेट\nअलिबागमधील प्रसिद्ध मयूर बेकरीचा 45 वा वर्धापन दिन शनिवारी (दि.24) उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त शेकाप ...\nशेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी आ. धैर्यशील पाटील आक्रमक\nशेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आ. धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भुमिका घेत अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयात ...\nशेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी घेतले गणरायाचे दर्शन\nशेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी वाघ्रण येथील गौरा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी हरिश्चंद्र पाटील, ...\nआए.ए.एस. प्रतीक जुईकर यांना शेकापकडून लाखाचा धनादेश\nआ. जयंत पाटील यांची वचनपूर्ती | अलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान पटकावणार्या प्रतिक जुईकर ...\nगडचिरोलीत शेकापचा दणका; अतिदक्षता विभाग सुरू\nआम. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश| गडचिरोली | प्रतिनिधी |गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून ...\nBrowse by Category Select Category Entertainment (125) Health (8) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,438) Technology (58) Uncategorized (274) अपघात (197) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (443) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,484) क्रीडा (986) खेड (6) खोपोली (49) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,911) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,515) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,793) अलिबाग (2,888) उरण (960) कर्जत (1,259) खालापूर (550) तळा (199) पनवेल (1,645) पेण (555) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (513) मुरुड (677) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (305) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-swine-flu-4-death-in-thane-cm-eknath-shinde-district-mhpr-739129.html", "date_download": "2022-10-01T15:18:12Z", "digest": "sha1:UCOBJ36FOYR63KHGYJUY2S5HI3BZPJKT", "length": 10035, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra swine flu 4 death in thane cm eknath shinde district mhpr - मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर; एका दिवसात 32 रूग्ण तर आतापर्यंत 4 मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर; एका दिवसात 32 रूग्ण तर आतापर्यंत 4 मृत्यू\nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर; एका दिवसात 32 रूग्ण तर आतापर्यंत 4 मृत्यू\nराज्यात कोरोनासह स्वाईन फ्लूचंही संकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत.\nराज्यात कोरोनासह स्वाईन फ्लूचंही संकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत.\nलाव रे तो व्हिडिओ दसरा मेळाव्याआधी शिंदेंची 'राज' स्टाईल, उद्धव ठाकरेंवर प्रहार\n'मातोश्री'ला आणखी एक धक्का उद्धव ठाकरेंची सगळ्यात जवळची व्यक्ती शिंदेंकडे जाणार\nभारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टनला मोठी दुखापत, फोटो पाहून व्हाल हैराण\nचंद्रकांत पाटलांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले...\nअजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 जुलै : राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचाही धोका वाढतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूने विळखा घातला आहे. गेल्या दिवसाची स्वाईन फ्लू रुग्णाची जी आकडेवारी समोर आलीये ती पाहून आरोग्य विभागही खडबडून जागे झाले आहे. कोरोना काळात जे निर्बंध पाळण्यात आले होते तेच निर्बंध आता हॅास्पिटलमध्ये पाळले जात असून हॅास्पिटलमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची स्वाईन फ्लूची चाचणी केली जात आहे. मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. कारण ठाणे जिल्ह्यात 24 तासात स्वाईन फ्लूचे दुप्पट रुग्ण समोर आलेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून याकरता ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्यात रुग्ण वाढ होत आहे. पण, या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी 27 जुलैला स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या 34 एवढी होती. मात्र गुरुवारी 28 जुलैला ही संख्या थेट 66 वर पोहोचली आणि आता 29 जुलैपर्यंत ठाणे जिल्हयातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदेंना मोठा झटका, आता ठाणे कोर्टात याचिका दाखल, फैसला 1 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर सर्वात जास्त शहरी भागात दिसून येतोय ग्रामीण भागात अजून स्वाईन फ्लूचा तितकासा शिरकाव झाला नाहीये ही चांगली बाब असली तरीही शहरी भागात मात्र रोज दुपट्टीने स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. यात ठाणे शहराचा नंबर पहिला असून ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे 52 रुग्ण आहेत. ठाणे शहरापाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरात 18 स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यानंतर नवी मुंबई शहरात स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आहेत तर मिरा भाईंदर शहरात नुकताच स्वाईन फ्लूने शिरकाव केला असून तिथे 2 रुग्ण आढळून आलेत. आणि 2 इतर ठिकाणी. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ठाणे महापालिका हद्दीतच 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. पण, स्वाईन फ्लूची वाढती आकडेवारी पाहता तसच मंकीपॅाक्सचा धोका लक्षात घेता नागरिकांनी स्वतः हून काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे अशा आजारांना आळा बसेल त्याचा प्रसार होणार नाही असा सल्ला आता आरोग्य विभाग देत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/rakesh-jhunjhunwalas-net-worth-increased-more-than-1000-cr-due-to-titan-share-mhpw-733396.html", "date_download": "2022-10-01T14:15:20Z", "digest": "sha1:JAJIOMTXUL4PZYKBTBU5NZQ7MC2SG275", "length": 10932, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rakesh jhunjhunwalas net worth increased more than 1000 cr due to titan share mhpw - Rakesh Jhujhunwala यांची टाटाच्या 'या' शेअरमधून दमदार कमाई, महिनाभरात संपत्तीत 1000 कोटींहून जास्त वाढ – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nRakesh Jhujhunwala यांची टाटाच्या 'या' शेअरमधून दमदार कमाई, महिनाभरात संपत्तीत 1000 कोटींहून जास्त वाढ\nRakesh Jhujhunwala यांची टाटाच्या 'या' शेअरमधून दमदार कमाई, महिनाभरात संपत्तीत 1000 कोटींहून जास्त वाढ\nटायटनचे शेअर्स महिनाभरात 1,946.10 रुपयांवरून 2,188.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दरम्यान, त्यात 242.8 रुपयांची म्हणजेच 12.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 13.10 टक्के वाढला आहे. यावर्षी स्टॉक 13.27% खाली ट्रेड करत आहे.\nटायटनचे शेअर्स महिनाभरात 1,946.10 रुपयांवरून 2,188.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दरम्यान, त्यात 242.8 रुपयांची म्हणजेच 12.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 13.10 टक्के वाढला आहे. यावर्षी स्टॉक 13.27% खाली ट्रेड करत आहे.\n5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा\nकोणत्याही बँकेकडून कर्ज मिळत नाहीय, मग 'या' 5 स्टेप्ससह वाढवा तुमचा CIBIL स्कोर\nUPI किंवा नेट बँकिंग करताना चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत\nRBI ने पुन्हा वाढवला रेपो दर, तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम\nमुंबई, 17 जुलै : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये शुक्रवारी अनेक शेअर्समध्ये वाढ झाली. टायटन स्टॉक देखील त्यापैकी एक आहे. Titanचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 2.84% वाढून 2,188.90 रुपयांवर बंद झाला. गेल्या सात ट्रेडिंग दिवसांमध्ये शेअर सुमारे 8.72% वाढला आहे. या कालावधीत हा शेअर 175.5 रुपयांनी वाढला आहे. 6 जुलै रोजी टायटनचा स्टॉक 2013.40 रुपयांवर होता. यामुळे शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी या शेअरमध्ये 784 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. या महिन्यात आतापर्यंत राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधून सुमारे 1,088 कोटी कमावले आहेत. लाईव्ह हिंदुस्थान वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या महिन्यात आतापर्यंत टायटनचे शेअर्स 1,946.10 रुपयांवरून 2,188.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दरम्यान, त्यात 242.8 रुपयांची म्हणजेच 12.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. टायटनचा शेअर गेल्या एका महिन्यात 13.10 टक्के वाढला आहे. यावर्षी स्टॉक 13.27% खाली ट्रेड करत आहे. PM Svanidhi Yojana: गरीबांसाठी सरकारची ‘ही’ खास योजना, हमीशिवाय व्यवसायाला मिळतं कर्ज राकेश झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीत हिस्सा टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा या टाटा कंपनीत मोठा हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,53,10,395 टायटनचे शेअर्स किंवा 3.98 टक्के शेअर्स आहेत तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के शेअर्स आहेत. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याकडे टायटनचे एकूण 4,48,50,970 शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,48,50,970 शेअर्स आहेत. टाटा समूहाच्या शेअरमध्ये गेल्या सात ट्रेडिंग दिवसांमध्ये प्रति शेअर 175.5 रुपयांची वाढ झाली आहे. यानुसार राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत अंदाजे (₹175.5 x 4,48,50,970) 786 कोटींची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे राकेश झुनझुनवाला यांनी जुलैमध्ये आतापर्यंत या स्टॉकमधून 1,088 कोटी रुपयांची कमाई केली आहे. Income Tax Return Filling: ITR भरताना चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका, अन्यथा होईल मनस्ताप राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 3.98% हिस्सा आहे. त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 3.15% हिस्सा आहे. त्यानंतर Sbi-etf निफ्टी 50 चा 1.4% वाटा आहे. Icici प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टायटनमध्ये एकूण 1.08% हिस्सा आहे. यानंतर राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 1.07% हिस्सा आहे. म्हणजेच झुनझुनवाला दाम्पत्याची टायटनमध्ये सर्वाधिक 5.05% हिस्सेदारी आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1033830", "date_download": "2022-10-01T15:34:53Z", "digest": "sha1:IEWMTPNEWXK7KNWBNPN575IITSXHWXZY", "length": 2477, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळ स्की जंपिंग (संपादन)\n०३:०४, ७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n८५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n००:४३, ८ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०३:०४, ७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-10-01T13:43:43Z", "digest": "sha1:GGCQNNN5XQZXPU65C2IDIWEEKRMDCV4X", "length": 3453, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हडसन नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहर व न्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.\nमॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर हडसन नदी\nन्यू यॉर्क, न्यू जर्सी\n५०७ किमी (३१५ मैल)\n१,३०९ मी (४,२९५ फूट)\nहडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन पूल न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सीसोबत जोडतो.\nउगमापासून मुखापर्यंत हडसन नदीचा मार्ग\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nशेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० तारखेला १७:५६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० रोजी १७:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81/", "date_download": "2022-10-01T14:31:27Z", "digest": "sha1:IVZFNHTC3ODJWE5SZPSUFBQPTSJGQ63W", "length": 16812, "nlines": 83, "source_domain": "news105media.com", "title": "‘विवाहबाह्य सं बंध’ का जुळून येतात??…का महिला लग्न झालेले असून सुद्धा दुसऱ्यांशी सं बंध बनवतात…तर एकदा पहाच - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\n‘विवाहबाह्य सं बंध’ का जुळून येतात…का महिला लग्न झालेले असून सुद्धा दुसऱ्यांशी सं बंध बनवतात…तर एकदा पहाच\n‘विवाहबाह्य सं बंध’ का जुळून येतात…का महिला लग्न झालेले असून सुद्धा दुसऱ्यांशी सं बंध बनवतात…तर एकदा पहाच\n…का महिला लग्न झालेले असून सुद्धा दुसऱ्यांशी सं बंध बनवतात…तर एकदा पहाच\nटीव्ही वर गाणं सुरू होत, मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे..मोकळ्या केसात माझ्या, तू स्वतःला गुंतवावे…तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू आलं आणि ती केसात हात फिरवत स्वताला आरश्यात न्याहाळू लागली. अलीकडे ती खुश राहू लागली होती. तास न तास आरश्यात स्वतःला निरखत बसू लागली होती. टीव्ही ला एखादं प्रेमगीत लागलं की त्याच्या स्वरात हरवू लागली होती. बाहेर पडलेल्या गुलाबी थंडी मध्ये त्याच्या आठवणीत हरवून जात होती.\nवाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाहत होती, गाणाऱ्या कोकिळेसोबत सूर धरत होती आणि आपल्या एकटेपणाला त्याच्या सोबतच्या क्षणांत गुंफत होती. रात्री मोबाईल वाजला ती विचारात पडली एवढा रात्री कोणाचा फोन आला असेल...तिने लाईट लावली आणि फोन कानाला लावला “हॅपी बडे टू यु. .. हॅपी बडे डिअर जानु… हॅपी बडे टू यू..” ती खुश झाली आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं,खूप वेळ ते बोलत राहिले .शेवटी तो म्हणाला “बर ऐक पुढचे काही दिवस आपल बोलणं नाही होणार मी जिथे जाणार आहे.\nतिथे नेटवर्क नसेल आणि मला वेळ ही नसेल. सो काळजी घे बाय…” तिने फोन ठेवला आणि त्याच्या आठवणीत हरवून गेली. एक वर्ष झालं असेल तिचं लग्न होऊन. पण लग्नानंतर लगेच त्याला ड्युटी वर जावं लागलं. पुण्यासारख्या ठिकाणी चांगला 2bhk फ्लॅट. पण राहणारी फक्त एकटी. लग्नानंतर चे काही दिवस त्याचा सहवास लाभलेली ऐन ता रुण्यातील ती तरुणी श रीरात उठणाऱ्या भावनांच्या लहरींना त्याने दिलेल्या काही क्षणांनी कुठवर रोखू शकणार होती..\nशेवटी तिने जॉब करायचा निर्णय घेतला. निदान त्यामुळे तरी आपण कश्यात तरी गुंतून राहू, पण त्यात ही तीच मन रमेना. लग्न झाल्यावर तो गेला ते 6 महिन्यांनी परत आला. ती परत खुलली. खुश झाली पण ते ही काही दिवस. सुटी संपताच तो निघून गेला आणि ती परत एकटी पडली. तस तो रोज तिला कॉल करत असे. पण त्याने तिचं मन समाधान होत असे. नवीन लग्न झालेली ती, तिच्या इतर ही काही गरजा होत्या आणि त्या सांगण्यासाठी तिच्या सोबत कोणीच नव्हते.\nदिवस भर कसा तरी वेळ जात असे पण रात्र खायला येई. रोजच अस सूरु होतं, तिचं एकटेपण वाढतच गेलं आणि तिला तो भेटला. फेसबुक वर भेट झाली दोघाची. त्यानेच riquest पाठवली. तिने ती accept केली. बोलणं सूरु झालं. एकमेकांविषयी जाणून घेणं सुरू झालं. मग फोन नंबर ची देवाणघेवाण झाली, दिवसभर ती फोन वर राहू लागली.हळू हळू ते या आभासी जगात जवळ येऊ लागले एकमेकांना आवडू लागले आणि नकळत ते एकमेकांत गुंतत गेले.\nआणि तिच्या ही नकळत तिचा एकटेपणा दूर होत गेला. ती त्याच्या आठवणीत राहू लागली. त्याला imagine करू लागली. स्वतःशी च हसू लागली, त्याच्या आठवणीत रमू लागली. तिला समजत नव्हतं नेमकं काय होतंय, काय बरोबर, काय चूक हे समजत नव्हतं, पण हा बदल मात्र तिला आवडू लागला होता. जसं जस ते बोलत गेले तस त एकमेकांत आजूनच गुरफटत गेले आणि ती पती ला विसरत चालली. अर्थात यात तिची ही काही चूक नव्हती कारण तिचा एकटेपणा दूर करणार कोणी तरी भेटलं होत तिला.\nरात्रीचे सवा बारा वाजले तिच्या नवऱ्याने फोन ठेवला आणि त्याचा फोन आला. ती त्याच्याशी बोलत राहिली आणि बोलता बोलता तिला कधी झोप लागली हे तिला ही कळलं नाही. ती खुश होती, त्याच्याशी बोलत होती आणि तिच्या श रीराने ही व्यक्त व्हायला सुरवात केली. त्याची आठवण तिला स्वस्थ बसू देईना. तो ही काहीसा असंच अनुभवत होता..\nआणि एक दिवस जे होणार होत तेच झालं. त्याचा फोन आला आणि त्याने तिच्याकडे श रीर सु खाची मागणी केली. ती पहिल्यांदा कचरली. तिने पटकन फोन ठेऊन दिला. तिचं अंग शहारल, छातीत ध डध ड होत होती आणि तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. रत्रभर तिला झोप लागली नाही. सकाळी उशिरा उठून ती चहा घेता घेता विचार करू लागली .तिने त्याला फोन लावला आणि म्हणाली\nमी तयार आहे… तिच्या घरीच भेटायचं ठरलं. सकाळीच ती लवकर उठली मस्त फ्रेश झाली, आणि नाश्त्याच्या तयारीला लागली. कांदा का पता का पता दाराची बेल वाजली. ती खुश झाली. तिला वाटलंच होतं की तोच आला असणार. ती दार उघडणार तेव्हड्यात फोन वाजला. तिने फोन उचलला. तिकडून आवाज आला जय हिंद मॅडम.. श त्रूशी ल ढताना ना तुमच्या पतीला वीर म रण आलं.\nतिला काय होतंय समजेना. डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं, गेल्या पाच दिवसात त्याचा फोन न आल्याने ती जणू त्याला विसरूनच गेली होती, ती भानावर आली तीला स्वतःचीच लाज वाटू लागली होती, स्वतःचा रा ग येत होता, पती तिकडे सिमेवर देश सेवा करत असताना आपण असा विचार करवा… तिला काही सुचत नव्हतं, दारात बेल वाजत होती आणि डोक्यात मोठयाने घ णाचे घा व पडल्यासारखं वाटत होतं डोकं सुन्न झाल होत, काय होतंय समजत नव्हतं.\nफक्त तिला एकच विचार येत होता की आपण चुकलो, आपण पाप केलं, आपलं लग्न झालं असून सुद्धा आपण पर पुरुषाचा विचार केला. डोळ्यातून पाणी वाहत होत, हातात कांदा का प तानाचा चा कु होता, तिने सपकन तो चा कु स्वतःच्या पो टात खु प सून घेतला. खाली कोसळली ..दाराची बेल ही वाजन बंद झालं. सगळं कसं शांत झाल होत. फरशीवर र क्त पसरलं होत आणि डोळ्यात अश्रू होते, ……\nटीव्ही वर तेच गाणं सुरू होतं, मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे…आता यातलं काय योग्य काय अयोग्य तुम्ही ठरवा देशाच्या र क्षणासाठी आपली पत्नी सोडून सिमेवर ल ढणारा आणि प्रा ण गमवणारा तिचा पती योग्य.. का पतीपासून दूर राहून एकटे पणाची ल ढाई स्वतःशीच ल ढणारी, स्वतःच्या भवनांना वाट करून देण्यासाठी दुसऱ्या पुरुषाशी तिचं मैत्री करणं योग्य…\nमासिक पाळीच्या काळात सेक्स करावा का कंडोम योनीमार्गात अडकला तर काय कंडोम योनीमार्गात अडकला तर काय -असे प्रश्न जोडपी विचारतात तर तेव्हा काय करावे\nइतका पापी आणि धूर्त असून देखील शेवटी शकुनीला स्वर्ग का मिळाला…त्याने नेमके काय केले होते ज्यामुळे स्वर्गात त्याला जागा मिळाली..बघा\nजाणून घ्या A अक्षरांवरुन सुरु होणाऱ्या लोकांचा स्वभाव, भविष्य, करियर, संतती, वैवाहिक जीवन…या नावाचे लोक वैवाहिक जीवनात अधिक का..\n११ मार्च तेजस्वी सूर्याचे ब लि दान…प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने जगायला शिकवणाऱ्या वाघाचा ब लि दान दिन …\nमहिलांची प्र ज नन क्षमता लवकर कमी का होते का आजच्या काळात मुले होण्यास येत आहे अडचण…तर ही त्यामागे कारणे\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.lerchbates.com/mr/careers/", "date_download": "2022-10-01T14:08:27Z", "digest": "sha1:VMK4JQ5OZH4FLKJWS5NONGMWY5KZAHQQ", "length": 10372, "nlines": 101, "source_domain": "www.lerchbates.com", "title": "Work With Us - Lerch Bates", "raw_content": "तुम्हाला आमच्या वेबसाइटवर सर्वोत्तम अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो.\nअधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा.\nLerch Bates आहे द जागतिक बहुविद्याशाखीय तांत्रिक सल्लामसलत त्यांच्यासाठी वेळ आणि पैसा वाचवते इमारतींचे डिझाइन, आधुनिकीकरण, तपासणी किंवा व्यवस्थापन. जगभरातील ४३+ कार्यालये आणि डेन्व्हर, कोलो. येथील मुख्यालयासह, आम्ही इमारतीच्या जीवनचक्राच्या कोणत्याही टप्प्यावर कार्यप्रदर्शन ऑप्टिमायझेशनसाठी एकात्मिक सेवा आणि वैशिष्ट्यांसह सर्व आकारांच्या ग्राहकांना सेवा देतो.\nतुम्ही आमच्या टीममध्ये सामील झाल्यावर, तुम्ही कर्मचारी होत नाही. तुम्ही कर्मचारी-मालक व्हा. Lerch Bates 100% कर्मचारी आहे ज्याची मालकी कर्मचारी स्टॉक मालकी योजना किंवा ESOP द्वारे आहे. म्हणजे या कंपनीत तुमचा थेट हिस्सा आहे. आमचे कर्मचारी-मालक ते करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत जबाबदारी, सेवा आणि कामगिरी देतात. आम्ही त्याला \"मालकीची मानसिकता\" म्हणतो.\nआम्हाला काय महत्त्व आहे:\nESOP म्हणून, आम्ही कोण आहोत याचा पाया तयार करण्यासाठी आमची मालकी संस्कृती इतर चार कॉर्पोरेट मूल्यांसह जोडलेली आहे.\nमालकी | कर्मचारी-मालक म्हणून, आम्ही वैयक्तिक पुढाकार, जबाबदारी आणि जबाबदारी याला प्राधान्य देतो.\nआशावाद | आमचा विश्वास आहे की शक्तिशाली विचार शक्तिशाली परिणाम देतात.\nसचोटी | सल्लागारांनी विश्वासाचे बंधन निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केल्यामुळे, आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणाने आणि निःपक्षपाती तत्त्वांसह तयार करतो.\nसमुदाय | आम्ही आपल्या सभोवतालच्या लोकांशी विचारपूर्वक विचार, हेतुपुरस्सर सहकार्य आणि अर्थपूर्ण संबंधांसाठी प्रयत्न करतो.\nआदर | एकमेकांसाठी संवाद, विचार आणि कौतुक याद्वारे दर्शविले जाते.\nआम्ही कोणाला काम देतो:\nLerch Bates असे उमेदवार शोधतात जे त्यांच्या उद्योगाबद्दल, त्यांच्या क्लायंटबद्दल आणि प्रत्येक प्रकल्पातील भागधारकांसाठी उपाय वितरीत करतात. आम्हाला अशा लोकांमध्ये स्वारस्य आहे ज्यांना त्यांच्या स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञान वाढवायचे आहे. आमचे उद्दिष्ट भविष्यातील कर्मचारी-मालकांना ओळखणे आणि त्यांच्याशी संलग्न करणे हे आहे जे जटिल आव्हाने समजून घेण्यास वचनबद्ध आहेत आणि आमच्या क्लायंटच्या व्यवसायांवर तसेच आमच्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव पाडणारे जागतिक दर्जाचे डिलिव्हरेबल विकसित करण्यासाठी एक संघ म्हणून एकत्र काम करणे हे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की Lerch Bates सह सल्लामसलत करिअर तुमच्यासाठी असेल, तर आम्ही संधीची प्रशंसा करतो तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि आमच्या संस्थेशी संभाव्य करिअर संधींवर चर्चा करा.\nLerch Bates ची स्थापना 1947 मध्ये प्रथम झाली लिफ्ट सल्लागार राष्ट्रात तिथून, आम्ही पहिली स्थापना करून आमची नाविन्यपूर्ण आणि उद्योजक वाढ चालू ठेवली लॉजिस्टिक सल्लागार 1984 मध्ये आणि पहिले दर्शनी प्रवेश सल्लागार 1985 मध्ये. 1986 मध्ये, आम्ही ESOP बनून प्रत्येक कर्मचार्यामध्ये, वर्तमान आणि भविष्यातील आमच्या संस्थापकांच्या उद्योजकतेची भावना सिमेंट केली. लर्च बेट्सच्या वारशात 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, ज्याचा थोडक्यात सारांश सांगता येईल. Lerch Bates संघातील प्रत्येक संपादन, विस्तार आणि जोडणी एका मुख्य घटकाद्वारे चालविली जाते: विश्वास, कौशल्य, विश्वसनीयता आणि नातेसंबंधांवर स्थापन केलेल्या प्रकल्प आणि भागीदारीसह आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करा.\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nनवीनतम उद्योग बातम्या, अद्यतने आणि अंतर्दृष्टी प्राप्त करा.\nआपला ई - मेल(आवश्यक)\nहे फील्ड प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आहे आणि ते अपरिवर्तित सोडले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/Nagar_0126808313.html", "date_download": "2022-10-01T15:26:56Z", "digest": "sha1:BA2SWRTC7RQ7UXLL6NTJF7623FUJNG4X", "length": 10812, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव.\nमनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव.\nमनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव.\nआ. संग्राम जगताप यांचे पतसंस्था स्व भांडवली करण्यासाठी मोठे योगदान.\nअहमदनगर ः अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सभासदांनी साडेचार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्यामुळे पतसंस्था स्व भांडवली झाली असून यासाठी संग्राम जगताप यांचे मोठे योगदान असल्याची भावना चेअरमन बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले आहे. पतसंस्थेच्या या वाटचालीबद्दल सर्व सभासदांनी व संचालक मंडळाने मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.\nयाप्रसंगी चेअरमन पवार म्हणाले की, 12-6- 2021 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पतसंस्था पूर्णपणे स्व भांडवली करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. त्याला सर्व सभासदांनी एक मुखाने मंजुरी दिल्यामुळेच आज आपली मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था पूर्णपणे स्व भांडवली झाली आहे. त्यामुळे आता सभासदांनी ठेवलेल्या साडेचार कोटी रुपये ठेवीतून कर्ज वाटप करता येणार आहे. त्यामुळे मनपा कर्मचारी पतसंस्था ही भविष्यकाळात सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाईल. आणि सभासदांना पतसंस्थेच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून मदत करता येईल.\nपूर्वी सभासदांना कर्ज वाटण्यासाठी जिल्हा बँकेमध्ये पतसंस्थेचे कॅश क्रेडिट खाते होते. त्या माध्यमातून सभासदांना लागणारे कर्ज वाटप करण्यात येत होते. पतसंस्थेला नेहमीच जिल्हा बँकेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे सभासदांनी घेतलेल्या कर्जावर सोळा टक्के व्याज द्यावे लागत होते. 110 वर्षांची परंपरा असलेली मनपा कर्मचारी पतसंस्थाथेवर यापूर्वी एक हाती सत्ता असूनही संस्था स्व भांडवली करण्याकामी कोणीही लक्ष घातले नाही. संस्थेवर कायम कर्ज व सभासद हे कायम कर्जाच्या ओझ्या खाली अशी परिस्थिती होती. संस्थेचे व्याजदरही 16 टक्के पर्यंत गेले होते. आम्ही अवघ्या साडेतीन वर्षात संस्थेत अमुलाग्र बदल करून कर्जावरील व्याजदर 13 टक्के पर्यंत आणला असून. यापुढेही व्याजदर कमी करण्यात येईल अशी माहिती चेअरमन बाळासाहेब पवार व संचालक मंडळांनी दिली.\nआमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था पूर्णपणे स्व भांडवली करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बँकेमध्ये विविध अडचणी येत होत्या त्यांनी सोडून दिल्यामुळे मनपा कर्मचारी पतसंस्था दिनांक 13 -8 -2021 रोजी पूर्णपणे स्व भांडवली झाली असून सभासदांनी साडेचार कोटी रुपये ठेवी ठेवल्यामुळे पतसंस्थेला स्व भांडवलीकडे वाटचाल करता आली. असेही त्या म्हणाल्या.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/india/rahul-gandhis-denial-continues-doubts-over-congress-presidency-71160/", "date_download": "2022-10-01T14:40:19Z", "digest": "sha1:7R4VIRPV3Q4H5V3EMOJKG7BIXNUZGQXP", "length": 15390, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "देश | राहुल गांधींची नकारघंटा कायम ; काँग्रेस अध्यक्षपदावर संशयकल्लोळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nदेशराहुल गांधींची नकारघंटा कायम ; काँग्रेस अध्यक्षपदावर संशयकल्लोळ\nदिल्ली : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर १८ महिन्यातही काँग्रेसला कोणताही अध्यक्ष गवसला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच असतील असे विधान पक्षाचे नेते अनेकवेळा करत आहेत. आता काँग्रेसच्या २ नेत्यांनी वायनाडचे खासदार राहुल अद्याप काँग्रेस अध्यक्ष होण्यास अद्यापही तयार नाहीत असा दावा केला आहे.\nदिल्ली : २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर १८ महिन्यातही काँग्रेसला कोणताही अध्यक्ष गवसला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच असतील असे विधान पक्षाचे नेते अनेकवेळा करत आहेत. आता काँग्रेसच्या २ नेत्यांनी वायनाडचे खासदार राहुल अद्याप काँग्रेस अध्यक्ष होण्यास अद्यापही तयार नाहीत असा दावा केला आहे. तथापि, अन्य एका नेत्याने मात्र आता राहुल अध्यक्ष म्हणून परतणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले असल्याचे शिक्कामोर्तबच करून टाकले आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून संशयकल्लोळ असला तरी राहुल गांधींनी जर पक्षाध्यक्षपद नाकारले तर मात्र काँग्रेस नेतृत्वाने प्लान बी देखील तयार केला असल्याचे समजते.\nकाँग्रेसच्या १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त राहुल गांधी परदेश दौऱ्यावर निघाले. त्यांचा हा दौरा अशा वेळी आहे जेव्हा हजारो शेतक्यांनी दिल्लीच्या सीमेवरील कृषी कायद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी ऐन मोक्याच्या क्षणी विदेश दौरा आखून अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचेच सांगण्याचा संदेश दिला असल्याचे समजते.\nया संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या एका काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना हरतऱ्हेने पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक नेत्याने सोनिया गांधींसोबत या मुद्यावर वैयक्तिक चर्चा करून राहुल गांधींची मनधरणीही केली आहे. परंतु नेत्यांच्या सादेला राहुल गांधी प्रतिसादच देण्यास तयार नाहीत असे हा नेता म्हणाला.\nमी तर सामान्य कार्यकर्ता…\nकाँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिणाऱ्या गटासोबत झालेल्या बैठकीतही राहुल गांधी यांना पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत गळ घातली. त्यावेळी राहुल गांधी यांनी मौन साधले होते परंतु थोड्या वेळाने मौन सोडत त्यांनी मी सुद्धा सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्याचप्रमाणे काम करेन असे स्पष्ट केले. त्यामुळेच गांधी कुटुंबाशी जवळीक असलेल्या नेत्यांना राहुल गांधी अध्यक्षपदाबाबत आपला निर्णय बदलणार नसल्याचे वाटत आहे. परंतु काँग्रेस कोर कमिटीला मात्र राहुल गांधींची मनधरणी यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.\n…तर काँग्रेसचा प्लान बी\n– राहुल गांधी यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने प्लान बी सुद्धा तयार केला असल्याची माहिती सूत्राने दिली. ऑगस्ट महिन्यात काँग्रेस नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने आता सामूहिक नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव दिला होता. प्लान बी नुसार, पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात ४ उपाध्यक्ष (प्रत्येक क्षेत्रासाठी एक) नियुक्त करू शकतात.\nवरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुार, या चारही उपाध्यक्षक्षांची उपस्थिती नाममात्र राहील.\n– एक व्यक्ती म्हणून त्यांचा कोणीही विरोध करणार नाही परंतु चारही उपाध्यक्ष मात्र एकमतानेच निर्णय घेतील. या कामात त्यांना पक्षाचे तीन-चार सरचिटणीसही मदत करतील.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2137", "date_download": "2022-10-01T13:44:58Z", "digest": "sha1:N5IIKLWE72DNNGS4IEUT2QI7I547II2L", "length": 17669, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन\nकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन\nमहापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी सुमारे साडेआठ ते नऊ कोटी रुपयांच्या कामांना एकाच वेळी सुरुवात झाली.\nपनवेल महापालिकेच्या माध्यमातून रोडपाली-बौद्धवाडी येथील कासाडी नदी लगतच्या दगडांचे पिचिंग, कोपरा गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गावातील समाज मंदिराची डागडुजी व सुशोभीकरण, धामोळे गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ओवे गावातील गटार बांधकाम, पेठ गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बांधणे, पापडीचा पाडा येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारे, तसेच खुटुक बांधण आणि इनामपुरी येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित भूमिपूजन झाले. त्यावबरोबर खुटारी, एकटपाडा, रोहिंजण, किरवली, नागझरी आणि वळवली येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि धरणा, धरणा कॅम्प, तळोजा मजकूर, घोट गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटारे बांधण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामांचेही भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nया वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्या भावनेतून आम्ही या सर्व परिसराचा, तसेच गावांच्या विकासासाठी काम करत आहोत. त्या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. राज्यात आपली सत्ता नसली तरीही कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीत आपण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या माध्यमातून पावणेआठ कोटी रुपयांच्या सामानाचे गावोगाव घरांमध्ये वाटप केले, असे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.\nया विकासकामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, नितीन पाटील, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, नरेश ठाकूर, रामजी बेरा, निलेश बावीस्कर, पापा पटेल, संतोष भोईर, महादेव मधे, नगरसेविका विद्या गायकवाड, संजना कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, वासुदेव घरत, समीर कदम, कळंबोली शहराचे अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते अॅड. जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, मन्सूर पटेल, प्रभाकर जोशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nटॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप\nटॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील टॉवरवाडी येथील आदिवासी व गरजू कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या वतीने घरगुती वापरासाठी वस्तूंची मदत करण्यात आली. यामध्ये कुटुंबातील महिलांच्या आरोग्याला चुलीच्या धुरामुळे धोका असल्यामुळे बायो स्टॉव देण्यात आला. कोरोणा पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटरी नॅपकिन, ताडपत्री आदी वस्तूंचे रो.राजेंद्र मोरे (सर्विस प्रोजेक्ट […]\nताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड रायगड सामाजिक\nनवी मुंबई व रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न\nरायगड व नवी मुंबई जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आदिवासी संस्कृती, पारंपारिक पध्दतीने लागले लग्न हरि काष्टे व गीता भस्मा यांनी घडवून आणला समाजात नवा आदर्श; समाजात दोघांचेही केले जातेय गुणगान पेण/ प्रतिनिधी : रायगड जिल्हयातील पेण सातेरी येथे वर हरि काष्टे, वधू गीता भस्मा यांचा लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोर पालन करून सोशल डिशटिंगचे तंतोतत पालन करून फक्त २५ […]\nकल्याण कोकण ठाणे ताज्या दिल्ली पनवेल रायगड सामाजिक\nसंविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…\nसंविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप… पनवेल/ प्रतिनिधी : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व […]\nदुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप\nआदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून बनाचीवाडीत भाऊबीज निमित्ताने दिल्या भेट वस्तू\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/1589", "date_download": "2022-10-01T15:39:09Z", "digest": "sha1:XAALX7T3HP6SJI6B5LR3K3EMVLGPK7N2", "length": 16534, "nlines": 118, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "संवाद : नागपूर उत्पादन आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे : नितीन गडकरी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\nHome हिंदी संवाद : नागपूर उत्पादन आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे : नितीन गडकरी\nसंवाद : नागपूर उत्पादन आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे : नितीन गडकरी\nनागपूर : नागपूर हे विविध उत्पादनांचे आणि निर्यातीचे मोठे केंद्र व्हावे आणि येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळून शहराचे चित्रच बदलून जाईल. यासाठी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात सर्व उद्योजक व व्यापार्यांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.\nनाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांशी ना. गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ते पुढे म्हणाले- अत्यंत कठीण स्थितीत उद्योजक आणि व्यापार्यांनी आपल्या व्यापार टिकवला आहे. उद्योजक व व्यापार्यांना एमएसएमईचे लाभ मिळावेत अशी आपली मागणी लक्षात घेता सर्व व्यापार्यांना या सेवा मिळाव्यात, याबद्दल मी सकारात्मक आहे. विविध उद्योजक आणि व्यापार्यांना एमएसएमईत आणण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.\nयाप्रसंगी गडकरी यांनी व्यापार्यांशी संवाद साधताना काही सूचना केल्या. त्यात नागपूर शहराबाहेर रिंगरोडवर सर्व व्यापारी आणि उद्योजकांसाठी गोडावून बनवावे. यासाठी चेंबरने पुढाकार घ्यावा त्यामुळे व्यापार्यांचा वाहतुकीवर होणारा खर्च कमी होईल. तसेच शहराच्या चारही दिशांना ट्रक ट्रान्सपोर्ट टर्मिनलची आवश्यकता आहे. यासाठी जागा उपलब्ध करता येईल. या ठिकाणी गोडावून, कार्यालये, हॉटेल रेस्टाँरंट, बँका सुरु करत येतील. यासाठीही चेंबरने पुढाकार घ्यावा. शासकीय स्तरावर लागणारी मदत मी करीन. विविध व्यापारी उद्योजकांसाठी गोडावून बनतील ट्रान्सपोर्ट शहराबाहेर जाईल आणि प्रदूषणही कमी होईल. तसेच होलसेल किराणा व्यापार्यांसाठी कळमन्यात जागा आहे. तेथे बहुमजली मार्केट उभे करता येईल. पार्किंगपासून सर्व व्यवस्था तेथे करता येतील. इतवारीत दाटीवाटी आहे. पार्किंग नाही, उभे राहायला जागा नाही अशा स्थितीत लोक येणार नाहीत. एकाच ठिकाणी सर्व वाणिज्य सेवा हलविली जाऊ शकते, अशा सूचना ना. गडकरी यांनी केल्या.\nसुमारे 25 वर्षानंतरचे नागपूर व्यापारी उद्योगाच्या दृष्टीने कसे असेल याचे डिझाईत तयार व्हावे. नागपूर हे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र झाले तर अर्थव्यवस्थेला गतीने चालना मिळेल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- मोठे प्रदर्शनीचे केंद्र नागपूर व्हावे. रेाजगार मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल. तेलंखेडी येथे जगातील मोठे फाऊंटेन आपण तयार करीत आहोत. त्यामुळे व्यापार वाढेल. 5 हजार कंटेनर निर्यात होतील तर नागपूरची अर्थव्यवस्थाच बदलून जाईल. विविध उद्योगांचे समूह तयार करा, मी मदत करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.\nअजनी रेल्वे स्टेशन हे मल्टीमॉडल हब बनविले जात असल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, यासाठी 900 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. अमेरिकेच्या आर्किटेक्ट ने हे डिझाईन बनवले आहे. एकाच ठिकाणाहून अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच बडनेरा गोंदिया, गोंदिया चंद्रपूर, रामटेक नरखेड, नरखेड वडसा, बडनेरा छिंदवाडा ही ब्रॉडगेज मेट्रो सुरु होणार आहे. या मुळे नागपूरचे महत्त्व वाढणार आहे, यासाठी माझे व्यक्तिगत प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.\nगरिबांच्या पाठीशी उभे राहा : गडकरी\nकोरोनाचा अत्यंत कठीण काळ आहे. कोरोनाला सहजनेते घेऊ नका. या काळात चेंबरच्या पदाधिकार्यांनी गरिबांच्या पाठीशी मदतीसाठी उभे राहा.त्यांची सेवा करा, त्यांना मदत करा अशी कळकळीची प्रार्थना ना. गडकरी यांनी यावेळी केली. अनेक संकटांवर आपण मात केली आहे. त्याप्रमाणे या संकटावरही मात करू, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आर्थिक संकटाचाही सामना करून त्यावरही मात करू असा आत्मविश्वास बाळगा आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करा असेही ते म्हणाले.\nPrevious articleपीएम मोदी ने शिक्षा पर आयोजित सम्मेलन में बताया आखिर क्या हैं 21वीं सदी के स्किल\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/11/blog-post_23.html", "date_download": "2022-10-01T14:33:32Z", "digest": "sha1:NE6AC627KL62TAEHP6HGRAF2FIHEBEEH", "length": 11639, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "महाआवास अभियान – टप्पा २ चा शुभारंभ, ५ लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nमहाआवास अभियान – टप्पा २ चा शुभारंभ, ५ लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nमुंबई :- गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला.\nमहाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ आज ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला. या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त (विकास), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान - ग्रामीण (टप्पा-1) मध्ये 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर 50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्पा-1 मध्ये 4 लाख 25 हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-2 हा 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.राज्यमंत्री सत्तार म्हणाले, बेघर व्यक्तींना घरे देण्यात काही अडचणी येत असेल, त्यांच्या घरांकरिता रेती, वाळू, आदी साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असतील, तर त्या शासन स्तरावर तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या घरांकरिता काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असून ती रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास त्याही प्राधान्याने सोडविल्या जातील. या महा आवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची कल्पना अतिशय उत्तम असल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले.अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार म्हणाले, महाआवास अभियान टप्पा-1 मध्ये संस्था आणि व्यक्तींनी खूप चांगले काम केले आहे. राज्यातील गरीबांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांचा बांधकाम कालावधी हा आज 1 वर्षाचा असून तो आणखी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी आय.आय.टी. मुंबईच्या मदतीने राज्यातील 1 हजार 300 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची तांत्रिकदृष्ट्या क्षमता बांधणी केली असल्याने या अभियानाकरिता यांचा निश्चितच उपयोग होणार असल्याचेही राजेशकुमार म्हणाले.याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 च्या घडीपुस्तिका तसेच पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणच्या महाआवास हेल्पलाईन 1800 22 2019 हा टोल फ्री क्रमांकही सगळ्यासाठी खुला करण्यात आला.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/3911", "date_download": "2022-10-01T14:36:01Z", "digest": "sha1:EVCUEV4R7VGXOBPQHTDLLGLU7PER3LV7", "length": 10782, "nlines": 108, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "कोविड-19 : कर्तव्यावर प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मदत | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\nडॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘व्हॉईस आफ लिटील मास्टर्स’ गायनस्पर्धा बुधवारपासून\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n#Maha_Metro | न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन से रात 1 बजे तक मेट्रो सेवा, रिटर्न टिकट लेकर ही जाना होगा मैच देखने\nPune | रामराज्य सुशासन का सबसे अच्छा उदाहरण\nHome हिंदी कोविड-19 : कर्तव्यावर प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मदत\nकोविड-19 : कर्तव्यावर प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मदत\nनागपूर ब्यूरो : कोविडविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे शासकीय अनुदान सरकारतर्फे देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nत्यासंबंधीच्या कागदपत्राची पूर्तता करून नागपूर पोलीस आयुक्तालयाने चार पोलिसांच्या कुटुंबीयांचे सानुग्रह अनुदान मुंबई कार्यालयातून मंजूर करून घेतले. त्याच्या धनादेशाचे वितरण पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते गुरुवार (29 आॅक्टोबर) ला पोलीस जिमखान्यात पार पडले. या कार्यक्रमा दरम्यान पोलीस आयुक्तांनी गीता सुरेश पाल, रंजना प्रकाश पाटील, साक्षी रवींद्र दमाहे आणि शीतल प्रवीण सुरकार यांना मदतीचे वाटप केले.\nयावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, गजानन शिवलिंग राजमाने प्रामुख्याने उपस्थित होते. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाºयांमध्ये हवालदार सुरेश रमेश पाल (पारडी पोलीस स्टेशन), प्रकाश संतोषराव पाटील (शांतीनगर), रवींद्र बारिकदास दमाहे (सक्करदरा) आणि प्रवीण साहेबराव सुरकार (सक्करदरा) यांचा समावेश आहे.\nPrevious article…और नदी के पानी में शीर्षासन करने लगे डॉ. प्रकाश आमटे\nNext articleपैगंबर हजरत मोहम्मद के जन्मदिवस के मौके पर पढ़ें उनके ये पवित्र संदेश\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2022-10-01T14:05:55Z", "digest": "sha1:YEOYY4D3GW23GPE74HRWELQRMNTLEPKD", "length": 6646, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कोरफडीच्या गराचे फायदे Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: कोरफडीच्या गराचे फायदे\nआरोग्य / आरोग्यरहस्य / सौंदर्य\nसौंदर्य आणि आरोग्यासाठी कोरफडीचे चमत्कारिक फायदे\nसौंदर्य प्रसाधनांमधील, हेल्द ड्रिंक्स, टॉनिकमधील एक अतिशय महत्वाचा घटक, ‘कोरफड’ म्हणजेच ‘एलो व्हेरा’. या झाडाचे महत्व इतके आहे की हे झाड किंवा त्याचे उपयोग माहीत नसलेला विरळाच म्हणावा लागेल. आपण वापरतो ते शाम्पू, क्रीम्स, फेस वॉश सगळ्यातच कोरफडीचा गर असतो.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A5%A4gulacha-chaha/", "date_download": "2022-10-01T15:02:37Z", "digest": "sha1:XSNN6YWBWMQZFTRL37LJECG7WAOCYWQF", "length": 6574, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "गुळाचा चहा।Gulacha chaha Archives | मनाचेTalks", "raw_content": "\n याबद्दल आयुर्वेद तज्ञांचं मत काय आहे\nआयुर्वेद तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, चहा आणि गुळाच्या मिश्रणामुळे आम किंवा विषारी कचरा तयार होतो ज्याचा पचनावर विपरीत परिणाम होतो. फिटनेसच्या बाबतीत जागरूक असणा-या उत्साही लोकांकडून साखरेऐवजी गूळ आणि मध यासारखे आरोग्यदायी पर्याय वापरण्याचा...\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T14:14:24Z", "digest": "sha1:XLYG2VDGLWJYCZRLNIKA6GE266W3IJAB", "length": 6700, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "दमा ची लक्षणे मराठी Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: दमा ची लक्षणे मराठी\nदमा – कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय\nदमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे. ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो. दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो. ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/heritage-monument/", "date_download": "2022-10-01T15:32:23Z", "digest": "sha1:SYFVQ2WGACZNBVR7LNIWH3KME3SM4XIX", "length": 6637, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "heritage Monument Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nजागतिक वारसा असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार सरोवर’\nमागच्या आठवड्यात शेगाव दौरा केला. स्वतःची गाडी असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हवं तसं गोष्टी बघता येतात. शेगाव दौरा आटपून मुंबईला येण्यासाठी निघताना हाताशी थोडा वेळ होता. मग निसर्गाच्या चमत्कारापासून हाकेच्या अंतरावरून कसं परत येणार शेवटी त्या चमत्काराचं रूप ‘लोणार विवर’ बघून स्तिमीत तर झालोच\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2634", "date_download": "2022-10-01T13:51:53Z", "digest": "sha1:ZOC7VT6EUZFRBXBVAVVMKQWO6O2DKTFY", "length": 13047, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न – Adivasi Samrat", "raw_content": "\nदाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न\nदाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न\nजव्हार प्रतिनिधी/ मनोज कामडी :\nजव्हार तालुक्यातील दाभोसा या निसर्गरम्य धबधबा म्हणून ओळखले जाणारे गाव असून या गावात दिनांक १० जुलै २०२२ रोजी यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शाळकरी विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविला.\nया उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षणाचे फायदे सांगितले. त्यानंतर यारी दोस्ती ग्रुप कडून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये विद्यार्थ्याना वह्या, पेन, पेन्सिल असे साहित्य पुरविण्यात आले. हा उपक्रम राबविण्या मागचा यारी दोस्ती ग्रुप चा एकच उद्देश की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनी चांगले शिक्षण घ्यावे, त्यांना लहान वयातच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून असे लहान लहान शैक्षणीक उपक्रम यारी दोस्ती ग्रुप मार्फत खेडोपाड्यात आयोजित करण्याचे ठरविले आहे.\nअसे शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी यारी दोस्ती ग्रुप पालघर मधील सर्व मित्र एकत्र येऊन निधी गोळा करून त्यामधून अशी मदत निस्वार्थ भावनेने करत असतात. या शैक्षणिक उपक्रमावेळी शाळकरी विद्यार्थी, गावातील युवा आणि यारी दोस्ती ग्रुप पालघर चे सदस्य उपस्थित होते.\nरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर तर सचिव पदी विवेक खाडये यांची निवड\nरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर तर सचिव पदी विवेक खाडये यांची निवड पनवेल/ प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा पदग्रहण समारंभ आज उत्साहात पार पडला या पद्ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कोव्हीड महामारीच्या लोकडाऊन काळात पनवेल मधील पनवेल सेंट्रल, पनवेल महानगर, पनवेल सनराईज, पनवेल एलाईट, पनवेल होरीझोन या […]\nमानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब\nमानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब पनवेल/ प्रतिनिधी : सध्याच्या थंडीच्या काळामध्ये रस्त्यावर वास्तव्य करणार्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पनवेल परिरासह नवी मुंबई आदी ठिकाणी मानवता फांऊंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर राहणार्या गरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आली त्या वेळी अध्यक्ष संजय […]\nकर्जत ताज्या रायगड सामाजिक\nआदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण\nआदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यात बहूसंख्याने आदिवासी समाज राहात असून तरूण वर्गाचा मोठा समावेश आहे. आदिवासी समाजातील तरुण पिढीने हि शिक्षण घेऊन सुदधा नोकरी, उद्योगधंदा बेरोजगार मिळत नाही. त्यामुळे आदिवासी तरूण वर्ग घरीच बसून आहे. या तरुणाची परिस्थिती बघून कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ […]\nपाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली… गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न\nआदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे… टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मान्य\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/patra-lekhan-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:16:21Z", "digest": "sha1:ZGLVK52OPENSLRZXX6BNAC773UJWF36I", "length": 21749, "nlines": 155, "source_domain": "marathimitra.in", "title": "मराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi", "raw_content": "\nमराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi\nमराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi\nमराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi नमस्कार मित्रांनो आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.\nआजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.\nआम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nमराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi\nमराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra lekhan in marathi\n1. औपचारिक पत्र :\nऔपचारिक पत्राचा अर्ज :\nऔपचारिक पत्र लेखनाचे काही विषय :\nऔपचारिक पत्र लेखनाचे नमुने :\n1. वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी पत्र :\n2. आजारी असल्याने दोन दिवसाची सुट्टी मागण्याकरिता प्राचार्यांना पत्र.\n2. अनौपचारिक पत्र :\nअनोपचारिक पत्रा चे काही विषय :\nअनौपचारिक पत्र लेखनाचे नमुने :\n1. मित्राला वाढदिवसाचे आमंत्रण पत्र.\n2. मित्राचा परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक आल्यास अभिनंदन करण्यासाठी पत्र.\nपत्रलेखनाचा संबंधित काही मूलभूत गोष्टी:\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nपत्राचे परंपरा ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. पत्र हे असे साधन आहे ज्याच्या सहाय्याने आपण दूर असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो आपल्या भावना व्यक्त करू शकतो.\nपत्राच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीशी आपले सर्व भावना, विचार, वर्तणूक सर्वकाही व्यक्त करू शकतो. पत्राद्वारे आपण आपल्या वागण्यात अधिक चिकाटीने, न्यायाधीश आणि समंजस असू शकतो. म्हणून पत्राद्वारे होणारे संवाद हे थेट व्यक्तीच्या मनावर आघात करतात. त्यामुळे पत्रांना खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.\nपरंतु आपल्यातील काही लोकांना वाटते की पत्र लिहिण्यासाठी कशाचीही महिन्यात लागत नाही परंतु चांगले आणि आदर्श पत्र लिहिणे हे एक कला आहे.\nसर्वसाधारणत आपल्या येथे बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा मध्ये पत्र लेखन असते. त्यामुळे एक उत्कृष्ट व्याकरण किंवा गुणांच्या माध्यमातून पत्रलेखन हे अत्यावश्यक बाब बनली आहे. पत्रलेखनात व्याकरणाचे महत्त्व खूप आहे. पत्र लेखनासाठी वापरली जाणारी भाषा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे असते.\nपत्रलेखनाचे मुख्यता दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे ;\n1. औपचारिक पत्र :\nमाहिती, तथ्य आणि समस्या, एकमेकांमध्ये विनिमय करण्यासाठी औपचारिक पत्रे लिहिली जातात. ही पत्रे मुख्यता मुख्याध्यापक पदाधिकारी व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक, इत्यादी लोकांना लिहिली जातात.\nथोडक्यात सांगायचे म्हणजे औपचारिक पत्र ही, वैयक्तिक ओळख व नातेसंबंधात नसणाऱ्या लोकांना लिहिली जातात. या पत्रातील भाषा खूप सभ्य आणि आज्ञाधारक असते.\nतसेच औपचारिक पत्र लेखन आ मध्ये तक्रार पत्राचा सुद्धा सामावेश होतो. तक्रार पत्र म्हणजेच कोणत्याही वैयक्तिक किंवा सामाजिक समस्या टाळण्यासाठी संबंधित कार्य करताना लिहिली जाणारी पत्रे होय.\nऔपचारिक पत्राचा अर्ज :\nऔपचारिक पत्रांचा अर्ज हा एखाद्या विशिष्ट हेतूने बनवला जातो, त्याला अर्जाचा फॉर्म असे म्हणतात.\nऔपचारिक पत्र लेखनाचे काही विषय :\n1. बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मागणी पत्र.\n2. शुल्क माफी करण्याकरिता प्रिन्सिपल ला पत्र.\n3. ग्रंथालयातील पुस्तके घेण्याबाबत प्राचार्यांना पत्र.\n4. पाणी समस्यांवर निराकरण काराण्यासाठी नगरपालिकेला पत्र.\n5. जिल्हाधिकारी यांना पत्र.\n6. वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत मागणी पत्र.\n7. आरोग्य अधिकाऱ्यांना शहरातील घाणीच्या बाबतीत तक्रार करण्याबाबत पत्र.\n8. बँकेमध्ये आधार कार्ड संलग्न करण्याबाबत पत्र.\n9. शाळेमधून बोनाफाईट मागण्याकरिता पत्र.\n10. पोस्टाच्या अनिमतेच्या बाबतीत पोस्टमन ला तक्रार पत्र.\nऔपचारिक पत्र लेखनाचे नमुने :\n1. वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी पत्र :\nविषय: वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी पत्र…….\nमी राहुल कुलकर्णी, महर्षी कर्वे रस्त्यावरील ‘ सुदामा’ इमारती मध्ये राहतो. आमच्या इमारतीतील आणि आसपासच्या वस्तीतील वीज खंडित झाली आहे. सोमवार म्हणजेच 16 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये आमच्या परिसरातील वीजेची तार तुटली. त्यामुळे आमच्या परिसरातील सर्व वीज खंडित झाली आहे. आज दोन दिवस झाले आमच्या येथे कुठल्याही प्रकारची वीज नाही.\nआमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता याचा त्रास होत आहे तसेच लहान मुले अंधाराला बघू घाबरत आहेत. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमच्या परिसरातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा. हीच विनंती आहे. आपण हे काम पूर्ण करून सर्व जनतेचा दुवा घ्यावा हीच इच्छा.\n2. आजारी असल्याने दोन दिवसाची सुट्टी मागण्याकरिता प्राचार्यांना पत्र.\nराजीव गांधी कॉलेज पुणे,\nविषय: आजारी असल्याने कॉलेजला सुट्टी मागण्याकरिता……\nअर्जदार: सुरेश संदीप जाधव.\nवरील विषयाला अनुसरून मी हे पत्र लिहीत आहे. माझी तब्येत अचानक खराब झाली व मला सर्दी खोकला ताप या आजारांची लागण झाल्याने मी कॉलेजला येऊ शकत नाही. तरी आपण मला दोन दिवसांकरिता सुट्टी द्यावी, ही विनंती.\nया दोन दोन दिवसांमध्ये शाळेत झालेल्या सर्व विषयाचा अभ्यास मी वेळेवर पूर्ण करेन. वैयक्तिक शिक्षकांना दाखवेल ही खात्री.\nनाव: सुरेश संदीप जाधव.\nवर्ग : अकरावी ( सायन्स )\n2. अनौपचारिक पत्र :\nअनौपचारिक पत्र हे मुख्यता आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना लिहिले जातात. हे पत्र संस्था वैयक्तिक विषय किंवा अभिनंदन, नियंत्रणासाठी लिहिले जातात. अनोपचारिक पत्रा मध्ये आपण सभ्य आणि आज्ञाधारक भाषेचा वापर नाही केला तरी चालतो.\nअनोपचारिक पत्रा चे काही विषय :\n1. मित्राला वाढदिवसाठी आमंत्रण करण्याकरिता पत्र.\n2. आई-वडिलांना तब्येत विचारता करून लिहिलेले पत्र.\n3. मित्राचा परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक आल्यास अभिनंदन करण्याकरता लिहिलेले पत्र.\n5. कठोर परीश्रमाचे स्पष्टीकरण करून आपल्या धाकट्या भावाला पत्र.\n6. नवीन वर्ग आणि शाळेचे वर्णन करणाऱ्या वडिलांना पत्र.\n7. आपल्या यशस्वी पत्र्यावर आपल्या मित्राला पत्र.\n8. चिंताग्रस्त पत्राने वडिलांना त्यांच्या आजारांची खबर मिळाली.\nअनौपचारिक पत्र लेखनाचे नमुने :\n1. मित्राला वाढदिवसाचे आमंत्रण पत्र.\n35, राजीव गांधी उद्यान\nआशा करतो की नेहमीप्रमाणे स्वस्थ आणि आनंदी असशील. जसे की तुला माहिती आहे दरवर्षी माझा वाढदिवस 25 जूनला असतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मी माझा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करणार आहे. माझ्या आनंदामध्ये आणखी भर घालण्यासाठी तू यावे ही माझी अपेक्षा आहे.\nत्यामुळे मी माझ्या घरी छोटीशी पार्टी आयोजित केली आहे त्यामध्ये माझे इतर मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहे तसेच तु यावे ही माझी अपेक्षा आहे.\nमला आशा आहे की तू माझ्या वाढदिवसा मध्ये नक्कीच नजर राहशील.\nकाका-काकूंना माझा विनम्र अभिनंदन\n2. मित्राचा परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक आल्यास अभिनंदन करण्यासाठी पत्र.\nबस स्टँड जवळ, नागपूर\nआज सकाळी मी वर्तमानपत्र वाचले. वाचून खूप आनंद झाला. वर्तमानपत्रात तुझ्याबद्दल एक आनंदाची बातमी मला कळाली ती म्हणजे दहावीच्या परीक्षा मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तूझा पहिला क्रमांक आला. ही बातमी ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला त्यामुळे मी तुझे अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहीत आहे.\nआशा करतो तुला तुझ्या भावी आयुष्यामध्ये सर्व सुखी मिळावीत आणि तू असाच यशस्वी होवो.\nपत्रलेखनाचा संबंधित काही मूलभूत गोष्टी:\nमुळात पत्र लेखन हे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलेले वर्तन असते. त्यामुळे उत्कृष्ट वागणुकीचा आवश्यक सद्भावना, तर्कसंगत, अर्थपूर्ण वकृत्व हे गुण पत्र लेखनामध्ये असणे आवश्यक आहे.\nपत्र लिहिताना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदराचे भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. आपले विचार आणि भावना पूर्णता व्यक्त करण्यात पूर्ण पारदर्शकता असावी जेणेकरून पत्र वाचणारे आणि वाचत एकमेकांना समजू शकतील आणि एकत्र येतील.\nपत्रा मध्ये जे काय लिहितो ते विचारपूर्वक आणि सुव्यवस्थितपणे लिहिलेले असावे. पत्रामध्ये कोणतेही कृतघ्न तपशील नसावी, पुनरावृत्ती होऊ नये आणी आवश्यकतेनुसार संपूर्ण गोष्ट निर्देशआत आणली पाहिजे.\nपत्राचे लेखन वेळेवर अवलंबून केले जाऊ नये. पत्रलेखन वाचकाच्या पातळीवर पाणी रूचीनुसार असावे. पत्राची सुरुवात पत्र वाचकाचे स्वागत आणि योग्य प्रेमाने आणि आदराने अभिवादन करणारी असावी.\n ” मराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra Lekhan in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा.\n” मराठी पत्र लेखनाचे नमुने | Patra Lekhan in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nमी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी\nजर वीज नसती तर मराठी निबंध\nममते शिवाय समता नाही मराठी निबंध\nसर्व धर्म समभाव मराठी निबंध\nझाडे बोलू लागली तर मराठी निबंध\nझाडे बोलू लागली तर मराठी निबंध \nविरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/5305", "date_download": "2022-10-01T14:48:38Z", "digest": "sha1:7JIDQURI6XUM72V4XJSHATI6GQSHYPDW", "length": 16849, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "वृत्तपत्रा वरील गुन्हे मागे घेण्याची पत्रकार संघाचे मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंतत्र्यांना दिले निवेदन – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nवृत्तपत्रा वरील गुन्हे मागे घेण्याची पत्रकार संघाचे मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंतत्र्यांना दिले निवेदन\nवृत्तपत्रा वरील गुन्हे मागे घेण्याची पत्रकार संघाचे मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंतत्र्यांना दिले निवेदन\nऔरंगाबाद वरून प्रकाशित होणाऱ्या दिव्यमराठी वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वी २०६ नागरिकांचा मारेकरी कोण असे वृत्त प्रकाशित केले होते. या वृताला चिडून दिव्यमराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांच्या वर सूडबुद्धीने विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार अशोभनीय असून वृत्तपत्रा वर एकप्रकारे घाला घालण्याचेच काम करण्यात आल्याने संपादका वरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.\nपत्रकारिता हे लोकशाही चौथा आधारस्तंभ आहे. सत्य वस्तुती व पाठपुरावा करणे आणि ते जणते समोर मांडण्याचे कार्य दै दिव्यमराठी सातत्याने करीत आहे. त्याला अनुसरून औरंगाबाद येथील कोरोना संदर्भातील सत्य परिस्थितीचा आढावा जनते समोर उघड केल्याने स्थानिक प्रशासनाचे वाभाडे निघाले याचा राग मनात ठेवून स्थानिक प्रशासनाने दिव्यमराठीचे संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे म्हणजे दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महागाव तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यात आला. व संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या वर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी ही निवेदनातून करण्यात आली. यावेळी महागाव तालुक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन वाघमारे, पत्रकार संजय पाटे, ज्ञानेश्वर ठाकरे, विनोद कोपरकर, कयुमखान पठाण, संतोष जाधव, रवी कावळे, रियाज पारेख, रवी वाघमारे, गणेश भोयर, अंकुश कावळे, फराज पठाण सह आदी पत्रकार उपस्थित होते.\nPrevious: धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तनिवेदक अमिश देवगण वर कारवाई करा – महागावातील युवकांचे ठाणेदारांना निवेदन\nNext: आरंभी येथील शेतकऱ्याची आत्महत्या\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/abdul-karim-telgi-is-back-in-the-spotlight-due-to-stamp-scam-in-nashik/", "date_download": "2022-10-01T14:38:08Z", "digest": "sha1:F2XP5SCUMVJWZGBB2NTQM646XHOOTKAH", "length": 20570, "nlines": 167, "source_domain": "thepublitics.com", "title": "नाशिकमधल्या स्टॅम्प घोट्याळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी पुन्हा आला चर्चेत..", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचानाशिकमधल्या स्टॅम्प घोट्याळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी पुन्हा आला चर्चेत...\nनाशिकमधल्या स्टॅम्प घोट्याळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी पुन्हा आला चर्चेत…\nनाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प घोटाळ्यानं डोकं वर काढलं आहे. बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर या नव्या घटनेनं पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आलं आहे. सध्या तरी देवळा तालुक्यातील कोट्याधीश झालेला एक स्टॅम्प वेंडर जाळ्यात सापडला असला तरी या मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची माहिती समोर येत आहे. मुद्रांक महासंचालकांनी याची दखल घेत तत्काळ कागदपत्रे घेऊन मुद्रांक कर्मचाऱ्यांना पुण्यात बोलावलं. रस्त्यात नारायणगावात नाश्त्यासाठी थांबलेल्या या कर्मचाऱ्यांच्या गाडीची काच फोडून चक्क कागदपत्रांची चोरी झाली आणि यातील संशय अधिक बळकट झाला. तातडीनं मुद्रांक महासंचालकांचं विशेष पथक नाशकात दाखल झालं आणि दुय्यम निबंधकांना निलंबित केलं. याच प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात, अशी माहिती आहे. मात्र, जोपर्यंत खरे सूत्रधार म्हणून नाव येत असलेला संशयीत वेंडर वाघ बंधू पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या घोटाळ्याची खरी व्याप्ती स्पष्ट होणार नाही.\nअलीकडेच समोर आलेल्या ह्या स्टॅम्प घोटाळ्यामुळे, २००३ मध्ये उघडकीस आलेला अब्दुल करीम तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता हा तेलगी कोण होता आणि त्याने केलेला हजारो कोटींचा गैरव्यवहार उघडकीस कसा आला ते आपण बघूया…\nकर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जन्मलेला अब्दुल करीम तेलगी हा रेल्वेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा मुलगा होता. तेलगी मुंबईमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत होता. मुंबईत असताना त्याने अंडरवर्ल्डशी सुत जुळवले आणि हळूहळू तो गुन्हेगारी मध्ये पारंगत होत गेला. त्याला सर्वप्रथम १९९१ मध्ये मुंबई पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. तुरुंगात त्याची ओळख रतन सोनी या माणसासोबत झाली. रतन सोनी देखील अशाच अवैध कामांसाठी कुप्रसिद्ध होता. त्याने तेलगीला सांगितले किस्तान पेपर ऑफिस हे सरकारच्या लेखी दुर्लक्षित डिपार्टमेंट आहे त्यामुळे ते निश्चितच फायद्याचे आहे.\n१९९४ मध्ये त्याने आपल्याकडचे पोलिटिकल कनेक्शनची मदत घेऊन मुद्रांक विक्रेता म्हणून लायसन्स मिळवले आणि नाशिक सिक्युरिटी प्रेस ने मोडीत काढलेले एक मशिनही विकत घेतले. एकापाठोपाठ एक मशीन विकत घेत त्याने बनावट मुद्रांक निर्मिती सुरू केली. हा बनावट व्यवहार करताना त्यांनी मुद्रांक छपाईसाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारचा कागद सिक्युरिटी प्रेसमधून मिळवला आणि सिक्युरिटी प्रेस ज्या पद्धतीने मुद्रांक छापायचे तसाच मुद्रांक तेलगीही छापायचा. बनावट स्टॅम्प पेपर, न्यायालयीन शुल्क स्टॅम्प, महसूल स्टॅम्प, विशिष्ट कारणांसाठी वापरले जाणारे वेगवेगळे स्टॅम्प, इन्शुरन्स पॉलिसी ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स एजन्सी पर्यंत तेलगीच्या गैरव्यवहाराचा धंदा वाढतच गेला. भारतात मुद्रांक तुटवडा असतो त्याचा गैरफायदा घेत त्याने आपला धंदा सर्वदूर पसरवला. बँका इन्शुरन्स कंपन्या शेअर बाजारातील दलाल आदींना तेलगी हा घाऊक पद्धतीने बनावट कागदपत्रे पुरवायचा. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, त्याने हा व्यवहार सांभाळण्यासाठी एम. बी. ए केलेल्या तब्बल ३०० तरुणांना कर्मचारी म्हणून नेमले होते.\nतेलगीचे रॅकेट उघडकीस आले ते दिल्लीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विजय मालिक यांच्यामुळे, जानेवारी २००३ मध्ये पुण्यात बनावट मुद्रांक विकले जात असल्याची टीप त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि समोर आलेल्या घोटाळ्याने अवघा देश हादरला होता. पोलिसांनी फोन टॅप करून तेलगीला २००३ मध्ये अजमेर मध्ये अटक केली. तपासादरम्यान तेलगीने सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक दहा वर्षांच्या कालावधीत विकले असल्याचा अंदाज समोर आला. म्हणजे तेलगीचे एजंट रोजच तब्बल पन्नास हजार रुपयांच्या बनावट मुद्राकांची विक्री करायचे.\nमुंबईच्या ग्रँड रोड वरच्या एका डान्स बार मधल्या डान्सर वर तेलगीने एका रात्रीत ९३ लाख रुपये उधळले होते असं बोललं जातं. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, या समस्यांमधून त्याने कितीतरी कोटी कमावले असणार. तेलगीला अटक झाल्यानंतर हा गैरव्यवहार दोन हजार कोटी रुपयांचा असल्याचे सर्वप्रथम सांगण्यात येत होते. परंतु हळूहळू तपासादरम्यान माहिती बाहेर येऊ लागली की, हा गैरव्यवहार तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात तेलगी विरुद्ध बनावट मुद्रांक प्रकरणातून २००३ मध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याच दरम्यान भिवंडीतून २,२०० कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने तेलगीच्या या चौकशीसाठी स्पेशल इन्वस्टिगेशन टीमची (SIT ) स्थापन केली. एसआयटीच्या अहवालात नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील अधिकाऱ्यांना जबाबदार मानण्यात आलं. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही.\n२००५ च्या दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी असलेले पोलिस अधिकारी प्रताप प्रभाकर काकडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्यावर बनावट मुद्रांक छपाईची मशीन चौकशीच्या वेळी जप्त केलीच नसल्याचा असल्याचा आरोप होता. काकडे यांच्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांना अटकही झाली होती परंतु पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष सोडण्यात आले होते. या खटल्यादरम्यान त्याला २९ जून २००७ मध्ये २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता तसेच तीस वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा त्याला झाली होती. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता कारण निवृत्त पोलिस उपमहानिरीक्षक डी.रूपा यांनी आरोप केला होता की तेलगीला कारागृह प्रशासन विशेष सवलती देतात. त्याला कारागृहातील तीन ते चार कर्मचारी मसाज आणि मालिश करून देतात असा आरोपही रुपा यांनी केला होता. इंडियन एक्सप्रेस २०१७च्या एका रिपोर्टनुसार, तो गेल्या २० वर्षांपासून डायबिटीस आणि उच्च रक्तदाबामुळे पीडित होता. त्याला एड्सची लागण देखील झाली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये बँगलोर मधील एका दवाखान्यात अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर १ डिसेंबर २०१८ मध्ये पुराव्याअभावी स्टॅम्प घोटाळ्यामधील सगळ्या आरोपींची न्यायालयाने सुटका केली.\nPrevious articleमास्क कारवाई बाबत उच्च न्यायालयात याचिका\nNext articleआरक्षणा बाबत सर्व राज्यांना नोटीस\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lerchbates.com/mr/services/", "date_download": "2022-10-01T15:12:08Z", "digest": "sha1:MJFQROQSW2CYYAN7Q2KRRM55O3YTJE52", "length": 20314, "nlines": 157, "source_domain": "www.lerchbates.com", "title": "Services - Lerch Bates", "raw_content": "तुम्हाला आमच्या वेबसाइटवर सर्वोत्तम अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो.\nअधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा.\nसर्जनशील आणि व्यावहारिक सोल्यूशन्स जे तुमची दृष्टी वास्तविक बनण्यास मदत करतात\nजगातील सर्वात उंच टॉवरचे काम हाती घेणे असो किंवा दर्शनी भागासाठी पूर्णपणे नवीन संकल्पना वापरणे असो, तुम्हाला जोखीम पत्करण्यास सक्षम आणि सर्जनशीलपणे विचार करण्यास तयार असलेल्या तांत्रिक भागीदाराची आवश्यकता आहे. आम्ही सहयोग करण्यासाठी येथे आहोत.\nतुम्हाला जोखीम कमी करण्यात मदत करण्यासाठी वेळेवर वितरित केलेल्या स्पर्धात्मक तांत्रिक उपायांची किंमत\nखूप जोखीम असताना, तुम्हाला एका तांत्रिक भागीदाराची आवश्यकता आहे जो पूर्ण परिश्रम, स्पष्ट प्रतिसाद आणि वेळेवर संवादाला प्राधान्य देतो. सादरीकरण पुनरावलोकने आणि प्रगती मीटिंग किंवा अंतिम वॉकथ्रू आणि पंचलिस्ट आयोजित करणे असो, आम्ही तुमचे समर्थन केले आहे.\nतांत्रिक भागीदार तुम्हाला तुमच्या मालमत्तेमधून सर्वोत्तम संभाव्य मूल्य मिळविण्यात मदत करतात\nतुमच्या इमारतीचे वय वाढत असताना, तुम्ही शाश्वत आणि सुरक्षित मार्गांनी वाढत्या परिचालन खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे चांगले मार्ग शोधता. आमच्या व्यवस्थापन सेवा तुम्हाला काय येत आहे याची योजना करण्यात आणि महागडे, अनपेक्षित व्यत्यय टाळण्यात मदत करतात.\nनिःपक्षपाती परिणामांसह उद्योग-सन्मानित तपास\nजेव्हा आपत्ती येते तेव्हा सर्व काही थांबते. तुम्हाला एका तत्काळ प्रतिसादाची आवश्यकता आहे जी एक आदरपूर्ण आणि निःपक्षपाती रीतीने पाळत असताना कोणतीही कसर सोडणार नाही. Lerch Bates विमाधारक, विमाधारक आणि कायदेशीर व्यवसायांसाठी फॉरेन्सिक अभियांत्रिकी, बांधकाम सल्ला आणि तज्ञ साक्षीदार सेवा प्रदान करते. आम्ही तुम्हाला तथ्य सांगतो, तुम्हाला जे ऐकायचे आहे असे आम्हाला वाटत नाही.\nतांत्रिक भागीदार तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे आयुष्य वाढवण्यात मदत करतात\nजेव्हा आधुनिकीकरण करण्याची वेळ येते तेव्हा सर्व काही टेबलवर असते. ऑपरेशनल कार्यक्षमता, भाडेकरूंच्या गरजा आणि शाश्वत परिणाम यांचा समतोल राखणे कठीण आहे. Lerch Bates तुम्हाला तुमच्या अद्वितीय गरजा लक्षात घेऊन सर्वात जास्त मूल्य शोधण्यात मदत करते.\nजोखीम ते ROI, शेड्यूल ते टिकाव, संपूर्ण बिल्डिंग लाइफसायकलमधील Lerch Bates चे कौशल्य तुम्हाला तुमच्या इमारतीच्या भविष्याचे नियोजन करण्यात मदत करते. तुमच्या प्रकल्पासाठी सर्वोत्तम तांत्रिक परिणाम शोधण्यात तुमचा भागीदार म्हणून, आम्ही कार्यक्षमता, सुरक्षितता आणि मोलाची खात्री देतो.\nसर्जनशील आणि व्यावहारिक सोल्यूशन्स जे तुमची दृष्टी वास्तविक बनण्यास मदत करतात\nजगातील सर्वात उंच टॉवरचे काम हाती घेणे असो किंवा दर्शनी भागासाठी पूर्णपणे नवीन संकल्पना वापरणे असो, तुम्हाला जोखीम पत्करण्यास सक्षम आणि सर्जनशीलपणे विचार करण्यास तयार असलेल्या तांत्रिक भागीदाराची आवश्यकता आहे. आम्ही सहयोग करण्यासाठी येथे आहोत.\nउत्कृष्ट आर्किटेक्चरला समर्थन देणार्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासह जगातील सर्वात उंच इमारतींमधून लोकांना कार्यक्षमतेने हलवणे.\nमास्टर प्लॅनिंग, संकल्पनात्मक आणि योजनाबद्ध डिझाइन सहाय्याने सुविधा कार्यक्षमता वाढवणे जे तळ ओळ लक्षात ठेवते.\nआजच्या जटिल बिल्डिंग आव्हानांसाठी डिझाइन केलेल्या सहयोगी दृष्टिकोनासह नवीन इमारतींसाठी जोखीम मर्यादित करणे.\nतुम्हाला जोखीम कमी करण्यात मदत करण्यासाठी वेळेवर वितरित केलेल्या स्पर्धात्मक तांत्रिक उपायांची किंमत\nखूप जोखीम असताना, तुम्हाला एका तांत्रिक भागीदाराची आवश्यकता आहे जो पूर्ण परिश्रम, स्पष्ट प्रतिसाद आणि वेळेवर संवादाला प्राधान्य देतो. सादरीकरण पुनरावलोकने आणि प्रगती मीटिंग किंवा अंतिम वॉकथ्रू आणि पंचलिस्ट आयोजित करणे असो, आम्ही तुमचे समर्थन केले आहे.\nयोग्य किमतीत तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम लिफ्ट कॉन्ट्रॅक्टर वितरीत करण्यासाठी आमच्या कौशल्याचा, व्याप्तीचा आणि उद्योगाच्या ज्ञानाचा उपयोग करून.\nथर्मल आणि आर्द्रता नियंत्रण आणि संरचनात्मक विचार योग्यरित्या डिझाइन आणि स्थापित केले आहेत याची खात्री करणे.\nइमारतींच्या साहित्याची हालचाल, साठवणूक, व्यवस्थापन आणि कचरा काढण्यासाठी बांधकाम प्रशासन आयोजित करणे.\nकोणत्याही प्रकारच्या दर्शनी उपकरणांसाठी स्थापना आणि कमिशनिंग प्रदान करणे.\nतांत्रिक भागीदार तुम्हाला तुमच्या मालमत्तेमधून सर्वोत्तम संभाव्य मूल्य मिळविण्यात मदत करतात\nतुमच्या इमारतीचे वय वाढत असताना, तुम्ही शाश्वत आणि सुरक्षित मार्गांनी वाढत्या परिचालन खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे चांगले मार्ग शोधता. आमच्या व्यवस्थापन सेवा तुम्हाला काय येत आहे याची योजना करण्यात आणि महागडे, अनपेक्षित व्यत्यय टाळण्यात मदत करतात.\nलिफ्ट सिस्टमच्या समस्यांपासून ते तुमच्या सेवा कंपनीच्या निराशेपर्यंत जाणकार प्रतिबंधात्मक देखभालीसह तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे.\nतुमच्या बिल्डींगचा परिसर आणि संरचनेची सुदृढता जतन करणे. देखरेखीच्या समस्या अनियोजित आणीबाणी होण्यापूर्वी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही चाचणी आणि तपासणी करतो.\nआपल्या लॉजिस्टिक ऑपरेशन्सची कार्यक्षमता राखणे. आम्ही खर्च कार्यक्षमतेचे मूल्यांकन प्रदान करतो आणि योग्य देखभाल उपायांची शिफारस करतो.\nसुरक्षित दर्शनी भागाची देखभाल सुनिश्चित करणे. Lerch Bates सर्वसमावेशक तपासणी, चाचणी, देखभाल, दुरुस्ती आणि बाह्य इमारती देखभाल उपकरणांची स्थापना प्रदान करते.\nनिःपक्षपाती परिणामांसह उद्योग-सन्मानित तपास\nजेव्हा आपत्ती येते तेव्हा सर्व काही थांबते. तुम्हाला एका तत्काळ प्रतिसादाची आवश्यकता आहे जी एक आदरपूर्ण आणि निःपक्षपाती रीतीने पाळत असताना कोणतीही कसर सोडणार नाही. Lerch Bates विमाधारक, विमाधारक आणि कायदेशीर व्यवसायांसाठी फॉरेन्सिक अभियांत्रिकी, बांधकाम सल्ला आणि तज्ञ साक्षीदार सेवा प्रदान करते. आम्ही तुम्हाला तथ्य सांगतो, तुम्हाला जे ऐकायचे आहे असे आम्हाला वाटत नाही.\nवेळेवर, अचूक, पूर्ण आणि निःपक्षपाती विश्लेषणासह मालमत्तेच्या नुकसानीचे मूल्यांकन आणि तज्ञ साक्षीदार सेवा जलद करणे. आम्ही नैसर्गिक हवामान किंवा मानवनिर्मित घटनांमुळे नुकसानपूर्व आणि नंतरचे जोखीम, नुकसान आणि मालमत्तेचे दावे, मालमत्तेचे नुकसान, दुरुस्तीची व्याप्ती आणि दुरुस्ती बजेटचे विश्लेषण करतो.\nतांत्रिक भागीदार तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे आयुष्य वाढवण्यात मदत करतात\nजेव्हा आधुनिकीकरण करण्याची वेळ येते तेव्हा सर्व काही टेबलवर असते. ऑपरेशनल कार्यक्षमता, भाडेकरूंच्या गरजा आणि शाश्वत परिणाम यांचा समतोल राखणे कठीण आहे. Lerch Bates तुम्हाला तुमच्या अद्वितीय गरजा लक्षात घेऊन सर्वात जास्त मूल्य शोधण्यात मदत करते.\nतुमच्या लिफ्ट आणि एस्केलेटर मालमत्तेचे आयुष्य आणखी 20-25 वर्षे वाढवणे. तुमचे अपग्रेड वेळेवर, बजेटवर आणि गुणवत्तेच्या उच्च दर्जावर वितरित केले जाईल याची आम्ही खात्री करतो.\nतुमच्या बिल्डिंग एन्क्लोजरच्या प्रत्येक पैलूचा वापर वाढवणे. आम्ही विद्यमान पाणी आणि हवेतील घुसखोरी समस्यांचे मूल्यांकन करतो आणि निराकरण करतो आणि टिकाऊपणा आणि दीर्घ आयुष्यासाठी आधुनिकीकरण करतो.\nसर्वोत्कृष्ट पद्धती आणि तुमच्या विशिष्ट सुविधांच्या गरजांवर आधारित तुमच्या सिस्टमला कुठे सुधारणांची आवश्यकता आहे याचे मूल्यांकन करणे. आम्ही तुमच्या बजेटमध्ये सानुकूलित उपाय विकसित करतो.\nसर्व प्रकारच्या दर्शनी उपकरणांच्या सेवेचे रेट्रोफिटिंग आणि आधुनिकीकरण.\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nनवीनतम उद्योग बातम्या, अद्यतने आणि अंतर्दृष्टी प्राप्त करा.\nआपला ई - मेल(आवश्यक)\nहे फील्ड प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आहे आणि ते अपरिवर्तित सोडले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-computational-sciences/11435-teaching-faculty-2.html", "date_download": "2022-10-01T13:39:33Z", "digest": "sha1:QNRTCZ7UJEVGYYS5TXW22G57D7PLKENZ", "length": 9535, "nlines": 240, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Teaching Faculty", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/rains-2/", "date_download": "2022-10-01T15:31:17Z", "digest": "sha1:6VW34EMDDXJXYPCKLWFBE24NVT5WWPL5", "length": 17718, "nlines": 204, "source_domain": "gavkatta.com", "title": "(Rains) राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच - पहा कशी असेल पुढील स्थिती - गाव कट्टा", "raw_content": "\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/(Rains) राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच – पहा कशी असेल पुढील स्थिती\n(Rains) राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच – पहा कशी असेल पुढील स्थिती\n(Rains) राज्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असूल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे – जुलै महिन्यात 15 दिवसांत 392.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे(Heavy rains continue to wreak havoc in the state – see what the next situation will be)\nतसेच मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना पूर आल्याने 104 नागरीकांना आपला जीव गमवावा लागला\nपहा कशी असेल पुढील स्थिती \n● राज्यात 20 जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे\n● तर याच काळात हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत जोरदार वारे आणि वादळी वारे वाहतील, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे\n● याव्यातिरिक्त राजधानी मुंबईत पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे\nही पण बातमी वाचा\nनवोदय विद्यालयाच्या आस्थापनेच्या विविध पदांच्या १६१६ जागा\nवर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे\nजुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतरचे काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाल्यांना पुर आले. तर काही धरणेही भरली. तसेच राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता राज्यात पावसाचा जोर ३-४ दिवस कायम राहाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही कायम आहे.(Rains)\n👉वर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈\nवर्ध्यात मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे (Schools, Colleges to be closed Today in Wardha due to Flood Situation). जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नागरिकांनाही कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केलं गेलं (Rains)\n4, 5 दिवस पावसाचा जोर कायम\nराज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.\nही पण बातमी वाचा\n1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे\nराज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमशान घातले आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. (Rains)\nPM Kisan 12th Installment Latest Update: या तारखेला शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार आहे, येथे पहा मोबाईल नंबर टाकून\nPost office schemes in Marathi नव्या स्कीम उत्तम तुमच्या बाळाचे स्वागत करा\n(Panjab Dakh) पंजाब डख – हवामान अंदाज\nKusum Solar Pump Yojana 2022. कुसुम सोलार पंप योजना या जिल्ह्याचे अर्ज सुरु..\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/pali-no-parking-zone-traffic-problem/", "date_download": "2022-10-01T15:24:05Z", "digest": "sha1:4RG5IAMCHWAOH6ZSRCZ6CHNWRQKN6PY3", "length": 12370, "nlines": 283, "source_domain": "krushival.in", "title": "पाली : नो पार्किंग झोन, ट्रॅफिकची समस्या - Krushival", "raw_content": "\nपाली : नो पार्किंग झोन, ट्रॅफिकची समस्या\nin रायगड, सुधागड- पाली\nअनेक वर्षांपासून पाली शहरात असलेली मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी व अवैध पार्किंग या समस्येकडे नगरपंचायत व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो वाहतुक कोंडीचा व अवैध पार्किंगचा. अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे क्षेत्र असले तरीही या शहरात गणपती देवस्थान व्यतिरिक्त इतरत्र पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने, वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाचे वाभाडे निघत आहेत.\nहाटाळेश्वर चौक, बाजार पेठ येथे वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने चालणारे पादचारी तसेच दुकांनदार त्रस्त आहेत. या अवैध पार्किंगमुळे दुकानदारांचे भांडणे हे नित्याचेच झाले आहे.\nवर्षाभरापूर्वी पोलिस यंत्रणेने अवैध पार्किंग करणार्यावर कारवाई केली होती. त्यामुळे काही प्रमाणात अवैध पार्किंगला लगाम लागला होता. परंतु पोलीसांची कारवाई ही चार दिन की चांदनी, फिर अंधेरी रात असे असल्याने पुन्हा अवैध पार्किंग समस्येने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अवैध पार्किंग करणा-यांवर पोलीसांचा वचक राहिला नसल्याचे चित्र सध्या पाली शहरात पाहायला मिळत आहे.\nअनेक वेळा वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आज कारवाई झाली की दुसर्या दिवशी पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळत आहे. संध्याकाळी दारू दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे व अवैध वाहनेेही उभी केली जात आहेत. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाली शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतुक पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. नागरिक वाहतुक कोंडी व अवैध पार्किंगमुळे हैराण झाले आहेत. गांधी चौक ते बाजारतळे (हटाळेश्वर चौक) या रस्त्यावर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते. या रस्त्यांवर असंख्य दुचाकी उभ्या असतात त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. त्यातच पाऊस आसल्याने खुपच त्रास सहन करावा लागतो. या समस्यांकडे नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणा लक्ष देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/smescon-mumbai-bharti-2022/", "date_download": "2022-10-01T15:43:31Z", "digest": "sha1:T4UTPDGUAQLBFNLG7GPNXUXPJS5MHXEJ", "length": 6868, "nlines": 66, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "SMESCON Mumbai Bharti 2022 : 13+ posts", "raw_content": "\nसेवामंडळ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई येथे विविध पदांची भरती, नवीन जाहिरात\nSMESCON Mumbai Recruitment 2022 : सेवामंडळ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या 13+ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे Master degree in any Nursing specialty in Nursing असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक\nपद संख्या –13+ जागा\nशैक्षणिक पात्रता –Master degree\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष/सचिव, सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, 338, आर.ए. किडवाई रोड, माटुंगा, मुंबई – 400 019\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022\nAddress : अध्यक्ष/सचिव, सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, 338, आर.ए. किडवाई रोड, माटुंगा, मुंबई – 400 019\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/the-arrival-of-ganapati-bappa-in-chalisgaon", "date_download": "2022-10-01T15:55:49Z", "digest": "sha1:PIADWBK6EYE35GAJ2TGAAL76ADB4AJJF", "length": 4237, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The arrival of Ganapati Bappa in Chalisgaon", "raw_content": "\nचाळीसगावात गणपती बाप्पांच्या आगमनाची धूम\nगणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात बाजारात चैतन्य\nकोरोनामुळेे गेल्या दोन वर्षांपासून गणपतीच्या उत्सवाला निर्बंध लादण्यात आले होते. यंदा मात्र पूर्णपणे निर्बंध हटविल्यामुळेे चाळीसगाव परिसरात गणपती बाप्पांच्या (Ganapati Bappa) आगमनाची धुम दिसून येत आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी बाजारात (market) गणपती मुर्ती व पूजा साहित्य (Ganapati idols and worship materials) घेण्यासाठी नागरिकांची (citizens) एकच गर्दी (crowd) दिसून आली.\nकाही बालगोपाल मंडळातील कार्यकर्ते देखील आपल्या लाडक्या गणरायाला आदल्या दिवशीच वाजत गाजत घेवून जाताना दिसून आले. तर काही जण कुटुंबासह गणपतीच्या मुर्ती पसंत करती होते. यंदा कोरोनांचे निर्बंध हटल्यामुळेे बाजारात गणपती सणाचा उत्साह दिसून येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात बाजरात चैतन्य निर्माण झाले आहे. येथील तहसील कचेरीपरिसरात गणपती मुर्त्या व पूजा साहित्यांची मोेठ्या प्रामाणात दुकाने थाटण्यात आलेली आहेत. यंदा बाजारात गणेशाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या आकर्षक मुर्त्या दिसून येत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ranjangav-devi-two-group-fight-newasa", "date_download": "2022-10-01T14:27:21Z", "digest": "sha1:NNTG4AW5EUUS7XGCLTUUJCXVE6H4SH23", "length": 8670, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रांजणगावदेवी येथे मागील भांडणाच्या कारणारुन दोन गटात हाणामारी", "raw_content": "\nरांजणगावदेवी येथे मागील भांडणाच्या कारणारुन दोन गटात हाणामारी\nपरस्परविरोधी फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल\nनेवासा |का. प्रतिनिधी| Newasa\nनेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथे मागील भांडणाच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली असून दोन्ही बाजूच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत ज्योती फुलचंद राऊत (वय 32) धंदा-मजुरी रा. रांजणगावदेवी ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिंक्य सचिन चौधरी, मनीषा सचिन चौधरी, सचिन अशोक चौधरी, अशोक मालकू चौधरी व ताराबाई अशोक चौधरी सर्व रा. रांजणगावदेवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादीत म्हटले की 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी व तिचा पती त्यांच्या राहत्या घरासमोर बसलेले असताना वरील पाच आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाच्या कारणावरून एकत्र येऊन अजिंक्य सचिन चौधरी याने लाकडी काठीने फिर्यादीच्या पतीच्या उजव्या हाताच्या करंगळीवर मारहाण केली मनीषा सचिन चौधरी व ताराबाई अशोक चौधरी यांनी फिर्यादी मजुरीचे कामाला कशी जाते हे आम्ही पाहून घेऊ, अशी धमकी देऊन त्यांनी फिर्यादीस धरून डोक्याचे केस पकडून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र तुटले. सचिन अशोक चौधरी याने फिर्यादीच्या कानाखाली चापटीने मारले. अजिंक्य सचिन चौधरी याने फिर्यादीच्या स्कुटी गाडीचे लाकडी काठीने खोपडी तोडून नुकसान केले.\nया फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील पाच आरोपींवर गुन्हा रजिस्टर नं. 724/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 427 प्रमाणेगुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. गडाख करत आहेत.\nदुसरी फिर्याद सचिन अशोक चौधरी धंदा-शेती रा. रांजणगावदेवी यांनी दिली असून त्यावरून फुलचंद विठ्ठल राऊत, ज्योती फुलचंद राऊत, रितेश फुलचंद राऊत व विजय प्रकाश राऊत सर्व रा. रांजणगावदेवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफिर्यादीत म्हटले की, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा हा त्याच्या आजोबा आजीकडे जात असताना फुलचंद विठ्ठल राऊत याने त्याला खुर्ची फेकून मारून त्याच्याकडील मोटारसायकलची (एमएच 17एवाय3045) खोपडी तोडून नुकसान केले. फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर लाकडी काठीने मारहाण केली तसेच ज्योती फुलचंद राऊत हिने लाकडी काठीने डोक्यात मारहाण केली. आणि फिर्यादी पत्नी मनीषा हिस तिचे कपाळावर लाकडी काठीने मारहाण केली.\nतसेच फुलचंद विठ्ठल राऊत याने हातात दगड धरून फिर्यादीचा मुलगा अजिंक्य याचे उजव्या मांडीवर मारला तसेच रितेश फुलचंद राऊत याने लाकडी काठीने माझ्या पाठीवर मारहाण केली. विजय प्रकाश राऊत याने फिर्यादीचा मुलगा अजिंक्य याला लाथाबुकक्यांनी मारहाण केली तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी, फिर्ळादीचा मुलगा, फिर्यादीची आई व फिर्यादीची पत्नी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 725/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक एन. एम. भताने करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/hallticket/mazagon-dock-hallticket/", "date_download": "2022-10-01T14:08:25Z", "digest": "sha1:USKQWUYFSFP4X2IZBOARFQLHAAFOZYFX", "length": 7514, "nlines": 77, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mazagon Dock HallTicket, Mazagon Dock Admit Card", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती\nपरीक्षा 14 सप्टेंबर 2022\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-10-01T15:55:01Z", "digest": "sha1:QZP6XOJRMHHBYECOYYMDCEQI3N37IPBD", "length": 14598, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदापूर तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nमहाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील इंदापूर तालुका दर्शविणारे स्थान\nइंदापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे नाव अनेक ठिकाणी इंद्रापूर असे वाचण्यात येते.\nआगोटी नंबर १ आगोटी नंबर २ आजोटी अकोले (इंदापूर) अंथुरणे अवसरी बाभुळगाव (इंदापूर) बाळपुडी बांबडवाडी बांदेवाडी बंडगरवाडी (इंदापूर) बावडा (इंदापूर) बेडशिंगे बेळेवाडी (इंदापूर) भाडळवाडी भांडगाव भरणेवाडी भाट निमगाव भावडी (इंदापूर) भवानीनगर (इंदापूर) भिगवण भिगवणस्टेशन भोडानी बिजवाडी (इंदापूर) बिरगुंडवाडी बोराटवाडी बोरी (इंदापूर) चकटी चंदगाव चव्हाणवाडी (इंदापूर) चिखली (इंदापूर) दळज नंबर १ दळज नंबर २ दळज नंबर ३ डिकसळ (इंदापूर) गागरगाव गाळंदवाडी नंबर१ गाळंदवाडी नंबर२ गणेशवाडी (इंदापूर) गांजेवळण घोलपवाडी (इंदापूर) घोरपडवाडी गिरवी गोखली गोंदी गोसावीवाडी गोतांडी हंगरवाडी हिंगणेवाडी हिंगणगाव (इंदापूर) जाचकवस्ती जाधववाडी (इंदापूर) जांब (इंदापूर) जंक्शन कचरेवाडी (इंदापूर) कडबनवाडी कळंब (इंदापूर) कळस कळशी काळेवाडी (इंदापूर) कळठण नंबर१ कळठण नंबर२ कांदळगाव (इंदापूर) कर्दनवाडी कारेवाडी (इंदापूर) काटी (इंदापूर) कौठळी कझाड खोरोची कुंभारगाव (इंदापूर) कुरवळी लाकडी लाखेवाडी (इंदापूर) लामजेवाडी लसुर्णे लोणी (इंदापूर) लुमेवाडी मदनवाडी माळेवाडी (इंदापूर) माळवाडी (इंदापूर) मानकरवाडी (इंदापूर) मरदवाडी म्हसोबाचीवाडी नरसिंगपूर (इंदापूर) नारुटवाडी न्हावी (इंदापूर) निंबोडी (इंदापूर) निमगाव केतकी निमसाखर निरगुडे नीरनिमगाव निरवांगी ओझरे (इंदापूर) पदस्थळ पळसदेव पांढरवाडी (इंदापूर) परीटवाडी पवारवाडी (इंदापूर) पिलेवाडी पिंपळे पिंपरीबुद्रुक (इंदापूर) पिंपरीखुर्द (इंदापूर) पिठेवाडी पितकेश्वर पोंदकुळवाडी पौंढावाडी राजवाडी (इंदापूर) रानमोडवाडी रेदा रेदाणी रूई (इंदापूर) सांसर सापकळवाडी सराफवाडी सारटी (इंदापूर) सरडेवाडी शाहा (इंदापूर) शेळगाव (इंदापूर) शेतफाळहवेली शेतफाळगाढे शिंदेवाडी (इंदापूर) शिरसाडी (इंदापूर) सिरसाटवाडी सुगाव सुरवाड टाकळी (इंदापूर) तक्रारवाडी टण्णू तरंगवाडी तरटगाव (इंदापूर) तावशी (इंदापूर) थोरातवाडी उधाट वाडापुरी वकीलवस्ती वनगळी वरकुटेबुद्रुक वरकुटेखुर्द वायसेवाडी व्याहाळी (इंदापूर) झगडेवाडी (इंदापूर)\nइंदापूर तालुका हा पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून पुणे जिह्याच्या पूर्वेस शेवटचा तालुका आहे. इंदापूर तालुका भीमा व नीरा नदीच्या परिसरात आहे. पौराणिक काळात इंदापूरचे नांव इंद्रपुरी असे होते. तालुक्याचा भाग पूर्वी मालोजीराजे भोसले यांचे जहागिरीमध्ये समाविष्ट होता. इंदापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. इंदापूर तालुक्यामधून पुणे-हैद्राबाद हा [[राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 जात असून इंदापूर-पुणे हे अंतर १३५ कि. मी. आहे.\nतालुक्याचे उत्तर सीमेवर भीमा नदी वाहत असून दक्षिणेस नीरा नदी आहे. भीमा नदीवर सुप्रसिद्ध उजनी धरण असून जलाशयात २२ गावे बुडाली आहेत.. धरणाच्या पाण्याचा फुगवटा सुमारे ५० कि. मी. असून त्या पाण्याचा उपयोग कृषिविकास व मत्स्यपालनासाठी होत आहे. तालुक्यातील भीमा व नीरा दोन नद्या, धरणाच्या पाण्याचा फुगवटा व नीरा कालवा यामुळे बहुतांशी भाग बागायती असून तालुक्याचा मध्यभागच्या पठारावरील भाग हा जिरायती आहे. प्रमुख व्यवसाय शेती असून ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इंदापूर तालुक्यात सहकारी तत्त्वावर तीन साखर कारखाने आहेत. सर्वात जुना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर असून त्यानंतर इंदापूर सहकारी आत्ताचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले नगर बिजवडी व त्यानंतर नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर हा आहे. तसेच एक खाजगी साखर कारखाना एक व खाजगी गुळाचा कारखाना आहे.\nइंदापूर तालुक्यात शेतीसाठी प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या एकूण 305 सोसायट्या कार्यरत आहेत.\nइंदापूर तालुक्यात एकूण 115 ग्रामपंचायती आहेत.\nइंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे सेवेत अग्रक्रमी काम करणारी कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर यांचे संयुक्त विद्यामाने शेतमाल निर्यात सुवीधा केंद्र कार्यरत आहे. या सुवीधा केंद्रामधून केळी, डाळींब द्राक्षे निर्यात केली जातात.या तालुक्यात डाळिंब,द्राक्षे,ढोबळी मिरची,टोमॅटो,व इतर सर्व पिके घेतली जातात\nबारामती • इंदापूर • दौंड\nवेल्हे • भोर • पुरंदर\nपुणे शहर • हवेली\nजुन्नर • आंबेगाव • खेड\nशिरूर • मुळशी • मावळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०२२ रोजी १८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:10:47Z", "digest": "sha1:IVZIPWCMQTLUGDEPMW27PIC4TSUL7GU5", "length": 18066, "nlines": 85, "source_domain": "news105media.com", "title": "तो फक्त मला रात्रीच भेटायला यायचा आणि माझ्यासोबत...पण तो असं का करत होता हे मला समजलं होत कारण...जाणून घ्या एक अचंबित करणारी कहाणी - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nतो फक्त मला रात्रीच भेटायला यायचा आणि माझ्यासोबत…पण तो असं का करत होता हे मला समजलं होत कारण…जाणून घ्या एक अचंबित करणारी कहाणी\nतो फक्त मला रात्रीच भेटायला यायचा आणि माझ्यासोबत…पण तो असं का करत होता हे मला समजलं होत कारण…जाणून घ्या एक अचंबित करणारी कहाणी\nJuly 20, 2021 July 20, 2021 admin-classicLeave a Comment on तो फक्त मला रात्रीच भेटायला यायचा आणि माझ्यासोबत…पण तो असं का करत होता हे मला समजलं होत कारण…जाणून घ्या एक अचंबित करणारी कहाणी\nतशी रुबीना ही शहरात नवीनच होती आणि ती खरं तर कामानिमित्त शहरात आली होती. ती एक छोट्या पडद्यावर सिरीयलमध्ये रोल करणारी अभिनेत्री होती. पण एके दिवशी तिला अनोळखी व्यक्ती भेटायला आली आणि रुबीनाला म्हणाली, मी दिलीप. मला तुमच्या सोबत एक रा त्र घालवायची आहे. तुम्ही येथे नवीन आहात ना, कोणाला ओळखत पण नाही. मी ही अनोळखी आहे तुमच्यासाठी, पण मला तुमची पूर्ण रा त्र हवीय.\nमी सांगेन त्यावेळी तुम्ही मला वेळ द्याल का तुम्हाला मी दुप्पट दा म देईन फक्त मला होकार द्या. हे सगळं वि चित्र बोलणं ऐकून रुबीना आश्चर्यचकित झाली. ती त्या माणसाला म्हणाली वे ड लागले आहे का तुम्हाला तुम्हाला मी दुप्पट दा म देईन फक्त मला होकार द्या. हे सगळं वि चित्र बोलणं ऐकून रुबीना आश्चर्यचकित झाली. ती त्या माणसाला म्हणाली वे ड लागले आहे का तुम्हाला मी प्रो फेशनल काम करते. असली कामे मुळीच नाही करत, यावर तो माणूस म्हणाला, मॅ डम माफ करा. तुम्ही मला चु कीचं समजत आहे. फक्त एक रा त्र घा लवून बघा, तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि काही चु कीचं होणार नाही याची खात्री देतो.\nत्या माणसाचे बोलणे ऐकून ती म्हणाली, ठिक आहे पण माझ्या प र्सनल असिस्टं ट कडून अपाॅ इंटमें ट घ्यावी लागेल. ते तुम्हाला तारीख देतील. त्यावर तो म्हणाला, तुम्हाला समजत नाहीय मॅ डम, मला फक्त रा त्र हवीय. तो खूप विनवण्या करतो आणि मग शेवटी रुबीना तयार होते आणि त्यानंतर मग भेटण्याचा दिवस ठरतो, पण या सर्वामध्ये रुबीनाला खूप टें शन आलेलं असतं.\nतिला काही कल्पना नसते की हा माणूस रा त्रीसाठी का मला तयार करतोय याची म नस्थिती तर वा ईट नसेल ना याची म नस्थिती तर वा ईट नसेल ना काही वि चित्र तर वागणार नाही ना माझ्यासोबत काही वि चित्र तर वागणार नाही ना माझ्यासोबत असे अनेक प्रश्न तिच्या म नात घर करतात. रात्रीचे दहा वाजतात, तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. तिच्या मनात ध स्स होतं. पण मग धा डसाने ती दरवाजा उघडते.\nसमोर तो व्यक्ती दिलीप असतो. घा बरलेली ती चेहऱ्यावर थोडे हसू आणून त्याचे स्वागत करते. त्याला आत बोलवते, आत आल्यावर त्याला बसायला सांगते. यावर तो म्हणतो, राहू द्या तुमची बे डरुम कुठे आहे आपण तिथे जाऊ. हे ऐकून तर रुबीनाच्या का ळजाचा ठो का चुकतो. घाबरून थ रथ रत्या आवाजात इथे आहे असा इशारा करून पुढे बे डरूमकडे नेते.\nसकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा उशीजवळ नोटा ठेवलेल्या असतात. ते बघून तिला खूप आश्चर्य वाटतं. काय माणूस आहे हा असे बोलून पुन्हा ती आपल्या दिवसाला सुरुवात करते. दोन-तीन दिवस गेल्यानंतर दिलीप पुन्हा रुबीनाला फोन करून रात्री भेटायचं फि क्स करतो. गेल्या वेळेप्रमाणे दिलीप तिच्या कडे जातो.\nजास्त काही न बोलता तो लगेच बे डरूममध्ये जातो. सकाळी जाग आल्यावर रुबिनाला पुन्हा तोच प्रकार दिसतो. उशीजवळ गेल्या वेळेप्रमाणे पैसे ठेवलेले असतात. दोनवेळा असं घडल्यामुळे ती अस्व स्थ होते. विचार करू लागते, की हा माणूस असा कसा वा गतोय तिच्या मनात अनेक विचार येऊ लागतात, पण पैसे मिळतात ना आपल्याला काय करायचं बाकी. असा विचार करून ती दुर्लक्ष करते.\nदिलीप पुन्हा रात्री येतो, यावेळी मात्र रुबीना निश्चिंत असते. तिला भी ती वाटत नसते, पुन्हा सकाळी उशाशी नोटांच बं डल बघून ती खूश होते. दिलीप कधी येईल याची वाट पाहू लागते. पण दोन आठवडे झाले तरी त्याचा फोन येत नाही. मग न राहवुन ती त्याला फोन करते आणि विचारते, का आला नाही बरेच रात्री कोणी दुसरं भेटलं का की माझा कं टाळा आला कोणी दुसरं भेटलं का की माझा कं टाळा आला तो म्हणतो तुम्ही गै रसमज करून घेताय मॅडम.\nमी आऊट ऑ फ स्टेशन आहे. दोन दिवसांनी परत येईन तेव्हा भेटू आणि मग दोन दिवसानंतर तो येतो. त्याच्या हातातली बॅ ग पाहून दिला वाटतं काहीतरी गिफ्ट असेल, पण तिचा भ्रमनि राश होतो. त्यात कागदपत्रे असतात. दुसर्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडतो. तिला आता खात्री पटते की हा माणूस वे डा आहे, त्याला काय ते एकदा स्पष्ट विचारून विषय सं पवला पाहिजे. ती फोन करून त्याला तसे स्पष्ट सांगते व रात्री भेटायचं ठरवते.\nरात्री तो आल्यावर काही न बोलता एक फोटो रुबीनाच्या हातात देतो. तो फोटो पाहून ती अ चंबित होते आणि फोटो कडे एकटक पाहत असते. तिच्यासारखं चेहरा त्या फोटोमध्ये असतो. ती म्हणते की, मी तर अशा रंगाची साडी कधी घातली नव्हती. काय प्रकार आहे हा तो म्हणतो बायको आहे ती माझी. तुम्ही नाही. तुम्ही फक्त चेहरा घेतलाय तिचा.\nहे ऐकून रुबीना थ क्क होते. तो खरी हकीकत सांगायला सुरुवात करतो, ही माझी बायको मेघा. सात वर्ष झाले आमच्या लग्नाला, खुप प्रे म करायचो आम्ही एकमेकांवर. पण तिला मू ल होऊ शकत नाही हे सत्य मी तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. मला तिला माझ्यापासून कधीच दूर करायचं नव्हतं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्यानं मेघाला माझ्यापासून दूर केलं. सहा महिन्यांपूर्वी प्रवास करताना तिचा अप घा तात मृ त्यू झाला आणि ती मला सोडून गेली.\nपण अजूनही मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या आणि तिच्या चेहऱ्यात खूप सा म्य आहे. ल ग्न झाल्यापासून मी रोज सकाळी उठायच्या आधी तिचा चेहरा बघून माझ्या दिवसाची सुरुवात करायचो. मेघाचं रूप मला तुमच्यात पाहायचं होतं म्हणून मी फक्त रात्रीची अपाॅ इंटमें ट घ्यायचो. मी फक्त मेघाच आहे म्हणून आजवर तुम्हाला स्प र्श सुद्धा केला नाही आणि ती सोडून गेल्यापासून मला झो प सुद्धा लागत नाही.\nकारण सकाळी उठून तिचा चेहरा मला पाहता येणार नाही याची भि ती होती. म्हणून मी तुमच्या कडे यायचं कारण मला सकाळी तिचा चेहरा दिसावा. या सगळ्यामुळे तुम्ही मला वे डं ठरवाल. पण हे माझं खरं प्रे म आहे. माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रा स झाला. खरंच पुरुषांचा प्रेम करण्याचा अंदाज वेगळा असतो. सगळे फक्त का मपि पासू नसतात.\nत्यांचे म नापासून प्रेम असते. ते वेगळ्या पद्धतीने आपलं प्रे म व्यक्त करत असतात. खरंच खूपच सुरेख अन नि रागस प्रे माची अशी ही कथा. तर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.\nविठ्ठलाच्या चरणांवर खड्डा कोणी केला…जाणून घ्या कशामुळे विठ्ठलाच्या चरणांवर पडले आहेत हे दोन खड्डे…जाणून घ्या काय घडलं होत त्याकाळी कि\nया एका कारणांमुळे भारतीय सै निकांना भारत स रकार ”दा रू” स्वस्त देत असते…जाणून घ्या यामागे असणारे खरे कारण\n‘देवमाणूस’ मधला हा प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा…यामागील कारण जाणून आपल्या सुद्धा डोळ्यांतून पाणी येईल…\nसर्वेक्षण: जाणून घ्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावी पणे सामना केला…जाणून घ्या मिळालेली मते\nवडिलांना मुलीचे प्रेमप्रकरण कळते आणि त्यानंतर वडील आपल्याच मुलींसोबत जे काही करतात ते पाहून..थक्क व्हाल\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A5%AD-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%8C%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2022-10-01T15:35:09Z", "digest": "sha1:OPADLCM3JQIOMHU6UMFMV6VG2NXZVJJD", "length": 14152, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "७ दिवसांत सुडौल आणि आकर्षक ''स्त न'' मिळावा... यासाठी करा फक्त हे तीन घरगुती उपाय...साईज पाहून आपण सुद्धा हैराण व्हाल - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\n७ दिवसांत सुडौल आणि आकर्षक ”स्त न” मिळावा… यासाठी करा फक्त हे तीन घरगुती उपाय…साईज पाहून आपण सुद्धा हैराण व्हाल\n७ दिवसांत सुडौल आणि आकर्षक ”स्त न” मिळावा… यासाठी करा फक्त हे तीन घरगुती उपाय…साईज पाहून आपण सुद्धा हैराण व्हाल\nJune 26, 2021 June 26, 2021 admin-classicLeave a Comment on ७ दिवसांत सुडौल आणि आकर्षक ”स्त न” मिळावा… यासाठी करा फक्त हे तीन घरगुती उपाय…साईज पाहून आपण सुद्धा हैराण व्हाल\nआज अनेक महिला त्याच्या परफेक्ट फि गरसाठी अनेक उपाय रोज करत असतात, खास करून महिला या त्याच्या स्त नाच्या आकारावरून खूप टे न्शन मध्ये असतात, कारण महिलांचे ७० टक्के सौंदर्या हे त्याच्या स्त नाच्या आकारावर अवलंबून असते, त्यामुळेच आज अनेक महिला खास करून तरुण मुली या आपला स्त नाचा आकार वाढवण्यासाठी विविध उपाय करत असतात.\nआज अनेक महिलांची स्त नांच्या आकारा संदर्भात तक्रारी असतात. तर वयोमानानुसार काही जणींच्या स्त नांची वाढ नीट होत नाही. यासाठी काही जणी औ ष धे, महागड्या श स्त्र क्रि या देखील करतात. पण यामुळे तुमच्या शरीरावर दु ष्परिणाम होण्याचीही भी ती असते. पण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार ज्यामुळे आपण काही प्रमाणत आपल्या स्त नाच्या आकारात नक्कीच वाढ किंवा बदल करून शकता, चला तर मग जाणून घेऊया.\nआपणास सांगूया इच्छितो कि आपल्या घरातच आपल्याला अशा काही वस्तू मिळतील ज्यांचा औ ष धोपचार म्हणून वापर केल्यास स्त नांचा आकार वाढेल. तर प्रथम आपण काही व्यायामाचे प्रकार जाणून घेऊया, ज्यामुळे आपल्या स्त नाच्या आकारामध्ये मोठ्या प्रमाणत बदल दिसून येतो. तर आपल्या मोठ्या आणि सु डौ ल स्त नांसाठी नियमित व्यायाम करणं देखील फा य देशीर ठरेल.\nस्त न वाढवण्यासाठी पुश-अप, दोन्ही हात पूर्ण गोलाकार दिशेनं फिरवणे, हॉरिझोन्टल चे स्ट प्रेस, डम्बलच्या मदतीनं ब्रे स्ट प्रे स करणं. यांसारख्या व्यायामामुळे हात आणि खांद्यांचा खूप चांगला व्यायाम होतो. ज्यामुळे स्त न आणि त्याच्या आजूबाजूची त्वचा तसंच स्नायूंमधील पे शींवर जोर निर्माण होतो. यामुळे तुमचे स्त न सैल पडत नाही आणि ते सु डौ ल होण्यास मदत मिळते\nतसेच आपल्या स्त नांचा आकार वाढवण्याआधी आपल्या स्त नांचा आकार लहान का आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, तर त्याची कारणे म्हणजे पौष्टिक आहाराचा अभा व, ता रुण्य अवस्थेदरम्यान हा र्मो नची क मत रता किंवा असं तुलित हा र्मो न्स असणे, वजन कमी असणे, स्त नांची वाढ न होणे यामागील कारण अनु वांशिकही असू शकतं. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे औ ष धांमुळे स्त नांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.\nतर आपण आपल्या आहारात बदल करून देखील एका योग्य आकाराचे स्त न मिळू शकता, यासाठी आपल्याला आहारात केळी, सफरचंद, गाजर, हिरवे मटार स्ट्रॉबेरी, पपई, सोयाबीन, सुकामेवा, हिरव्या भाज्या आणि दुधाचा समावेश करावा. तसेच सर्वात सोपा घरगुती उपाय म्हणजे, म साज करणं तुमच्या स्त नांसाठी अतिशय फा य देशीर आहे.\nयासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईल घेऊन. नियमित एक किंवा दोन वेळा 20 मिनिटांसाठी आपल्या स्त नांना नियमित म सा ज करावा. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाच्या तेलाचाही वापर करू शकता. म सा ज केल्यानं स्त नांचा आकार वाढू शकतो. शिवाय, स्त नांच्या भागातील र क्त भिसरण देखील वाढण्यास मदत होते.\nतसेच दुसरा घरगुती उपाय म्हणजे, कांद्याचा रस, होय आपण कांद्याच्या रसाचा वापर करूनही आपल्याला स्त नांचा आकार वाढवता येतो. यासाठी आपण दोन कांदे मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यांचा योग्य प्रकारे रस काढून घ्या आणि या रसामध्ये मध आणि हळद मिक्स करून मिश्रण तयार करा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमित या मिश्रणानं स्त नांचा मसाज करा. तसेच रात्रभर हे मिश्रण आपल्या स्त नावर लावून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यानं आंघोळ करून घ्यावी. आकर्षक स्त न मिळवण्यासाठी हा उपाय नियमित करावा.\nतसेच आपल्या आहारात आपण मुळ्याचा समावेश करा. यामुळे स्त नांचा आकार वाढण्यास मदत होते. आहारामध्ये नियमित मु ळ्याचं सेवन केल्यास तुम्हाला काही दिवसांमध्ये स्त नांच्या आकारात नक्कीच फरक जाणवेल. आयुर्वेदामध्ये शतावरीला अतिशय महत्त्व आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधामध्ये ३ ग्रॅम शतावरी पावडर मिक्स करून प्या.\nकमीत कमी दोन महिन्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म हिलांच्या आ रो ग्यासाठी शतावरी हे एक जादुई औ ष ध आहे, असे म्हटलं जातं. शतावरीमुळे महिलांच्या आ रो ग्या सं बं धित कित्येक स मस्या कमी होण्यास मदत होते. शतावरीचे दुधातून नियमित सेवन केलं तर तुमच्या स्त नांचा आकार वाढण्यास मदत होईल.\nया एका कारणांमुळे फक्त आणि फक्त हनुमान भक्तांवर ”शनि देवाची” कृपा कायम असते…कारण हनुमान आणि शनि हे…\nदेवमाणूस’मध्ये दिसणार नाही एसीपी दिव्या सिंग; मालिकेत आलाय मोठा ट्विस्ट…डॉक्टर पुन्हा बाहेर येणार का.. जाणून घ्या काय होणार आहे पुढे…\nआजीने नातीच्या व्यवसायाला पोहचवले देशाबाहेर…लॉकडाऊन मध्ये चालू केलेला व्यवसाय आज कमावून देत आहे लाखो रुपये…आपण सुद्धा\nपुरुषांपेक्षा स्त्रियांना संबंधाची जास्त गरज का असते \nपहा, पुरुष दे’ह विक्री मुंबई पुण्यात कश्यापद्धतीने चालते…अनेक असंतुष्ट महिला पुरुषांसोबत या पद्धतीने करत असतात ..ज्याला\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://prafullawankhede.com/2022/01/22/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2022-10-01T15:43:06Z", "digest": "sha1:6POF2KU6YV2II5JXGG6QZYXPUESPJSKG", "length": 24137, "nlines": 52, "source_domain": "prafullawankhede.com", "title": "एका उणिवेची जाणीव | Prafulla Wankhede", "raw_content": "\nमराठी माणसांच्यात सेल्स आणि मार्केटिंग बाबतीत अनामिक भीती, दबाव, न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना जाणवते. जोपर्यंत मराठीजनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामाची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग–व्यवसाय संस्कृती रुजणार नाही.\nआपण एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्यासाठी अगदी जीव ओतून कष्ट घेत असतो. दिवस–रात्र काम करतो. ‘युवराज’कडेही सगळं होतं. बुद्धी होती, पैसा होता. घरच्यांचा सपोर्ट आणि पत्नीची सोबतही होती. इमर्जन्सी फंड, रनिंग कॅपिटल, उत्तम ऑफिस होते. सर्वोत्तम शिक्षण, प्रामाणिकपणासह सगळं काही, तरीही तो व्यवसायात नापास का झाला\nयुवराज आणि मी दोघे सोबतच मुंबईत आलो होतो. तो कोल्हापूरचा. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की रांगडा गडी, बोलायला कडक आणि बिनधास्त अशी एक आपली सर्वसामान्य समजूत असते; पण युवराज या सर्वांना अपवाद तो एकदम मितभाषी, शांत तसेच निर्व्यसनी.\nआमची पूर्वी काही ओळख नव्हती. मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमध्ये तोही एका कंपनीत काम करायचा. दोघांचीही वेळ एकच, त्यामुळे येता-जाता भेट व्हायची. मुंबईत येऊन मला एक महिनाही झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची. पहिल्यांदा ट्राय करायला गेलो आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भुगा झाला. त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.\nएक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमध्ये शिरलो आणि अचानक युवराज त्या बसमध्ये दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सुरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी एकमेकांना एकच प्रश्न विचारला, ‘‘कांदिवलीतच राहता का तुम्ही’’ ही वेळ, ही फ्रिक्वेन्सी आमची मैत्री होण्यासाठी पुरेशी होती. दोघेही खळखळून हसलो.\nत्या प्रवासात एकमेकांबद्दल बरंच कळलं. तोही महिन्याभरापूर्वीच माझ्यासारखाच गावाहून आलेला… खेडेगावातच वाढला. शिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी घेतले… त्याने एम. ई. नुकतेच पूर्ण केले होते आणि मुंबईत नोकरी मिळाली म्हणून इकडे आला. शेतकरी कुटुंब, बोलीभाषा दोघांचीही गावरान, ट्रेनमधली फजितीही सारखीच आणि नुकतेच दोघांचेही नवे नवे मुंबई कनेक्शन, यामुळे पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली. पुढे चार-सहा महिने बसने सोबत येणे-जाणे व्हायचे. दुपारी दोघेही ऑफिसला असलो की एकत्र जेवायचो. अगदी एकमेकांच्या रूमवरही हक्काने येणे-जाणे व्हायचे.\nयुवराज जरी मितभाषी, शांत असला, तरी अत्यंत हुशार होता. कामातली, त्याच्या विषयातली ग्रास्पिंग पॉवर भारी होती; पण काही महिन्यांतच त्याची हुशारी त्या कंपनीतील सो कोल्ड ‘जुन्या खोडांना’ रुचली नाही आणि याच्याशी राजकारण सुरू झाले.\nहा पण भारी होता. ताबडतोब राजीनामा तर दिलाच, वर मॅनेजमेंटला खरं काय ते सगळं लिहून कळवलं. पुढे लगेच आठवडाभरात त्याला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरीही मिळाली. पुढे चारपाच वर्षांत त्याने खूप चांगली प्रगती केली. घर घेतले, गाडी घेतली, लग्नही झाले. बायको इंटेरियर डेकोरेशन करणाऱ्या मोठ्या कंपनीत कामाला. सुखवस्तू कुटुंब झाले. या सर्व प्रवासात आमची मैत्री चांगली घट्ट झाली होती. युवराजचा भाऊ सरकारी नोकरीत होता. त्यामुळे त्याला आता घरची अशी काही जबाबदारी नव्हती. तो हुशार होता, सगळं काही तोलून मापून आणि प्लॅनिंग करून करायचा.\nअसाच एक दिवस त्याचा फोन आला. म्हणाला, रविवारी सकाळी गोरेगावला अमुक अमुक ठिकाणी ये. मी काय किंवा कशासाठी, असे काही विचारले नाही. सहसा आम्ही मित्र रविवारी नाष्ट्यासाठी भेटायचो. मी म्हटले ‘असेल कोणता खाण्याचा अड्डा.’ दोघे-तिघे आम्ही तिकडे पोचलो. त्या पत्त्यावर गेलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. आमच्या युवराजने चक्क स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आणि त्या दिवशी ऑफिसची पूजा होती. आम्हाला खूप आनंद झाला… हा आश्चर्याचा धक्का खूप सुखकारक आणि अभिमानास्पदही होता. त्याचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन करून आम्ही अगदी सर्व पूजा उरकून रात्रीच घरी आलो.\n२००५-०६ च्या काळात बांधकाम क्षेत्र खूपच तेजीत होते. एकंदर सर्वच क्षेत्रांत भरभराटीचे ते दिवस होते. त्यात याने बांधकामासाठीच्या अत्यंत आधुनिक मशीनच्या काही डीलरशिप्स मिळवल्या होत्या आणि त्यांना मागणीही प्रचंड होती. युवराजबद्दल आमचा सर्वांचा आदर आणि अभिमान वाढला होता.\nपुढे आठ-पंधरा दिवसांतून तो भेटायचा. नेहमी काही ना काही कारणाने बोलणेही व्हायचे. पहिले तीनचार महिने तसे बरे गेले; पण पुढे पुढे त्याच्याशी बोलताना तो तणावात असल्याचे जाणवायचे. धंद्यासाठी त्याने सहा महिन्यांचा पैशांचा जुगाड करून ठेवला होता. शिवाय पत्नी नोकरीला असल्याने आणि भावाचीही नोकरी असल्याने एवढी काही बिकट परिस्थिती नव्हती; पण तो नीट काही सांगत नव्हता. एक दिवस संध्याकाळी मीच मुद्दाम त्याच्या ऑफिसला गेलो. त्याच्या स्टाफची लोकं निघून गेलेली. त्यामुळे आम्ही दोघेच होतो. मी त्याला त्याचे तणावात असण्याचे काय कारण हे स्पष्टच विचारले.\nमाझा चांगला मित्र असल्यामुळे कोणताही संकोच न करता त्याने सांगितले, की सेल म्हणावा असा होत नाहीय या मशिन्सच. मला जो अंदाज होता तो चुकलाय. व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंत एकाही महिन्यात साधे ऑफिसच्या भाड्याचे, विजेचे, फोन बिल्सचे किंवा लोकांच्या पगाराचेही पूर्ण पैसे निघत नाहीत. प्रत्येक महिन्याला मीच टाकतोय. आता पाच महिने होतील, पण काही सुचेना.\nमी बराच वेळ त्याच्यासोबत बोललो; पण आपण काठावर उभे राहून (पोहायला येत नसताना) उगीचच एखाद्याला कसे काय शहाणपणाने पोहायला शिकवणार, म्हणून फक्त ऐकून घेत होतो. माझेही डोके बधीर झाले. मीही त्याच्या पंक्तीलाच जाऊन बसलो, संपूर्ण हॅंग\nमी म्हटलं, आपण जरा अजून दोनतीन एक्सपर्ट लोकांशी बोलू, मग ठरवू. तोपर्यंत काही पैसे लागले तर हे घे म्हणून माझा एक चेक त्याच्याकडे (तो नको म्हणत असतानाही) ठेवून दिला. महिना असाच गेला. त्याचा विषय माझ्या आकलनशक्तीपलीकडचा होता. बरं कोणी सल्ला देईल, असा तज्ज्ञ माणूस (युवराजपेक्षा) त्याच्या क्षेत्रातला तरी माझ्या परिचयातला नव्हता. त्यामुळे हात टेकण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नव्हते.\nपुढे महिनाभराने मी पुन्हा त्याच्याकडे गेलो. दुपारची वेळ होती. तो ऑफिसमध्येच होता.एकत्र जेवलो आणि पुन्हा याचे तेच सुरू झाले. म्हणे या महिन्यात तर एकही मशिन विकले गेलेले नाही. मी सहज विचारले, की किती ठिकाणी कोटेशन दिलेले किती जणांना भेटलास तुला का ऑर्डर मिळेनात तर तो म्हणे- कोटेशन पाठवतोय, भेटतोयपण, पण का कोण जाणे आपल्याला पुन्हा बोलावतच नाहीत… मी म्हटलं मग तू परत जातोस का त्यांच्याकडे तर तो म्हणे- कोटेशन पाठवतोय, भेटतोयपण, पण का कोण जाणे आपल्याला पुन्हा बोलावतच नाहीत… मी म्हटलं मग तू परत जातोस का त्यांच्याकडे तर तो म्हणे एकाच क्लाएंटकडे किती वेळा जायचं तर तो म्हणे एकाच क्लाएंटकडे किती वेळा जायचं सारखं सारखं नाक घासायला आपल्याला नाही जमत. एवढे भारी टेक्निकल प्रोडक्ट आहे आपले, चार वेळा दारात जातोय; पण कधी कधी तर साधा चहाही विचारत नाहीत. तो अमुक बिल्डर तर साधा सातवीही पास नाही; पण रुबाब दाखवतो. माझ्या शिक्षणाचा, क्वॉलिटी प्रोडक्टचा पार कचरा करतो. एकंदर माझ्या हा प्रकार थोडाफार लक्षात आला. युवराजला सेल्स व मार्केटिंग जड जातेय.\nआपल्या मराठी माणसांत सेल्स आणि मार्केटिंगबाबत अनामिक भीती, दबाव, न्यूनगंड किंवा एक वेगळीच कमीपणाची भावना जाणवते. ती सर्वांसारखी त्याच्यामध्येही होती. जोपर्यंत याबद्दल नीट जागृती होत नाही, तोपर्यंत आपल्या समाजात मग तो जवळचा मित्र असला तरी उद्योगधंद्यावर बोलणे म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी.’ तसा युवराज माझ्यापेक्षा सीनियर आणि फार मॅच्युअर्ड. मी त्याला मला जे वाटले ते प्रामाणिकपणे सांगितले.\nपुढचे पाचसहा महिने हेच सुरू होते… कधी एखादी ऑर्डर यायची; तर कधी दुष्काळ. वर्षभरात युवराजच्या लक्षात आले, आपले काही खरे नाही गावाकडचे लोक, मित्र, नातेवाईक, सासुरवाडीकडचे लोक आता त्याला टोमणे मारायला लागले होते. त्याला खरे तर पैशांपेक्षा या टोमण्यांचा जास्त त्रास होत होता. त्याने जेवढी प्रतिष्ठा, मान-सन्मान कमावला तो सगळा इथे धुळीस मिळतोय की काय, एवढी शंका त्याला वाटायला लागली. लोकलज्जा वाईट असते. सगळं संपतंय हे त्याच्या लक्षात आलं होतं. मग त्याने एक दिवस अचानक सांगितले, ‘‘मी हे सगळं बंद करतोय आणि भारतातूनच बाहेर पडतोय. ऑस्ट्रेलियामध्ये चांगला जॉब मिळतोय. चांगले पॅकेजही. बायकोही आनंदाने तयार आहे.’’ पुढच्या महिनाभरात इकडचं सगळं गुंडाळून युवराज सरळ तिकडे गेला. तिथे स्थायिकच झाला. तो तसा हुशारच, कॉर्पोरेटमध्ये आता चांगलं करिअर करतोय. आनंदी आहे. भारतात आला की हमखास भेटतो. उद्योगाचा विषय निघाला की भावुक होतो.\nत्याच्याकडे सगळं होतं. बुद्धी, पैसा, घरचा सपोर्ट, पत्नीची सोबत, इमर्जन्सी फंड, रनिंग कॅपिटल, ऑफिस, कामासाठी लोकं, सर्वोत्तम शिक्षण, प्रामाणिकपणा तरी तो व्यवसायात फेल झाला. कारण त्याच्याकडे ‘सेल्स आणि मार्केटिंग हे उद्योग-व्यवसायाचे बेसिक कौशल्य नव्हते. आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो, अगदी त्यासाठी जीव ओतून कष्ट करतो, दिवसरात्र काम करतो, पण जर त्याचे योग्य मार्केटिंग करता आले नाही, लोकांना ते नीट समजावून सांगता आले नाही, तर तुमचे उत्पादन कितीही सर्वश्रेष्ठ असेल, ते विकलं जाणे कसे शक्य आहे\nरोज नवनवीन कंपन्या येताहेत, स्पर्धा तर आहेच. जगातले बरेच जण हुशार आहेत. त्यांच्याकडेही तुमच्यासारखीच सेवा आहे. त्यामुळे योग्य मार्केटिंगशिवाय कोणतीही कंपनी मोठी होणे केवळ अशक्य आहे.\nसेल्स आणि मार्केटिंग कमकुवत असण्याचे महत्त्वाचे तोटे म्हणजे-\n१. तुम्ही कितीही हुशार, प्रामाणिक असलात तरी तुमच्या ग्राहकांना ते कळणारच नाही.\n२. सेल्स आणि मार्केटिंग म्हणजे बोलघेवडेपणा किंवा एखाद्याला शेंडी लावणे, फसवणे नव्हे. आपल्यातली ही भावना आपल्याला कधीच यशस्वी होऊ देत नाही.\n३. याचाच फायदा आपल्या स्पर्धकांना मिळतो आणि आपल्यापेक्षा कमी प्रतीचा मालही ते जास्त किमतीवर किंवा अधिक फायदा कमवून विकू शकतात. त्यामुळे आपल्याला योग्य वेळी तोंडात साखर ठेवून बोलता यायला हवे.\n४. वेळोवेळी मार्केट फिडबॅक घेत स्वतःमध्ये आणि आपल्या स्ट्रॅटेजीत बदल करत राहायला हवे. जर आपण काळाप्रमाणे किंवा मी म्हणेन रोज काही सकारात्मक बदल केले नाहीत, तर अंत लवकर असतो.\n५. सेल्स आणि मार्केटिंग जमले नाही तर कसले रेप्युटेशन आणि कसले गुडविल… हे अवघड वाटो अथवा सोपे, आयुष्यात शिकायलाच हवे.\nएक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जोपर्यंत मराठीजनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामाची लाज वाटत राहील, तोपर्यंत इथे उद्योग-व्यवसाय संस्कृती रुजणार नाही. व्यवसाय करताना आपल्याबद्दल पाठीमागे कोण काय काय बोलत असेल; नातेवाईक, मित्र, समाज, एखादी चांडाळचौकडी याबद्दल कधीच विचार करायचा नाही.\nटीप- मी जो चेक युवराजला दिला होता, तो त्याने कधीच इनकॅश केला नाही. त्याने मैत्रीची आठवण म्हणून तसाच जपून ठेवला आहे.\nहुशार माणूसही हरतो तेव्हा…\nपैशाचा प्रवाह अन् बचतीचं धरण\nसंकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/mauli-also-ended-her-life-at-the-same-place-where-the-boy-committed-suicide/", "date_download": "2022-10-01T14:25:50Z", "digest": "sha1:RBEMLRTAAVAQIQQIPA2UFC3E3CHDNITZ", "length": 9468, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "ज्या ठिकाणी मुलाने आत्महत्या केली,त्याच ठिकाणी माऊलीनेही आपलं आयुष्य संपवलं.", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाज्या ठिकाणी मुलाने आत्महत्या केली,त्याच ठिकाणी माऊलीनेही आपलं आयुष्य संपवलं.\nज्या ठिकाणी मुलाने आत्महत्या केली,त्याच ठिकाणी माऊलीनेही आपलं आयुष्य संपवलं.\nसोलापूर येथील धक्कादायक घटना\nसोलापूर: ३१ डिसेंबरला पोटच्या गोळ्याने आत्महत्या केली, मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर आईचे मानसिक संतुलन बिघडले आणि अखेर त्याच ठिकाणी तीन महिन्यांनी माऊलीनेही आयुष्य संपवलं.\nसोलापूर शहरात गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह मिळाला होता. बसवराज कोळी हे सकाळी नेहमीप्रमाणे गणपती घाट येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना तलावात महिलेचा तरंगणारा मृतदेह आढळला. ४० वर्षीय मृत महिलेचे नाव शारा भीमराव कोळी असल्याचे समोर आले. त्या सोलापूरमधील जम्मा वस्ती भागात राहत होत्या.\nगणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे कोळी यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी फौजदार पोलीस दाखल झाल्यानंतर अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.\nदरम्यान, या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या घटना विचारात घेऊन आता तलावाला संरक्षक जाळी अथवा भिंती बसवण्यात यावी अशी मागणी होत आहे.\nPrevious articleरश्मी शुक्ला यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा\nNext articleरक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/oxygen-shortage-61-patients-on-death-row-hospital-administration-suffers/", "date_download": "2022-10-01T13:46:33Z", "digest": "sha1:5C2OYPSA4VQTHGMIFYNF6SUO7BFF4L5A", "length": 11767, "nlines": 161, "source_domain": "thepublitics.com", "title": "ऑक्सिजनचा तुटवडा : ६१ रुग्णांचे जीव टांगणीवर, रुग्णालय प्रशासनाची मोठी दमछाक!", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाऑक्सिजनचा तुटवडा : ६१ रुग्णांचे जीव टांगणीवर, रुग्णालय प्रशासनाची मोठी दमछाक\nऑक्सिजनचा तुटवडा : ६१ रुग्णांचे जीव टांगणीवर, रुग्णालय प्रशासनाची मोठी दमछाक\nघाटकोपर मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा\nमुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण होऊन बसलं आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताणा आला आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवताना दिसत आहे. राज्यभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सध्या तुटवडा आहे. ऑक्सिजनचा साठा संपला तर रुग्णांचा जीवही जाऊ शकतो. याबाबत आज नाशिकमध्ये घडलेली घटना ताजी आहे.\nयाचबाबत आणखी एक घटना समोर आली घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला ज्यामुळे ६१ रुग्णांचे जीव टांगणीवर लागले आहेत. रुग्णालयाची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरु झाली आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात आज सकाळपासून ऑक्सिजनचा साठा कमी आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरु आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने संपर्क साधला तर ऑक्सिजन पुरवू, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.\n“आक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्या दिवसाला एकदा, दोनदा किंवा रात्रीही ऑक्सिजन पुरवत आहेत. पण ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांकडेही सध्या ऑक्सिजन नाही. आमच्याकडे ऑक्सिजन आलं की आम्ही देऊ, असं ते सांगत आहेत. जेवढे ऑक्सिजन प्रोव्हायडर आहेत त्यांना वेळेवर ऑक्सिजन द्यावा, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. तसेच सगळ्या रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडरची समस्या येत आहे. त्यामुळे सरकारने रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडर बसवावा, असं कंपन्यांना सांगावं”, अशी प्रतिक्रिया हिंदू सभा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.\nहिंदू सभा रुग्णालयाकडे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन पुरवठा होता. याबाबत रुग्णालयाने राज्य सरकारला पाठवलेले पत्रही सोशल मीडियावर सकाळपासून व्हायरल झालं होतं. ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची मोठी दमछाक झाली. याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’ने बातमी प्रदर्शित केली. या बातमीची दखल घेत अखेर संध्याकाळी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवण्यात आलं.\nPrevious article“राजकारणात मोठे व्हायचे असेल तर लातूरच्या बाहेर या” असा शरद पवारांचा सल्ला…\nNext articleवाढत्या मागणीमुळे अन्य राज्यातून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-12-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-120hz-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T15:15:50Z", "digest": "sha1:MKC32SKTWTRJHIHZEWFNB3FXPSIZ7E66", "length": 10508, "nlines": 108, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयफोन 12 मध्ये 120 हर्ट्जची स्क्रीन असू शकते ... किंवा नाही | आयफोन बातम्या", "raw_content": "\nआयफोन 12 मध्ये 120 हर्ट्जची स्क्रीन असू शकते ... किंवा नाही\nलुइस पॅडिला | | वर अपडेट केले 25/08/2020 11:03 | आयफोन 12\nआयफोन 12 स्क्रीन असंख्य अफवांचे स्रोत बनते, काहीवेळा अशा हास्यास्पद परिस्थिती निर्माण करते त्याच अफवामध्ये म्हणा की स्क्रीन 120Hz असू शकते ... किंवा ती सध्याच्या 60 हर्ट्जवर राहू शकते.\nजसे ते आम्हाला सांगतात रॉस यंग आणि जॉन प्रोसर, प्रथम विश्लेषक पडद्यामध्ये विशेषज्ञ, आणि दुसरे मानले जाणारे तंत्रज्ञान लीकर (मी असे म्हणतो की क्षणी त्याची विश्वसनीयता बर्यापैकी शंकास्पद आहे), Appleपल आयफोन 120 प्रो साठी 12 हर्ट्ज स्क्रीन तयार करू शकला असता, परंतु असे दिसते आहे आयफोनवर स्क्रीन योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी ड्रायव्हरच्या आवश्यक समस्या येतील. या परिस्थितीसह, Appleपलकडे दोन पर्याय असतीलः आयफोन 12 प्रो लाँच करण्यास विलंब करा किंवा 120 हर्ट्ज रद्द करा आणि 60 हर्ट्ज पडदे लावा.\nDevicesपलला आधीपासूनच माहित आहे की त्याच्या डिव्हाइसवर 120 हर्ट्झ रिफ्रेश दर प्रदर्शन स्थापित करणे कशाचे आहे. आयपॅड प्रो मध्ये अनेक पिढ्यांकरिता हे समाविष्ट आहे आणि आपल्यातील बर्याच जणांना आशा आहे की आयफोन 12 मध्ये हे वैशिष्ट्य समाविष्ट आहे. तिच्याप्रमाणेच, बरेच द्रव अॅनिमेशन प्राप्त केले जातात जे वेबवर स्क्रोल करताना किंवा व्हिडिओ गेम खेळत असताना किंवा आयफोन इंटरफेस ब्राउझ करताना सहज लक्षात येण्यासारखे असतात. जर आम्ही स्पर्धेच्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनशी त्यांची तुलना केली तर आयफोनचा 60 हर्ट्झ आधीच मागे पडला आहे, आणि त्या 120 हर्ट्ज उत्कृष्ट आयफोन प्रदर्शन वर्धित करण्याच्या दिशेने बरेच पुढे जातील.\nFeatureपलने हे वैशिष्ट्य त्यांच्या योजनांमध्ये समाविष्ट केले असल्यास ते रद्द केले तर ते आश्चर्यकारक ठरेल. यावर्षी आयफोनची उशीर होईल असे कंपनीने आधीच मान्य केले आहे प्रथम आयफोन 12 लाँच करणे आणि नंतर 12 प्रो एकतर खूपच अनपेक्षित नसते. खरं तर, हे आयफोन एक्सच्या लाँचिंगसह आधीच घडले आहे, जे आयफोन 8 आणि 8 प्लस नंतर होते. आणखी एक गोष्ट अशी आहे की मला याचा कधीही समावेश करण्याची इच्छा नव्हती आणि ही पायाभूत गोष्टीशिवाय अफवाशिवाय काहीही नाही. आम्ही प्रतीक्षा करावी लागेल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन टर्मिनल » आयफोन 12 » आयफोन 12 मध्ये 120 हर्ट्जची स्क्रीन असू शकते ... किंवा नाही\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nफॉर्टनाइट अॅप स्टोअरवर परत येत नाही, म्हणून या प्रकरणातील न्यायाधीशांनी निर्णय घेतला आहे\nAppleपलला वक्र सेन्सर्सचे एक पातळ Appleपल वॉच धन्यवाद आहेत\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment/american-model-and-fashion-designer-jocelyn-cano-dies-after-butt-lift-surgery-67996/", "date_download": "2022-10-01T14:13:49Z", "digest": "sha1:6S2HIXNQJEW3PL5RTNGHWPXR5MNPXTJN", "length": 9656, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बापरे... | सुंदर दिसण्याच्या नादात गमावला जीव; बट-लिफ्ट सर्जरीनंतर २९ वर्षाच्या मॉडेलचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nबापरे...सुंदर दिसण्याच्या नादात गमावला जीव; बट-लिफ्ट सर्जरीनंतर २९ वर्षाच्या मॉडेलचा मृत्यू\nमुंबई : अमेरिकेची मॉडेल व फॅशन डिझाईनर जोसलीन कॅनोचा वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. सुंदर, सुडौल दिसण्यासाठी तिने बट-लिफ्ट सर्जरी केली. या सर्जरीनंतरच तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मॅक्सिकोची ‘किम कर्दाशियन’ म्हणून ती ओळखली जायची.\nकाही दिवसांपूर्वीच तिने बट-लिफ्ट सर्जरी केली. यानंतर ७ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला आहे. बट-लिफ्ट सर्जरीसाठी जोसलीन कोलंबियाला गेली होती. मात्र, सर्जरी बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, तिच्या कुटुंबियांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. कोलंबियातील न्यूपोर्ट बीचमधील एका रहिवाशाने तिच्या अंत्यसंस्काराचे यू ट्यूबवरून लाईव्ह केले.\n१४ मार्च १९९० रोजी जन्मलेल्या जोसलीनने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. ग्लॅमरस स्टाईल आणि लुकमुळे ती नेहमी चर्चेत असायची.\nबेबीज डे आऊट मधला हा गोंडस मुलगा आठवतोय का आता दिसतो आणखीनच हॅण्डसम\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/university-of-mumbai-rushed-for-blood-donation-raseyo-organized-100-camps-with-7216-blood-donors-68533/", "date_download": "2022-10-01T15:03:04Z", "digest": "sha1:XRSCEB2ZQKT6D4D62HGRRUU3JZM3XBQD", "length": 11996, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | रक्तदानासाठी मुंबई विद्यापीठ सरसावले ! रासेयोतर्फे १०० शिबिरांचे आयोजन ७२१६ रक्तदात्यांनी केले रक्तदान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nमुंबईरक्तदानासाठी मुंबई विद्यापीठ सरसावले रासेयोतर्फे १०० शिबिरांचे आयोजन ७२१६ रक्तदात्यांनी केले रक्तदान\n'काेराेना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन अत्यंत समाजपयोगी उपक्रम राबविला आहे. समाजसेवेचा वसा हा असाच पुढे अविरत सुरू ठेवला जाणार आहे.' – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ\nमुंबई:काेराेनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे अनेक ठिकाणी बंद करण्यात आलेली रक्तदान शिबिरे आणि रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यान मागील काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. ज्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन राज्य आराेग्य विभागाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आराेग्य विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत १०० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून ७२१६ युनिट रक्त जमा करण्यात आले असून शासकीय रक्तपेढीत ते जमा करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील मुंबई शहर ५, मुंबई उपनगरे २०, ठाणे ७ , पालघर ६ , रायगड ६ रत्नागिरी ८ आणि सिंधुदूर्ग येथे १ असे सात जिल्ह्यात ५४ शिबिरे, रेल्वेस्थानके आणि तत्सम ठिकाणी ४२ शिबिरे, इतर संघटनांसोबत आयोजित करण्यात आलेली ४ शिबिरे अशा एकूण १०० शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होती. ही सर्व शिबिरे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली आहेत. या सर्व शिबिराना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंमसेवक, कार्यक्रम अधिकारी आणि सर्वसामान्य नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले.\n“काेराेना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन अत्यंत समाजपयोगी उपक्रम राबविला आहे. समाजसेवेचा वसा हा असाच पुढे अविरत सुरू ठेवला जाणार आहे.” – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/bank-of-maharashtra-admit-card-2021/", "date_download": "2022-10-01T14:40:20Z", "digest": "sha1:4HVP4IHPFBCKRDIPBDH3QM5NHVATHJD6", "length": 4715, "nlines": 63, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Bank Of Maharashtra Admit Card 2021 - SO Admit Card OUT", "raw_content": "\nबँक ऑफ महाराष्ट्र ने स्केल I आणि II मधील विशेषज्ञ अधिकारी पदासाठी प्रवेश पत्र उपलब्ध \nBank Of Maharashtra Admit Card 2021 – बँक ऑफ महाराष्ट्र ने स्केल I आणि II मधील विशेषज्ञ अधिकारी पदासाठी प्रवेश पत्र आज अधिकृत वेबसाइट वर जाहीर केले आहे. उमेदवार बीओएमच्या अधिकृत वेबसाइटवरून बँक ऑफ महाराष्ट्र स्केल I आणि II मधील तज्ञ अधिकारी प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र प्रवेश पत्र लिंक खाली दिलेला आहे\nबँक ऑफ महाराष्ट्र प्रवेशपत्र 2021 कसे डाउनलोड करावे\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nबँक ऑफ महाराष्ट्र प्रवेशपत्र 2021 कसे डाउनलोड करावे\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-india-billionaire-sons-daughter-who-are-in-an-enviable-position-in-there-company-4989433-PHO.html", "date_download": "2022-10-01T13:59:04Z", "digest": "sha1:5VVYOJUADHCLOBW6VCYM7666PFGFWSBJ", "length": 3059, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS : हे आहेत भारतातील अब्जाधिशांचे वारसदार, उद्योगांत करतात मदत | India Billionaire Sons, Daughter, Who Are In An Enviable Position In There Company - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : हे आहेत भारतातील अब्जाधिशांचे वारसदार, उद्योगांत करतात मदत\nजेव्हा भारतीयांच्या अब्जाधिशांची चर्चा होते त्यावेळी त्यांची लाईफस्टाइल, पैसा याबरोबरच त्यांच्या वारसदारांकडेही लक्ष वेधले जाते. त्यांच्या या वारसदारांची लाईफस्टाईल कशी असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. कारण त्यांच्याबाबत फार चर्चा माध्यमांमध्ये होत नसते. पण यापैकी अनेक जण कमी वयातच आपल्या वडिलांच्या उद्योगात मदत करत आहेत. म्हणजेच काही वर्षांतच हे अब्जावधी रुपयांच्या कंपन्यांचे मालक बनतील. अशाच काही वारसदारांबाबत या पॅकेजच्या माध्यमातून आज तुम्हाला माहिती देणार आहोत.\nपुढील स्लाइडवर जाणून घ्या, इतर अब्जाधिशांच्या वारसदारांबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-the-axe-effect-prank-on-cute-girls-5605078-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:38:08Z", "digest": "sha1:25J7SMV2TKEONAHOYOKSEB3IFIJNA5XG", "length": 3081, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पर्फ्यूम मारल्यानंतर तरूणी खरच आकर्शीत होतात का? पाहा हा मजेदार व्हिडिओ... | the axe effect prank on cute girls - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपर्फ्यूम मारल्यानंतर तरूणी खरच आकर्शीत होतात का पाहा हा मजेदार व्हिडिओ...\nडीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता...\nपुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/shiksha-bharati-sangathans-demand-to-declare-rakshabandhan-holiday", "date_download": "2022-10-01T14:38:31Z", "digest": "sha1:K3665KBI3AW4L6WAMXOG3Y37XSRN5C37", "length": 3283, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर करण्याची शिक्षक भारती संघटनेची मागण", "raw_content": "\nरक्षाबंधनाची सुट्टी जाहीर करण्याची शिक्षक भारती संघटनेची मागणी\nमुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाचे आधिकारी राजेश कंकाळ यांनी ४ ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रानुसार सुट्ट्यांची संख्या जास्त होते\nमुंबई महानगरपालिकेने मुंबईतील मनपा, खासगी व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केल्याचे पत्र सर्व शाळांना पाठवले आहे. शिक्षक भारती संघटनेने याचा तीव्र निषेध करून रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर करावी, असे शिक्षक भारतीचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.\nमराठी माणसाची अस्मिता असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाचे आधिकारी राजेश कंकाळ यांनी ४ ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रानुसार सुट्ट्यांची संख्या जास्त होते, हे कारण देऊन दरवर्षी दिली जाणारी रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केली आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत बोलावून शिक्षण विभाग मराठी सणांना विरोध करत आहे का असा सवाल मोरे यांनी विचारला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/2579/", "date_download": "2022-10-01T14:03:21Z", "digest": "sha1:VE6HMGM7HCK7PM7KFAGSEG7DNXTYP5ZR", "length": 5710, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "‘या’ कलाकारांना लोक देव म्हणून पूजायला लागले होते! – Parner Darshan", "raw_content": "\n‘या’ कलाकारांना लोक देव म्हणून पूजायला लागले होते\n‘या’ कलाकारांना लोक देव म्हणून पूजायला लागले होते\nआज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना खऱ्या आयुष्यात लोकांनी देवाचा दर्जा देऊन उपासना करण्यास सुरुवात केली होती. त्यावर एक नजर…\nअरुण गोविल : रामानंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना या भूमिकेने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांचे चरित्र लोकांच्या मनात इतके स्थिर झाले की, लोक त्यांची देव समजून पूजा करायला लागले होते.\nदीपिका चिखलिया : ‘रामायणा’त दीपिका यांनी सीतेची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली. त्यांनी या व्यक्तिरेखेला त्यांनी एक वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. त्यामुळेच असे म्हटले जाते की, आजही देशातील अनेक मंदिरांमध्ये अरुण गोविल आणि दीपिका यांचे चित्र राम-सीतेच्या रूपात पहायला मिळते.\nदारा सिंग : अभिनेते दारा सिंग यांनी ‘बजरंगबली’ चित्रपटात आणि नंतर रामायणात हनुमानाची भूमिका साकारली. हे दोन्ही पात्र त्यांनी अशा प्रकारे बजावले की, आजही जेव्हा हनुमानांबद्दल एखादा चित्रपट किंवा मालिका येते तेव्हा दारासिंह लोकांच्या मनात सर्वात अगोदर येतात.\nस्वप्निल जोशी : रामानंद सागर दिग्दर्शित ‘श्री कृष्णा’ या मालिकेत स्वप्निलने तारुण्यातील कृष्णाची अजरामर भूमिका साकारली होती. यामुळे तो लोकांमध्ये कृष्णा म्हणून खूप प्रसिद्ध झाला होता.\nनितीश भारद्वाज : ‘महाभारत’ या मालिकेत नितीश यांनी श्रीकृष्णाची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्या भूमिकेचे गरुड आजही लोकांच्या मनावर कायम असल्याने लोक आजही हे पात्र विसरलेले नाहीत. त्यांची बोलण्याची शैली, चेहर्यावरील भाव पाहून लोक मंत्रमुग्ध झाले होते.\nजखम झाली तर ‘हे’ घरगुती उपचार करा\nट्रेनच्या मागे ‘X’ हे चिन्ह का असते\nआमदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांनी दिले ‘ पावनखिंड’चे धडे \n‘श्रीवल्ली’ गाण्यावर थिरकली राणू मंडल \nखासदार डॉ.अमोल कोल्हे गांधीचरणी नतमस्तक \nनथूरामाच्या भूमिकेमुळे खा.अमोल कोल्हे अडचणीत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/6638/", "date_download": "2022-10-01T14:23:11Z", "digest": "sha1:ETCJQU3BDLQ7DSYWIF6JHSBEMNW3F7XW", "length": 12511, "nlines": 76, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "15 ते 18 वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी ! – Parner Darshan", "raw_content": "\n15 ते 18 वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी \n15 ते 18 वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी \nनोंदणी प्रक्रिया व वेबसाईटची लिंक जाणून घ्या.\nनवी दिल्ली : देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. आज 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे.\nCoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.\nमुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल\nलहान मुलांसाठी COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात.\nरजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 3 जानेवारी, 2022 पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर Google मॅपवर जवळचं लसीकरण केंद्र शोधता येईल.\n▪️लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी कशी कराल\nकोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.\nवेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील\nया पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.\nत्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.\nत्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.\nतुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.\nलसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.\nपिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.\nतुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.\nतुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.\nतुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.\nलहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आले. महत्वाचे म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअॅक्शन झाले तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन झाली नसल्याची माहिती आहे.\n▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती घोषणा\nपंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसेच कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदींनी सांगितले होते.\nमोठा गाजावाजा होवूनही बैलगाडयांचा थरार रंगलाच नाही \nतुम्ही कापडी मास्क घालताय का \nकोरोनाची चौथी लाट येणार का \nराज्यातील निर्बंध कमी होणार \nमार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपेल \nअजितदादा म्हणतात…’हे’ वृत्त धादांत खोटे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/8915/", "date_download": "2022-10-01T14:16:11Z", "digest": "sha1:JO7ZL5QFCMVQKJHE3GLLRZKPOTBQNRXC", "length": 5503, "nlines": 58, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "असं करा पैशाचं नियोजन ! – Parner Darshan", "raw_content": "\nअसं करा पैशाचं नियोजन \nअसं करा पैशाचं नियोजन \nआर्थिक संकट कायमचं दूर होईल\nविशेषतः कोरोनामुळे लोकांना आता आर्थिक नियोजनाचे महत्त्व कळून चुकले आहे. पुढील आर्थिक वर्ष अर्था त2022-23 सुरू होण्यापूर्वी आर्थिक नियोजन तयार करा जेणेकरून वर्षभर पैशाचे व्यवस्थापन करणे शक्य येईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत…\nबजेट तपासा : नेहमी तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवा. यावरून तुम्ही कुठे आणि किती खर्च करत आहात हे समजते. दरम्यान खर्च कुठे कमी करणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. यासाठी तुम्ही अॅपची देखील मदत घेऊ शकता.\nआर्थिक उद्दिष्ट तपासा : सतत तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे पुनरावलोकन करा. नवीन वर्ष सुरू झाल्यावर, तुम्ही त्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करू शकता. यासह, नवीन ध्येय जोडू शकता.\nगुंतवणूक पोर्टफोलिओ तपासा : गुंतवणूक सुरू करण्यासाठी आणि मजबूत गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. आपल्याकडे आधीपासूनच पोर्टफोलिओ असल्यास, त्याचे पुनरावलोकन करा. तुमच्या पोर्टफोलिओचा ट्रॅक रेकॉर्ड वेळोवेळी तपासून, तुमची गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे\nविमा संरक्षण असू द्या : आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विमा आणि जीवन विमा खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा विमा कालबाह्य होत असेल तर त्याचे नूतनीकरण करून घ्या. तुमचे कुटुंब अलीकडे लग्नामुळे किंवा मुलांच्या जन्मामुळे वाढले असेल तर विम्यामध्ये सुधारणा करून घ्या.\nकर नियोजन करा : हा आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कर नियोजन केले तर तुम्हाला गुंतवणुकीची गणना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त कर वाचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.\nप्राथमिक शिक्षकांवरील विश्वासामुळेच शालेय गुणवत्ता साध्य \nस्मार्टफोन सतत हँग होतोय का\nगोरेश्वरचे कामच भारी ; दिली अर्थकारणाला उभारी \nपैशाला आयुष्यात काय स्थान असावं\nमार्च महिन्यात 13 दिवस बँका बंद \n10 रुपयाची नाणी खरे की खोटे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rokhthoknews.com/?p=1263", "date_download": "2022-10-01T15:20:40Z", "digest": "sha1:YNHXGWKPF5TTPXSOBVF4N6HMUHD5NMYZ", "length": 7608, "nlines": 107, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nजिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य- अभिनेते सुरेश विश्वकर्मा\nचित्रपट क्षेत्रात नम्रता व सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागले तर नक्कीच संधी मिळत रहाते. जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य होते आसे मत सिनेअभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितले.\nकलाकारांचे योगदान व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने एस के फील्म प्रॉडक्शन चॅनल चे subscribe पूर्ण होऊन 4000 तास पूर्ण झाले आहेत त्याच निमित्ताने रविवार दि.13 रोजी सकाळी सेलिब्रेशन करून पुढील एपिसोड चे नियोजन व चर्चा करण्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या वेळी दिपक तुपेरे, जितेंद्र आढाव, शहादेव तागड, रजनीकांत साखरे, विजयकुमार जाधव, बाळासाहेब माने, अनिल खेत्रे, सुशील पौळ, राजू मोरे, स्वप्निल सवाई, विनोद घायतडक, रूषीकेश औचरे, संगिता पुलावळे, भाग्यश्री जमदाडे, साहील शेख, सुमित लोळगे, रोहन लोळगे ऊपस्थित होते.\nपुढे कलाकारांशी संवाद साधताना सुरेश विश्वकर्मा यांनी स्वतःची संघर्ष कहानी सांगताना सांगितले की ऊद्याची भूक भागविण्यासाठी आज पाण्यावरच समाधान मानत वडापाव साठी ५ रू. राखून ठेवत असे. कडा कारखान्यात मोलमजुरी करून लहानपणापासूनचं कलेची प्रचंड आवड जोपासणाऱ्या विश्वकर्मा यांना अनेक चित्रपटात यश मिळविले. नागराज मंजूळे यांनी फँन्ड्री मध्ये ब्रेक दिला परंतु सैराट चित्रपटातील पाटील भुमिकेने मोठी प्रसिद्धी मिळाली मग मुळशी पॕटर्न, रेगे, देऊळबंद, झुंड, हंबीरराव यासह हिंदीत कमांडो, राधे अशा अनेक चित्रपटात चांगल्या भुमिका मिळाल्या. चित्रपटातील आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल सुरेश विश्वकर्मा यांनी गाव लई जोरात मधील सर्व कलाकारांसमवेत तब्बल एक तास सुसंवाद साधला.\nPrevious articleअन रोहित पवारांनी कार्यकर्त्यांच्या सलूनमध्येच करवून घेतली दाढी.\nNext articleजामखेड मनसेच्या वतीने मास्क व चारा वाटप\nबारा महिने देवीची सेवा करण्यासाठी प्रभाग १५ मध्ये मंदिराचे काम सुरू -आ.प्रा राम शिंदे\nघोडा मैदान दूर नाही,कोण किती पाण्यात आहे ते समजेल-एकनाथ (दादा)चव्हाण\nकुपोषित बालकांनकांसाठी जामखेड येथे झाला असाही एक पोषण तुला\nविहीरीत सापडले दोन घोणस जातीचे सर्प\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/tag/demonstration/", "date_download": "2022-10-01T15:37:31Z", "digest": "sha1:CJZN2ZDOC226LKKMISHEVOCCJ4T7NA23", "length": 7484, "nlines": 256, "source_domain": "krushival.in", "title": "demonstration - Krushival", "raw_content": "\nआज रात्री ८ वाजता मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन\nमुख्यमंत्र्यानी त्यांच्या फेसबुक लाइव्हमधून सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देत केलेल्या आवाहनानंतर आज रात्री ८ वाजता मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन ...\nरायगड जिल्ह्यात महावितरण कर्मचार्यांची निदर्शने; महसूल विभागात शुकशुकाट\nकृती समितीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या तिन्ही कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांनी ...\nBrowse by Category Select Category Entertainment (125) Health (7) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,422) Technology (57) Uncategorized (273) अपघात (193) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (441) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,480) क्रीडा (985) खेड (6) खोपोली (48) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (4) देश (1,556) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (15) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (58) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (27) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,037) राज्यातून (2,907) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,514) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,732) अलिबाग (2,874) उरण (953) कर्जत (1,252) खालापूर (548) तळा (197) पनवेल (1,635) पेण (553) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (509) मुरुड (675) म्हसळा (203) रोहा (675) श्रीवर्धन (304) सुधागड- पाली (669) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (666) संपादकीय (325) संपादकीय लेख (340) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramaza.live/the-whole-theater-is-my-life-goal-kirti-shiledar/", "date_download": "2022-10-01T15:37:51Z", "digest": "sha1:XCZ4UVHDWWD274TRVDEBU3DK3627VCXE", "length": 20234, "nlines": 260, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "संपूर्ण रंगभूमी च माझे जीवनध्येय : कीर्ती शिलेदार - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसंपूर्ण रंगभूमी च माझे जीवनध्येय : कीर्ती शिलेदार\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nसंगीत आणि अभिनय हाच ज्यांचा श्वास होता आणि रंगभूमीची सेवा हेच ज्यांचे जीवनध्येय होते अशा जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जीवनप्रवास आज थांबला. कलेचा शास्त्र शुध्द अभ्यास, निर्मळ स्वर, मनाचा ठाव घेणारा अभिनय, अखंड परिश्रम याच्या सहाय्याने गेली सहा दशके त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर गारूड केले होते. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीवरील एक दीपस्तंभ विझला आहे.\nकीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ ला पुणे येथे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांच्या पोटी झाला. आई वडील दोघेही रंगभूमीवरील प्रथितयश गायक व अभिनेते असल्यामुळे संगीत व अभिनय वारसा यांना घरातूनच मिळाला होता.\nसंगीत आणि अभिनय साधना\nविद्याधर गोखलेंच्या ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाच्या दरम्यान कीर्ती यांना नीळकंठबुवा अभ्यंकर गुरू म्हणून लाभले. अभ्यंकर बुवांच्या तालमीत वाढलेल्या कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. देश विदेशात 1900 वर संगीत मैफली रंगवल्या. अनेक जुन्या संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना, रेवती अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. रंगतदार, ढंगदार गायकीबरोबरच त्यांचे लयीवरील प्रभुत्व रसिकांवर छाप पाडत असे. तबला व पखवाज वाजवण्यातही त्या निपुण होत्या.\nकीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या ज्येष्ठ भगिनींच्या ‘संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्तीताईंनी केले होते. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि बदलत्या काळानुसार नाविन्याचा अंतर्भाव त्यांच्या संगीत नाटकात त्यांनी मोठ्या खुबीने केला होता. ‘चंद्रमाधवी’ या नाटकाच्या संगीतासाठी त्यांना ‘झी’चा ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पुरस्कार मिळाला. विद्याधर गोखल्यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होय. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली. तमाशातल्या मैनेपासून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या अनेक छटा दाखविण्यासाठी कीर्ती शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेतली होती.\nकीर्ती शिलेदारांनी ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध लिहिला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन.एस.डी.तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच, ‘संगीत शारदा’ या नाटकाचा हिंदी नाट्यांशही त्यांनी सादर केला. संगीत नाटक अकादमीच्या समितीवरही त्या पाच वर्षे होत्या. केवळ संगीत नाटकच नव्हे तर संपूर्ण रंगभूमी हेच माझे जीवनध्येय आहे असे त्या नेहमी म्हणत.\nकीर्ती ताई महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्या होत्या. संगीत रंगभूमीचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार (२०१४) ही त्यांना देण्यात आला होता.\nअखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला खालापुरमध्ये शानदार प्रारंभ.\nअमर जवान ज्योतीचे इंडिया गेटहून राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी हस्तांतरण\nग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; ६०८ जागांसाठी...\nआमिषाला बळी पडू नका; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला; भर...\nपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड यांचा गंभीर...\nशाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nसन्मान आणि अभिमानाने साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव\nरतन इंडियाची कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत\nसंगमेश्वर दर्शनासाठी भाविकांना चिखलातून काढावा लागतो मार्ग\nझिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक\nग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; ६०८ जागांसाठी ओबीसी आरक्षण लागू ; सरपंचाची थेट जनतेतून निवड\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/garcia-rudd-in-semifinals-at-open-tennis-this-player-is-out-of-the-tournament-due-to-defeat", "date_download": "2022-10-01T15:36:12Z", "digest": "sha1:OQGZM7UQRSG7I32DEAYAIKCZVFZIH2EU", "length": 4591, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "ओपन टेनिस स्पर्धेत गर्सिया, रूड उपांत्य फेरीत; 'हा' खेळाडू पराभूत झाल्याने स्पर्धेच्या बाहेर", "raw_content": "\nओपन टेनिस स्पर्धेत गर्सिया, रूड उपांत्य फेरीत; 'हा' खेळाडू पराभूत झाल्याने स्पर्धेच्या बाहेर\nफ्रांसच्या गर्सियाने आर्थर ऐस स्टेडियममध्ये अमेरिकेच्या कोको गॉफला ६-३, ६-४ ने पराभूत केले\nकॅरोलिन गर्सिया आणि कॅस्पर रूड यांनी सुरुवातीपासून अखेरपर्यंत वर्चस्व राखत सरळ सेटमध्ये विजय मिळवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला; परंतु २३वा मानांकित निक किर्गियोस पराभूत झाल्याने स्पर्धेच्या बाहेर गेला.\nफ्रांसच्या गर्सियाने आर्थर ऐस स्टेडियममध्ये अमेरिकेच्या कोको गॉफला ६-३, ६-४ ने पराभूत केले. गर्सिया प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम टूर्नामेंटच्या अंतिम चारमध्ये पोहोचली. गर्सिया २०१८मध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचली होती; परंतु त्यानंतर तिला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. गेल्या सत्रात ती ७४व्या स्थानावर गेली. पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या क्रमवारीत ती टॉप टेनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.\nअमेरिकी ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता गर्सियाला ट्यूनिशियाची विम्बल्डन उपविजेती ओंस जाबूर हिला नमवावे लागेल. जाबूरने तिसऱ्या फेरीत सेरेना विलियम्सला नमविणाऱ्या अजला टॉमलजानोविच हिला ६-४, ७-६ (४) असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली.\nपुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत नार्वेचा पाचवा मानांकित रूडने तेरावा मानांकित माटेओ बेरेटिनी याला सरळ सेटमध्ये ६-१, ६-४, ७-६ (४) असे नमविले. आता त्याचा मुकाबला २७वा मानांकित करेन खाचानोव याच्याशी होईल. रशियन खेळाडू खाचानोव याने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या किर्गियोसला पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत ७-५, ४-६, ७-५, ६-७ (३), ६-४ असे नमविले. हा सामना साडेतीन तास रंगला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2022-10-01T15:36:48Z", "digest": "sha1:DSOY22QX622IZ6WP4QQYTUGZN7DQCZX2", "length": 9349, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यारोस्लाव ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nयारोस्लाव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना मार्च ११, १९३६\nक्षेत्रफळ ३६,४०० चौ. किमी (१४,१०० चौ. मैल)\nघनता ३७.६ /चौ. किमी (९७ /चौ. मैल)\nयारोस्लाव ओब्लास्त (रशियन: Яросла́вская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/since-then-till-today-about-5-lakh-farmers-have-committed-suicide/", "date_download": "2022-10-01T15:18:09Z", "digest": "sha1:2FQEG76HU6IC2CWOBZOULZEPMM7DZYOG", "length": 18653, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "...त्यानंतर आजपर्यंत जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या", "raw_content": "\nHomeZP ते मंत्रालय...त्यानंतर आजपर्यंत जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या\n…त्यानंतर आजपर्यंत जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या\n१९ मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवण्यात आली होती. आज ३५ वर्षांमध्ये आत्महत्यांचे हे सत्र कमी झालेले नाही उलट वाढत गेलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणचे शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कुटुंबासह विष घेऊन आजच्याच दिवशी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हटले जाते. ते साल होतं १९८६. त्या दिवशी साहेबराव कर्पे, पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनारला जाऊन परत आले आणि रात्री स्वयंपाक बनवला आणि त्यात विष कालवले सर्वांनी मिळून जेवण आटोपलं आणि मृत्यूला कवटाळले. शेतकरी साहेबरावांची सहकुटुंब आत्महत्या ही फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातली पहिली सामुहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते.\nत्यानंतर आजपर्यंत जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे लाखो कुटुंब देशोधडीला लागलीत. अलिकडे तर लग्नाच्या हुंड्यापायी, शिक्षणाच्या खर्चापायी शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा आत्महत्या करत आहेत हे अजूनच चिंताजनक चित्र निर्माण होत आहे. पक्ष कुठलाही असो, सरकार कुणाचेही असो. पण शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत हे महाराष्ट्राचं जळजळीत वास्तव. शेतकऱ्यांचा नेता म्हणवणाऱ्या प्रत्येक राजकारणी नेत्याने हे कटू सत्य स्वीकारावं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सर्व शेतकरीविरोधी सरकारी धोरणाचा परिणाम आहे.\nसाहेबराव कर्पे यांच्याकडे ४० एकर जमीन होती. गावात त्यांचा मोठा वाडा होता. गावचे ते ११ वर्षे सरपंच होते. पंधरा एकरावर गहू आणि चणा होता. भजन किर्तन करणाऱ्या साहेबरावांनी कुटुंबासह आत्महत्या केली. मग एवढी जमीन असतांना साहेबरावांनी आत्महत्या का केली असणार असा प्रश्न तुम्हाला पडलाच असणार. अनेकांचा असा समज असतो की, ज्याच्याकडे जमीन जास्त असते तो श्रीमंत व संपन्न शेतकरी. पण तो समज साफ खोटा असल्याचं मुख्य उदाहरण म्हणजे साहेबराव असा प्रश्न तुम्हाला पडलाच असणार. अनेकांचा असा समज असतो की, ज्याच्याकडे जमीन जास्त असते तो श्रीमंत व संपन्न शेतकरी. पण तो समज साफ खोटा असल्याचं मुख्य उदाहरण म्हणजे साहेबराव सरकारला शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या दारिद्र्याच्या जीवघेण्या झळा समजाव्यात, या उद्देशा पोटी साहेबराव यांनी आपल्या अख्ख्या कुटुंबासहित केलेल्या आत्महत्येने काही फारसा फरक पडलाय का सरकारला शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या दारिद्र्याच्या जीवघेण्या झळा समजाव्यात, या उद्देशा पोटी साहेबराव यांनी आपल्या अख्ख्या कुटुंबासहित केलेल्या आत्महत्येने काही फारसा फरक पडलाय का तर नाही हेच उत्तर आहे. गेल्या ३५ वर्षात अशी अनेक कुटुंब कायमची संपलीत. हे सर्व सरकारी धोरणांच्या हत्या असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना, नेत्यांनी वेळोवेळी केला आहे. परंतु या निगरगट्ट झालेल्या व्यवस्थेला कितीही शेतकरी का मरेना त्याचा फरक पडत नाही.\nकर्पे कुटुंबांनी का आत्महत्या केली असावी तर याच निर्दयी व्यवस्थेमुळे अख्खं कुटुंबाने स्वतःला संपवलं. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गाव चिलगव्हाण. आजूबाजूच्या गावात देखील साहेबरावांच्या भजनं नावाजलेले होते. गावचे सरपंच आणि स्वभावाने असलेला अगदी सज्जन माणूस शेती करत आपल्या कुटुंबासहित गुण्यागोविंदाने राहत होते. शेतकरी म्हटलं तर कधी या वर्षी पीक तर दुसऱ्या वर्षी नापिकी असते. त्यामुळे त्यांची वीज बिल थकलेले होते. त्यामुळे संबंधित कंपनीने वीज कनेक्शन तोडून टाकलं. परिणामी साहेब राव यांनी सुमारे ४५ एकरात लावलेला गहू आणि हरभरा पोटऱ्यापर्यंत आलेला होता. विज नाही त्याच्यामुळे पिकाला पाणी नाही. त्यामुळे पीक जळून गेलं. पिकासाठी घेतलेल्या कर्जाची चिंता साहेबरावांना आतल्याआत खाऊ लागली. अस्वस्थ हताश आणि हतबल झालेल्या शेतकऱ्याने करावं तरी काय तर याच निर्दयी व्यवस्थेमुळे अख्खं कुटुंबाने स्वतःला संपवलं. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गाव चिलगव्हाण. आजूबाजूच्या गावात देखील साहेबरावांच्या भजनं नावाजलेले होते. गावचे सरपंच आणि स्वभावाने असलेला अगदी सज्जन माणूस शेती करत आपल्या कुटुंबासहित गुण्यागोविंदाने राहत होते. शेतकरी म्हटलं तर कधी या वर्षी पीक तर दुसऱ्या वर्षी नापिकी असते. त्यामुळे त्यांची वीज बिल थकलेले होते. त्यामुळे संबंधित कंपनीने वीज कनेक्शन तोडून टाकलं. परिणामी साहेब राव यांनी सुमारे ४५ एकरात लावलेला गहू आणि हरभरा पोटऱ्यापर्यंत आलेला होता. विज नाही त्याच्यामुळे पिकाला पाणी नाही. त्यामुळे पीक जळून गेलं. पिकासाठी घेतलेल्या कर्जाची चिंता साहेबरावांना आतल्याआत खाऊ लागली. अस्वस्थ हताश आणि हतबल झालेल्या शेतकऱ्याने करावं तरी काय त्यांनी शेवटी मनाशी निश्चय पक्का केला.\nआणि नेहमीप्रमाणे वर्ध्यातील मनोहर कुष्ठधामात आले. तिथे एक खोली घेतली आणि हार्मोनियम आणि टाळ घेऊन आपल्या मुलांसोबत भजन करत बसले. त्यांच्या पत्नीने तोवर भजी तळली. साहेबराव दुनिया भजन मध्ये विषारी औषध मिसळले होते. भजे साहेबराव आणि मुलांना खाऊ घातले त्यानंतर एक-एक करत चारही मुले तडफडत मरून गेले. त्यापाठोपाठ मालती कर्पे यांनीदेखील जगाचा निरोप घेतला. सर्वात शेवटी ही भजी खायच्या आधी साहेबराव आणि एक चिठ्ठी लिहिली. त्यात चिट्ठीमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी लिहिले. त्यांनी आत्महत्येचा पर्याय का निवडला याबद्दलही सविस्तर लिहिलं. आणि ह्या चिट्टीला दाराबाहेर फेकून स्वतःही त्यांनी विषयुक्त भजी खाऊन जगाचा निरोप घेतला. अंगावर शहारे आणणाऱ्या ह्याच घटनेप्रमाणे अशाच घटना आतापर्यंत पाच लाखांच्या वर घडलेल्या आहेत. दरवेळेस कारणं वेगळी-वेगळी असतील पण त्याचा संबंध हा थेट त्यांच्या शेती व्यवस्थेबद्दल. शेतीच्या धोरणाबद्दल असतो. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष जात नाही.\nशेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी आपण काय करू शकतो आपण सामान्य नागरिक आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचा आपल्याला अधिकार नाही. करोडो शेतकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवढी आपली आर्थिक कुवत नसते. पण आपण सहवेदना व्यक्त करू शकतो. साहेबराव कर्पे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शेतकाऱ्याना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आपल्याला उपवास पाळला जातो. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न म्हणून २०१७ पासून मरण कवटाळणे भाग पडलेल्या शेतकऱ्यांसाठी सहवेदना म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशातील लाखो सहृदयी लोक दरवर्षी १९ मार्चला उपवास करतात.\nPrevious articleबंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी, ओपिनियन पोलचा अंदाज\nNext articleमाजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n२०१४ पूर्वी राष्ट्रीय महामार्ग नव्हते ; आता रेल्वेही आली, मुंडेंची स्वप्नपुर्ती झाली…\nएका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/the-prime-minister-convened-an-important-meeting-on-the-background-of-the-corona-the-chief-minister-of-this-state-will-be-present/", "date_download": "2022-10-01T15:19:29Z", "digest": "sha1:YGDVUDUMIHBVP74HP64LTC43PN2WAMDO", "length": 10796, "nlines": 163, "source_domain": "thepublitics.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलवली महत्वाची बैठक; या राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलवली महत्वाची बैठक; या राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलवली महत्वाची बैठक; या राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित\nदिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणे संदर्भातली परिस्थिती बिकट होत चालली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आपला नियोजित पश्चिम बंगाल दौरा रद्द केला असून ते सद्या महत्वाच्या बैठका घेत आहे.\nआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीत देशातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी देशातील १० राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.\nया राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेल बघल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पालानिस्वामी हे सहभागी होणार आहे.\nऑक्सिजन पुरवठा बाबत होणार चर्चा\nदेशात ऑक्सिजनचे पुरेस उत्पादनं होत आहे. तरी देशातील विविध ठिकाणी ते पोहचविणे आव्हान ठरत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान यासह अनेक राज्यांनी ऑक्सिजनची कमतरता भेडसावत आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे.\nगुरुवारी नरेंद्र मोदी यांनी अनेक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यावर जोर देण्याचे आदेश दिले होते.\nPrevious articleमनसुख हिरेन प्रकरणात अजुन एका अधिकाऱ्याला अटक\nNext articleविरार मधील दुर्दैवी घटना\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/4808", "date_download": "2022-10-01T14:40:21Z", "digest": "sha1:DNQTPJBQGI2DUQIH6VDZHW63OX4M6TOE", "length": 17552, "nlines": 115, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी संदीप जोशी यांना विधानपरिषदेत पाठवा : खा.रामदास तडस | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\nHome हिंदी पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी संदीप जोशी यांना विधानपरिषदेत पाठवा : खा.रामदास तडस\nपदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी संदीप जोशी यांना विधानपरिषदेत पाठवा : खा.रामदास तडस\nवर्धा शहरासह सेलू, हिंगणघाट येथे संदीप जोशी यांचा प्रचार दौरा\nवर्धा ब्यूरो : पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न, शिक्षकांच्या समस्या व त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना विजयी करून विधानपरिषदेत पाठवा, असे आवाहन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी केले. नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पदवीधर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संदीप जोशी यांच्यासह खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, वर्धा भाजपा जिल्हा अध्यक्ष शिरिष गोडे, संघटन महामंत्री अविनाश देव, प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, चार्टड अकाऊंटंट अभिजीत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.\nपुढे बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले, पदवीधरांच्या बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याव्यतिरिक्त शिक्षकांच्या पेशन्सचा प्रश्न असो वा त्यांच्या भरतीची समस्या असो, त्या कायदेमंडळात मांडण्यासाठी आपला हक्काचा माणूस पाहिजे. आपल्याला संदीप जोशी यांच्या रूपाने हक्काचा माणूस मिळण्याची संधी चालून आली आहे. संदीप जोशी हे युवा मोर्चापासून संघटनचे काम करत आले आहेत. त्यांचे आई वडील शिक्षक होते. त्यामुळे त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. पदवीधरांच्या काय समस्या असतात याची देखील त्यांना जाण आहे. यामुळेच आपला हक्काचा माणूस विधानपरिषदेत असणे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. संदीप जोशी आपले सर्व प्रश्न व समस्या सोडविणार, असा विश्वासही रामदास तडस यांनी व्यक्त केला.\nसंदीप जोशी यांनी शुक्रवारपासून वर्धा जिल्ह्यातील विविध भागात प्रवास करीत आहेत. शनिवारी सेलू, हिंगणघाट, वर्धा येथे जाऊन तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. वर्धा येथील न्यू आर्टस कॉलेज, केसरीनंदन कन्या विद्यालय, अग्निहोत्री महाविद्यालय याठिकाणी शिक्षक, प्राध्यापकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संदीप जोशी यांनी बोलताना आपली राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी उपस्थितांसमोर सांगितली. पदवीधरांच्या बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षकांचे २००५ नंतरच्या पेशन्सचा प्रश्न असो ते सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.\nसेलू येथे झालेल्या सभेत मान्यवरांसह दीपचंद चौधरी विद्यालयाचे सचिव नवीनबाबू चौधरी, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, तालुका भाजपा अध्यक्ष अशोक कलोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. हिंगणघाट येथे पदवीधर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेमचंद बसंतदानी, माधव चंदनखेडे, नितीन मडावी, रमेश टपाले, वसंतराव आंबटकर, महामंत्री किशोर दिघे, आरपीआयचे शहराध्यक्ष शंकरराव मुंजेवार, तालुका उपाध्यक्ष भाग्येश देशमुख उपस्थित होते. हिंगणघाटमधील फिजीक्स पॉईंटचे संचालक सुनील पिंपाळकर यांच्यासह शहरातील अनेक शिकवणी वर्गाने संदीप जोशी यांना जाहीर पाठिंबा दिला. संदीप जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nवर्धा येथे न्यू आर्ट महाविद्यालय, केसरीनंदन कन्या शाळा, अग्निहोत्री कॅम्पस याठिकाणी शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या बैठकी घेतल्या. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. हे प्रश्न सोडिवण्यासाठी मी तयार असल्याचे संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर, वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माधवराव पंडीत, अमोल गायकवाड, सचिन अग्निहोत्री, विजय देशपांडे उपस्थित होते. यानंतर संदीप जोशी यांनी वर्धा येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित केले. वर्धा येथील संघटनप्रमुखांच्या भेटी घेतल्या.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleकोरोना संपला नाही, काळजी घ्या, महापौर संदीप जोशी यांचे आवाहन\nNext articleचुनाव दिखते ही विदर्भ का राग आलापने लगती है भाजपा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang/first-step-towards-reading-shikshan-sarvansathi-rajni-paranjape-abn-97-2040605/", "date_download": "2022-10-01T14:23:38Z", "digest": "sha1:H2LMR3VPZ5OC6HV6PMALUDIDH77XGUTV", "length": 33381, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिक्षण सर्वासाठी : वाचनाच्या दिशेने पहिले पाऊल | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nशिक्षण सर्वासाठी : वाचनाच्या दिशेने पहिले पाऊल\nही लेखमाला आजच्या लेखाबरोबर संपली असली तरीही त्यातून वाचनाचं महत्त्व ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न केला तो सर्वदूर पसरावा.. इतकंच.\nWritten by रजनी परांजपे\n‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण पुष्कळदा म्हणतो आणि ऐकतोही. तळागाळापर्यंत जाऊन हा पाया पक्का करण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या मार्गावरचे पहिले पाऊल. आम्ही जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले, मात्र अद्याप अनेक ठिकाणच्या मुलांना चांगले लिहिता-वाचता येत नाही. ही लेखमाला आजच्या लेखाबरोबर संपली असली तरीही त्यातून वाचनाचं महत्त्व ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न केला तो सर्वदूर पसरावा.. इतकंच.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\n‘सर्वासाठी शिक्षण’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख. त्याची सुरुवात मी मनीषा भोसले या आमच्या प्रशिक्षिकेने घेतलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका प्रशिक्षणाच्या अहवालातील काही भाग देऊन करते आहे. ‘तेलंगणा आणि आंध्रच्या सीमेपासून अगदी ४० ते ५० किलोमीटरच्या आसपास मरकागोंदी, पुनागुडा, धनकदेवी, सीतागुडा, कुलगोडी, नंदप्पा, कोलामगुडाची, आसापूर गणेरी, गडचांदूर, जिवसी ही गावे वसलेली आहेत. या अकरा गावांमधून नऊ शिक्षिका आणि दोन पर्यवेक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती आहे. येथे प्रामुख्याने कापूस, तूर आणि गहू ही पिके घेतली जातात. प्रशिक्षण नोव्हेंबरमध्ये असल्यामुळे कापसाचा हंगाम सुरू होता. जे शिक्षक या प्रशिक्षणासाठी येत होते ते सर्व सकाळी कापूस काढण्याच्या कामाला जात. एक किलो कापूस काढल्यावर त्यांना ७ ते ८ रुपये मजुरी मिळते. एका दिवसामध्ये ५० ते ६० किलो किंवा जास्तही कापूस काढतात. हा त्यांचा नेहमीचा व्यवसाय; पण प्रशिक्षणामुळे त्यांचे या दिवसातील त्यांच्या कामाचे उत्पन्न त्यांना मिळणार नव्हते आणि त्यातील काहींना घरापासून जिवती या गावामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येण्यास वाहतुकीची सोय नसल्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात पायी यावे लागत होते, तर काही जणांचा रोज १०० रुपये प्रवास खर्च होत होता. त्यांना काही मानधन मिळणार नव्हते. पण तरीही मुलांना शिकवण्याची जिद्द असल्यामुळे या सर्वानी प्रशिक्षण पूर्ण केले.\nबरेच पालक स्वत: १०-१४ वयोगटातील मुलांना या कामासाठी पाठवतात. त्यांना एका किलोमागे ४ रुपये उत्पन्न मिळते. यामुळेही मुलांचे शाळेत दाखल न होणे किंवा दाखल होऊनही नियमित शाळेत न जाणे, हे घडते. आठवीच्या वर्गात मूल असूनही चांगल्या प्रकारे लेखन-वाचन न करता येणारी मुले इथेही सापडतात. आमच्या प्रशिक्षणातील एका प्रशिक्षणार्थीलाही वाचन करताना अडचण येत होती. मनामध्ये एक शब्द वाचत, थोडा वेळ थांबत, मग अडखळत, एकेक शब्द मोठय़ाने वाचावा लागत होता; परंतु त्या खेडय़ामध्ये हा एकमेव मुलगा शिक्षकाचे काम करायला तयार असल्यामुळे त्यालाच प्रशिक्षण देऊन तयार करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. अहवालामधील थोडा भाग येथे देण्याचे मुख्य कारण मुले शाळेत जातात, पण शिकत नाहीत. त्यांना साधे लिहिता-वाचताही येत नाही हे सांगणे किंवा दाखवणे, हे नाही. तसेच शाळाच नसलेली लहान खेडीपाडी अजूनही अस्तित्वात आहेत, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे.\nअहवालामधले प्रशिक्षणार्थी म्हणजे साधी नववी, दहावी झालेली, रोजच्या पोटापाण्यासाठी मजुरी करणारी माणसे; पण संधी मिळाल्यावर त्याचा नीट उपयोग करून घेणारी, मुलांना शिकवण्याची इच्छा, जिद्द मनात असणारी, स्वत: शारीरिक कष्ट आणि आर्थिक झीज सोसूनही त्या दिशेने प्रयत्न करणारी माणसेही तेथे सापडतात, हे दाखवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश. अशी जिद्द, अशी इच्छा असणारी माणसे म्हणजे जणू तेलवात घालून तयार केलेल्या पणत्याच. फक्त ती पेटवणारा कोणी तरी पाहिजे..\nइथे ज्यांना आपण शिक्षक म्हणून संबोधतो आहोत, ते आम्ही चालवत असलेल्या वर्गावरचे शिक्षक. सरकारी शाळांतून शिकवणारे शिक्षक नव्हेत. आमच्या वर्गाचा मुख्य उद्देश मुलांना चांगले लिहिता-वाचता आले पाहिजे हा. चांगले लिहिता-वाचता येणे, याचा अर्थ न अडखळता, न थांबता लिखित शब्द, वाक्ये सहजतेने वाचता येणे. ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण पुष्कळदा म्हणतो आणि ऐकतोही; पण आपल्याला ‘वाचवण्या’साठी असलेले ते वाचन कसे असले पाहिजे याचा विचार सहसा आपल्या मनात येत नाही. ते अस्खलित असेल असेच आपण गृहीत धरलेले असते; पण परिस्थिती तशी नाही, हे वारंवार निदर्शनास येते. त्यामुळेच शिक्षणाच्या मार्गातला पहिला टप्पा किंवा पायाचा दगड म्हणू या, चांगले लिहिता-वाचता येणे हाच आहे, हे लक्षात घेणे आवश्यक. तळागाळापर्यंत जाऊन हा पाया पक्का करण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या मार्गावरचे पहिले पाऊल.\nपण तसे होताना दिसत नाही याचे कारण ‘आता ही मुले हातात मिळालीच आहेत तर त्यांना हेही शिकवले पाहिजे आणि तेही, फक्त लिहिता-वाचताच येऊन कसे चालेल,’ हा विचार आहे आणि तो चुकीचा नाही. चांगले लिहिता-वाचता आलेच पाहिजे, असा आग्रह धरण्याची दोन कारणे. एक तर पुढील शिक्षणाचा हा पाया आहे. तो पक्का नसेल तर काय होते, हे आपण पाहतोच आहोत. दुसरे म्हणजे, मधूनच शिक्षण सोडणारेही बरोबर काही तरी ठोस घेऊन जातील हेसुद्धा महत्वाचे. अर्थात तेवढेच करायचे नाही.\nशिवाय जे-जे नवीन आहे ते-ते यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, हेसुद्धा खरेच; पण त्यातही पुष्कळदा थोडी घाई होते, असे वाटते. मुलाने घरात शिजवलेली प्रत्येक गोष्ट खाल्ली पाहिजे, त्याला त्या सर्व चवींची सवय लावणे फायद्याचे असते, हे खरे; पण सहा महिन्यांच्या मुलाला सर्व गोष्टी अगदी मऊ, त्याला खाता येतील अशा स्वरूपात दिल्या पाहिजेत, हे आपल्याला कोणी सांगावे लागत नाही. तसेच घरात आहे म्हणून मिरचीचा ठेचा कुणी त्याला चाटवत नाही. मुलांना शिकवताना मात्र अजून आईचे दूधही पुरेसे तोंडी लागले नाही तोच वाघिणीचे दूध पाजण्याची आमची घाई चंद्रपूरजवळच्या दोन खेडय़ांमधल्या मुलांजवळ पाटय़ा-पेन्सिली अथवा वह्य़ा-पेन्सिली नव्हत्या. वह्य़ा आणि पेन्स होते. शिवाय वर्गातील भिंतीवर\n‘ई-लर्निग’साठीचा पडदा होता ही वस्तुस्थिती आहे. ‘सर्वासाठी शिक्षण’ हे ध्येय गाठायचे असेल तर अभ्यासक्रम जरी ठरलेला असेल तरी ते कसे, कुठल्या पद्धतीने, किती वेळात आणि कुठली साधनसामग्री वापरून शिकवायचे, हे मात्र परिस्थितीनुसारच ठरवणे आवश्यक आहे. कुठलाही अभ्यासक्रम असला, तरी ज्या भाषेत आपण शिकणार ती भाषा म्हणजेच त्याची लिपी, त्यातील शब्द, त्यातील मजकूर नीट वाचता येणे गरजेचेच. आकलन किंवा समजणे ही वाचल्यानंतरच होणारी क्रिया. आपण भाषा बोलतो, ऐकतो आणि त्यात व्यवहार करतो ते आकलनाच्याच आधारे; पण ऐकायलाच आले नाही तर समजणार कसे वाचायलाच आले नाही तर आकलन होणार कसे\nहे पुन:पुन्हा लिहिण्याचे कारण एवढेच, की हे होताना दिसत नाही. ‘जुने जाऊ दे मरणालागूनी’ आणि ‘नवे ते हवे’ या विचारांनी झपाटल्यासारखे आपण वागतो. ही सर्व मुले अभ्यासक्रम पूर्ण करतील याची खात्री नाही. त्यामुळे काय-काय शिकवायचे त्याचा क्रम विचारपूर्वक ठरवला पाहिजे आणि त्या क्रमवारीत वाचनाचा क्रम पहिलाच; पण सर्वानाच हे पटते किंवा लक्षात येते, असे दिसत नाही.\nअगदी अलीकडचा अनुभव. आम्ही एका अनाथाश्रमातील मुलांबरोबर काम करतो. त्यांचे वाचन पक्के व्हावे म्हणून तेथे वर्ग घेतो. गेल्या सहा महिन्यांत काही ना काही कारणाने वर्ग झाले नाहीत, असे प्रसंग पुष्कळ. यावरून ‘व्यवस्थापकांचे मुलांकडे लक्ष नाही’ हा आमचा निष्कर्ष; पण तसे नव्हते. एक दिवस ‘सकाळचा वर्ग होणार नाही,’ असे सांगितल्यावर आम्ही संध्याकाळी वर्ग घेतला. त्यावर आश्रमातून आम्हाला ताबडतोब विचारणा झाली- ‘संध्याकाळी वर्ग सुरू केला तर मुले खेळणार कधी’ प्रश्न बरोबर; पण तो प्रश्न सकाळचे वर्ग बुडत होते तेव्हा चालकांना सुचला नाही, याचे कारण त्या वर्गाचे म्हणजेच मुलांना चांगले लिहिता-वाचता येण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसलेले नाही, हेच नाही का’ प्रश्न बरोबर; पण तो प्रश्न सकाळचे वर्ग बुडत होते तेव्हा चालकांना सुचला नाही, याचे कारण त्या वर्गाचे म्हणजेच मुलांना चांगले लिहिता-वाचता येण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसलेले नाही, हेच नाही का ही लेखमाला आता संपली. त्यातून आजवर हेच ठसवण्याचा प्रयत्न केला.\n‘मुलांचे शिक्षण’ हे ज्यांचे लक्ष्य आहे त्या शाळा, ते शिक्षक आणि निरनिराळ्या निवासी अथवा अनिवासी संस्थांनी, त्या देत असलेल्या शिक्षणाकडे या दृष्टिकोनातून बघावे. त्यांनी मुलांना वाचायला शिकवण्यासाठी खास प्रयत्न करावे. शिकलेले टिकून राहावे म्हणून निरनिराळे वाचायची संधी, म्हणजेच वयानुसार आणि पातळीनुसार निरनिराळी पुस्तके, साहित्य मुलांना वाचायला मिळेल याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे. एवढे केले तर शिक्षण आणि शैक्षणिक दर्जाचा जो प्रश्न आज नीरगाठ बसल्यासारखा वाटतो आहे, तो हळूहळू उकलायला सुरुवात होईल. किंबहुना, असे केले तरच ती सुरुवात होईल, ती व्हावी हीच या निमित्ताने प्रार्थना..\nमराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nवाचायलाच हवीत : नात्यांमधल्या मनोव्यापाराच्या जंगलात..\nसप्तपदीनंतर.. : सुगंध मी, अन् फूल तू झालास..\nसप्तपदीनंतर.. : आमच्या लग्नाची गोष्ट\nसमष्टी समज : गूढ, रूढ आणि मूढ..\nसोयरे सहचर : ‘‘भूतदयेचा नवा अध्याय शिकलो’’\nपालकत्व : फुल्या फुल्या आणि फुल्या\n४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण\nलैंगिक छळ प्रतिबंधक कायदा- कार्यालयीन सुरक्षेची जबाबदारी कोणाची\nवाचायलाच हवीत : नात्यांमधल्या मनोव्यापाराच्या जंगलात..\nसप्तपदीनंतर.. : सुगंध मी, अन् फूल तू झालास..\nसप्तपदीनंतर.. : आमच्या लग्नाची गोष्ट\nसमष्टी समज : गूढ, रूढ आणि मूढ..\nसोयरे सहचर : ‘‘भूतदयेचा नवा अध्याय शिकलो’’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.renovablesverdes.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2022-10-01T13:43:58Z", "digest": "sha1:OIVEKKO4NWU6VF5TSTOZMF4NHN2WK4K6", "length": 6353, "nlines": 80, "source_domain": "www.renovablesverdes.com", "title": "रीनोव्हेबल्स वर्डेस येथे जर्मेन पोर्टिलोचे प्रोफाइल ग्रीन नूतनीकरणयोग्य", "raw_content": "\nमालागा विद्यापीठातून पर्यावरण विज्ञान आणि पर्यावरण शिक्षणात पदव्युत्तर पदवी घेतली. नूतनीकरणयोग्य उर्जेचे जग वाढत आहे आणि जगभरातील ऊर्जा बाजारामध्ये ते अधिक संबंधित होत आहे. मी अक्षय ऊर्जेवर शेकडो वैज्ञानिक नियतकालिके वाचली आहेत आणि त्यांच्या पदवीमध्ये त्यांच्या कार्यावर मी बरेच विषय ठेवले होते. याव्यतिरिक्त, मी पुनर्प्रक्रिया आणि पर्यावरणाच्या समस्यांविषयी विस्तृत प्रशिक्षण दिले आहे, म्हणून येथे आपल्याला त्याबद्दल उत्कृष्ट माहिती मिळू शकेल.\nजुलै २०१ since पासून जर्मेन पोर्टिलो यांनी 878 2016 लेख लिहिले आहेत\n29 सप्टेंबर कार्यक्षम ड्रायव्हिंग तंत्र\n28 सप्टेंबर जगातील सर्वात धोकादायक प्राणी कोणता आहे\n27 सप्टेंबर ड्रमच्या साह्याने होम ठिबक सिंचन\n23 सप्टेंबर बायोमास ऊर्जेचे फायदे आणि तोटे\n22 सप्टेंबर घरगुती बॉडी सोप बनवा\n21 सप्टेंबर भूमध्य सागरी प्राणी\n20 सप्टेंबर भू-औष्णिक ऊर्जेचा वापर\n19 सप्टेंबर गुलाबी प्राणी\n19 सप्टेंबर उन्हाळ्याची फुले\n08 सप्टेंबर वनस्पतींसाठी नैसर्गिक कीटकनाशके\n07 सप्टेंबर विष बेडूक\n06 सप्टेंबर दलदल: वैशिष्ट्ये आणि महत्त्व\n01 सप्टेंबर उल्कावर्षाव म्हणजे काय\n31 ऑगस्ट सोडियम हायपोक्लोराइट\n30 ऑगस्ट पवनचक्की कशी बनवायची\n26 ऑगस्ट औष्णिक प्रदूषण\n24 ऑगस्ट टेरेरियम कसे बनवायचे\n23 ऑगस्ट जगातील सुंदर फुले\n18 ऑगस्ट हरित अर्थव्यवस्था\n18 ऑगस्ट रासायनिक दूषित पदार्थ\nनूतनीकरणक्षम ऊर्जा आणि पर्यावरणीय विषयावरील नवीनतम लेख प्राप्त करा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2019/03/30/%E2%80%8B%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B8/", "date_download": "2022-10-01T13:37:38Z", "digest": "sha1:WRPBZPDV37T5URKFBLXLDWAJS4ZPBFFM", "length": 6440, "nlines": 68, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा » अफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस\nअफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस\nअफवा व खोट्या बातम्या पसरवू नयेत – पोलिस\nडोंगरचा राजा / आँनलाईन\n— धर्माळा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासनाचे आवाहन\nबीड – धर्माळा तालुका धारुर येथे राजकीय पक्षाच्या प्रचार सभे दरम्यान झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अफवा खोटी बातमी व क्लिप्स समाज माध्यमांद्वारे प्रसारित करीत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाईची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या अफवा अथवा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे\nबीड लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेतली जात असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. गुन्हेगारां वर कारवाई केली जात आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी सांगितले\nधर्माळा येथील घटनेतील दोषी व्यक्तीवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली गेली असून राजकीय पक्षांच्या उमेदवाराशी या घटनेचा संबंध आढळून आलेला नाही. यामुळे निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित करताना अथवा फॉरवर्ड करताना सावधानता बाळगावी तसेच चुकीच्या खोट्या बातम्या व्हायरल होत असल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणावे. यासाठी 7030008100 हा हेल्पलाईन क्रमांक पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेला आहे,असे जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले आहे.\nPrevious: गावठी पिस्तुल, तलवार जप्त..\nNext: राष्ट्रवादीने जिल्हा खड्ड्यात घातला – ना.मुंडे\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/so-correct-a-program-as-i-am-able-chief-ministers-challenge-to-the-opposition", "date_download": "2022-10-01T14:12:14Z", "digest": "sha1:U3EEAXFIORFCGMZ5PNWVC6VF2KMVDUHZ", "length": 7686, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मी सक्षम म्हणूनच इतका करेक्ट कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला", "raw_content": "\nमी सक्षम म्हणूनच इतका करेक्ट कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला\nथेट नगराध्यक्षांच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांविरोधात जोरदार बॅटिंग केली.\n“मी सक्षम नसतो, तर इतका करेक्ट कार्यक्रम करू शकलो असतो का,” असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत हद्दीत जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याची तरतूद असणारे विधेयकही सभागृहात मंजूर करण्यात आले. थेट नगराध्यक्षांच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांविरोधात जोरदार बॅटिंग केली.\nएकनाथ शिंदे यांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद करणारी कायदा दुरुस्ती २०२०मध्ये महाविकास आघाडी सरकारचे नगरविकासमंत्री म्हणून केली होती. तत्पूर्वीचा सेना-भाजप युती सरकारचा थेट नगराध्यक्ष निवडीचा कायदा तेव्हा बदलण्यात आला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मागची दुरुस्ती मी एकट्याने आणली, असे म्हणणे योग्य नाही. मंत्रिमंडळाचे निर्णय ही सामूहिक जबाबदारी असते. सगळ्यांनी घेतलेला तो निर्णय असतो. तसेच माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही. मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो म्हणून इतका करेक्ट कार्यक्रम झाला.” विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगराध्यक्ष थेट निवडता तर मुख्यमंत्रीपण थेट निवडा, असा टोला लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत तशी तरतूद केली आहे. आता घटना बदला असे अजितदादांना सुचवायचे आहे काय एखाद्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाने चुकीचे काम केले, तर राज्य सरकार त्यावर कडक कारवाई करेल,” असेही ते म्हणाले. “थेट जनतेमधून नगराध्यक्ष हे काही आज होतेय असे नाही. १९७४ मध्ये तशी दुरुस्ती करण्यात आली होती; पण १९८५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनेच पुन्हा ती तरतूद बदलली. २००६मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पन्हा थेट नगराध्यक्ष अशी दुरुस्ती झाली,” असेही ते म्हणाले.\nमग मुख्यमंत्री पण थेट निवडा - अजित पवार\n“नगराध्यक्ष थेट निवडायचा असेल तर मुख्यमंत्री पण थेट निवडा,” असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. ज्यांच्याकडे पैसा, मसल पॉवर असेल ते लोक दादागिरी करून निवडून येतील. लोकशाहीसाठी हे अतिशय घातक असल्याचे अजित पवार म्हणाले. हे विधेयक मागे घ्या किंवा अधिक विचारासाठी दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असणाऱ्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा, अशी सूचना अजित पवार यांनी केली. छगन भुजबळ यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने भूमिका का बदलत आहेत, हे अनाकलनीय आहे. त्यांनी घेतलेले निर्णय तेच आता बदलत असल्याचे भुजबळ म्हणाले. भास्कर जाधव यांनीदेखील हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. यावेळी भास्कर जाधव आणि मंत्री शंभूराज देसाई यांची चांगलीच शाब्िदक खडाजंगी उडाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/Apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%24-250-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-01T15:30:08Z", "digest": "sha1:5TIVLNJ5H7DNUQ6JOOQSAMR7VMK4Y2IY", "length": 10613, "nlines": 111, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल बीट्स | सीरी सह $ 250 मध्ये नवीन स्पीकर सादर करू शकेल आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल बीट्सद्वारे $ 250 मध्ये सिरीसह एक नवीन स्पीकर सादर करू शकेल\nइग्नासिओ साला | | ऍपल उत्पादने\nपुढील सोमवार विकसकांसाठी वार्षिक परिषद आहे, ज्यात Appleपल सप्टेंबरपासून त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर पोहोचेल अशा काही मुख्य नाविन्यास जाहीर करेल. परंतु, हे नेहमीसारखे नसले तरी, शक्यतो कपर्टीनोमधील लोक आम्हाला आणखी एक हार्डवेअर डिव्हाइस दर्शवतील. पूर्णपणे नवीन किंवा विद्यमानांचे नूतनीकरण.\nकाही दिवसांपूर्वी आम्ही अशी अफवा ऐकविली की Appleपल सिरीशिवाय आणि 200 डॉलर्सच्या किंमतीवर बीट्स ब्रँड अंतर्गत नवीन स्पीकरची ओळख करु शकतो. आता असेच काहीतरी दावा करणारा तो विश्लेषक आहे. जीन मस्टरचा असा दावा आहे की Appleपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी येथे येऊ शकतो, बीट्स ब्रँड अंतर्गत समाकलित झालेल्या सीरीसह एक नवीन स्पीकर आणि त्याची किंमत 250 डॉलर्स असेल.\nसध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्मार्ट स्पीकरच्या किंमतीपेक्षा होमपॉडची किंमत 2 ते 3 पट आहे. आम्हाला वाटते की Appleपल market 250 डॉलरमध्ये बीट्स-ब्रँडेड स्पीकर लॉन्च करुन या बाजारात आपली महत्वाकांक्षा सुधारू शकेल, ही किंमत होमपॉडसाठी 349 XNUMX च्या पलीकडे आहे, जेणेकरून सिद्धांततः या नवीन स्पीकरने त्यास ओलांडू नये.\nहे विश्लेषक काय म्हणते असूनही, Appleपलने होमपॉडपेक्षा स्वस्त स्पीकर लाँच केले, परंतु 100 डॉलर्स स्वस्त असल्यास, लोक या नवीन मॉडेलची निवड करतील ही शक्यता जास्त आहे, thingsपललाही गोष्टी करायच्या असतील तर असे मॉडेल. एअरप्ले 2 तंत्रज्ञानासह सुसंगत असेल, आयओएस 11.4 च्या अंतिम आवृत्तीच्या प्रकाशनानंतर आधीपासूनच उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, एक तंत्रज्ञान जे आम्हाला दोन उपकरणांची जोडणी देखील करण्यास परवानगी देते जेणेकरून आम्ही एकाच खोलीत स्टिरिओ ध्वनीचा आनंद घेऊ शकू.\nअॅच्युलीएडॅड आयफोन वरून, आम्ही एक बनवणार आहोत डब्ल्यूडब्ल्यूडीसी कडे विशेष पाठपुरावाट्विटरच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे, आम्ही काही दिवसात सक्षम करू अशा डायरेक्ट सेक्शनद्वारे आपल्याला थेट पाठपुरावा देण्याव्यतिरिक्त आपण साइन अप करू शकाल आणि अशाप्रकारे सूचना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच प्राप्त करू शकाल.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » Appleपल बीट्सद्वारे $ 250 मध्ये सिरीसह एक नवीन स्पीकर सादर करू शकेल\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nकोण घरी येत आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी रिंग व्हिडिओ डोरबेल 2, एक व्हिडिओ इंटरकॉमचे विश्लेषण\nAppleपलने विकासकांसाठी iOS 11.4.1 चा पहिला बीटा जारी केला\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-bmw-and-swift-car-accident-3-women-is-dead-5607489-PHO.html", "date_download": "2022-10-01T15:24:20Z", "digest": "sha1:KAEFFP36JFP7VEVKFIE5TT77UUJ3EJZF", "length": 5792, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कुंडली बघण्यास गेलेल्या कुटुंबीयांचा अपघात; उपवधूसह अाई, मावशीचा मृत्यू | Nashik BMW and Swift Car Accident 3 Women is Dead! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकुंडली बघण्यास गेलेल्या कुटुंबीयांचा अपघात; उपवधूसह अाई, मावशीचा मृत्यू\nनाशिक - भरधाव कारने दुसऱ्या कारला दिलेल्या धडकेत उपवधू, तिची आई आणि मावशी ठार झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता नाशिक शहरातील गडकरी चौकात ही दुर्दैवी घटना घडली. मृत तिघीही जळगावच्या अाहेत. सिन्नर येथील ब्राह्मणवाडे येथे मुलीची लग्नकुंडली पाहण्यासाठी जात असताना त्यांच्या कारला हा अपघात झाला.\nजळगाव येथील लीलाधर भामरे व कुटुंबीय स्विफ्ट कारने (एमएच १५ डीसी ०५२७) सातपूर येथे गेले होते. शुक्रवारी पहाटे नाशिक शहरातील गडकरी चौकात आले असता सीबीएसच्या बाजूने येणाऱ्या भरधाव स्काेडा कारने भामरे यांच्या कारला जाेराची धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारच्या मागील सीटवर बसलेल्या योगिनी लीलाधर भामरे (२०), सरिता भामरे (३६) आणि योगिनीची मावशी रेखा प्रकाश पाटील या गंभीर जखमी झाल्या.\nअपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. काहींनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, याेगिनीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले, तर इतर दाेघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पुढील सीटवर बसलेले लीलाधर भामरे व चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nभामरे कुटुंबीय जळगाव येथून आपले सातपूर येथील नातेवाईक पाटील यांच्याकडे गेले. सरिता पाटील यांना गाडीमध्ये घेत पुढे सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे मुलीची लग्नाची कुंडली बघण्यास जाणार होते. मात्र, काळाने भामरे आणि पाटील कुटुंबीयांतील महिलांसह उपवधू योगिनीला हिरावून नेले. या अपघातात स्विफ्ट कार चक्काचूर झाली. चालकाचे आणि शेजारील सीट वगळता पाठीमागील सर्व सीट तुटून दूर पडले. केवळ पुढील भाग शिल्लक राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/first-hit-to-ed-in-money-laundering-case", "date_download": "2022-10-01T14:34:44Z", "digest": "sha1:5FRQGQODTRNZ4VB77BEAQOPLBGBPIAYR", "length": 4984, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मनीलाँड्रिंग प्रकरणी ‘ईडी’ला पहिला दणका", "raw_content": "\nमनीलाँड्रिंग प्रकरणी ‘ईडी’ला पहिला दणका\nन्यायालयाने वर्मा आणि गुप्ता या दोघांची मूळ गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्याच्या आधारे त्यांना १५ दिवसापूर्वीच अंतरिम जामीन मंजूर केला होता.\nमनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने ओंकार ग्रुपचे संचालक बाबुलाल वर्मा, अध्यक्ष कमल गुप्ता यांना मोठा दिलासा दिला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी या दोघांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपातून दोषमुक्त केले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात (पीएमएलए) सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारे दिलेला हा पहिला निर्णय असल्याने अंमलबजावणी संचालनालयासाठी (ईडी) हा मोठा दणका आहे.\nन्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने वर्मा आणि गुप्ता या दोघांची मूळ गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्याच्या आधारे त्यांना १५ दिवसापूर्वीच अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुरुवातीला न्यायामूर्ती भारती डांगरे यांनी हे प्रकरण विशेष न्यायालयात अद्यप न्यायप्रविष्ट आहे. तिथेही अनुभवी न्यायाधीश आहेत. विशेष न्यायालयाने सुनावणी पूर्ण केल्यानंतर आम्ही सुनावणी ऐकू, तोपर्यंत या टप्प्यावर आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट करत ईडीला विशेष न्यायालयात आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. त्यानंतरही ईडीने उच्च न्यायालयाच्या पुन्हा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न केला तोही असफल झाला.\nत्यानंतर या दोघांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतूनही दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी एखादा गुन्हा पूर्वनिर्धारित नसल्याचे स्पष्ट होत असल्यास मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) खटला पुढे चालू ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mtcultureclub.com/events/majha-marathachi-bolu-kautuke/", "date_download": "2022-10-01T13:54:53Z", "digest": "sha1:RLXT7BE4HMWE75WTLEVBN5EMM63VBS3Z", "length": 3941, "nlines": 78, "source_domain": "mtcultureclub.com", "title": "Majha Marathachi Bolu Kautuke | MT Culture Club", "raw_content": "\nकवींची ओळख नव्याने करुन देणारी आगळीवेगळी मराठी दिनदर्शिका - 'माझा मराठाचि बोलू कौतुके'.\n'कॅलेंडर' हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.\nसाधारणतः जानेवारी म्हणजेच इंग्रजी नववर्षाला कॅलेंडर आपण विकत घेतो पण या वर्षी मराठी नववर्षाला खरेदी करूया एक महत्वपूर्ण साहित्यिक वसा असलेली दिनदर्शिका.\nसुकृत क्रिएशन्स आणि सक्षम फाऊंडेशन, महाराष्ट्र टाइम्स (मीडिया पार्टनर) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी कवींची दिनदर्शिका नुकतीच तयार करण्यात आली. मराठी साहित्यातील 12 निवडक (त्या महिन्यात जन्मलेल्या) अभिजात कवींच्या कामाचा वेध घेत, त्यांच्या काही अजरामर काव्यांची झलक दाखवणारी हि दिनदर्शिका एप्रिल 2021 ते एप्रिल 2022 अशा स्वरूपाची असणार आहे.\nसंकल्पना व लेखन – अदिती प्रमोद देशपांडे\nसूत्रधार – सुगम कुळकर्णी\nनिर्मिती – सक्षम फाऊंडेशन , सुकृत क्रिएशन्स\nनोंदणीसाठी संपर्क - 91375 03820 (फक्त whatsapp).\nआपलं साहित्य आणि आपली संस्कृती जपणाऱ्या या दिनदर्शिकेच्या प्रतिची नोंदणी आजच करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/2400/", "date_download": "2022-10-01T13:51:51Z", "digest": "sha1:STTWNFXFK4X6QG7SVQDBN5MH3EOMHMZX", "length": 4084, "nlines": 52, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "सणासुदीत खाद्य तेल होणार स्वस्त ! – Parner Darshan", "raw_content": "\nसणासुदीत खाद्य तेल होणार स्वस्त \nसणासुदीत खाद्य तेल होणार स्वस्त \nसीमा शुल्कात केंद्राने केली कपात.\nनवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचा वापर वाढतो. परंतु सध्याच्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.केंद्र सरकारने सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम आणि सुर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि सीमा शुल्कात कपात केली आहे.\nयाआधी उपभोक्ता मंत्रालयाने तेल आणि तिलहनवर साठ्याच्या मर्यादेचा आदेश जारी केला होता. साठ्याची मर्यादा ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असणार आहे.राज्यांना आदेशाचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्णयानंतर खाद्य तेलांमध्ये साधारण १५ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.\nकेंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डने अधिसूचनेत म्हटले आहे की, शुल्कात कपात १४ ऑक्टोबरपासून प्रभावी होईल आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.\nआपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी\nसिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं\nआज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये\nअधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421\nगुड न्यूज : आमदार निधीमध्ये एक कोटींची वाढ \n📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10584", "date_download": "2022-10-01T14:28:25Z", "digest": "sha1:JQTHPDM6LEJS7F3YMCROCREQYXYLONMO", "length": 16303, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "कोरोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी ; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तौबा गर्दी…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nकोरोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी ; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तौबा गर्दी….\nकोरोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी ; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तौबा गर्दी….\nरहेमान चव्हाण : ९६५७१७६१४८\nयवतमाळ (दिग्रस) :- राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला.\nया कार्यक्रमासाठी राठोड यांनी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले यांना बोलावलं. त्यामुळे या कार्यक्रमात कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आमदार राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.\nएकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. असं असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार विकास कामाचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले.\nदरम्यान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कलावंतांना बोलावण्यात आल्याचाही आरोप होतोय. सिने कलाकारांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांनाच आहेत का असाही प्रश्न विचारला जातोय.\nPrevious: राज्यपालांची भूमिका निर्णायक ; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक…..\nNext: मुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा ; राहुल गांधी , उद्धव ठाकरे , अशोक गेहलोत , केजरीवालां कडून अभिनंदन , म्हणाले पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/seven-patients-die-due-to-lack-of-oxygen-in-town-commotion-in-district/", "date_download": "2022-10-01T15:36:44Z", "digest": "sha1:HFKA2B4PBOT6TKFG7D5FPN6XWZXEDVW4", "length": 9489, "nlines": 157, "source_domain": "thepublitics.com", "title": "नगरमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचानगरमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ\nनगरमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ\nअहमदनगर : जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या त्यासाठी लागणारे ऑक्सिजन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमी असून त्यासाठी रुग्णांना व नातेवाईकांना नाहक त्राह सहन करावा लागत आहे. असे असताना आज एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नगर येथिल एका खासगी रुग्णांलयामध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असताना या रुग्णांना पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधून प्रशासकिय स्तरावर ऑक्सिजनचे कोणतेही नियोजन होत नसल्याचे चित्र नगर मध्ये दिसून येत आहे.\nकोरोना काळात जिल्ह्यात रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र सोमवारी २० मेट्रिक टन तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाले आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकारणाने ऑक्सिजन अपुरे पडताना दिसून येत आहे. तसेच उपलब्ध ऑक्सिजनचे वाटप न्यायपद्धतीने होत नसल्याने अनेक रुग्णालयांना पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याची चर्चा समोर येत आहे.\nPrevious article…म्हणून IPS रश्मी शुक्ला यांचा चौकशीला हजर राहण्यास नकार\nNext articleइमरान हाशमीच्या ‘या’ व्हिडिओला ५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/pankaja-munde/", "date_download": "2022-10-01T15:38:44Z", "digest": "sha1:GP3LXA2DNZK4RN3QV7RL53LU4LRQPADY", "length": 11444, "nlines": 200, "source_domain": "thepublitics.com", "title": "pankaja munde Archives - The Publitics", "raw_content": "\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\n२०१४ पूर्वी राष्ट्रीय महामार्ग नव्हते ; आता रेल्वेही आली, मुंडेंची स्वप्नपुर्ती झाली…\nप्रमोशन की डिमोशन ; प्रभारींच्या नियुक्त्यांमागंच राजकारण काय \nबंडखोर पुतण्या ते सामाजिकमंत्री…\nदेवेंद्र फडणवीसांना विरोधकांपेक्षा स्पर्धकांची जास्त भीती वाटते \nराष्ट्रवादी दुसऱ्या मुंडेंच्या शोधात आहे का \nविधान परिषद आमदारांची निवड कशी होते, वाचा कसं असेल मतांचं गणित\nभाजपच्या महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी ; भाजपचे मिशन 2024 सुरु \nमहादेव जानकरांच्या मातोश्रीचे निधन झाल्यावर पंकजा मुंडेंना वेळ का मिळाला नाही \nपंकजा मुंडेंनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट ; भेटीचे कारण आले समोर\nमी राष्ट्रीय लीडर आहे, बिहारला कमी मानने मला पटले नाही – पंकजा मुंडे\nतुमच्या कर्तेपणाचे किस्से फेसबुक वॉलपासून ते इडीपर्यंत जगजाहीर ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा\nओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला – पंकजा मुंडे\nवाळूमाफियांच्या मुद्द्यावरून मुंडे बहिण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने\nबंडातात्या कराडकरांची मळमळ नियोजनबद्ध\nठाकरे-पवार म्हणजे ढवळ्या पवळ्याची जोडी, बंडातात्या कराडकरांचा घणाघात\nमहिलांनी पदर खोचल्याशिवाय परळीत बदल होणार नाही – पंकजा मुंडे\nबीड जिल्हयात होणार ७६८ कोटीचे चार राष्ट्रीय महामार्ग ; मुंडे भगिनींच्या प्रयत्नांना यश ; गडकरींचे मानले आभार\nबीड जिल्हयात सरकारी अधिकाऱ्यांवर संरक्षण मागण्याची वेळ येणं हे दुर्दैव – पंकजा मुंडे\nआरक्षणाविना होणारी निवडणूक म्हणजे, ओबीसींवर होणारा अन्याय – पंकजा मुंडे\nसरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचंय की काय\n‘आता कशाचीही अपेक्षा नाही, कुठल्या पदाने काही होणार नाही’\nसरकारी अनास्थेमुळे मराठा आणि ओबीसी समाजाला फटका\nतावडेंचे प्रमोशन, मुंडेंची खदखद कायम ; पाटील म्हणतायत खूप स्कोप आहे…\n‘ती गडकरींची स्टाईल’ गडकरींच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांचे विधान\nपवारांच्या वक्तव्यावर मुंडेंची प्रतीक्रिया म्हणाल्या, ‘मी लहानच नेत्या आहे’\nकोण गरळ ओकत आहे, ते पंकजा मुंडेंनी सांगितलंय ; सावंतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर\nदसरा मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष ; उद्या काय बोलणार पंकजा मुंडे \nभगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग\nनवरात्रित आधुनिक दुर्गांची सेवा अधोरेखित करण्याचा पंकजा मुंडेंचा संकल्प…\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/26235/monsoon-trip-in-maharashtra-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:56:10Z", "digest": "sha1:XLJOFAAVQAAXBDEWQ6Y27YBE7AMR5WHL", "length": 33181, "nlines": 299, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "पावसाळ्यात 'कुठं-कुठं जायाचं फिरायला?' वाचा या लेखात (भाग:१) | मनाचेTalks", "raw_content": "\nपावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला’ वाचा या लेखात (भाग:१)\nमित्रांनो काही लोक इतके रसिक असतात, की ते जीवनाचा जसा भरभरून उपभोग घेतात तसंच निसर्गाचा ही उत्तम आस्वाद घेतात.\nमृदगंधाने भरलेल्या ओलसर वाऱ्यात भटकतात पावसाच्या थेंबांच्या तालावर, पाय थिरकवतात आणि जंगलामध्ये हरवून जातात\nमsssस्त पावसाळ्यासाठी पश्चिम घाट तुमच्या बकेट लिस्टमध्ये असेल, तर महाराष्ट्रातल्या पावसाळ्यात भेट देण्याच्या काही अप्रतिम जागा आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.\nया जागा प्राचीन किल्ले, विस्तीर्ण हिरवीगार झाडं आणि अनवट पायवाटांसह अनुभवण्याच्या आहेत.\nखराखुरा निसर्ग अनुभवायचा तर पावसाळा हाच सर्वोत्तम काळ आहे, कारण हीच ती वेळ असतं जेंव्हा निसर्ग बहरलेला असतो ताजातवाना असतो, फुललेला असतो, मोहक दिसतो.\nमहाराष्ट्रात तर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे.\nमग या पावसाळ्यात कुठं जायचं ते ठरवण्यासाठी हा लेख नक्की वाचा \nसह्याद्रीतलं एक लोभस ठिकाण म्हणजे भीमाशंकर. सह्याद्रीच्या डोंगररांगांचा हा घाट प्रदेश.\nपावसाळ्याच्या आगमनाने फुलून आलेली हिरव्या रंगाची एक सुंदर छटा इथं पहायला मिळते.\nभीमाशंकरचं नाव काढलं की तिथली अफाट जैवविविधता आठवते, आणि ही जैवविविधता नक्कीच विलोभनीय आहे.\nविस्तीर्ण दऱ्यांच्या मधोमध पसरलेलं हे अरण्य तुम्हांला आश्चर्याचे आणि आनंदाचे धक्के देईल.\nमित्रांमंडळीसह जा किंवा कुटुंबासह सहल आयोजित करा, पण भीमाशंकरचं सौंदर्य पावसाळ्यात पहायला विसरू नका.\nसह्याद्रीचं वन्यजीव अभयारण्य आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं मंदिर सुद्धा इथं पहाता येईल.\nपावसाळ्यात भीमाशंकर अभयारण्यातील विपुल वनस्पती आणि प्राणी ताजेतवाने होतात आणि दुर्मिळ प्राण्यांच्या जाती पहायला मिळतात.\nजर तुम्ही पावसाळ्यात पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास असाल तर हे ठिकाण अजिबात चुकवू नका.\nपावसाळा आणि निसर्ग अनुभवण्यासाठी भीमाशंकर हे महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम पावसाळी ठिकाण आहे.\nमुंबई ते भीमाशंकर अंतर: २२० किमी\nवेळ : ५ तास\nपुणे ते भीमाशंकर अंतर : ११० किमी\nमहाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून रस्त्याने तुम्ही भीमाशंकरला जाऊ शकता.\nसर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुण्यातलं शिवाजी नगर स्टेशन आहे.\nहे मुंबई आणि पुण्यापासून वीकेंड अनुभवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.\nभंडारदरा हे धबधबे, तलाव आणि विस्तीर्ण हिरवाईने नटलेले पश्चिम घाटातील एक ऑफबीट हिल-स्टेशन आहे.\nभंडारदरा पावसाळ्यात भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.\nजेव्हा निसर्ग आपला वैभवशाली संभार घेऊन डोलतो तेंव्हा पावसामुळे या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्यात अजूनच भर पडते.\n२००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या भंडारद-याला गृपसह कॅम्पिंग करता येतं.\nया ठिकाणी सुंदर कॅम्पसाइट्स देखील आहेत\nमुंबई ते भंडारदरा हे अंतर : १६४ किमी\nपुणे ते भंडारदरा अंतर : १७२ किमी\nभंडारदारापासून ७० किमी अंतरावर नाशिक हे सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे.\nपावसाळ्यात जाण्यासाठी निसर्ग प्रेमींचं आवडतं ठिकाण माळशेज घाट.\nपावसाळ्यात महाराष्ट्रात भेट देण्याच्या महत्त्वाच्या १० ठिकाणांमध्ये माळशेज घाटाचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.\nनयनरम्य पायवाटा आणि पावसाळ्यात उत्तम प्रकारे फुलणाऱ्या तुतीच्या बागांसाठी ओळखला जाणारा, माळशेज घाट हे साहसी पर्यटकांचं लाडकं ठिकाण आहे.\nआजोबा टेकडी हा किल्ला साहसी लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण ठरलंय, त्याचबरोबर नारकोबा शिखर, जीवधन चावंड किल्ला आणि नाणे घाट या लोकप्रिय अवघड पायवाटा आहेत, ज्या पर्यटकांना शोधण्याचा साहसाचा अनुभव देतात.\n१४०० मीटरवरचा हरिश्चंद्रगड किल्ल्याचा ट्रेक हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.\n६ व्या शतकातला हा किल्ला प्रवाशांसाठी एक रोमांचक देखावा म्हणून आजही दिमाखात उभा आहे.\nमाळशेजपासून ४० किमी अंतरावर, छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आहे.\nमुंबई ते माळशेज अंतर: १२७ किमी\nवेळः ३ तास १० मिनिटं\nपुणे ते माळशेज अंतर: १२० किमी\nमहाराष्ट्रातील कोणत्याही गावातून तुम्ही माळशेज घाटात जाण्याचा प्लँन आखू शकता.\nरेल्वेनेही माळशेज घाटापर्यंत पोचू शकता.\nकल्याण रेल्वे स्टेशन माळशेजपासून जवळपास ८५ किमी अंतरावर आहे.\nमाथेरान म्हणजे हिरव्या वनश्रीने नटलेला निसर्ग\nपावसाळा येतो आणि इथल्या वनश्रीत भरच घालतो.\nमहाराष्ट्रात पावसाळ्यात भेट देण्यासाठी जी ठिकाणं आहेत त्यापैकी पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण आहे.\nमाथेरान सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं, इथलं विहंगम दृश्य तुमचं मन मोहून घेईल.\nमहाराष्ट्रातल्या या सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनला लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, मंकी पॉइंट, पोर्क्युपिन पॉइंट, इको पॉइंट आणि प्रबल फोर्ट या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गाचं भन्नाट रंगढंग पहायला मिळतात\nकाय मग कधी करताय माथेरानचा प्लॅन\nलवकरात लवकर नियोजन करा आणि माथेरानचं सौंदर्य अनुभवा\nमुंबई ते माथेरान अंतर : ८० किमी\nपुणे ते माथेरानचे अंतर : १२५ किमी\nनेरळ जंक्शन हे माथेरानसाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे.\nतुम्ही ट्रेननं माथेरानला जाऊ शकता. जंक्शनपासून, एक टॉय ट्रेन माथेरानपर्यंत धावते, जी २ तासांत जवळपास २१ किमी अंतर कापते.\nत्या टॉय ट्रेनचा ही एक वेगळा अनुभव तुम्ही घेऊ शकाल.\nरायगडची किनारपट्टी अनोखं आर्किटेक्चर, प्राचीन समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्य यामुळे पर्यटकांकडून अलिबागची गणना पावसाळ्यात मुंबईजवळ भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणांमध्ये केली जाते.\nकुलाबा किल्ला, उंदेरी किल्ला, आणि मुरुड-जंजिरा हे किल्ले वास्तुकलेसाठी ओळखले जातात.\nनागाव बीच, अलिबाग बीच आणि वरसोली बीच हे रम्य किनारे मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर्यास्तामुळे ओळखले जातात.\nअलिबागचा हा नयनरम्य किनारा दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो.\nअलिबागमध्ये करण्यासारख्या अनेक मनोरंजक गोष्टीं आहेत, त्यात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता.\nअलिबागमधल्या समुद्रकिनारी प्रदेशात मान्सूनची सर्वाधिक प्रतीक्षा असते.\nनिळंशार पाणी आणि हिरवीगार हिरवळ यामुळे महाराष्ट्रात भेट देण्याचे आणखी एक रोमांचक ठिकाण बनले आहे.\nमुंबई ते अलिबाग अंतर : ९८ किमी\nवेळः २ तास ४२ मीटर\nपुणे ते अलिबाग अंतर: १४१ किमी\nवेळः ३ तास ११मिनिटं\nपेण रेल्वे स्टेशन हे अलिबागपासून ३० किमी अंतरावर असलेले सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे .\nतिथून तुम्ही मुंबई सेंट्रलला थेट ट्रेन घेऊ शकता.\nरेनफॉरेस्टचा सुंदर देखावा दाखवणारा कर्नाळा किल्ला जमिनीपासून ४५० मीटर वर आहे.\nपर्जन्य वन क्षेत्रामध्ये उरलेल्या सर्वात प्राचीन इमारतींपैकी हा एक आहे.\nएखाद्या चिंब पावसाळी, अंधुक दिवशी किल्ल्यापर्यंतचा ट्रेक हा अफाट अनुभव असतो.\nसमुद्रकिनारा आणि समोरच्या सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य हे एक अप्रतिम दृश्य इथं पहायला मिळतं\nत्यामुळंच हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनलं आहे.\nपावसाळ्यात किल्ल्याभोवतीचं शेवाळ आणि किल्ल्याभोवतीचे गूढ वातावरण ही एक वेगळी अनुभूती आहे.\nइथला प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरतो.\nकर्नाळा पक्षी अभयारण्य हे १५० पेक्षा जास्त प्रजातीच्या पक्ष्यांचं घर आहे.\nपावसाळ्यात जेंव्हा पक्षी पावसाचा आनंद साजरा करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे खूप आनंददायी ठरतं.\nमुंबई ते कर्नाळा अंतर: ५० किमी\nवेळः १ तास १७ मिनिटं\nपुणे ते कर्नाळा अंतर: १२१ किमी\nवेळः २ तास ११ मि\nपनवेल हे सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे जिथं मुंबई सेंट्रल आणि VT इथून सहज जाता येतं. .\nतुमची पावसाळी सहल मजेदार आणि साहसी बनवायला तुम्ही उत्सुक आहात का\nमग कोलाड हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण\nमहाराष्ट्रातील सुंदर वीकेंड डेस्टिनेशन विस्तीर्ण कॅम्पसाइट्स, परिपूर्ण होमस्टे आणि साहसी उत्साही लोकांसाठी कोलाड एक उत्तम ठिकाण आहे.\nइथं तुम्ही व्हाईटवॉटर राफ्टिंग करू शकता.\nट्रेकिंग, झिप लाइनिंग आणि कॅनोइंग या धाडसी गोष्टी ही इथं अनुभवायची संधी मिळते.\nकोलाड जवळची काही प्रमुख आकर्षणं म्हणजे कुडा लेणी, ताम्हिणी धबधबा आणि भिरा धरण.\nया सगळ्या जागा पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यासारख्या आहेत.\nमुंबई ते कोलाड अंतर : १२२ किमी\nवेळः२ तास २२ मीटर\nपुणे ते कोलाड अंतर: १४४ किमी\nवेळः २ ता ४६ मिनिटं\nकोलाड रेल्वे स्टेशन आहेच, आणि डांबरी रस्त्यानं ही इथं सहज पोचता येतं.\nहाऊस ऑफ गॉड, “देवाचं घर” म्हणून प्रसिद्ध असलेलं, हरिहरेश्वर हे पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशातील एक अद्भुत नंदनवन आहे .\nपावसाळ्यात भेट देण्यासाठी ते लोकप्रिय ठरलं नसतं तरच नवल ल\nभगवान हरिहरेश्वर, ब्रह्माद्री, पुष्पाद्री आणि हर्षिनाचल या पर्वतांनी वेढलेले, लोकप्रिय समुद्रकिनारा असणारं हरीहरेश्वर.\nतिथं राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मते इथे काही जादुई उपचार शक्ती आहेत.\nपावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.\nकारण आजूबाजूचा परिसर नेहमीपेक्षा उजळ आणि सुंदर असतो आणि जवळपासच्या पर्वतांचं निसर्गरम्य दृश्ये इथं पहायला मिळतं.\nमुंबई ते हरिहरेश्वर अंतर : २०० किमी\nवेळः ४ तास १६ मिनिटं\nपुणे ते हरिहरेश्वर अंतर: १७० किमी\nवेळः ४ तास २० मिनिटं\nमाणगाव रेल्वे स्टेशन हे हरिहरेश्वरसाठी सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे जे ५९ किमी अंतरावर आहे .\nमनाला मोहून टाकणारी रचना आणि सुंदर समुद्रकिनारा आणि आशीर्वाद लाभलेली भूमी म्हणजे, श्रीवर्धन\nपांढर्या वाळूचे किनारे, प्रचंड आकाश आणि अस्पर्शित, अस्पष्ट वातावरण यामुळेच श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठरतं.\nलक्ष्मीनारायण मंदिर, सुंदर समुद्रकिनारे, पेशवे स्मारक आणि दिवेआगर, आणि हरिहरेश्वर यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांना अवश्य भेट द्या.\nमुंबई ते श्रीवर्धन अंतर : १८७ किमी\nपुणे ते श्रीवर्धन अंतर: 157 किमी\nवेळः ४तास १० मिनिटं\n३७४ किमी अंतरावर, सावंतवाडी हे श्रीवर्धनसाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे,\nलोहगड हे दक्षिण महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ठिकाण.\nपावसाळ्यात भेट द्यायलाच हवी अशा प्रमुख ठिकाणांपैकी एक.\nसातवाहनांपासून मुघल आणि मराठ्यांपर्यंत अनेक शतकांपासून राज्यकारभारासाठी हा एक मोक्याचा किल्ला आहे.\nमान्सूनने या ठिकाणी आपली जादू पसरवली आहे आणि केवळ किल्ल्याचा परिसरच नाही तर त्याच्या परिसरातील पवना धरण, लोणावळा, कामशेत, खंडाळा आणि कर्जत ही लोहगडाच्या आसपासची आकर्षक ठिकाणं आहेत.\nपावसाळ्यात ल़ोहगडला भेट देणं म्हणजे तुमचा वीकेंड सार्थकी लावणं.\nमुंबई ते लोहगड अंतर: ९९ किमी\nपुणे ते लोहगडचे अंतर: ६२ किमी\nवेळ १ तास ३४ मिनिटं\nलोहागडपासून 16 किमी, वर लोणावळा हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.\nपावसाचा उत्तम आनंद घेण्याचे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ, इगतपुरी हे पावसाळ्यात जास्त मोहक बनते.\nआजूबाजूला भरपूर धबधबा वाहताना तुम्ही पावसाचा एक वेगळा अंदाज अनभवू शकता.\nभातसा रिव्हर व्हॅली आणि त्याच मार्गावर असणारी कॅमल व्हॅली ही दोन ठिकाणे इगतपुरीमध्ये पहाता येतील.\nकँमल व्हॅलीमधील पाच धबधब्यांचं जादूचे दृश्य आणि वाहून जाणारं पाणी हे पावसाळ्याच्या महिन्यात एक भव्य देखावा बनून समोर येते.\nमित्रांनो निसर्गाचा हा भव्य देखावा तुमची वाट पाहत आहे\nमुंबई ते इगतपुरी पर्यंत अंतर: १२० किमी\nवेळः२ तास १० मिनिटं\nपुणे ते इगतपुरी अंतर : २३८ किमी\nवेँळ्ः ४तास ३८ मिनिटं\nइगतपुरी इथं रेल्वे स्टेशन आहे.\nपावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला’ वाचा या लेखात (भाग:२)\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा\nपावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला’ वाचा या लेखात (भाग:२)\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nतुमचे आवडते विषय वाचा\nरहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/DmiNUd.html", "date_download": "2022-10-01T14:10:16Z", "digest": "sha1:NZDZUC4FJ574HVAAMHVFTJBVEJXANOVC", "length": 6232, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nअनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य\nयूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य\n- मंत्री अॅड. के.सी. पाडवी\nमुंबई प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.\nसन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास पाडवी यांनी व्यक्त केले आहे.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://belgavkar.com/newsnetwork.php?newsId=32150&tblId=32150", "date_download": "2022-10-01T14:54:40Z", "digest": "sha1:7GQXI7AA5YNZAXRQ22SM4VTQOBKHQ6GM", "length": 11125, "nlines": 64, "source_domain": "belgavkar.com", "title": "स्वातंत्र्यदिनी सरकारी शाळेत अफूचे वाटप, व्हिडिओ व्हायरल | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनी सरकारी शाळेत अफूचे वाटप, व्हिडिओ व्हायरल\nग्रामस्थ व लोकप्रतिनिधी शाळेत सतरंजी टाकून बसले.\nत्यानंतर या सर्वांना अफू देण्यात आले.\nराजस्थानमधील एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनी अफूचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा धक्कादायक प्रकार राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यातील गुडामलानी उपविभागातील रावली नाडी येथील शाळेतील आहे.\nव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेचा परिसर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोमवारी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी शाळेत सतरंजी टाकून बसले. त्यानंतर या सर्वांना अफू देण्यात आले. शाळेत अफू दिल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. घटनेची माहिती मिळाली त्यानंतर संबंधित अधिकारी शाळेत गेले असता तोपर्यंत हे सर्वजण निघून गेले होते.\nमंगळवारी सकाळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे जबाब घेण्यात येणार आहेत. गुडमलानी एसडीएमकडे अहवाल सादर करण्यात येणार आहेत. व्हायरल होणार्या या व्हिडिओमध्ये गावकरी शाळेच्या व्हरांड्यावर बसलेले दिसत आहेत. तर, एक व्यक्ती खुर्चीवर बसली आहे, जी पैशाच्या व्यवहाराचा हिशेब करत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षकही दिसत असून, जो रजिस्टरमध्ये बसलेल्या लोकांच्या सह्या घेत आहे. दुसरीकडे मदतीच्या रकमेतून अफू आणल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.\nबेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक\nटीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..\nVideo : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद\nबेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार\n दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'\nVideo आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी;\nClean India 2.0 : देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया 2.0' मोहिम;\n नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nउद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात\nपाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'\nकर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी\nकर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा\nT20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा\n डोले शोलेवाल्या पंजाबींना पिटबुलची दहशत, किती ठार\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना\nकर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;\nविवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी\nऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण\n चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; 8 वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली\nदेशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार;\nकोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला\nT20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी\nस्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ\nPS1 Box Office Day 1 : ‘पोन्नियिन सेल्वन 1’ची पहिल्याच दिवशी छप्परफार्ड कमाई, वर्ल्डवाईड इतक्या कोटींची कमाई\nRussian-Ukrain War : रशियाने 4 प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\n6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं\nराजधानीत वैध PUC शिवाय गाडीत भरता येणार नाही पेट्रोल-डिझेल\nबेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातील वाचकांच्या सेवेत Entertainment, News and Media, Information देणारे online web portal. belgaum news | belgavkar\nकर्नाटक, महाराष्ट्र व देशभरातील विविध घडामोडींची माहिती देणारे belgavkar.com portal.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/62cff458fd99f9db450b4971?language=mr", "date_download": "2022-10-01T13:53:07Z", "digest": "sha1:NCVUANJOPSMBLUTDSXKTZMFXCOYDQUA2", "length": 3301, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कांदा पीक रोपवाटिकेतील समस्या नियंत्रण ! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकांदा पीक रोपवाटिकेतील समस्या नियंत्रण \n🌱खरीप कांदा लागवडीसाठी रोपवाटिका तयार केली असेल. बदलत्या वातावरणामुळे रोपवाटिकेमध्ये विविध समस्या येतात. ढगाळ वातावरण आणि जमिनीतील अतिरिक्त ओलावा यामुळे रोपे मर आणि पिवळेपणा या समस्या रोपवाटिकेमध्ये बघायला भेटतात.या समस्यांपासून रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठीMancozeb 63% + Carbendazim 12% WP घटक असणाऱ्या मॅन्डोज बुरशीनाशकाची आळवणी करावी तसेच रोपांच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 विद्राव्य खत आणि सुपरसोन पोषक यांची एकत्रीत फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकांदापीक संरक्षणप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्सकृषी वार्तागुरु ज्ञानमहाराष्ट्रअॅग्रोस्टारकृषी ज्ञान\nआपण कांदा लागवड किती एकरमध्ये करणार आहात \nआपण या रब्बी हंगामात कांद्याचे कोणते वाण लागवड करणार आहात \nआपण कांद्याची लागवड कोणत्या महिन्यात करता \nरब्बी हंगामासाठी सर्वात उत्तम कांदा बियाणे \nकांदा पिकातील फुलकिडे नियंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-mannat-shahrukh-khan-bungalow-5606474-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:32:13Z", "digest": "sha1:44CUGALGT2UPKXBI4DXYHQXDJB5ZM3ZK", "length": 8031, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शाहरूखचा ‘मन्नत’ पाहण्यासाठी एका कुटुंबातील सहा मुली मुंबईत, अाधी सप्तशृंगीदेवीचे दर्शन... | news about Mannat Shahrukh Khan Bungalow - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशाहरूखचा ‘मन्नत’ पाहण्यासाठी एका कुटुंबातील सहा मुली मुंबईत, अाधी सप्तशृंगीदेवीचे दर्शन...\nनाशिक - पंचवटीतील एकत्रित कुटुंबातल्या एक-दाेन नव्हे तर सहा मुली अचानक बेपत्ता झाल्याने म्हसरूळ पाेलिसांची धावपळ उडते... वय केवळ १२ ते १५ वर्षे असल्याने वरिष्ठही या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्काळ सर्वत्र नाकाबंदी करून वायरलेसद्वारे सर्वत्र संदेश पाठवतात... मात्र, काहीही हाती लागत नाही... या अतिशय संवेदनशील घटनेचा तपास करताना पाेलिसांचे काैशल्य पणाला लागते... अखेर या साऱ्या मुली मुंबईला अभिनेता शाहरूख खानचा ‘मन्नत’ हा बंगला पाहण्यासाठी गेल्या असाव्यात असा धागा मिळताे अाणि त्या खराेखरच ‘मन्नत’समाेरच सापडतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडताे अाणि पाेलिसांना येताे काेवळ्या वयातील सिनेवेड काेणत्या थराला गेले अाहे याचा प्रत्यय ...\nअश्वमेधनगर परिसरातील दाेन भावांच्या कुटुंबातील या मुली मंगळवारी (दि. २३) सकाळपासून घरातून गायब झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाइक-अाेळखीच्या ठिकाणी शाेध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. अाधीच गरिबीने गांजलेल्या या कुटुंबीयांना नाना शंकांनी घेरले. अखेर म्हसरूळ पाेलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्यासमाेर कैफियतमांडली. त्यांनी क्षणाचाही विलंब करता तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. मुलींच्या कुटुंबियांची चाैकशी करता त्या अापसात ‘मुंबईला जाऊन शाहरूख खानचा बंगला पाहायचाय’, अशी चर्चा करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. मग पाेलिसांच्या तपासाला काहीशी दिशा मिळाली. निरीक्षक देशमुख यांनी उपनिरीक्षक सुवर्णा हांडाेरे, सुप्रिया विघे यांच्यासह हवालदार माळाेदे, किशाेर देवरे, उत्तम पवार, गणेश रेहरे यांचे पथक मुंबईला रवाना केले. बुधवारी बांद्रा येथील शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यासमाेर या मुली टरबूज खाताना पाेलिसांना दिसल्या. पाेलिसांना पाहून भेदरलेल्या या मुलींना नाशिकला अाणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात अाले.\nअाधी घेतले सप्तशृंगीदेवीचे दर्शन...\nवरिष्ठनिरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी मुलींच्या अाई-वडिलांशी अास्थेने गप्पा मारल्यानंतर त्यांच्या बाेलण्यातून त्यांना मुंबईला शाहरूख खानचा बंगला पाहायचा असल्याचे कळले हाेते. त्यानुसार देशमुख यांनी त्वरित मुंबईला पथक रवाना केले. तेथे या मुली सापडल्यानंतर पथकाला अाधी त्यांनी वणीला जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले मग त्या जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. यातील काही मुली त्यांच्या अाजीसाेबत यापूर्वी मुंबईला गेल्या हाेत्या, असेही समजले.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/gharkul-yojana-yadi/", "date_download": "2022-10-01T15:03:14Z", "digest": "sha1:2L45WE3PFQHDRLYP5AJOH3HIBHJBT4XH", "length": 20154, "nlines": 205, "source_domain": "gavkatta.com", "title": "नवीन घरकुल लाभार्थी यादी आली | Gharkul Yojana Yadi - गाव कट्टा", "raw_content": "\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/नवीन घरकुल लाभार्थी यादी आली | Gharkul Yojana Yadi\nनवीन घरकुल लाभार्थी यादी आली | Gharkul Yojana Yadi\nGharkul Yojana Yadi 2022 पर्यंत सर्वांना घर मिळावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे योजना प्रभावीपणे राबवली जावी याद्या तयार कराव्यात, यादीतील लाभार्थ्याच्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम यावी.\nमग पाण्याचे नळ असो किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे. प्रधानमंत्री योजना केवळ ग्रामीणच नाही तर राज्यातील सर्वच योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात यासाठी 100 दिवसांचा हा कार्यक्रम आहे.\nयासाठी राज्यातील किंवा जिल्ह्यातील चांगली कामगिरी करणाऱ्यासाठी पारितोषिक देखील आहेत. बरेच जणांचे प्रश्न असतात की आम्ही अर्ज भरलेले आहेत, या यादीत नाव नाही. ही सर्व माहिती कशी पाहायची 2020-21 चे लाभार्थी यादी एका वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे . Gharkul Yojana Yadi\nही पण बातमी वाचा\nशिपाई/सफाईगार’ पदांच्या ‘इतक्या’ पदांची भरती\n11 नोव्हेंबर 2020 ला ज्यांचे व्हेरीफिकेशन झालेले आहेत, त्यांची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्या यादीमध्ये ज्या ज्या गावात व्हेरिफिकेशन झालेल्या आहे. त्या त्या गावातील लोकांची यादीमध्ये नाव आहे. तर 17 नोव्हेंबर 2020 रोजी अपलोड झालेली, यादी कशी पहायची आपल्यालाही माहित पाहिजे\nयादी पाहण्यासाठी google वर सर्च करायच आहे. यासाठी वेबसाईट आहे, ‘ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ मराठीत लिंक गुगल मध्ये सर्च केल्यानंतर या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण पूर्ण किती घरं मंजूर झालेले आहे ही माहिती पाहू शकतो. याच्या वरती जे ऑप्शन आहे, त्या ऑप्शन मध्ये आवास सॉफ्ट नावाचे ऑप्शन आहे\nआवाज सॉप्टच्या मदतीने आपण नवीन ॲप्लिकेशन कसं करायचं ते पाहू शकतो. अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवकाचा आयडी हवा असतो. त्यामध्ये एक रिपोर्ट नावाचा ऑप्शन असते, त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे.\nरिपोर्टर क्लिक केल्यानंतर आपण खूप सारे ऑप्शन्स पाहू शकतो. त्यामध्ये आधार कार्ड किंवा इतर काही डाटा आहे. सर्व माहिती आपण पाहू शकतो. प्रायमरी डाटा सुद्धा आपण पाहू शकतो. गावातील किती लोकांनी अर्ज भरलेला आहे. सर्व माहिती आपण इथे पाहू शकतो. Gharkul Yojana Yadi\n👉नवीन घरकुल लाभार्थी यादी आली पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈\nया रिपोर्टमध्ये सर्वात शेवटी सोशल ऑडिट रिपोर्ट याच्या वरती क्लिक केल्यानंतर, आपल्याला काही ऑप्शन दिले जातात. यामध्ये आपल्याला पहिले सिलेक्ट करायचा आहे ते म्हणजे स्टेट म्हणजेच ज्या राज्यात आपण आहात ते. महाराष्ट्र मला सिलेक्ट करायचा आहे.\nमहाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तेथे उपलब्ध असतील त्यापैकी जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुके दाखवले जातील. त्यातील एक तालुका सिलेक्ट करावा.\nतालुका पण सिलेक्ट केला आहे. तालुक्यातील सर्व गाव आपल्याला या ऑप्शन मध्ये असतील. त्याला ज्या गावाची यादी पाहिजे असेल त्या गावाला आपण सिलेक्ट करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे कोणत्या वर्षी आपण अर्ज केला होता.\nत्यामध्ये 2020-21 वर सर्च केल्यानंतर यातून पुढची योजना सिरीयल करण्याचे ऑप्शन येते. त्यामधून जी योजना असेल ती योजना सिलेक्ट करावी इथे सर्वच स्कीम च्या नावांची लिस्ट दिलेली असते. पण प्रधानमंत्री आवास योजने वर क्लिक करावे. त्यानंतर रिफ्रेश होऊन आपल्यासमोर एक तपशील दिला जाईल.\nत्या क्लिप मध्ये काय टाकावे हे समजलं नसेल तर आपल्याला दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करून, जी दिलेल्या असेल त्याचे उत्तर टाकायच. त्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोड एक्सल, डाउनलोड पीडीएफ दाखवते.\nही पण बातमी वाचा\nsim cards नवीन मोबाईल सिम खरेदी करण्याच्या नियमांत बदल, जाणून घ्या\nत्याच्या खाली आपण अशीच यादी सुद्धा पाहू शकतो. रुलर हाऊसिंग कीपर मध्ये ज्या व्यक्तीची नाव असतील ते पाहू शकता. याठिकाणी वर माहिती दिसली नाही तर तुम्ही एक्सेलमध्ये डाऊनलोड करून पाहू शकता किंवा पीडीएफ देखील पीडीएफ ओपन करून पाहू शकता.\nत्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांचे नाव, किती तारखेला अर्ज पास झाला होता आणि त्यासाठी किती रुपये लाभार्थ्याला मिळाले आहे. हे देखील दाखवली असते स्वच्छालयासाठी 12,000 असे 1,50,000 रु. पर्यंतचे लाभ लाभार्थ्याला मिळू शकते\n(sugar) आता ऊस नोंदणी करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही घरूनच करा नोंदणी साखर आयुक्तालयाने तयार केलेॲप\nSBI ची भन्नाट योजना शेतकऱ्यांना ‘या’साठी मिळणार कर्ज; असा करा अर्ज…….\nखरीप पिकवीमा 2022, सोयाबीन पीक विम्यासाठी हे जिल्हे पात्र| Soyabin vima\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2021/08/krishna-janmashtami-subhecha-in-marathi.html", "date_download": "2022-10-01T15:09:55Z", "digest": "sha1:54OR4MOX2IWD2GIAJKV6PKSA47F4WTNV", "length": 6418, "nlines": 90, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा । गोकुळ अष्टमी शुभेच्छा । कृष्ण जन्माष्टमी स्टेटस । krishna janmashtami subhecha in marathi - माहितीदर्शक", "raw_content": "\nआज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कृष्ण जन्माष्टमी संदेश ते तुम्हला कसे वाटल्या आम्हला नक्की कळवा. इथे आम्ही जास्तीत जास्त कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2021 देण्याचा प्रयत्न केला आहे.\n” मित्रांनो थराला या\nनाही तर धरायला या\nआपला समजून गोविंदाला या\n“राधेची भक्ती बासरीची गोडी\nलोण्याचा स्वाद सोबत गोपिकांचा रास\nमिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा\n“रूप मोठे प्रेमळ आहे\nचेहरा मोठा निराळा आहे\nश्री कृष्णाने क्षणात पार केले आहे\n“श्री भगवान कृष्ण यांचा आशिर्वाद\nसदैव तुमचा कुटुंबावर असो\n“दह्यात साखर ,साखरेत भात\nउंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ\nफोडू हंडी लावून थरावर थर\nजोशात साजरा करू आपण आज गोकुळाष्टमीचा सण\n“जो आहे माखन चोर\n” कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख\nसर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून\nसारे हरी गुण गाऊ एकत्र\n“मुरली मनोहर, गोपाला म्हणून ब्रज वारसा. ननदल्ला,\nबन्सी च्या सुरेलपणा गमावू सर्व दुःखी सुनके\nकृष्णा, अधिक आवाज होऊ एकत्र येणे आहे\n“पहा पुन्हा जन्माष्टमी आली\nपुन्हा एक गोडवा घेऊन आली\nकान्हाची आहे किमया न्यारी\nदे सर्वांना आशीर्वाद भारी\nहे पण वाचा –\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/08/zp-chandrapur-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:25:59Z", "digest": "sha1:EKYPXYPPXHLXXB3ABDRMROQIVBGIQYVV", "length": 5080, "nlines": 58, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nजिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nजिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 06 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : जिल्हा परिषद\nनोकरी ठिकाण : चंद्रपूर\nएकूण रिक्त पदे : 06\nभरतीचा प्रकार : कंत्राटी\nअर्जाची फी : खुला – 500/- रुपये. मागासवर्गीय – 250/- रुपये.\nपदाचे नाव & तपशील : डेटा एन्ट्री ऑपरेटर.\nशैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी पास + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.\nवयाची अट : 18 ते 43 वर्षे.\nअर्जची सुरुवात : 22 ऑगस्ट 2022\nअर्जची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022\nअर्ज करण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर.\nभरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nजिल्हा परिषद अकोला अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nभारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा परिषद अकोला अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nसंरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/5808", "date_download": "2022-10-01T13:51:52Z", "digest": "sha1:RRRCDBLFXMEFDB4AE7YMSFK4JLWRM77D", "length": 15736, "nlines": 179, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "धनोडा येथे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त ; उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचा दणका – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nधनोडा येथे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त ; उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचा दणका\nधनोडा येथे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त ; उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचा दणका\nसिंघम म्हणून नावारूपाला आलेले उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन (आयपीएस) यांनी धनोडा येथे गुटख्यावर आज सायंकाळी मोठी कारवाई केली. धनोडा येथील गुटका माफिया प्रवीण हंसलाल जयस्वाल यांच्या किराणा दुकानावर धाड टाकून अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला. अनुराग जैन यांच्या पथकाने साधारणतः महिनाभरापूर्वी प्रवीण जयस्वाल यांच्या घरावर धाड टाकून गुटखा साठा जप्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा जयस्वाल यांच्याकडे साठवलेल्या गुटखा साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. प्रवीण जयस्वाल यांच्याकडे गुटख्याची ची अवैध साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारा कडून मिळाल्यानंतर अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पथकाने धनोडा येथे जयस्वाल यांच्या किराणा दुकानावर धाड टाकली. या कारवाईत विमल, नजर व अन्य प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू गुटखा आढळून आला.या साठ्याची अंदाजे किंमत पाच लाखाच्या घरात आहे. प्रतिबंधित गुटखा धनोडा येथे आर्णी येथील गुटखा माफिया कडून पुरविण्यात येत असल्याचे कळते.\nPrevious: तहसीलदारांचा तो आदेश उपविभागीय अधिकारी पुसद यांनी केला रद्द ; संचार बंदी 31 जुलै पर्यंत लागू राहणार कोणतीही सूट मिळणार नाही\nNext: जिल्ह्यात कोरोनाचे 47 रुग्ण : पुसद मध्ये कोरोना रुग्णाचा उद्रेक ; एकट्या पुसदमध्ये आज 43 जणांना कोरोनाची लागण ; लॉकडाऊन यासंबंधी प्रशासनाची तातडीने बैठक\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur/infection-of-swine-flu-is-increasing-day-by-day-in-nagpur-city-zws-70-3080943/", "date_download": "2022-10-01T13:48:09Z", "digest": "sha1:TF3J5XZCQCO55GZ6LB4XDATKV5DJXXBQ", "length": 25459, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "infection of swine flu is increasing day by day in nagpur city zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nसणासुदीवर ‘स्वाईन फ्लू’चे सावट आणखी पाच मृत्यूंची नोंद ; रुग्णसंख्या दोनशे पार\nशहरातील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १२९, ग्रामीण ८२ अशी एकूण २११ रुग्णांवर पोहचली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nनागपूर : शहरात दिवसेंदिवस ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढत असून सणासुदीवर या आजाराचे सावट पसरले आहे. २४ तासांत १३ नवीन रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या दोनशेपार गेली आहे. गुरूवारी आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत आणखी ५ मृत्यू या आजाराने घेतल्याचे पुढे आल्याने या आजाराने आजपर्यंतच्या बळींची संख्या दुप्पट म्हणजे १० झाली आहे.\nनवीन मृत्यूंमध्ये शहातील ३, ग्रामीणमधील १, मध्यप्रदेशातील शिवनीतील १ अशा एकूण ५ रुग्णांचा समावेश आहे. शहरात दगावलेल्यांध्ये धरमपेठ झोनमधील ७७ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष अशा दोघांसह हनुमाननगर झोन येथील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नागपूर ग्रामीणमधील नांद गावातील एका ३१ वर्षीय महिलेचाही या आजाराने बळी घेतल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ६, नागपूर ग्रामीण २, इतर जिल्हे वा राज्य २ अशी एकूण १० रुग्णांवर पोहचली आहे.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nदरम्यान, आरोग्य विभागातील मृत्यू विश्लेषण बैठकीत इतर ३ दगावलेल्या रुग्णांना ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली असली तरी मृत्यूचे कारण हृदयरोग, क्षयरोग, ‘एचआयव्ही’ असल्याने पुढे आले. त्यामुळे हे मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ ऐेवजी इतर कारणाने झाल्याचे नोंदवले गेले. २४ तासांत शहरात ८, शहराबाहेरील ५ असे एकूण १३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १२९, ग्रामीण ८२ अशी एकूण २११ रुग्णांवर पोहचली आहे. तर एकूण रुग्णांतील शहरात ६३ आणि शहराबाहेरील ३६ असे एकूण ९९ रुग्ण बरे झाले आहेत.\nशहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ‘स्वाईन फ्लू’चे नागपूर महापालिका हद्दीत राहणारे ५७ आणि शहराबाहेरील ४२ असे एकूण ९९ रुग्ण दाखल आहेत. त्यातील महापालिका हद्दीतील ३ आणि शहराबाहेरील १ असे एकूण ४ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर (व्हेंटिलेटर) आहेत.\n‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण पुढे आणखी वाढण्याची शक्यता असली तरी योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो. करोना होऊन गेलेल्यांना फुफ्फुसांचा संसर्ग लवकर होऊ शकतो. या व्यक्तींना ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाल्यास जोखीम वाढते. त्यामुळे या रुग्णांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जास्त काळजी घ्यावी. महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने आजार नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे.\n– डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल अधिकारी, साथरोग विभाग, महापालिका.\nचंडिपुरा संशयित चिमुकलीचा मृत्यू\nनागपूर जिल्ह्यातील खापा कोदेगाव येथील एका ४ वर्षीय मुलीचा नागपुरातील न्यू हेल्थ सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मुलीचा हिवताप, जपानी मेंदूज्वर, डेंग्यू या तपासण्यांचा अहवाल नकारात्मक आल्या. परंतु मुलीची अचानक चार दिवसांत प्रकृती अत्यवस्थ होऊन झालेला मृत्यू बघता तिचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. येथे चिंडिपुराची तपासणी झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.\nरुग्णालयातील करोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली\nनागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ३६, ग्रामीणला २० असे एकूण ५६ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ५ हजार ३५, ग्रामीण १ लाख ७१ हजार ३७, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ अशी एकूण ५ लाख ८६ हजार ६८ रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात ४७, ग्रामीणला असे एकूण ६४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे गुरूवारी शहरात ३१४, ग्रामीणला १६६ असे एकूण ४८० सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले. त्यापैकी गंभीर संवर्गातील ४५ रुग्ण विविध रुग्णालयांत तर ४३५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nतलाठी गावात आल्याची घोषणा मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून : कृषीमंत्री सत्तार\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nVIRAL VIDEO : एटीएमच्या समोर विचित्र माणूस बराच वेळ उभा होता, मग जे कळलं ते थक्क करणारं होतं\nविश्लेषण : ‘ब्लॅक कोकेन’ नेमके काय आहे आणि भारतात हे कुठून येत आहे\nपुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख\nमुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली\nडोंबिवलीत घरफोडी करणारे दोन मजूर नेवाळी भागातून अटक\nकल्याण- आंबिवलीत अपंग महिलेला टोळक्याची मारहाण\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\nPHOTO : पालकमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात राजकीय टोलेबाजी, पाहा कोण काय म्हणालं\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nMore From नागपूर / विदर्भ\nवर्धा : गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ दोन दिवसांत पुन्हा झळकणार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर\nनागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा\nचंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नागपुरातील महिला सूत्रधाराला अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी\nमंत्रालयातील संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ हटवल्यामुळे समाजमाध्यमातून रोष; यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांचे पत्र सार्वत्रिक\nनागपूर : शरद पवारांमुळे पश्चिम महाराष्ट्र तर नितीन गडकरींमुळे विदर्भ भकास ; अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचा आरोप\nसूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस\n“उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका\nनागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय\nकाँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुरांना ‘या’ मराठी नेत्याचा पाठिंबा उमेदवारी अर्ज भरताना दिल्लीत उपस्थिती\nडॉ. सुधीर गुप्ता यांची उचलबांगडी १७ वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणात कारवाई\nवर्धा : गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ दोन दिवसांत पुन्हा झळकणार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर\nनागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा\nचंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नागपुरातील महिला सूत्रधाराला अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी\nमंत्रालयातील संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ हटवल्यामुळे समाजमाध्यमातून रोष; यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांचे पत्र सार्वत्रिक\nनागपूर : शरद पवारांमुळे पश्चिम महाराष्ट्र तर नितीन गडकरींमुळे विदर्भ भकास ; अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचा आरोप\nसूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4843", "date_download": "2022-10-01T15:01:39Z", "digest": "sha1:WRSTZMOXKTDMUISNZ6I4EGUPA6M4XF6X", "length": 15763, "nlines": 227, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 2 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 2\n तेणें जीव कासावीस झाला\nमला कोणी मारले, तर मला दु:ख होते. मला अन्नपाणी मिळाले नाही, तर माझे प्राण कंठात येतात. माझा कोणी अपमान केला, तर मेल्याहून मेल्यासारखे मला होते. मला ज्ञान मिळाले नाही, तर मला लाज वाटते. माझ्याप्रमाणेच दुस-याला असे होत असेल. मला मन, बुद्धी, हृदय आहे. दुस-यालाही ती आहेत. मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे, तशीच ती दुस-यालाही असेल. माझी मान वर असावी, तशीच दुस-याचीही असणे योग्य आहे. थोडक्यात, आपणांस येणा-या सुख-दु:खांच्या अनुभवांवरून दुस-याच्या सुखदु:खांच्या कल्पना येणे, म्हणजेच एक प्रकारे अद्वैत.\nमला ज्या गोष्टींनी दु:ख होते, त्या गोष्टी दुस-याच्या बाबतीत मी करणार नाही, हा त्यापासून मनाला बोध मिळतो. मला ज्या गोष्टींनी आनंद होतो, त्या दुस-यासही लाभाव्यात अशी मी खटपट करीन, असेही माझे अद्वैत मला सांगते. अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे; अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे; अद्वैत म्हणजे अनुभूती.\nऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत. सर्व जगाशी, सर्व चराचराशी ते एकरूप झाले, रुद्रसूक्त लिहिणारा ऋषी मानवांना काय काय लागेल त्याची काळजी वाहात आहे. सर्व मानवजातीच्या गरजा जणू त्याला स्वत:च्य़ा वाटत आहेत. शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या, भुका तो अनुभवीत आहे.\n“घृतं च मे, मधुं च मे, गोधूमाश्य मे, सुखं च मे, शयनं च मे, -हीश्च मे, श्रीश्च मे, धीश्च मे, धिषणा च मे\n“मला तूप हवे, मध हवा, गहू हवेत, सुख हवे, आंथरूण-पांघरूण हवे, विनय हवा, संपत्ती हवी, बुद्धी हवी, धारणा हवी, मला सारे हवे.”\nतो ऋषी स्वत:साठी हे मागत नाही. तो जगदाकार झाला आहे. आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे. या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागली आहे. पोटभर खायला, अंगभर ल्यायला या सर्व भावाबहिणांना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसे लाभेल, याची चिंता त्या महर्षीला लागूनच राहिली आहे.\nसमर्थाचेसुद्धा असे एक मागणे आहे. राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्त्रोत्रात मागितली आहे; त्याला “पावनभिक्षा” असे सुंदर नाव दिले आहे. विद्या दे, संगीत दे, गायन दे. सा-या हृद्य व मंगल वस्तू त्यांनी मागितल्या आहेत.\nरुद्रसुक्तातील कवी समाजाच्या गरजा सांगत आहे व गरजा पुरविणा-यांना तो वंदन करीत आहे. त्या ऋषीला अमंगल व अशुची कोठेही इवलेसुद्धा दिसत नाही.\n“चर्मकारेभ्यो नमो, रथकारेभ्यो नमो, कुलालेभ्यो नमो\n“अरे चांभारा, तुला नमस्कार; अरे सुतारा, तुला नमस्कार; अरे कुंभारा, तुला नमस्कार\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-celina-jaitley-is-pregnant-with-twins-again-5605863-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:05:13Z", "digest": "sha1:YSF2OEJU626F5U77ZTHSONA7DE3WEPY5", "length": 3587, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "GOOD NEWS: पुन्हा एकदा आई होणारेय ही अॅक्ट्रेस, दुस-यांदा देणार जुळ्या बाळांना जन्म | Celina Jaitley Is Pregnant With Twins Again - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nGOOD NEWS: पुन्हा एकदा आई होणारेय ही अॅक्ट्रेस, दुस-यांदा देणार जुळ्या बाळांना जन्म\nअभिनेत्री सेलिना जेटलीच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. 35 वर्षीय सेलिना दुस-यांदा आई होणार आहे. विशेष म्हणजे सेलिना दुस-यांदा जुळ्या बाळांना जन्म देणारेय. सेलिना पाच वर्षांच्या जुळ्या मुलांची आई असून व्हिस्टन आणि विराज अशी तिच्या मुलांची नावं आहेत. पीटर हे सेलिनाच्या नव-याचे नाव असून ते दुबईतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. डॉक्टरांनी सेलिनाला ऑक्टोबरची ड्यू डेट दिली आहे.\nबातमी ऐकून शॉक्ड झाले सेलिना-पीटर...\nपुन्हा गरोदर असण्याविषयी सेलिना म्हणाली, ''पुन्हा जुळी मुलं होणार असल्याचं कळताच आम्हाला धक्का बसला. डॉक्टर अल्ट्रासाऊंड करत असतानाच पीटरने त्यांना विचारलं की यावेळीसुद्धा जुळीच मुलं आहेत का त्यावर डॉक्टर हो म्हणाले. ते ‘हो’ म्हणताच आम्हा दोघांनाही धक्काच बसला.''\nपुढे वाचा, आनंद व्यक्त करताना आणखी काय म्हणाली सेलिना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-cm-devendra-visit-to-latur-5605329-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:04:01Z", "digest": "sha1:HH7P5QZUYQKLHDBZWA5MIKOEAEGOQJ3S", "length": 8849, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यासाठी पालकमंत्री, अधिकाऱ्यांची भरउन्हात पायपीट | cm devendra visit to latur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यासाठी पालकमंत्री, अधिकाऱ्यांची भरउन्हात पायपीट\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांसोबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी भरउन्हात पायपीट केली.\nलातूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी लातूरच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे सर्वच कार्यक्रम आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात आयोजित केले आहेत. त्यात काही विघ्न येऊ नये यासाठी निलंगेकरांनी मंगळवारी अख्खे प्रशासन सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीस्थळी भरउन्हात पायपीट केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या दौऱ्यात गुरुवारी निलंगा तालुक्यातील विविध कामांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यामध्ये खरोसा लेणी येथील मंदिर येथील नाला खोलीकरणाचे काम, हलगरा येथील श्रमदान ठिकाण, जलयुक्त कामांची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच हंगरगा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे काम, अनसवाडा येथील शेततळे आदी ठिकाणी भेट देणार आहेत.\nहा सगळा दौरा नियोजनबरहुकूम पार पडावा यासाठी संभाजी पाटील निलंगेकरांनी या दौऱ्याची जणू मंगळवारी रंगीत तालीमच घडवून आणली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन निलंगेकरांनी सोमवारी या सर्व स्थळांवर जाऊन पाहणी केली. कोण काय बोलेल याचेही नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी मंगळवारी संवाद साधला. त्यामध्ये ज्या विभागांचे मुख्यालय स्तरावर महत्त्वाची कामे प्रलंबित असतील त्या विभागांनी त्याची माहिती लेखी स्वरूपात प्रशासनाला सादर करावी. सर्व विभागांच्या माहितीचे संकलन करून मुख्यमंत्री यांच्यासमोर ती माहिती द्यावी, जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवता येतील, असे निलंगेकर म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री आज लातूरमध्ये\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अर्धा डझनहून अधिक मंत्री बुधवारी लातूरमध्ये येत आहेत. भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या मुलाच्या विवाहाचे निमित्त साधून होत असलेल्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी आपापल्या खात्याच्या आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या विवाहाच्या निमित्ताने राज्यभरातील बड्या नेत्यांची मांदियाळी लातूरमध्ये जमणार आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सायंकाळी लातूरला येतील. दहा दिवसांपूर्वी आयोजित केलेला लातूरचा दौरा त्यांनी पटेल यांच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी पुढे ढकलला होता. सायंकाळी पाशा पटेल यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुक्कामासाठी ते निलंग्याला रवाना होतील. दरम्यान, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत विवाहाला उपस्थित राहून कृषी विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. इतर मंत्र्यांचे दौरे अद्याप आले नसून त्यांनीही याप्रमाणेच नियोजन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/cng/", "date_download": "2022-10-01T15:25:12Z", "digest": "sha1:YXTAFYWQ37JM5W2SNVADXM7HXJNWTIJJ", "length": 32892, "nlines": 301, "source_domain": "gavkatta.com", "title": "CNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/CNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nउद्योजक कट्टाट्रेण्डिंगशेती कट्टासंपादकीयसामाजिक कट्टा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nCNG : पंप डीलरशिप मध्ये स्वारस्य आहे सीएनजी पंप डिस्ट्रिब्युटरशिप, फ्रँचायझी अर्ज, गुंतवणूक, खर्च आवश्यकता 2022 साठी अर्ज कसा करायचा ते पहा cng pump\n🔺सीएनजी पंप डीलरशिप म्हणजे काय\nनजीकच्या भविष्यात 6 ते 7 अंकी पगार मिळवण्यासाठी नजीकच्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करू पाहणारे तुम्ही असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.\n2018 च्या नवीकरणीय ऊर्जा धोरणानुसार, श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांना स्वारस्य आहे त्यांना CNG डीलरशिपची एक उत्तम संधी दिली जात आहे. भारतातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारी कोणतीही इच्छुक व्यक्ती खालील माहिती उघडू शकते:\nडीलरशिपसाठी, तुम्हाला अधिकृत वेब पोर्टलला भेट द्यावी लागेल:- येथे क्लिक करा\nवीट बनवण्याचा कारखाना 6. कचरा संकलन\nईव्ही चार्जिंग पंप 9. वितरण डिझेल\nजैव खत / कार्बन ब्लॅक / आरडीएफ / वीट\n🔺सीएनजी पंप डीलरशिप मिळविण्यासाठी कोण पात्र आहे\nनवीन व्यवसाय उघडण्यास स्वारस्य असलेली कोणतीही व्यक्ती किंवा आधीच दुसर्या व्यवसायात गुंतवणूक केलेली परंतु नवीन व्यवसायाचा विस्तार करण्यास इच्छुक असलेली कोणतीही कंपनी असे करण्यास आपले स्वागत आहे. जरी, व्यक्ती असणे आवश्यक आहे:\nव्यक्ती भारताचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.\nसीएनजी नवीन पंपासाठी व्यक्तीची शैक्षणिक पात्रता म्हणून किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nपात्रतेसाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते 55 वर्षे आहे\n🔺सीएनजी डीलरशिपचे फायदे Perks of CNG dealership\nकेंद्र सरकारच्या ताज्या विधानानुसार, या डीलरशिपचा लाभ घेणाऱ्या लोकांना खाली नमूद केलेले पर्यायी फायदे मिळतील:\n5 वर्षांच्या आयकरात सूट\nसीएनजी डीलरशिपच्या परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.\nप्रथम, वेबसाइटला भेट द्या: nexgenenergia.com\nमुख्यपृष्ठावरच, तुम्ही हेडरमध्ये “अर्ज फॉर्म” चा टॅब पाहण्यास सक्षम असाल.\nतुमच्या स्क्रीनवर CNG डीलरशिपसाठी अर्जाचा फॉर्म दिसेल.\nअर्जामध्ये तुमचे मूलभूत तपशील, प्रकल्पाचा प्रकार, गुंतवणुकीची रक्कम, जमिनीचा प्रकार इ. सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि “अर्ज सबमिट करा” वर क्लिक करा.\n🔺अर्ज करण्यासाठी पर्यायी पद्धतीः Alternative methods to apply:\nतुम्हाला वेबसाइट ऑपरेट करण्यात अडचण येत असल्यास, तुम्ही Nexgen Energia अॅप सहजपणे डाउनलोड करू शकता आणि त्यावरून अर्ज करू शकता. त्याशिवाय, जर तुमच्याकडे आधीच प्रोफाईल किंवा बायोडेटा तयार असेल, तर तुम्ही थेट business@nexgenenergia.com किंवा businessnge@gmail वर योग्य विषय ओळ आणि तुमच्या हेतूबद्दल तपशीलांसह ईमेल करू शकता.\nतुम्ही येथे क्लिक करून जाहिरात वाचू शकता\n🔺किती गुंतवणूक आवश्यक आहे\nसीएनजी पंप उघडण्यासाठी अर्जदारांना सुमारे ७५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यात परवाना शुल्क आणि पंप खर्च समाविष्ट आहे. CNG गॅस उत्पादन (CBG) प्लांट स्थापित करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 2.99 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, परंतु त्यात परवाना शुल्क समाविष्ट नाही. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तुम्हाला २५ लाख रुपये गुंतवावे लागतील, परंतु त्यात परवाना शुल्क आणि मशीनची किंमत समाविष्ट असेल. तथापि, इंडस्ट्रियल हाय स्पीड डिझेल प्लांटसाठी, तुम्हाला परवाना शुल्क भरण्याव्यतिरिक्त 5 कोटी रुपये गुंतवावे लागतील.\nकाही पात्रता निकष आहेत, जे तुम्हाला सीएनजी पंपासाठी अर्ज करण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. हा पात्रता निकष या पोस्टमध्ये देखील नमूद केला आहे. स्टेप बाय स्टेप पात्रता निकष नमूद केले आहेत.\nभारताचा कायमचा रहिवासी असलेला कोणीही, CNG पंप डीलरशिप 2022 घेण्यास पात्र आहे.\nडीलरशिप मिळविण्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी दहावी पूर्ण केली आहे तो ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहे.\n21 ते 55 वयोगटातील कोणीही पात्र आहे.\nजर तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे ज्ञान असेल, आणि तुमच्यात उद्योजकतेची प्रतिभा असेल, तर तुम्हाला या डीलरशिपला प्राधान्य मिळेल.\nतुमचे स्वतःचे सीएनजी फिलिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, मूलभूत आवश्यकता असलेले बेट. जमीन आणि भूखंडासंबंधीचे सर्व तपशील या पोस्टमध्ये नमूद केले जातील.\nअदानी CNG अधिसूचना pdf फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n🔺अदानी सीएनजी पंप डीलरशिप Adani CNG Pump Dealership\nअदानी समूह हा संपूर्ण भारतातील सर्वात मोठ्या CNG उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहे. तुम्हाला या कंपनीचा भाग व्हायचे असेल आणि अदानी CNG ची डीलरशिप घ्यायची असेल, तर अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि डीलरशिपसाठी अर्ज करा.\nजर तुम्हाला गुंतवणुकीची किंमत, सीएनजी स्टेशनसाठी आवश्यक जागा आणि इतर तपशीलांशी संबंधित प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्यांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.\n🔺अदानी सीएनजी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक:- ०७९४७५४५२५२ / ०७९२७६२३२६४\nसीएनजी मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये काही शहरांमध्ये उपलब्ध आहे. सीएनजीची फॅकल्टी छोट्या शहरात उपलब्ध नाही. आता अदानी CNG सह, तुम्ही तुमचा व्यवसाय भारतात कोणत्याही भागात सुरू करू शकता. ही सुविधा बहुतेक भारतीयांनी स्वीकारली आहे आणि आता कंपनी आपला व्यवसाय वाढवण्याचे काम करत आहे. अदानी गॅस तुम्हाला नवीन सीएनजी स्टेशन तयार करण्याची संधी देते. अदानी CNG स्टेशन डीलरच्या मालकीच्या डीलर ऑपरेटेड (DODO) मॉडेलबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही ऑफलाइन रेकॉर्डसाठी ही पीडीएफ फाइल डाउनलोड करू शकता.\nPM Mudra Loan : मुद्रा लोन फक्त ४ मिनिटांत मिळेल 5 लाख रुपयांच लोन,अर्ज करण्याची प्रक्रिया पहा\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा पेट्रोकेमिकल उद्योगातील सर्वात जुना आणि विश्वासार्ह ब्रँड आहे. एचपीसीएलचा व्यवसाय पेट्रोकेमिकल, पीएनजी, सीएनजी, एलपीजी आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये पसरलेला आहे.\nतुम्हाला तुमचा व्यवसाय HPCL CNG पंप डीलरशिप म्हणून सुरू करायचा असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेला अर्ज भरू शकता.\nडीलरशिपसाठी, तुम्हाला अधिकृत वेब पोर्टलला भेट द्यावी लागेल:- येथे क्लिक करा\nया पृष्ठावर, आपण सर्व HP नैसर्गिक वायू आणि अक्षय ऊर्जा उत्पादनांच्या डीलरशिप पहाल.\nतुम्ही येथे जाहिरात वाचू शकता:- येथे क्लिक करा\nसर्व जाहिराती वाचल्यानंतर तुम्ही नवीन HPCL CNG फिलिंग स्टेशनसाठी अर्ज करू शकता.\nइंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) PNG (घरगुती आणि घरगुती), CNG स्टेशन आणि CNG वाहनांसाठी CNG, औद्योगिक PNG आणि व्यावसायिक PNG वितरीत करते. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड संपूर्ण भारतात, विशेषतः दिल्ली NCR प्रदेशात CNG डीलरशिप देखील प्रदान करते. तुम्हाला इंद्रप्रस्थ सीएनजी डीलरशिपमध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही कंपनीच्या अधिकृत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.\nडीलरशिपसाठी, तुम्हाला अधिकृत वेब पोर्टलला भेट द्यावी लागेल:- येथे क्लिक करा\nइतर डीलरशिप तपशीलांसाठी – iglonline.net\nमित्रांनो Nexgen Energia कंपनी नुसार, व्यावसायिकांना 5 वर्षांची आयकर सवलत, सरकारकडून सबसिडी आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळेल.\nसर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nexgenenergia.com ला भेट द्या\nहोमपेजवर, हेडरमध्ये असलेल्या CNG पंप डीलरशिप जाहिरात टॅबवर क्लिक करा किंवा थेट या लिंकवर क्लिक करा.\nत्यानंतर CNG पंप परवाना अर्ज दिसेल.\nहा सामान्य अर्ज आहे जेथे उमेदवारांनी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.\nलोक Nexgen Energia मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. वैकल्पिकरित्या, लोक त्यांचे प्रोफाइल किंवा बायोडेटा बनवू शकतात आणि व्यवसाय@nexgenenergia.com किंवा businessnge@gmail वर ई-मेल म्हणून पाठवू शकतात.\nअधिक माहितीसाठी जॉईन करावा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप\nsamruddhi nagpur to mumbai गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प..\n त्वरा करा, OTP मोबाईलद्वारे E-Kyc करा, अन्यथा तुम्हाला पुढील हप्ता 2000 हजार मिळणार नाही\nPm kisan योजनेचे 6००० रुपये मिळत नसतील तर करा हे सोपे काम मिळू लागतील पैसे\n(GAS)आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन; आजच घ्या लाभ,\nPingback: LPG Gas KYC Online: सुरू, सर्वांनी पुन्हा e-kyc केली तरच मिळणार गॅस सबसिडी ऑनलाइन प्रोसेस सुरू इथे पहा - गाव कट्ट\nPingback: BPL Ration list 2022: बी पी एल शिधापत्रिकेची नवीन जिल्हा नुसार यादी जाहीर.यादीत नाव असेल तरच मिळेल राशन - गाव क\nPingback: SBI Customer: तुमच्या कारमध्ये फास्टटॅग असेल तर SBI ने दिली खास सुविधा, करोडो ग्राहकांना होणार फायदा - गाव क\nBPL Ration list 2022: बी पी एल शिधापत्रिकेची नवीन जिल्हा नुसार यादी जाहीर.यादीत नाव असेल तरच मिळेल राशन\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/legal-metrology-department-goa-bharti-2021/", "date_download": "2022-10-01T15:24:43Z", "digest": "sha1:BMC25L4YAOHVN3ZZOITNDFOSADB3C7CI", "length": 6288, "nlines": 65, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Legal Metrology Department Goa Bharti 2021 - 25 जागा", "raw_content": "\nगोवा लिगल मेट्रोलॉजी विभागा मध्ये विविध पदांची भरती सुरू\nLegal Metrology Department Goa Recruitment 2021 : लिगल मेट्रोलॉजी विभाग, गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन लिपिक, फील्ड असिस्टंट आणि मल्टी टास्किंग कर्मचारी ” पदाच्या 25 रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन लिपिक, फील्ड असिस्टंट आणि मल्टी टास्किंग कर्मचारी\nपद संख्या – 25 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुन 2021\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:05:49Z", "digest": "sha1:MZGIHIW4YHFG2RB5KXW3ATUUMB46UB5Y", "length": 9903, "nlines": 136, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयास उत्क्रुष्ट श्रेणी प्रदान | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nप्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयास उत्क्रुष्ट श्रेणी प्रदान\nलोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या,लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ , मुंबई यांचे कडून नुकतीच उत्क्रुष्ट श्रेणी प्रदान करण्यात अली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी दिली.या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षासाठी शैक्षणिक कामकाज व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उत्क्रुष्ट सुविधांबद्द्ल शैक्षणिक मंडळाच्या देखरेख समितीने महाविद्यालयास भेट देऊन समाधान व्यक्त केले. आणि आता त्यासाठी उत्कृष्ट श्रेणी देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.\nमहाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ,ग्रँथालय,खेळाची मैदाने ,जिमखाना,सेमिनार हॉल प्रयोगशाळा,संगणक कक्ष ,ट्रेनिंग व प्लेसमेंट सेंटर सेल, औद्योगिक सहल, हॉस्पिटल व्हिजिट,सिडीटीपी योजना,या सारख्या सुविधा पुरविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डो. सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील,शिक्षण संचालक डो. रेड्डी ,डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण , प्रा. दिगंबर खर्डे, आदींनी अभिनंदन केले.\nPrevious PostPrevious ‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावरील व्याखान\nNext PostNext प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाचा उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी जनजागृती कार्यक्रम\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:37:17Z", "digest": "sha1:7IITMYGUXDH75JH6HYZSYZA2WDL3WQ4U", "length": 19153, "nlines": 243, "source_domain": "satyakamnews.com", "title": "वन्य प्राणी संकटात असल्यास वन विभागाला माहिती द्या नागरिकांना वन विभागाचे आवाहन - satyakamnews.com", "raw_content": "\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\nHome ताज्या-घडामोडी वन्य प्राणी संकटात असल्यास वन विभागाला माहिती द्या नागरिकांना वन विभागाचे आवाहन\nवन्य प्राणी संकटात असल्यास वन विभागाला माहिती द्या नागरिकांना वन विभागाचे आवाहन\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nजिल्ह्यात तापमान वाढत असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी व पक्षी पाण्याच्या आणि निवाऱ्याच्या शोधात असतात. यादरम्यान रस्ता ओलांडताना अपघात होतो, काही वन्यप्राणी विहिरीत पडतात. अशावेळी त्यांना मदत मिळाली नाहीतर वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. घडलेल्या घटनेची माहिती ठिकाणासह वन विङागाला 1926 या टोलफ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.\nसद्यस्थितीत जंगलाचे प्रमाण कमी झाल्याने वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आढळून येत आहेत. पाणी,निवारा किंवा अन्नाच्या शोधात स्थलांतर करताना अपघात होतो किंवा वन्यप्राणी विहीरीत पडतात. अशा घटनांची माहिती वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर दिल्यास घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचून वन्यप्राण्यांचा जीव वाचविणे शक्य होईल.\nसामान्य नागरिक, शेतकरी यांनी शेतात किंवा घराच्या आवारात छोटे दगड, बोट, मातीचा वापर करून छोटे\nआकाराचे पाणवठे तयार करावेत. यामुळे वन्यप्राणी, पक्षी यांना पाणी पिण्याची सोय होईल. तसेच घराच्या गच्चीवर किंवा परसबागेत पक्ष्यांसाठी धान्य ठेवावे. पाणी पिण्यासाठी कुंडे ठेवावेत, जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय होईल, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.\nPrevious articleअकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शिबीराचे आयोजन\nNext articleयश-अपयश यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे -प्रशासन अधिष्ठाता डॉ.मिलिंद कुलकर्णी स्वेरीत राज्य स्तरीय तांत्रिक उपक्रम‘क्षितीज २ के २२’ संपन्न\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nतळसंगी येथील श्रीक्षेत्र बिरोबा देवस्थान ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दोन...\nसोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक मतदानासाठी 18 जानेवारीला सुट्टी\nसामाजिक समता कार्यक्रमाचा स्वच्छता अभियानाने समारोप\nपत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी अप्पासाहेब कर्चे यांची निवड\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nशेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील- मुख्यमंत्री उद्धव...\n“त्या” पदाधिकार्यांवर कारवाईची केली मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.misalpav.com/comment/961497", "date_download": "2022-10-01T13:37:15Z", "digest": "sha1:2PDG5IAAWDLOMGN57VW6WQFIE5D6EM23", "length": 54318, "nlines": 323, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad ) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,\nशरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...\nघटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा\nपावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)\nपावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )\nपावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )\nपावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)\nपावसाळी भटकंती: तुंग, कठीणगड( Tung, Kathingad)\nपावसाळी भटकंती: तिकोना, वितंडगड( Tikonaa,Vitandgad)\nपावसाळी भटकंती: स्वराज्याची शपथ, रायरेश्वर( Rayreshwar, Raireshwar )\nपावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )\nपावसाळी भटकंती: दुर्ग, ढाकोबा (Durg, Dhakoba )\nपावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )\nपावसाळी भटकंती: भिवगड / भिमगड (Bhivgad/Bhimgad )\nपावसाळी भटकंती : संतोषगड (Santoshgad)\nपावसाळी भटकंती : वारुगड (Varugad)\nपावसाळी भटकंती: महिमानगड ( Mahimaangad )\nपावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)\nपावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad )\n‹ पावसाळी भटकंती: स्वराज्याची शपथ, रायरेश्वर( Rayreshwar, Raireshwar )\nपावसाळी भटकंती: दुर्ग, ढाकोबा (Durg, Dhakoba ) ›\nएखाद्या किल्ल्याला ईतिहासातील एखादे झुंज, एखादी कथा, निसर्गरम्य परिसर, चढण्याच्या सोप्या वाटा, बर्यापैकी शाबुत असलेले अवशेष, एखादे आधुनिक आकर्षण असे बरेच काही लाभलेले असते. साहजिकच हा गड नुसता दुर्गभटक्यांची राबता असणारा न रहाता सर्वसामान्य पर्यटकांनासुध्दा आकर्षित करतो. असाच एका गडावर आज आपण पावसाळी भटकंती करणार आहोत, तो म्हणजे \"कोराईगड\". लोणावळ्याच्या दक्षिणेस पवनमावळात कोरबारस नावाचा भाग आहे. याच परिसरात आहे, कोराईगड. यालाच कोरीगड, कुंवारीगड आणि पेठ शहापुर या पायथ्याच्या गावामुळे शहागड अशी नावे आहेत.कोरी हे एका कोळ्यांच्या पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. ह्या गडावर असलेली कोरीव गुंफा आणि परिसरात असणारी कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी पहाता गडाचे वयोमान किमान तेराशे वर्षाचे निश्चित, पण आपल्याला ज्ञात ईतिहास आहे, निजामशाहीपासून.गडाची उभारणी तैलबैल्या, घनगडाजवळून चढणार्या घाटवाटा आणि कोरीगडाजवळचा सव घाट यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणार. मलिक अंबरच्या ताब्यात हा गड होता. शिवाजी महाराजांनी १६५६ च्या सुमारास ढमाले देशमुखांकडून हा गड घेतला. पुढे पुरंदरच्या तहात या परिसरातील तुंग, तिकोणा, लोहगड व विसापुर मोगलांना दिले तरी कोराईगड आपल्याच ताब्यात ठेवला. ३ व ५ ऑगस्ट्च्या केरीदुर्ग (Kerridurg ) शिवाजीराजांनी मोघलांकडून ११ जुन १६७० ला घेतल्याचा उल्लेख आहे पण तो चुकीचा आहे, कारण केरिदुर्ग म्हणजे कुर्डूगड, कोराईगड नाही. सन १६९४ मधे औरंगजेबाच्या स्वारीत मोंगलानी गड घेतला, पण लगेच तो पंताजी शिवदेव, कदम, दामाजी नारायण यांनी परत घेतला. ११ मार्च १८१८ ला कर्नल प्रॉथर सिंहगड्,पुरंदर, लोहगड, राजमाची आदी बलदंड किल्ले जिंकून ईथे आला. ११,१२ व १३ मार्च असे तीन दिवस धडका देउन ईंग्रजांचे सैन्य चांगलेच वैतागले. अखेरीस १४ मार्च रोजी नेमका एक तोफगोळा दारुच्या कोठारावर पडला आणि प्रचंड स्फोट झाला. ज्याच्या जिवावर लढायचे ते दारु कोठार नष्ट झाले आणि कोराईगडाने शरणागती पत्करली.\nहा झाला ईतिहास पण या कोराईगडावर एक दंतकथाही सांगितली जाते. महाड जवळ पिंपळवाडी या गावी लुमाजी भोकरे हा कोळी प्रमुख होता. त्याला मोठे ईनाम आणि संपत्ती पाहिजे होती. यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे काही पराक्रम करणे आवश्यक होते. तेवढ्यात त्याला कोरीगडावर एक तगडा अरबी घोडा असल्याचे समजले. आपण तो घोडा बादशहाला नजर करतो असे त्याने सांगितले.लुमाजीने कोळ्यांना मदतीला घेउन कोराईगडाला वेढा घातला. जवळपास तीन महिने झाले पण काही उपयोग होईना. अश्यातच महाडच्या मुसलमान सरदाराने त्याला खलिता पाठविला कि ,'तु कबुल केल्याप्रमाणे बादशहाला अजून घोडा दिलेला नाही. जर लवकरच काही हालचाल केली नाहीस तर तुला शिक्षा करीन'. हे एकून वेढ्यातील बरेच कोळी पळून गेले, मात्र काहीजण लुमाजीच्या पाठीशी राहिले. तेव्हा लुमाजीने वेष पालटून लाकुडतोड्याच्या रुपात गडावर शिरकाव केला व त्या घोड्याचा माग लावला. काही दिवस त्याने गडावर राहून पहार्याचा अंदाज घेतला आणि एके रात्री गडावरून माळ म्हणजे ठराविक अंतरावर गाठी बांधलेली दोरी सोडली, मात्र ती माळ खाली उभारलेया कोळ्यापर्यंत पोहचत नव्हती. लुमाजीने युक्ती केली आणि एकाच्या खांद्यावर दुसर्या उभे करून अखेरीस तो वर चढला आणि त्या घोड्यापर्यंत पोहचून त्याने तो पळविला, पण नेमके हे एका पहारेकर्याच्या लक्षात आले. त्याने लुमाजीवर गोळी झाडली, पण ती लागली त्या घोड्याला आणि तो घोडा मेला. लुमाजी मात्र गडावरुन निसटला आणि गावी परत आला. पण त्याला काळजी वाटु लागली कि आता आदिलशहा शिक्षा करणार. पण लुमाजीने केलेल्या धाडसी प्रयत्नाबध्द्ल खुश होउन आदिलशहाने त्याला ईनाम दिले.\nया गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत\n१ ) लोणावळ्यावरून भुशी डॅम- लायन पॉईंट-घुसळखांब मार्गे पेठ शहापुर किंवा आंबवण्याला यायचे. इथून दोन्ही गावातून गडावर चढणार्या वाटा आहेत.\n२ ) पुणे-मुळशी-ताम्हिणी घाटातून एक रस्ता येकोलेमार्गे आंबवण्याला येतो. ईकडूनही कोराईगडाला येता येईल.\nस्वताची गाडी असेल तर फारच सोयीचे कारण या परिसरात खुपच कमी बससेवा आहे. थोड्याफार खाजगी जीपही या रस्त्यावर धावतात. १०.३० ला तिसकारी आणि १२.३० भांबुर्डे या बस सोयीच्या आहेत.\nलोणावळ्यावरून पेठ शहापुर २० कि.मी.वर आहे. घुसळखांब ओलांडून आपण पेठ -शहापुरच्या जवळ आलो कि एखाद्या पाचरीसारखा जमीनीत रुतून बसलेल्या ताशीव खडक, तटबंदीचे शेला पागोटे लेवून कोराईगड सामोरा येतो. हा रस्ता अँबी व्हॅलीमुळे खुपच चांगला आहे.\nदुतर्फा घनदाट झाडी, झुळझुळीत रस्ता आणि वाटेत लागणारे शिवलिंग, लायन यासारखे पाँईट यामुळे हा प्रवास कधी संपला ते कळतच नाही. पायथापासून गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.\n१ ) पेठ शहापुरपासून एक वाट मोठा वळसा घेउन सोप्या पायर्याच्या वाटेने साधारण पाउण तासात गडावर पोहचवते. ह्या वाटेने पुर्व बाजुच्या दरवाज्याने आपण गडावर प्रवेश करतो.\n२ ) आंबवणे गावातून एक वाट थेट गडाच्या पश्चिम दरवाज्याकडे गेली आहे, पण हि वाट काहीशी अडचणीची आणि फारशी वापरात नाही.\nआपण पुर्व दरवाज्याच्या वाटेने जाउ. सुरवातीला पायवाट सहारा अँबी व्हॅलीकडे जाते. ईथे आजुबाजुच्या परिसरातील गावकर्यांना रोजगार मिळाला आहे. साधारण वीस-पंचवीस मिनीटे चालले कि उजवीकडे पायर्यांची वाट दिसते.\nएन पावसात आल्यास या पायर्यांवरून धबधब्यासारखे पाणी वहात असते.\nया वाटेने पंधरा मिनीटे चढून गेल्यानंतर एक कोरीव लेणे आणि शेजारी नव्याने जीर्णोध्दार केलेले गणपतीचे मंदिर दिसते. गणेशाचे दर्शन घेउन पुढे निघायचे. या कोरीव लेण्याचा उपयोग पहारेकर्यांची कोठी म्हणुन होत असावा. कोरीव लेण्याच्या शैलीवरून गडाचे प्राचीनत्व लक्षात येते, मात्र नक्की काळ समजला नाही.\nगडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ईथल्या टाक्यातील पाणी भरुन घ्यावे किंवा शहापुरमधून देखील पाणी भरुन घेता येईल किंवा उत्तम म्हणजे स्वताचे पाणी सोबत आणणे.\nदहा मिनीटातच गडाचा दक्षिणमुखी दरवाजा सामोरा येतो.\nईथे दरवाज्याजवळच डाव्याबाजुला तटावर एक मानवी चेहरा कोरलाय. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर गवताळ लांब पसरलेले पठार पहाण्यास मिळते. खालून गडाचे भेदक दर्शन झाल्यानंतर एवढी मोठी सपाटी पाहून आपण थक्क होतो. समुद्रसपाटीपासून ९२० मीटर उंचीचा ह्या गडमाथ्यावरून बराच मोठा परिसर दिसतो. मुख्य म्हणजे ईतक्या लढाया होउनही अजुनही तटबंदी खणखणीत आहे.\nहवा स्वच्छ असेल तर गडमाथ्यावरून उत्तरेला नागफणीचे टोक, त्याचा मागे राजमाचीचे जुळे बालेकिल्ले, ढाकचा किल्ला, ईशान्येला सरसगडाची कातळटोपी, पश्चिमेला कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, ईर्शाळगड, माणिकगड, दक्षिणेला मुळशी धरणाचे पाणी, लांबवर तोरणा आणि पुर्वेला तुंग, तिकोणा आणि मोरगिरी दिसतात.\nआधी आपण उत्तर टोकाशी जाउया.\nया बाजुला दोन मोठी तळी आहेत. ह्या दोन्ही तलावात काळे पाणविंचू आणि स्पंज जातीच्या प्राण्यांच्या वसाहती आहेत.\nगडाच्या उत्तर पश्चिम टोकाशी तीन छोट्या गुहा आहेत, यातील मधल्या गुहेत चतुर्भुज विष्णुची मुर्ती आहे. या बाजुला पाण्याचे एक टाके आहे, त्याला गणेश टाके म्हणतात.\nईथेच जवळ गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. आतमधे गणेश मुर्ती आणि ईतरही काही मुर्ती आहेत.\nउत्तर टोकाशी जाउन उभारले की खाली गडाची पेठ, म्हणजे जिथून गडाला रसद पुरविली जाते, ते पेठ शहापुर दिसते.\nएन पावसाळ्यात ईथे आल्यास या बाजुच्या तटबंदीतून वहाणारे पाणी पावसाळ्यात धबधब्याच्या स्वरुपात बाहेर पडताना दिसते.\nपशिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने आपण उत्तर टोकाकडे जाउया.\nयाच दक्षिण बाजुला चार तोफा व्यवस्थित लोखंडी स्टँडवर मांडून ठेवलेल्या दिसतात.\nयापैकी कोराई मंदिराजवळ असलेली सर्वात मोठी तोफ आहे, \"लक्ष्मी तोफ\".\nया नंतर गडाचा आंबवण्याकडचा दरवाजा आपल्याला दिसतो. एकूण त्याचे स्वरुप पहाता, हा नक्कीच मुख्य दरवाजा नसणार.\nयाच बाजुला खाली आंबवणे गाव दिसत असते.\nशेवटी आपण दक्षिण टोकाला पोहचतो. हि बाजु तुलनेने नाजुक, त्यामुळे ईथे दुहेरी तटबंदी, म्हणजेच चिलखती तटबंदी घातलेली आहे.\nजर आपण ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत आल्यास गडमाथा सोनकीच्या पिवळ्या फुलांनी भरून गेलेला असतो. या बाजुला आणखी काही तोफा आहेत. या नंतर गडाच्या पुर्व तटबंदीच्या कडेकडेने चालु लागल्यास खाली दरीत एक आधुनिक मानवनिर्मीत पण मुग्ध करणारी गोष्ट पहायला मिळते, \" सहारा सिटी, अँबी व्हॅली\".\nसाधारण २००० साली असे आधुनिक शहर उभे करावे असे असे श्री. सुब्रतो राय यांच्या मनात आले आणि लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरापासून जवळ सहारा ग्रुपने हे शहर वसविले. बरीच मोठी प्रवेश फि भरुन आपणही हे शहर आतून पाहु शकतो, पण ते शक्य नसेल तर चिंता नाही. कोराईगडावर विनाखर्च आपण याचा आनंद घेउ शकतो, ते ही बर्ड आय व्ह्युने.\nखाली दिसणारे कारंजे, ऑडीटोरीयम, बंगले, जलतरण तलाव, पाण्याचे मोठे तलाव अतिशय विहंगम दिसतात.\nकोराईगड बघायला जेमेतेम दोन-अडीच तास पुरतात, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री कोराई देवीच्या मंदिरात मुक्काम करून याच सहारा सिटीचा रात्रीचा नजारा बघता येईल.\nमी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.\nगडफेरी पुर्ण करुन आपण पुन्हा महादरवाज्यापाशी परत येतो.\nगड फेरी उरकून आपण गडमाथ्याच्या मधोमध असणार्या कोराई देवीच्या मंदिरात जाउ. गडाच्या मध्य भागी काही उध्वस्त घरांचे चौथरे पहाण्यास मिळतात.खरं तर ह्याठिकाणीच थोडी दुरुस्ती करुन भटक्यांना रहायची सोय करुन देता येईल. सध्या तरी जीर्णोध्दार केलेले कोराई मंदिर हाच एकमेव निवारा गडावर आहे.\nमंदिरात प्रवेश केल्यानंतर अंदाजे ४ फुट उंचीची कोराई देवीची त्रिशुळ, डमरु, गदा आदी धारण केलेली मुर्ती पहाण्यास मिळते. या कोराई देवीसंदर्भात एक कथा सांगितली जाते.जेव्हा १८१८ च्या युध्दानंतर ईंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा कोराई देवी दागिन्यांनी मढलेली त्यांच्या नजरेस पडली, त्यांनी हे दागिणे ईथुन हलवून मुंबईच्या मुंबादेवीला अर्पण केले. सध्या मुंबादेवीच्या मुर्तीवर हेच दागिने आहेत असे मानले जाते.मलातरी हि कथा पटत नाही. लुटमार करण्यासाठीच या देशात आलेल्या ईंग्रजाना ईतके मोठे घबाड मिळाल्यावर ते असे दागिने दुसर्या देवीच्या अंगावर चढवतील यावर माझा विश्वास नाही.असो.\nया शिवाय गडावर शिवमंदिरही आहे.\nएकंदरीत फारशी दमणुक न करता, लोणावळ्याच्या पर्यटकांनी गजबजलेल्या परिसरात असलेला हा किल्ला एक दिवसाची सवड काढून नक्कीच पहाण्यासारखा आहे. फक्त गडावर किंवा पायथ्याशी खाण्यापिण्याची फारशी सोय होण्याची शक्यता नसल्याने वाटेत घुसळखांब किंवा लोणावळ्याला जेवण्याच्या वेळेत पोहचू असे प्लॅनिंग करावे.\nईच्छा असल्यास तैलबैल्याच्या पाषाण भिंती आणि घनगडही पहाता येईल किंवा तुंग किल्ला पाहून परत जाता येईल.\nतुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.\n१ ) पुणे जिल्हा गॅझेटियर\n२ ) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची \n३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे\n४ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स\n५ ) शोध शिवछ्त्रपतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट\n६ ) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर\nछान माहिती आणी फोटो\nछान माहिती आणी फोटो\nकोराईदेवी मंदीराची बरीच डागडुजी केलेली दिसतेय. फारपुर्वी जेव्हा गेलो होतो तेव्हा फक्त पत्र्याच्या छपराचे पडलेले देऊळ होते.\nयाच कोरीगडाच्या आसपास अनेक घाटवाटा आहेत. सव घाट, भैरीची वाट, गवळणीची वाट, काठीची वाट, ह्या अश्या काही. कोकणातला अनघाई आणि देशावरचा कोरीगड हे या घाटवाटांचे रक्षक.\nपुढील भाग टाका लवकर.\nप्रतिक्रियेबध्दल धन्यवाद. आपली माहिती बरोबर आहे. पण बहुतेक स्थानिक आता रोजगार शोधायला शहराकडे जात असल्याने या जुन्या वाटा वापरण्याचे बंद झाले आहे. सव घाट, काठिची वाट तर स्थानिक तरूणांना माहितीही नाही अशी परिस्थिती आहे. काही वर्षानी या वाटा फक्त आठवणी म्हणूनच उरतील.\nबर्याच घाटवाटा ह्या बंद पडत चालल्यात कारण या वाटा वापरणारे गावकरी आता नाही राहीले, आणि जे आहेत त्याना याची गरज वाटेनाशी झालीय.\nमि ह्या सव, भैरी, गवळण, काठी अश्या जेव्हा घाटवाटा केल्या तेव्हा मलाही झगडतच शोधाशोध करावी लागली होती.\nअनघाई गेला आहेस का \nबाहेर बर्याच जणांना महिती नसते \n( अर्थात तुम्ही _/\\_ , तुम्हाला असनारच).\nनाही हो मुनीवर, अनघाईला जायला\nनाही हो मुनीवर, अनघाईला जायला जमले नाही. अनघाई आणि मृगगड असा प्लॅन केला होता. पण अपेक्षेपेक्षा मृगगड त्रासदायक झाला. मार्चचे तापते उन आणि रात्रभर केलेल्या प्रवासाचा शीण, याने मृगगड केल्यानंतरच थकवा जाणवायला लागला. पायथ्यातूनच अनघाई बघून काहीशा निराशेने परतलो. तसाही अनघाईला वाटाड्या लागेल आणि रॉक पॅच असल्याने एक दोघे जण बरोबर असलेले बरे अशी स्वताची समजुत घातली. झाले.\nअर्थात डोंगर तिथेच असतात. बघुया पुन्हा कधी जमते ते.\nपण अपेक्षेपेक्षा मृगगड त्रासदायक झाला. मार्चचे तापते उन आणि रात्रभर केलेल्या प्रवासाचा शीण, >>> मृगगड आहेच फसवा.. मी दोनदा गेलोय पण समोर किल्ला दिसत असून वाट भरकटलोय. म्हटले तर आहे एवढासाच पण कोकणातल्या वातावरणामुळे दम काढतो. आम्ही कुरवंड्यावरून नागफणी करून फल्याण घाटाने फल्यान गावातून केला होता हा एका दिवसात तर तेव्हा फार म्हणजे फारच हाल झाले होते.\nतसाही अनघाईला वाटाड्या लागेल आणि रॉक पॅच असल्याने >>> अनघाईला वाटाड्या नाही लागत पन एक दोन एक्स्पोज्ड रॉक पॅच असल्याने सुरक्षा दोर मात्र नक्कीच लागतो. माझाही अनघाई राहीलाय, करुया एकत्र प्लॅन कधीतरी.\nमाझाही अनघाई राहीलाय, करुया\nमाझाही अनघाई राहीलाय, करुया एकत्र प्लॅन कधीतरी.\n मलाही हे असे ऑफबीट किल्ले फिरण्यासाठी तितकाच दर्दी जोडीदार हवा आहे. अशा किल्ल्याना सोबत यायला कोणी तयार होत नाही, म्हणूनच नाईलाजास्तव सोलो ट्रेक करायची वेळ येते. त्यातून मग मी काढलेला मार्ग म्हणजे पायथ्याच्या गावातून पैसे देउन कोणीतरी सोबत घ्यायचे. पण काही वेळा ते ही जमत नाही. याचे एक उदाहरण मी गुमताराच्या घाग्यात दिले आहेच.याच कारणाने काही किल्ले राहून गेलेत.\nजेव्हा मी जाण्याचा प्लॅन करेन तेव्हा आधी तुम्हाला नक्की कळवेन. जमल्यास तुमचा नं. व्य.नि.करा.\nप्लान झालाच तर आमास्नी बी\nप्लान झालाच तर आमास्नी बी व्यनि करा.\nनक्कीच.आणखी कोणी ईंटरेस्टेड असेल एक मि.पा. करांचा ट्रेकच करु.\nमी नाही केलाय अजून पण कळंब खोर्यात भटकलोय तेव्हा अनघाईचे जवळून दर्शन झाले आहे.\nमी २००२ साली गेलो होतो तेव्हा\nमी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.\nयाबाबत असे ऐकले आहे की, सहारावाल्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे असे कारण देऊन मुंबईच्या एका ट्रेकर ग्रुपला गडावर जाणास मज्जाव केला गेला.. मग प्रकरण कोर्टात गेले आणि लाईट्स व वॉचटॉवर बेसहारा झाले. ;)\nकदाचित हे खरे असावे. असो.\nकदाचित हे खरे असावे. असो. निदान एक गड तरी खाजगी होण्यापासून वाचला. मी गेलो होतो तेव्हा मात्र सहारा सिटीचे कोणी पहारेकरी दिसले नाहीत. अर्थात ते वर्ष मी पुर्णपणे मोकळाच होतो आणि रविवार सोडून सुध्दा ट्रेक व्हायचे.कदाचित आठवड्याच्या मधल्या दिवशी गेलो असेन.\nबर्याच वर्षांपुर्वी पहील्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा पेठ शहापूर गाव एकदम साधेसेच होते, गडावर कोणीही नव्हते आणी कोराईदेवीचे मंदीरही पडकेच होते. सहारा नुकतेच होऊ घातले होते. नंतर दोन्/तीन वर्षानंतर गेलो तेव्हा एक सहाराचा सुरक्षारक्षक मंदीरात होता ज्याने आम्हाला आत जायला मनाई केली. त्याची चांगलीच शाळा घेतली आम्ही. नंतरच्या एक दोन वेळेलाही एक गार्ड तिथे असायचा. सध्या काय परीस्थीती आहे माहीत नाही. जाऊन बघायला हवे :)\nतैलबैलावर राहिलो आहे, तिथे\nतैलबैलावर राहिलो आहे, तिथे होणारे रॅाक क्लाइमिंगही पाहिले. तिकडून खाली ठाणाळे गावातही गेलो. हा कोरिगड नाही पाहिला वर जाऊन. पण फार छान दिसतो आहे. सर्व फोटो आवडले. जाईन कधितरी.\nआंबवणे ते घुसळखांब चालत आलोय. फ्लाइकॅचर पक्षी खूप आहेत. रस्ता-झाडीचा फोटो.\nकोरीगड एकदम सोपा आहे.\nकोरीगड एकदम सोपा आहे. सहकुटूंबही फिरू शकतो. सुट्टीच्या दिवशी गर्दी असते, त्यामुळे एकटे गेले तरी अडचण येत नाही. जरुर पहा.\nमोदक, ते प्रकरण झालेले. वरून\nमोदक, ते प्रकरण झालेले. वरून अँबिव्हॅली दिसते म्हणून पाहायला जाणाय्रा लोकांची झडती त्यांचे वाचमन घेत असत. आपल्या क्रिकेट टीमपैकी काहींना ( सचिन +) बंगले दिलेत सहाराने.\n २००३ विश्वचषकाच्या संपूर्ण चमूला (इन्क्लुडींग पार्थिव पटेल, जो एकही मॅच खेळला नाही) बंगले मिळाले आहेत.\nनेहमीप्रमाणेच तपशिलांसह वर्णन आणि सुंदर फोटो \nमाहिती आणि फोटो फार सुंदर...\nमाहिती आणि फोटो फार सुंदर... सगळ्या फोटोंमधला पोपटी रंग अप्रतिम खरंच जायलाच हवं इथं.\nकोरीगडावर वर्षानुवर्षे जातोय. अगदी अॅम्बी व्हॅली स्थापन होण्याच्या आधीपासून. त्याचा सर्वोत्तम व्ह्यु हा सालतर खिंड ओलांडून पुढे आल्यावर दिसतो (पहिल्याच फोटोत असलेला). कोरीगडावर दोन तीन वेळा मुक्कामही केलेला. तेव्हा कोराईदेवीच्या मंदिरावरचं छप्पर विखुरलेलं होतं. महादेवाचं लहानसं मंदिर मुक्कामासाठी उत्कृष्ट होतं. गणेश लेण्यातील टाक्याचे पाणी पिण्याजोगे नाही. आजमितीस गडावर एकमात्र पिण्याच्या पाण्याचा उत्तम स्रोत आहे तो म्हणजे कोरीगडाच्या प्रवेशद्वारापासून (जिथे तो मानवी चेहरा कोरलाय) थोड्या खाली असलेल्या एका पाण्याचा टाक्यात. ह्या टाक्याची रचना फार भारी. छोट्याच्या गुहेत कमरेइतक्या उंचीवर हे टाके आहे. त्यामुळे धूळ, कचरा पडण्याचा धोका नाही. गडावर पूर्वी गणेश टाक्याचे पाणीही अगदी पिण्याजोगे होते पण ते नंतर नंतर कचर्यामुळे खराब होत गेले.\nगडाच्या आंबवण्याकडच्या बाजूने एकदा खाली उतरलो होतो. वाटेवर घसारा आणि काही प्रमाणात एक्स्पोजर आहे. आजमितीस ही वाट तर अगदीच मोडलेली असेल. वाट उतरवल्यावर पदरातून आंबवण्यात येण्यास मात्र खूप वेळ लागतो.\nखुपच महत्वाची माहिती दिलीत\nखुपच महत्वाची माहिती दिलीत तुम्ही गडावर सर्वसामान्य पर्यटकांचा वावर वाढल्यामुळे टाक्यातले पाणी खराब झाले आहे. सुदैवाने सह्याद्री प्रतिष्ठान या गडाचे संवर्धनाचे काम करते आहे, त्यांना यश येउन पुन्हा टाकी नितळ पाण्याने भरली जावीत अशी प्रार्थना.\nतैलबैल्याला जाताना मी आंबवण्याला उतरून तेलबैल्या गावापर्यंत चालत गेलो होतो तेव्हा या गडाला अनेक कोनातून पाहिलयं, खुपच सुंदर आहे हा किल्ला.\nआजमितीस गडावर एकमात्र पिण्याच्या पाण्याचा उत्तम स्रोत आहे तो म्हणजे कोरीगडाच्या प्रवेशद्वारापासून (जिथे तो मानवी चेहरा कोरलाय) थोड्या खाली असलेल्या एका पाण्याचा टाक्यात. ह्या टाक्याची रचना फार भारी. छोट्याच्या गुहेत कमरेइतक्या उंचीवर हे टाके आहे. त्यामुळे धूळ, कचरा पडण्याचा धोका नाही.\nहे टाके मात्र मी पाहिले नाही.पुढच्या भेटीत नक्की पाहिन.\nनेहमीप्रमाणेच प्रोत्साहनात्मक प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद.\nयातील सर्वच फोटो मस्त . खास करून शेवटचा .\nआमचे शरीर नाही पण मन मात्र\nआमचे शरीर नाही पण मन मात्र तुमच्या बरोबर कोराईगड ला जावून आले , खुप सुंदर .\nशरीरानेही जाउन या. ( हलकेच\nशरीरानेही जाउन या. ( हलकेच घ्या हो )\nमुध्दा ईतकाच कि किल्ला सोपा आणि सहकुटुंब पहाण्यासारखा आहे.\nआपण करत असलेली दुर्ग भटकंती जोरदार आहे\nमस्त लेख. जुलै मधे या गडावर\nमस्त लेख. जुलै मधे या गडावर गेलो होतो. तुमच्या इतका गडाचा विस्तृृत इतिहास माहीत न्हवता.\nमिपा दिवाळी अंक २०२१\nमिसळपाव दिवाळी अंक २०२१\nअनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२१\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/lifestyle/do-you-take-antibiotics-for-colds-and-coughs-be-sure-to-read-this-nrrd-328038/", "date_download": "2022-10-01T15:40:36Z", "digest": "sha1:7CVYBSHJVUXYS4XKTV5BOJRKGJHNZBOR", "length": 9956, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Antibiotics | तुम्ही सर्दी-खोकला झाला की अँटिबायोटिक्स खाता? मग 'हे' नक्की वाचा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nसंदीप रेवडे सांगत आहेत ‘चुप’चा सेट तयार करताना आलेल्या आव्हानांविषयी\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nAntibioticsतुम्ही सर्दी-खोकला झाला की अँटिबायोटिक्स खाता मग ‘हे’ नक्की वाचा\nभारतातील लोक स्वतःचा विचार न करता औषधे घेतात आणि त्यामुळे होणाऱ्या हानीकडे लक्ष देत नाहीत, हेही समोर आले आहे. तुम्ही अखेरच्या वेळी अँटीबायोटिक्स घेतल्याबद्दल विचार करा. सर्दी-खोकला झाल्यावर जवळच्या मेडिकल दुकानातून घेतली होती किंवा घरी ठेवलेली घेतली होती. जाणून घेऊयात अँटीबायोटिक्स कधी घ्यावीत, केव्हा घेऊ नये\nअँटीबायोटिक्सचा वापर जिवाणू संसर्गावर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. ही औषधे जीवाणू मारून त्याचा प्रसार रोखण्याचे काम करतात. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे सर्दी, फ्लू, घसा खवखवणे. बर्याच सौम्य जिवाणू संसर्गांना अँटीबायोटिक्सची आवश्यकता नसते.\nप्रत्येक रोग आणि आजारात याचा वापर करू नका.\nसंसर्ग कसा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.\nडोस आणि कालावधी निश्चित केला पाहिजे.\nएकदा तुम्ही अँटीबायोटिक्स घेतल्यावर कोर्स पूर्ण करा.\nमूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित काही समस्या असल्यास, ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nविशिष्ट रोगासाठी समान अँटीबायोटिक्स दिले जाऊ शकतात\nलहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये.\nज्या लोकांना अँटीबायोटिक्सची अॅलर्जी असेल\nवृद्धांना कमी डोस द्यायला हवा\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/web-stories/post-office-recruitment", "date_download": "2022-10-01T14:52:47Z", "digest": "sha1:TMHQGYPV7SQ662DHGMG2ZAXYZ5DAHZ3N", "length": 1310, "nlines": 5, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये महाराष्ट्रासाठी ३००० जागांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये महाराष्ट्रासाठी 3000 जागांची मेगा भरती अधिक माहिती पुढे\nनोकरी खाते : भारतीय पोस्ट ऑफिस नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र एकूण रिक्त पदे : 3026\nपदाचे नाव & तपशील 1. ब्रांच पोस्ट मास्टर 2. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर 3. डाक सेवक\nभरतीचा प्रकार : कायमस्वरूपी वेतनश्रेणी : 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये\nअर्जाची फी : 100/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही. ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 जून 2022 अधिक माहिती - माहितीदर्शक.कॉम वर पहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/6643/", "date_download": "2022-10-01T14:41:12Z", "digest": "sha1:OLP5HK5NWKU3I6L3GOSOQDDNV6QYE7ZT", "length": 5607, "nlines": 60, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "तुम्ही कापडी मास्क घालताय का ? – Parner Darshan", "raw_content": "\nतुम्ही कापडी मास्क घालताय का \nतुम्ही कापडी मास्क घालताय का \nमग एकदा तोटे वाचाच...\nजगभरातील डॉक्टर म्हणतात की, फेस मास्क घालणे हा कोरोनापासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गादरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिलाय की जर तुम्ही फक्त कापडी मास्क घातला तर कोरोनापासून बचाव करणे कठीण आहे. याच पार्श्वभूमीवर कापडी मास्कचे तोटे जाणून घेऊयात…\n● हा मास्क सूक्ष्म कणांना शरीरात जाण्यापासून संरक्षण देत नाही.\n● अमेरिकन कॉन्फरन्स ऑफ गव्हर्नमेंटल इंडस्ट्रियल हायजिनिस्टच्या मते, या मास्कमध्ये 75% लीकेज असते.\n● संशोधनात आढळून आहे की जाड कापडाचे मास्क देखील वैद्यकीय श्रेणीतील मुखवटे इतके चांगले काम करू शकत नाहीत.\n● यूएस हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, N95 मास्क 95% आणि डिस्पोजेबल मास्क 85% पर्यंत संरक्षण देतात.\nतज्ज्ञ नक्की काय म्हणतात : वैद्यकीय विश्लेषक डॉ. लियाना वेन म्हणतात की, कापडी मास्क चेहऱ्यावरील सजावटीपेक्षा कोणत्याही उपयोगाचे नाही. विशेषतः ओमायक्रॉनच्या संसर्गामध्ये त्यांच्यासाठी जागा नाही. त्यामुळे लोकांनी तीन-लेयर सर्जिकल मास्क वापरला पाहिजे. हे बाजारात अगदी सहज उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही त्याच्यासोबत कापडी मास्क घालू शकता. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी N95 आणि K95 मास्क घालणे महत्वाचे आहे.\nयाकडेही लक्ष द्या : मास्क घालताना, तो कसा बसतो हे लक्षात ठेवा. तुमच्या मास्कच्या कोणत्याही बाजूने लिकेज तर नाही ना. तुमचे नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली आहे का हे लक्षात ठेवा. तुमच्या मास्कच्या कोणत्याही बाजूने लिकेज तर नाही ना. तुमचे नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली आहे का\nगेल्या काही दिवसांपासून जर्मनी आणि ऑस्ट्रियासारख्या देशांनी मास्क घालण्याचे प्रमाण बदलले आहे. आता तेथे सार्वजनिक ठिकाणी किमान सर्जिकल मास्क घालणे आवश्यक आहे.\n15 ते 18 वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी \nअभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित नसतील\nकोरोनाची चौथी लाट येणार का \nराज्यातील निर्बंध कमी होणार \nमार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपेल \nअजितदादा म्हणतात…’हे’ वृत्त धादांत खोटे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:39:57Z", "digest": "sha1:QJEGOC6CPU2PLB3IXZVJDDX2PKUTIFVG", "length": 10872, "nlines": 137, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society प्रवरा फार्मसीत एकदिवसीय दिव्यांग कार्यशाळा उत्साहात. | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nप्रवरा फार्मसीत एकदिवसीय दिव्यांग कार्यशाळा उत्साहात.\nलोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.\nया कार्यशाळेत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील मराठी विषयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. शांताराम चौधरी यांनी दिव्यांगासाठी “भविष्यातील वाटचाल व संधी” या विषयावर मार्गदर्शन केले, त्यात त्यांनी दिव्यांगासाठी सरकारी नोकरी, वेगवेगळ्या संधी अस्या सर्व बाबींवर उपस्थितांचे लक्ष वेधले व सखोल माहिती दिली, या सत्रास परिसरातील विविध क्षेत्रातील दिव्यांग, विध्यार्थ्यांचा उत्स्पुर्थ प्रतिसाद लाभला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी व्हर्चू फार्मासुटीकल्स, श्रीरामपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गागरे होते, सत्राचे प्रास्ताविक प्रा. हेमलता भवर यांनी केले, समारोप प्रसंगी आभार महाविद्यालयाचे प्रा. सोमेश्वर मानकर यांनी मानले, सदर कार्यशाळेस सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी व्हर्चू फार्मासुटीकल्स, श्रीरामपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गागरे, प्रा. डॉ. शांताराम चौधरी, प्राचार्या डॉ. प्रिया राव, प्रा. हेमलता भवर यांनी केले, प्रा. सोमेश्वर मानकर आदी.\nPrevious PostPrevious लोणी येथे युवा प्रबोधन केंद्राच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यामालेस युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद\nNext PostNext राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोणी येथील विखे पाटील तंत्रनिकेतनचे विदयार्थी चमकले असून चांगली कामगीरी करत तृतिय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीले\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10587", "date_download": "2022-10-01T14:39:42Z", "digest": "sha1:BFLSYSYFY22VBTYMREV4ZMNMEUCSOTAE", "length": 22612, "nlines": 187, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "मुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा ; राहुल गांधी , उद्धव ठाकरे , अशोक गेहलोत , केजरीवालां कडून अभिनंदन , म्हणाले पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा ; राहुल गांधी , उद्धव ठाकरे , अशोक गेहलोत , केजरीवालां कडून अभिनंदन , म्हणाले पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले….\nमुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा ; राहुल गांधी , उद्धव ठाकरे , अशोक गेहलोत , केजरीवालां कडून अभिनंदन , म्हणाले पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले….\nनवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 11व्यांदा देशाला दिलेल्या संदेशात ओमिक्रॉनच्या धोक्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वजण 2022च्या स्वागताची तयारी करत आहात, मात्र उमंग आणि उत्साहासोबतच सावध राहण्याचीही हीच वेळ आहे. यावेळी त्यांनी नववर्षानिमित्त बालकांना लसीकरणाची आनंदाची बातमीही त्यांनी सांगितली. सोमवार 3 जानेवारी 2022 पासून देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे.\nपीएम मोदींच्या घोषणेनंतर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यावर आनंद व्यक्त केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, ते आधीच मागणी करत होते. केजरीवालच नाही तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही यासंदर्भात पंतप्रधानांना अनेक पत्रे लिहिल्याचे सांगतात. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बूस्टर डोसची मागणी करण्याचे आवाहन केले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला.\nराहुल गांधी म्हणतात- केंद्राने माझी सूचना मान्य केली\nकाँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पीएम मोदींनी केलेली बूस्टर डोसची घोषणा योग्य पाऊल असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले- केंद्र सरकारने बूस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे – हे योग्य पाऊल आहे. लसी आणि बूस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फ्रंटलाइन वर्कर्सना कोविड लसीचे बूस्टर डोस देण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि हा डोस सर्वांना दिला जावे असे सांगितले. ते म्हणाले की, आता 15-18 वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस मिळेल हे जाणून आनंद झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांनी केंद्राला आधीच लसीकरण केलेल्यांना बूस्टर डोस देण्याची विनंती केली होती आणि दिल्ली सरकारकडे यासाठी पुरेशी व्यवस्था असल्याचे सांगितले होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही स्वागत\nबूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. त्याच वेळी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही 7 डिसेंबर रोजी एक पत्र लिहून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याची विनंती केली होती. याशिवाय 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण केल्याने विषाणूचा प्रसार रोखण्यास नक्कीच मदत होईल आणि लक्षणात्मक आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोसचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nअशोक गेहलोत म्हणाले – मागणी मान्य झाल्याचा आनंद\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पीएम मोदींच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. अशोक गेहलोत यांनी ट्विट करून म्हटले- तज्ज्ञांच्या मतानुसार, कोविड लसीचा बूस्टर डोस आणि लहान मुलांसाठी लसीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे अनेकदा पत्र लिहून केली आहे. मला आनंद आहे की आज आमची मागणी मान्य करून पंतप्रधानांनी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे बूस्टर डोस आणि लसीकरणाची घोषणा केली आहे. कोविडशी लढण्यासाठी लस आणि कोविड प्रोटोकॉल हा एकमेव मार्ग आहे. ते पुढे म्हणाले की, माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकाने कोविडचे गांभीर्य समजून घेऊन लसीकरण करून घ्यावे आणि या सुट्टीच्या काळात कोविड प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करावे याची खात्री करावी.\nआनंद शर्मा म्हणाले- निर्णय स्वागतार्ह\nकाँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी बूस्टर डोसची घोषणा स्वागतार्ह असल्याचे म्हटले. त्यांनी ट्विट केले आणि म्हटले – फ्रंटलाइन कामगार, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा त्वरित निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. यासोबतच किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याच्या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो. आपण मिळून आपल्या लोकांचे रक्षण करूया.\nPrevious: कोरोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी ; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तौबा गर्दी….\nNext: शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी ; तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच “त्या” कट्टर शिवसैनिकांचे निधन….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ganesh-immersion-upper-superintendent-of-police-notice-belapur", "date_download": "2022-10-01T13:44:15Z", "digest": "sha1:HJJI2TAA5V7XGWUHMPBGUQ2QZZYGXVWW", "length": 6267, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गणेश विसर्जनाबाबत अप्पर पोलीस अधिक्षकांनी दिल्या सूचना", "raw_content": "\nगणेश विसर्जनाबाबत अप्पर पोलीस अधिक्षकांनी दिल्या सूचना\nबेलापूरच्या प्रवरा नदी विसर्जन ठिकाणाची केली पाहणी\nगणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी बेलापूर येथील प्रवरा नदीवरील गणपती विसर्जन जागेची पाहणी करून बेलापूर ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांच्या अधिकार्यांना खबरदारी घेण्याचा योग्य त्या सूचना दिल्या.\nबेलापुरात एकूण सोळा गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असून सर्व गणेश मंडळे गणेश विसर्जन हे बेलापूर नदीवरील पुलाजवळच करत असतात. तसेच प्रवरा नदीला पाणी असल्यामुळे श्रीरामपूर येथील गणेश मंडळेही गणपती विसर्जन करण्याकरिता बेलापूरला येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपूरच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सर्व शासकीय विभागांच्या अधिकार्यांसमवेत गणेश विसर्जन स्थळाला भेट दिली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी गणेश विसर्जन नियोजनाबाबत माहिती दिली.\nयावेळी आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करा, बॅरिकेट़्स लावा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी संबंधितांना दिल्या. गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोहणा़र्या तरुणांची टीमही तयार ठेवण्यात आली असून तीच मुले नदी पात्रात जाऊन गणेश विसर्जन करतात. इतरांना खोल पाण्यात जाऊ दिले जात नाही, तसेच या ठिकाणी बॅरिकेट़्स तसेच ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले.\nयावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, हवालदार अतुल लोटके, हरिष पानसंबळ, पत्रकार देविदास देसाई, विशाल आंबेकर, रमेश अमोलीक तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/pune-parade-by-mukundnagar-jain-sangh-pune-print-news-amy-95-3074402/lite/", "date_download": "2022-10-01T13:41:00Z", "digest": "sha1:IJSZ7I7PXYJE23NUG6IBRCWIGQ46UQHN", "length": 16995, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुणे : मुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा | Pune Parade by Mukundnagar Jain Sangh pune print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nपुणे : मुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा\nआमदार माधुरी मिसाळ, राजेश शहा आणि सुभाष राणावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रेस प्रारंभ झाला.\nWritten by लोकसत्ता टीम\nमुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा\nदेशभक्तीपर गीते, स्केटिंग, सायकलिंग आणि ढोल-ताशांच्या गजरात मुकुंदनगर जैन संघाच्या वतीने शोभायात्रा काढून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाला अभिवादन करण्यात आले. मुकुंदनगर ते दादावाडी जैन टेंपल पर्यंत ही शोभायात्रा निघाली.\nआमदार माधुरी मिसाळ, राजेश शहा आणि सुभाष राणावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. पहिल्यांदाच भव्य शोभायात्रा निघाल्याचे दादावाडी जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी यावेळी सांगितले. पाच वर्षाच्या लहान मुलाने स्वातंत्र्याचे महत्व सांगितले. तसेच, राजेश शहा यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर\nठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nशोभायात्रेमध्ये रंगीबेरंगी सजावट केलेल्या घोडागाडी, रथ, व्हिंटेज मोटार आणि देशाची विविधता दर्शवणारी वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने महिला आणि युवक उत्साहाने सहभागी झाले होते. सुमारे तीन हजार नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभोसरीमध्ये दुकानात शिरून महिला व्यवसायिकेची हत्या; आरोपी फरार\nटोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्हे भागातील घटना\nछगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…”\n“’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया\n5G Launch in India : “इतिहासात १ ऑक्टोबरची नोंद सुवर्ण अक्षरात होईल”, 5G लाँच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन\nस्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ची ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख\nबॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत\nविश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर\n‘हे’ काम कराच, अन्यथा; सहा एअरबॅग्सही आपला जीव वाचवू शकणार नाहीत\nनागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय\nगाडगेबाबांची दशसूत्री शिंदे-फडणवीस सरकारसाठी अडचणीची का ठरावी \nसंपूर्ण देशात 5G सेवा कधी उपलब्ध होणार\nराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान स्वीकारताना कलाकार झाले भावूक\nPHOTOS: आनंद दिघेंच्या टेंभीनाका येथील देवीची मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब पूजा, शिंदे कुटुंबीय देवीचरणी लीन\n“मी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन…” अभिजीत बिचुकलेने महेश मांजरेकरांना दिले थेट चॅलेंज\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट\nशाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल\nराज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक\nबेदाण्याला यंदा विक्रमी भाव..; सणांमुळे देशभरातील मागणीत वाढ; दिवाळीपर्यंत दर चढेच\nरुपी बँकेला सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा; परवाना रद्द करण्यावरील स्थगिती कायम\nपुण्यात रात्री उशिराही पावसाची शक्यता ; शिवाजीनगर परिसरात पाऊस अधिक\nरिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू\nपुणे :मुसळधार पावसामुळे ६० ठिकाणी झाडे पडली\nमुसळधार पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘लौकिकाचे छप्पर फाटले’ ; जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाचेही नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2022/07/blog-post_72.html", "date_download": "2022-10-01T13:42:45Z", "digest": "sha1:LZDHDBQ745QRXJSCQUDCIXVPYXFSZKLU", "length": 9728, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई :- कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करून दिवंगत रामचंद्र जोमा पाटील यांच्या नावे वाटप झालेला एमआयडिसीतील १०० चौरस मीटर भूखंड हा प्रल्हाद म्हात्रे नामक व्यक्तीला ट्रान्स्फर करण्यात आल्याचा ठपका ठेवत रामचंद्र जोमा पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी एमआयडीसी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले आहे.भूखंड वाटप प्रकरणात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी.व आमच्या नावे असलेला भूखंड आम्हाला देण्यात यावा यासाठी आम्ही सोमवारी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी बोलतांना सांगितले.\nदिवंगत रामचंद्र जोमा पाटील यांच्या नावाची जमीन एमआयडिसीने संपादित केली असता त्यावर १०० चौरस मीटरचा भूखंड मिळावा म्हणून त्यांचे पुत्र हरिश्चंद्र पाटील यांनी २५ मार्च २००६ रोजी एमआयडीसीत अर्ज केला होता.त्यानुसार १०/०८/२००९ रोजी भूखंड क्रमांक आर ५ हा १०० चौरस मीटरचा भूखंड वाटप करण्यात आला.व त्याचा २९/१०/२०१० रोजी प्राथमिक करारनामा करण्यात आला.त्यांनतर तुळशीदास बापू पाटील यांनी हरिश्चंद्र पाटील यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कुलमुखत्यार पत्राद्वारे ०२/०५/२०११ रोजी त्या भूखंडाची दुय्यम निबंध कार्यालयात १७३१/२०११ नुसार नोंदणी केल्याचा आरोप सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी पत्राद्वारे केला आहे.यानंतर सदरील भूखंड कोणत्याही वारसदाराचा (वारसदाखला) तसेच ना हरकत प्रमाणपत्र न घेता प्रल्हाद म्हात्रे यांच्या नावे वर्ग करण्यात आला व त्याला प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांनी हस्तांतरणाची परवानगी दिली असल्याची सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.सदर बाब निदर्शनास येताच सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी भूखंडासाठी पाठपुरावा केला असता त्यांना एमआयडीसी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे न्याय मिळावा म्हणून आंदोलनाचा मार्ग स्वीकारत सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी सोमवार पासून एमआयडीसी प्रशासनाविरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचवेळी त्यांनी भूखंड घोटाळ्याप्रकरणी प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी ही केली आहे.त्यांच्याबरोबर टिपणी बनविणारे रोहन कदम असिस्टंट तसेच,ई आर घरत एरिया मॅनेजर हे सुद्धा तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी केली आहे.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2020/05/10/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:21:53Z", "digest": "sha1:KHNPB6U3OVUCUWOCP77NCVALCME6THAQ", "length": 12079, "nlines": 75, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "जनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा » जनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख\nजनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख\nजनआंदोलन जिल्हा प्रशासना सोबत – अँड.देशमुख\n-/डोंगरचा राजा / आँनलाईन.\n– जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहना प्रमाणे निडली ॲप द्वारे घरपोच खरेदी करून गर्दी टाळा\n– कोरोना काळात जनआंदोलन जिल्हा प्रशासना बरोबर.\nबीड – बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक ९ मे रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे जनतेने निडली ॲप डाऊनलोड करून घ्यावा आणि घरपोच सेवा उपलब्ध करून घ्यावी. औरंगाबाद आणि सोलापूर सारखी परिस्थिती सुदैवाने आपल्याकडे नाही. हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी जनतेने स्वतःहून गर्दी करणे टाळावे. आज जिल्हाधिकारी यांच्यासोबत तासभर झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला हे आवाहन केले तर कोरोना काळात जनआंदोलन जिल्हा प्रशासन बरोबर राहील, असे आश्वासन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nजनतेने निडली ॲप हा मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावा. आणि याद्वारे घरपोच खरेदी करावी.ही पद्धत अत्यंत सोपी असून जनतेला हितकारी ठरणारी आहे. त्याप्रमाणे मोबाईल फोन वरून ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दुकानदारांनी देखील करून फोन आल्यानंतर अथवा व्हाट्सअप वर मागणी नोंदविल्यानंतर देखील जनतेला त्या त्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.\nकमी उत्पन्न असणाऱ्या वस्त्यांमध्ये दुकानदारांनी अँपमधील ऑर्डरची किमान रक्कम शुल्क कमी ठेवावी. जेणे करून गरीब कुटुंबांना त्याचा फायदा घेता येईल. या कुटुंबांना काही कारणास्तव ऍप वापरणे शक्य नसेल, तर त्या कुटुंबांना फोनवरून किंवा व्हाट्सअप वरून दुकानदारांकडे आपली मागणी नोंदवता येईल. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे अशी पद्धत वापरण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. त्यांना शेजाऱ्यांनी मदत करावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nदिनांक १३ मे पासून जिल्ह्यातील अकरा शहरांमध्ये किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा उपलब्ध होणार आहे. दुकाने ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात येणार असली तरी ग्राहकांना ॲप द्वारे पूर्ण माल घरपोच मिळणार असल्याने ग्राहकांनी गोंधळून जाण्याच्या परिस्थितीत राहण्याची आवश्यकता नाही.\nहोलसेल आणि रिटेल दुकानदारांना पूर्वी प्रमाणे पास असल्यावर संचारबंदी काळात माल उतरून घेण्याच्या परवानगी मध्ये कोणताही बदल केलेला नसल्याने आदेशाच्या अंमलबजावणीत कसलाही अडथळा येऊ शकत नाही.\nनिडली अँप हा डाऊनलोड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्या शहरांमध्ये किती दुकाने, कोणत्या ठिकाणी आणि आपल्या घरापासून किती अंतरावर आहेत, हे ग्राहकांना स्पष्ट दिसेल त्याचप्रमाणे दुकानदाराकडे कोणत्या वस्तू किती रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, किंमत काय आहे, हे देखील कळेल. त्यामुळे जनतेने गडबडून जाण्याची आवश्यकता नाही.\nजनतेला ग्राहक म्हणून सेवा देताना ती सेवा योग्य देणे, हे दुकानदाराचे कर्तव्य असून मागवलेल्या वस्तू पैकी एखादी वस्तू पसंत नसेल तर ती वस्तू परत करण्याचा अधिकार देखील कायद्याप्रमाणे नागरिकांना आहे. मात्र साधारणता जनता आपापल्या ठरलेल्या दुकानातूनच खरेदी करणार असल्याने या ही सुविधा निश्चितच कामाला येणार आहे.\nदुर्देवाने आपल्या लगतच्या औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोणाची निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीड जिल्हा प्रशासन योग्य प्रकारे परिस्थिती हाताळत असल्याने जिल्हा प्रशासनाला पूर्ण मदत करणे, हे जनतेचे कर्तव्य आहे. त्यामुळे जनतेने जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करून, सामाजिक अंतर ठेवून आणि मास्क वापरून स्वतःची जीवन अबाधित ठेवणे गरजेचे आहे.\nया अँप द्वारे किती खरेदी झाली, त्यातील सर्वोच्च सहभाग नोंदवणारे दुकानदार कोण याची माहिती खरेदी अँप कार्यरत झाल्यावर जनतेला प्रशासनाने द्यावी. जिल्हा प्रशासनाने जनतेचे हित पाहूनच रात्रंदिवस जिल्ह्यात यंत्रणा राबविली आहे. कोरोना काळामध्ये जन आंदोलन जिल्हा प्रशासना बरोबर राहून जनतेपर्यंत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत देशमुख यांनी जिल्हाधिकार्यांना आश्वासन दिले आहे.\nNext: आईच्याच चरणी वैकुंठ;आईच आपला पांडुरंग – ना.मुंडे\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://npnews24.com/marathi/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T14:16:29Z", "digest": "sha1:IJYTEPBW2DBHH2JSUNZT6J5B2JC55XXL", "length": 1523, "nlines": 28, "source_domain": "npnews24.com", "title": "बाय डिफॉल्ट नॉमिनी Archives - marathi", "raw_content": "\nAPY | केवळ 14 रुपये प्रतिदिवसाच्या गुंतवणुकीवर दरमहिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - APY | जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana-APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://prafullawankhede.com/2022/01/22/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2022-10-01T15:00:54Z", "digest": "sha1:XKUZ4WKMALRUVARCKBUAAULFMIOTRCGZ", "length": 17114, "nlines": 35, "source_domain": "prafullawankhede.com", "title": "डाऊन टू अर्थ | Prafulla Wankhede", "raw_content": "\nनोकरी असो की व्यवसाय पैसे आहेत, संपत्ती आहे म्हणून थाट करणे, फक्त सवलती लाटणे किंवा वारेमाप खर्च करत राहणे यापेक्षा आपली खरी गरज काय हे ओळखणे जास्त गरजेचे आहे. साधेपणातलं सुख आणि समाधान फार मोठं असतं, ते कळलं की आयुष्य सोप होऊन जात.\nमी एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये मॅनेजर होतो. कंपनीच्या एका महत्त्वाच्या डीलसाठी मला अर्जंट दिल्लीला जायचे होते; पण विमानाचं इकॉनॉमी क्लासचं तिकीट मिळत नसल्याने मला बिझनेस क्लासने जाण्यास सांगण्यात आले. विमानात स्थानापन्न झाल्यावर कंपनीच्या चेअरपर्सन आल्या आणि मागे इकॉनॉमी क्लासच्या सिटवर गेल्या. माझ्या जीवाची घालमेल सुरू होती.\nमी त्यांच्याकडे जाऊन माझी ओळख दिली. त्यांना माझ्या सीटवर बिझनेस क्लासमध्ये शिफ्ट होण्याची विनंती केली. त्यांनी ती विनंती नम्रपणे नाकारली. या प्रसंगाने जगातल्या सर्वोतम विद्यापीठातही जे साधेपणाचे ज्ञान मिळाले नसते, ते शिकविले…\nमाझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करियरमधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रथितयश, संपूर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत काम, नवीन शिकण्याची आस, त्यामुळे सतत दौरे आणि मिटींग्ज चालू असायच्या.त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरिंग आणि डिझाईन सर्विसेस देतात) ते डिपार्टमेंट पाहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय. त्यात वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक मोठी केस माझ्या नजरेखालून जायचीच.एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलिकडून उद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटिंगसाठी हजर व्हा, असा निरोप मिळाला. ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटिंग होती आणि जर आमची टेक्निकल चर्चा चांगली झाली तर काही कोटींची ॲार्डर नक्की कंपनीला मिळणार होती.\nमी लगेच आमच्या ट्रॅव्हल डेस्कशी संपर्क करून दुसऱ्या दिवशीचे सकाळच्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी फोन केला. पाच मिनिटांत त्यांचे उत्तर आले. सर्व विमाने फुल आहेत आणि कोणतेही तिकीट अगदी आज रात्री ते उद्या दुपारपर्यंत शिल्लक नाही. मी पुन्हा दिल्लीला फोन लावून मिटिंग पुढे जाऊ शकते का, म्हणून विचारले; पण त्यांनी त्यास नकार दिला. काय करावे काही कळेना, मग आमच्या जनरल मॅनेजर साहेबांना हा प्रॅाब्लेम सांगितला. त्यांनाही माहिती होते की, हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रोजेक्ट आहे आणि मला वैयक्तिकरीत्या तिकडे हजर असणे फार गरजेचे होते. त्यांनी मात्र चुटकीसरशी ‘‘तू ताबडतोब बिझनेस क्लासचे तिकीट पाहा आणि असेल तर लगेच बुक करून जा,’’ असे सांगून प्रश्न निकाली काढला. अनुभवी लोकं आजूबाजूस असली की निर्णय घेणं कसं सोप्पं होऊन जातं, हे कळण्यासाठी खरं तर असे प्रसंगही फार उपयोगी पडतात.\nमी लगेच आमच्या लोकांना बिझनेस क्लासबद्दल तशा सूचना दिल्या. पुढे लगेच अप्रुव्हल्स मिळाली आणि ताबडतोब बुकिंगही झाले. मी पहाटेच वेळेआधीच विमानतळावर पोहचलो. बिझनेस क्लास तिकीट असल्याने सर्वात प्रथम आदरपूर्वक आम्हाला विमानात प्रवेश मिळाला. मी स्थानापन्न झालो आणि नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला लागणार एवढ्यात माझ्या समोर थरमॅक्सच्या चेअरपर्सन अनु आगा आल्या. क्षणभर बावरलोच. बरं मला वाटले, त्या इथेच बसतील; पण त्या सरळ चालत मागे इकॉनॉमी क्लासच्या सिटवर गेल्या आणि शांतपणे बसल्या.\nमाझ्या जीवाची घालमेल सुरू होती. बरं त्या इतक्या मोठ्या कंपनीच्या मालक, त्या इकॉनॉमीने आणि मी बिझनेस क्लासने, हे माझ्या मनाला खूप बोचत होते, पण लोकांची विमानात बसण्यासाठी रिघ लागलेली होती आणि त्यामुळे मला त्यांच्यापर्यंत पोहचतायेत नव्हते. थोड्याच वेळात विमानाने टेकॲाफ घेतला. सिटबेल्ट काढण्याचा संकेत मिळाला तसा मी ताबडतोब जागेवरून उठलो आणि अनु मॅडम जिथे बसल्या होत्या तिकडे गेलो. त्या शांतपणे पुस्तक वाचत होत्या, मला मात्र अत्यंत अपराधीपणाची भावना होतीच. मी नम्रपणे माझी ओळख सांगितली (तेव्हा कंपनीचे आय कार्ड गळ्यात सतत असायचे, त्यामुळे त्यांनाही हा आपलाच एम्लॅाई आहे, हे लगेच कळाले.) आणि मी काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट मिटिंगसाठी दिल्लीला चाललोय आणि इकॉनॉमीचे तिकीट नसल्याने बिझनेस क्लासने चाललोय, हे सांगितले. पुढे काय, कसे असे पाच-दहा मिनिटे बोलल्यावर मी मुद्द्याचे बोललो, ‘‘मॅडम, माझी तुम्हाला विनंती आहे, कृपया तुम्ही बिझनेस क्लासच्या जागेवर बसा. मी तुमच्या जागेवर इथे इकॉनॉमीमध्ये शिफ्ट होतो.’’\nमाझे बोलणे ऐकून त्यांनी स्मितहास्य केले आणि अत्यंत नम्रपणे म्हणाल्या, ‘‘अरे, मी माझ्या खाजगी कामासाठी दिल्लीला चाललीये आणि मला याची चांगली सवय आहे. तू कंपनीच्या कामासाठी आणि तेही अत्यंत गरजेचे आहे म्हणून चाललायेस. उलट तू तिथेच बसून शांतपणे मिटिंगची तयारी कर आणि Win the Game.’’ मी वारंवार आग्रह करूनही शेवटी त्यांनी त्याला प्रेमाने नकारच दिला आणि मला ‘‘Win the Game” आशीर्वाद देत माझ्या जागेवर परत पाठवले.उतरताना मी मुद्दाम त्या येईपर्यंत थांबलो. त्यांनीही अतिशय आदबीने चौकशी केली आणि हसतमुखाने मला निरोप दिला. पुढे दिल्लीत मिटिंग अत्यंत चांगली पार पडली. थरमॅक्सला भली मोठी ॲार्डरही मिळाली. मी मुद्दाम न विसरता त्याचा ई-मेल आमच्या जनरल मॅनेजर साहेबांतर्फे त्यांना पोहचविला आणि त्यांनीही मनापासून माझे अभिनंदन केले. मला मात्र त्या अभिनंदनाशिवायही त्या मिटिंगने न विसरता येणारी आठवण आणि जगातल्या सर्वोतम विद्यापीठातही जे मूल्य आणि साधेपणाचे ज्ञान मिळाले नसते, ते शिकविले. नोकरी असो की व्यवसाय, पैसे आहेत, संपत्ती आहे म्हणून थाट करणे, फक्त सवलती लाटणे किंवा वारेमाप खर्च करत राहणे यापेक्षा खरी गरज काय आहे, हे ओळखून आयुष्यात मार्गक्रमण करत राहणे, हा महत्त्वाचा मंत्र मला मिळाला. जवळपास चार हजार कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या महाकाय आंतरराष्ट्रीय कंपनीची मालकीन इतकी डाऊन टू अर्थ\nखाजगी आणि ॲाफीशियल काम यातील मूल्य जपत इतक्या साधेपणानं जगणं आणि मी वारंवार विनंती करूनही त्याला आदरपूर्वक नकार देणं, हे अत्यंत उच्चकोटीचे संस्कार होते. आजही हा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आला की, आपोआप त्यांच्यात मला माझा गुरू दिसतो आणि मी त्यांना अंतःकरणातून प्रणाम करतो. हे शिकायला मिळालं, यासारखं दुसरं भाग्य नाही. सुप्रसिद्ध लिओ नार्दो दा विंची यांचे एक खूप चांगले वाक्य प्रसिद्ध आहे – “Simplicity is the ultimate sophistication.” आणि या प्रसंगातून ते मनोमन पटतेही. आज आमच्या उद्योगात जे काही यश आहे, त्यात या अशा संस्कारांचा, शिक्षणाचा आणि मूल्यांचा खूप मोठा वाटा आहे, हे मात्र नक्की\nआयुष्यात ही निरीक्षणं, अनुभव आणि त्यानंतरची अनुभूती आपल्या एकंदर आयुष्याला दिशा देतात. प्रत्येकाकडून जे जे चांगलं ते ते शिकत जायचं, ते ताबडतोब अमलात आणायचं आणि पुढे जायचे. हेच बदल शेवटी आपले आयुष्य बदलतात, सुखकर करतात. अब्राहम लिंकन म्हणतात – “If you want to Test a man’s character, give him power.” हल्ली अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या काळात ही मूल्ये आपल्या जगण्याला खरा आकार, शांतता अन् हमखास समाधान देतील. पैसे कमवायला लागल्यावर किंवा गरजेपेक्षा जास्त पैसे आल्यावर आपल्याला नक्की कसे वागायचे आहे, हे कळणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा आपण ते नक्की वापरतो कसे, यावरच आपण श्रीमंत होणार की गरीब हे ठरते.\nहुशार माणूसही हरतो तेव्हा…\nपैशाचा प्रवाह अन् बचतीचं धरण\nसंकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/in-the-district-so-many-students-gave-the-state-service-preliminary-examination", "date_download": "2022-10-01T13:36:43Z", "digest": "sha1:A6AE7G2WXQ4NCUJOZ2Z7ILNNRG4BXUSR", "length": 7093, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "In the district, 'so many' students gave the state service preliminary examination", "raw_content": "\nजिल्ह्यात 'इतक्या' विद्यार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्वपरीक्षा\nसीसीटीव्ही च्या निगराणी मध्ये झाली परीक्षा\nनाशिक | प्रतिनिधी Nashik\nएमपीएससी ( MPSC ) तर्फे १६१ वर्ग अ आणि वर्ग ब च्या पदांसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा (State Services Preliminary Exam) राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पार पडली. नाशिक जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर परीक्षा झाल्या .\nपरीक्षेसाठी बसलेल्या १२ हजार ३८३ परीक्षार्थ्यांपैकी आठ हजार ८१३ परीक्षार्थींनी म्हणजेच ७१% परीक्षार्थींनी पेपर दिला. तर ३ हजार ५६९ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. जुन्या परीक्षा पद्धतीचा अखेरचा पेपर असल्याने अनेकांना पेपर सोपा गेला असला तरी सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी य विषयांच्या प्रश्नांनी घाम फोडला असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती.\nराज्यभरात राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चे आयोजन केले होते. नाशिक जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यावर्षीच्या परीक्षेत परीक्षार्थ्यांची बुबुळ ओळख पडताळणीद्वारे हजेरी नोंदविण्यात आली. त्यामूळे गैरसोय टाळण्यासाठी पहिल्या सत्रातील परीक्षा वेळेच्या दीड तास आधी केंद्रावर उपस्थित राहाण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार परीक्षा केंद्रांवर रविवारी सकाळी आठपासून परीक्षार्थ्यांची गर्दी बघायला मिळाली. सकाळी दहापासून पहिल्या पेपरला सुरवात झाली.\nएकूण चारशे गुणांसाठीच्या या परीक्षेत दोन पेपर घेण्यात आले. सामान्य अध्ययन विषयाच्या पहिल्या पेपरमधील बहुतांश प्रश्न सोपे गेले. तर सीसॅट परीक्षेतील प्रश्नदेखील यावेळी सोपे असल्याची प्रतिक्रीया बहुतांश परीक्षार्थ्यांनी दिली. दुपारच्या सत्रात पार पडलेल्या सी-सॅटच्या पेपरकरीता आठ हजार ८१३ परीक्षार्थी हजर होते. तर तीन हजार ५६९ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. या संपूर्ण परीक्षेच्या नियोजनासाठी एक हजार १४० अधिकारी, कर्मचारी होते. परीक्षा केंद्रांबाहेर पोलिस बंदोबस्त तैणात केलेला होता.\nसीसीटिव्ही च्या निगराणी मध्ये परीक्षा\nयंदाच्या परीक्षेत वर्ग खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा यंत्रणा बसविलेली होती. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे चित्रीकरण केलेले असून, त्याची पडताळणी केली जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार रविवारी वर्ग खोल्यांमध्ये बसविलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेद्वारे परीक्षा प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/jalgaon-organized-pandit-dindayal-upadhyay-employment-fair", "date_download": "2022-10-01T14:02:06Z", "digest": "sha1:LVMHJTS5UMLNBFL4QT4T6HLUK5AJIE4Y", "length": 5360, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon : Organized Pandit Dindayal Upadhyay Employment Fair", "raw_content": "\nपंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि.28 सप्टेंबरला सकाळी 10 वा. नूतन मराठा महाविद्यालय (nutan maratha college) सभागृह, कोर्ट रोड, जळगाव येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय (Pandit Dindayal Upadhyay) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nअभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...\nअभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...\nमेळाव्यासाठी खासगी आस्थापनांनी 316 रिक्तपदांची मागणी नोंदवली आहे. या रिक्तपदांसाठी 12 वी पास, आयटीआय, पदविकाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.\nयाबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नूतन मराठा महाविद्यालयाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.\nपात्र उमेदवारांनी स्वखर्चाने, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो आदींसह मेळाव्यास उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी त्वरित नाव नोंदणी करावी.\nऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध सुविधांचा आणि माहितीचा देखील उमेदवारांना लाभ घेता येतो, असेही त्यांनी कळवले आहे.\nअभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/5da9b3ef4ca8ffa8a2b01f8f?language=mr", "date_download": "2022-10-01T14:38:11Z", "digest": "sha1:A56EEOF4VXGPSRWXDZF2XZFM4TEXOC4X", "length": 2947, "nlines": 20, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - महिला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने ही पावले उचलली, त्यांना याचा फायदा होईल - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nमहिला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने ही पावले उचलली, त्यांना याचा फायदा होईल\nदेशाच्या शेतीत महिलांचे मोठे योगदान आहे 'शेतकरी महिलासाठी मोदी सरकारने कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागामार्फत महिलांसाठी अनेक उपक्रम घेतले आहेत. ज्याचा उद्देश महिलांना शेतीच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आहे. जेणेकरुन शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास हातभार लावू शकतील.\nमहिला शेतकर्यांसाठी उचललेली पावले १)विभागाच्या विविध प्रमुख लाभ योजनेंतर्गत महिलांसाठी 30 टक्के निधी निश्चित करणे. २)महिला शेतकर्यांना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विविध योजनांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. संदर्भ : News 18, ऑक्टोबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकृषक जगतकृषी वार्ताकृषी ज्ञान\n२०२०-२१ या वर्षात फॉस्फरस आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4846", "date_download": "2022-10-01T15:29:17Z", "digest": "sha1:YP4GD5XBCDLZJPCWM26LVVPZIERA2HP6", "length": 16508, "nlines": 221, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 5 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 5\n“सर्वेऽत्र सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:\n“सारे सुखी असोत, सारे निरोगी असोत” असे मंत्र पुटपुटल्याने सुख व आरोग्य निर्माण होत नसते. मंत्र म्हणजे ध्येय. ते ध्येय कृतीत आणण्यासाठी मरावयाचे असते. झिजावयाचे असते. हे मंत्र पुटपुटताना किती लोकांना सुख नाही, किती लोकांना औषध नाही, किती लोकांना घाणेरड्या खोलीत राहावे लागते. किती लोकांना स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, किती लोकांना आरोग्याचे ज्ञान नाही, याचा विचार तरी मनात येतो का आपल्या लोकांत सर्वत्र दंभ बोकाळला आहे. महान वचने ओठांवर, पोटात काही नाही आपल्या लोकांत सर्वत्र दंभ बोकाळला आहे. महान वचने ओठांवर, पोटात काही नाही परंतु धर्म जीवनात आल्याशिवाय जीवन सुंदर होत नाही. भाकरीचा तुकडा नुसता ओठांवर ठेवून भागत नाही; तो पोटात जावा लागतो, तेव्हाच शरीर सतेज व समर्थ होते. थोर वचने जेव्हा कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंपन्न होईल.\nसाम्यवादी हे मंत्र पुटपुटत बसणार नाहीत. या महान मंत्राचा आचार केव्हा सुरू होईल याची उत्कट तळमळ त्यांना लागली आहे. यासाठी ते तडफडत आहेत. धर्मबिर्म आम्हांला कळत नाही असे ते म्हणतात. परंतु खरा धर्म तेच आचरू पाहात आहेत. सर्वांना खायला-प्यायला देऊ पाहात आहेत. समाजातील अन्याय, दैन्य, दास्य दूर करू पाहात आहेत. समाजातील दुर्गुण दूर करावयाचे असतील, तर अद्वैत जीवनात आणा; आपणावरून दुस-याला ओळखावयास शिका, असे ते सांगत आहेत. ते स्वत:ला भाई म्हणवून घेत आहेत. आपण सारे भाई भाई. “अमृतस्य पुत्र:” – त्या अमृतरूपी चैतन्याची आपण सारी लेकरे. या, एके ठिकाणी शिकू, गाऊ, हसू- असे हे साम्यवादी म्हणत आहेत.\nऋषींच्या आश्रमातील प्रेमाच्या प्रभावामुळे साप व मुंगूस एके ठिकाणी राहात. दे ध्येय आपणांपासून पुष्कळ दूर करूत आहे, हे ध्येय कदाचित आपल्या दृष्टीत येत नसेल, परंतु सर्व मानवजातीने तरी प्रेमाने एकत्र नांदावे यात काय कठीण आहे या भरतभूमीत हा प्रयोग ऋषी करू पाहात होते. अद्वैताचा तारक-मंत्र देऊन हे प्रेमैक्य निर्माण करू पाहात होते. परंतु त्यांची परंपरा पुढे चालवू पाहणारे सर्वच भेदभाव माजवीत आहेत, वैषम्य वाढवीत आहेत.\nही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवीत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वत:च्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यातील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात. स्वत:ला समाजात बुडविले पाहिजे. पिंडाला ब्रह्मांडात बुडविले पाहिजे. व्यक्ती शेवटी समाजासाठी आहे. दगड इमारतीसाठी आहे, बिंदू सिंधूसाठी आहे, हे अद्वैत कोण पाहतो अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात. स्वत:ला समाजात बुडविले पाहिजे. पिंडाला ब्रह्मांडात बुडविले पाहिजे. व्यक्ती शेवटी समाजासाठी आहे. दगड इमारतीसाठी आहे, बिंदू सिंधूसाठी आहे, हे अद्वैत कोण पाहतो कोण अनुभवतो हे अद्वैत जीवनात आणणे म्हणजे केवढा आनंद\nज्याला लाखो भाऊ सर्वत्र दिसत आहेत, त्याला केवढी कृतकृत्यता वाटेल संतांना हीच तहान होती, हेच वेड होते:\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/05/28/here-are-some-tips-to-help-you-stay-healthy-in-the-changing-seasons/", "date_download": "2022-10-01T15:04:22Z", "digest": "sha1:7AMRDRWE5UETAEKUHCNZPKJ4V2RTU3XY", "length": 8239, "nlines": 84, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "Health Tips: बदलणाऱ्या ऋतूमध्ये 'या' काही टिप्स तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास करतील मदत, जाणून घ्या या टिप्स... - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nHealth Tips: बदलणाऱ्या ऋतूमध्ये ‘या’ काही टिप्स तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास करतील मदत, जाणून घ्या या टिप्स…\nजेव्हा हवामान बदलते तेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणात बरेच बदल होत असतात. हवा, तापमान, आर्द्रतेत झालेल्या या बदलांमुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि आपला आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. भारतासारख्या देशात, जिथे बरेच सिजन येतात आणि जात असतात, तेथे संसर्ग आणि रोग होण्याचा धोका जास्त असतो. मुले, वृद्ध लोक आणि अशक्त रोग प्रतिकारशक्ती असलेल्यांनी अशा वेळी विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी आम्ही आज तुम्हाला काही आरोग्यविषयक टिप्स सांगणार आहोत, जे बदलत्या हवामानातही तुमची काळजी घेतील आणि फिट ठेवतील.\nबदलत्या ऋतुमध्ये या आरोग्य टिप्स लक्षात ठेवा\nआपल्या शरीरात सुमारे 60 टक्के पाणी असते, जे आपले आरोग्य निश्चित करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा हवामान बदलते तेव्हा आपण पाण्याबरोबर इतर द्रव सेवन देखील वाढवावे. उदाहरणार्थ, लिंबूचा / फळांचा रस, मशरूम सूप, मसूर पाणी, टोमॅटो सूप, हळद असलेले गरम पाणी किंवा दूध आणि आले, लवंग, वेलची, गूळ यापासून बनविलेले काढा ऋतु नुसार प्यायला सुरुवात केली पाहिजे.\nव्हिटॅमिन-सी शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. हे एक मजबूत अँटिऑक्सिडेंट आहे, जे लिंबूवर्गीय फळांच्या मदतीने आहारात समाविष्ट करणे अगदी सोपे आहे. परंतु लिंबू, किवी, केशरी इत्यादी व्यतिरिक्त तुम्ही ब्रोक्ले, फुलकोबी या भाज्यांमधूनही व्हिटॅमिन-सी मिळवू शकता.\nजर तुम्हाला मासे खायला आवडत असेल तर पावसाळ्यात हे टाळण्याचा प्रयत्न करा. कारण पावसाळ्यात माशांची पैदास होते. ज्यामुळे समुद्राच्या वातावरणाला लागण होते. यावेळी मासे सेवन केल्याने पाचन समस्या किंवा संक्रमण होऊ शकते.\nपावसाळ्यात कच्च्या भाज्यांमध्ये बैक्टीरिया वाढण्याचा धोका जास्त असतो. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपण ते धुवून आणि चांगले शिजवून खाऊ शकता. आपण असे न केल्यास आपल्यास अन्न विषबाधा किंवा पोटाच्या समस्येचा धोका असू शकतो.\nबदलत्या हंगामात क्विनोआ, रागी, राजगीरा, ब्राउन राइस, ओट्स यांचे धान्य खावे. हे शरीराला लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट यासारख्या रोगप्रतिकार शक्तीस बळकट करणारे घटक देतात.\n(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. Stay Updated त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/shanidev-aaarti", "date_download": "2022-10-01T13:57:02Z", "digest": "sha1:72R2Z427GJP3ZGDLBVR5A5ZR6BPPGIHJ", "length": 1729, "nlines": 33, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "Shanidev Aaarti - माहितीदर्शक", "raw_content": "\nशनिदेवाची आरती | Shanidev Aaarti\nइथे आम्ही शनिदेवाची आरती / Shanidev Sarti देत आहोत. तसेच आम्ही खाली शनिदेवाची आरती बरोबरच इतर आरत्या सुद्धा दिल्या …\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://npnews24.com/marathi/tag/post-office-mis/", "date_download": "2022-10-01T13:53:47Z", "digest": "sha1:IXOAHZ3MZY2B4BEWLI57CA7TUEPMZBQZ", "length": 1406, "nlines": 28, "source_domain": "npnews24.com", "title": "Post Office MIS Archives - marathi", "raw_content": "\nPost Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Post Office Schemes | सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस योजना फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये तुम्ही जोखीम न घेता पैसे गुंतवू शकता आणि सहज गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममधील गुंतवणुकीवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/this-police-station-will-be-divided-approval-soon", "date_download": "2022-10-01T15:39:09Z", "digest": "sha1:ZYUQUUJTPTHXWOZTLX7FR6CMJEKTZ5NL", "length": 5519, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'This' police station will be divided; Approval soon", "raw_content": "\n'या' पोलीस ठाण्याचे होणार विभाजन; लवकरच मान्यता\nअंबड पोलीस ठाण्याचे ( Ambad Police Station) विभाजन करून लवकरच नविन पोलीस ठाण्याला मान्यता मिळविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार सिमा हिरे ( MLA Seema Hire )यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.\nनाशिक पश्चिम मतदार संघातील अंबड मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे सहाजिक कामगार वर्ग तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय राज्यातून व परराज्यातुन मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या निमित्ताने अनेक सुशिक्षित बेरोजगार याठिकाणी वास्तव्यास येत आहे. मतदार संघात विशेषत: नविन नाशिक व अंबड या परिसरामध्ये दरोडे,खुन, वाहन जळीत कांड, रोडरोमियोंकडून होणारा त्रास अशा प्रकारचे गुन्हे हे सातत्याने घडत आहे. त्यामुळे येथिल नागरीकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.\nमोरवाडी, कामटवाडे, चुंचाळे, अंबड हा शहरातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेले हे अंबड पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे सहाजिक मर्यादित पोलिस बळ, पोलिस यंत्रणेवर येणारा ताण या सर्व बाबीचा विचार करता अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नविन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून अनेक दिवसापांसुन त्याचा पाठपुरावा आ.सीमा हिरे यांनी केला आहे.\nअंबड एमआयडीसीतील निमा, आयमा या संस्थानीही तसेच उद्योजकांनी देखील आमदार हिरे यांना मागणी केलेली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नविन पोलिस स्टेशनला लवकरच मान्यता देणार असून लवकरच तांत्रिक बाबींची पुर्तता पूर्ण होवून कामास सुरुवात होणार असल्याचे हिरे यांनी सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/handinimgav-bridge-work-fund-newasa", "date_download": "2022-10-01T14:35:32Z", "digest": "sha1:GZU4QPNPG33VLA3H4XEOAEQN6BTQVCHO", "length": 4606, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हंडीनिमगाव पुलाचे काम प्रगतिपथावर", "raw_content": "\nहंडीनिमगाव पुलाचे काम प्रगतिपथावर\nनाबार्डकडून 1 कोटी 67 लाख मंजूर\nनेवासा हंडीनिमगाव रस्त्यावर रानमळा परिसरात पुलासाठी 1 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामासही तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे.\nमाजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून रानमळा येथील पुलाचे काम पूर्णत्वास येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हंडीनिमगाव, सुरेशनगर, उ दुमाला, रानमळा व नेवासा परिसरातील नागरिकांची पावसाळ्यात जाण्या-येण्याची पुलाआभावी गैरसोय होत होती.\nअनेक वेळा वाहतूक थांबत असे. रानमळा नेवासा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात असलेल्या पुलाच्या जागेवर नवीन पूल व्हावा व शेतकर्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थानी माजी मंत्री आ.गडाख यांचेकडे केली होती. त्यानुसार गडाख यांनी पाठवपुरावा केला. नाबार्ड मधून पुढील पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला होणार आहे. पुलाचे काम गुणवत्तापूर्ण पध्दतीने व्हावे यासाठी आमदार गडाख स्वतः लक्ष ठेवून आहेत.\n5 वर्षांपूर्वी तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून अनेक वेळा या पुलाचे काम मंजूर करण्यात येईल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र माजी मंत्री आमदार गडाख यांनी तात्काळ काम मंजूर करून कामाला वेग दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/wife-molested-husband-beating-crime-news-ahmednagar", "date_download": "2022-10-01T13:41:04Z", "digest": "sha1:V3S7LPGUKY36Z5NOVVAUR6AIYXAYAHBZ", "length": 4325, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पत्नीचा विनयभंग, जाब विचारणार्या पतीला मारहाण", "raw_content": "\nपत्नीचा विनयभंग, जाब विचारणार्या पतीला मारहाण\nकोठला येथील घटना || दोघांविरूध्द गुन्हा\nपाणीपुरी खात असलेल्या विवाहितेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पतीला मारहाण केल्याची घटना कोठला परिसरात घडली. याप्रकरणी उपनगरात राहणार्या पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंद नवाब शेख (रा. कोठला) व एक अनोळखी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या फिर्यादी व त्यांचे पती 9 ऑगस्ट रोजी रात्री मोहरम उत्सव बघून कोठला येथे पाणीपुरी खाण्यासाठी थांबले होते. तेथे चंद व एक अनोळखी इसम आला. चंद याने फिर्यादीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांच्या पतीने चंदला जाब विचारला असता चंद व त्याच्या सोबतच्या अनोळखीने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.\nफिर्यादीच्या पतीचा खिसा फाटून खिशातील खाली पडलेले 17 हजार रुपये चंद शेख घेऊन पळून गेला व खिशातील मोबाईल खाली पडून गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/court-rejected-varavara-rao-application-for-an-eye-operation-to-go-to-hyderabad/mh20220923215121700700059", "date_download": "2022-10-01T14:55:57Z", "digest": "sha1:FELXY5ZFZ5MAJ3PZRHXJZZEDZDEWQKPG", "length": 7186, "nlines": 17, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "वरावरा राव यांचा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी हैदराबादला जाण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला", "raw_content": "\nवरावरा राव यांचा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी हैदराबादला जाण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला\nवरावरा राव यांचा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी हैदराबादला जाण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला\nतेलुगू कवी वरावरा राव यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने हैदराबादमध्ये जाऊन (Varavara Rao application for an eye operation) डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरिता परवानगीचा अर्ज न्यायालयात देण्यात आला होता. मात्र आज न्यायालयाने आरोपी वरावरा राव यांचा अर्ज फेटाळला आहे (Court rejected Varavara Rao application).\nमुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेतील आरोपी ज्येष्ठ तेलुगू कवी वरावरा राव यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने हैदराबादमध्ये जाऊन डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरिता परवानगीचा अर्ज न्यायालयात देण्यात आला होता (Varavara Rao application for an eye operation). मात्र आज न्यायालयाने आरोपी वरावरा राव यांचा अर्ज फेटाळला आहे. वरावरा राव यांना मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. वरावरा राव यांना मुंबई सत्र न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या जामीन अर्ज मंजुरी केल्यानंतर घालून देण्यात आलेल्या नियम व अटीच्या आधारे मुंबई सोडून कुठेही जाण्याची परवानगी मागणे बंधनकारक आहे. त्यानुसार वरावरा राव यांनी न्यायालयाला परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे (Court rejected Varavara Rao application).\nकाय आहे याचिका - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव यांना आजारपणाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर करताना वैद्यकीय जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश दिले होते. राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैदराबाद येथील निवासस्थानी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वरवरा राव यांच्यातीने दाखल करण्यात आली आहे.\nएल्गार परिषद प्रकरणातील आरोपींना क्लोन प्रती - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना अद्यापही काही आरोपींना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती पुरवण्यात आल्या नव्हत्या. यासंदर्भात 19 सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात सांगितले होते की, दोन ते तीन दिवसात उर्वरित सर्व आरोपींना क्लोन प्रती देण्यात येईल. त्याअनुषंगाने आज उर्वरित चारही आरोपींना इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या प्रती देण्यात आल्या. या प्रकरणावर पुढील प्रमाणे 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनाचा हवाला देत या प्रकरणात तीन महिन्यात आरोप निश्चित करणे आणि ज्या आरोपींनी दोष मुक्तीची याचिका दाखल केली आहे. ती निकाली काढण्याकरता सोमवार 19 सप्टेंबरपासून या याचिकेवर सुनावणी सुरू करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/for-the-first-time-the-post-of-central-officer-of-mumbai-fire-brigade-has-been-held-by-women-mumbai-print-news-msr-87-3067657/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T14:17:33Z", "digest": "sha1:ASPGYE53EVMXLHFGTDZB27URTMTQLVQB", "length": 19337, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "For the first time the post of central officer of Mumbai fire brigade has been held by women mumbai print news msr 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nमुंबई अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारीपद प्रथमच महिलांकडे\nआता या दोन महिला अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर २४ तास कार्यपद्धतीनुसार कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार\nWritten by लोकसत्ता टीम\nनैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीकाळात संकटमोचक बनून नागरिकांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील महत्त्वाच्या पदावर महिलांना नियुक्तीचा मान मिळाला आहे. सहाय्यक केंद्र अधिकारी सुनीता खोत आणि एस. व्ही भोर या दोन महिला अधिकाऱ्यांना केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. खोत आणि भोर या दोघी अग्निशमन दलातील पहिल्या केंद्र अधिकारी ठरल्या आहेत.\nइमारत कोसळल्यानंतर अथवा आगीची घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुर्घटनाग्रस्तांना मदत करणाऱ्या अग्निशमन दलाने मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अग्निशमन दलातही महिला अधिकारी असाव्या असा एक विचार पुढे आला आणि महिलांची भरती करण्यात आली. अग्निशमन दलात २०१२ मध्ये तीन महिलांची सहाय्यक केंद्र अधिकारी पदावर भरती करण्यात आली होती. या तीनपैकी सुनीता खोत आणि एस. व्ही. भोर या दोघींना ११ ऑगस्ट रोजी केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या भायखळा अग्निशमन केंद्रात सुनीता खोत यांची, तर वडाळा अग्निशमन केंद्रात एस. व्ही. भोर यांची केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांना पहिल्या केंद्र अधिकारी बनण्याचा मान मिळाला आहे.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nसहाय्यक केंद्र अधिकारी पदावर असताना या दोघींनाही आठ तास पद्धतीने कर्तव्यावर राहावे लागत होते. मात्र आता या दोन महिला अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर २४ तास कार्यपद्धतीनुसार कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच आपापल्या केंद्रांच्या हद्दीत इमारत कोसळणे, आग लागणे वा अन्य काही दुर्घटना घडल्यास घटनास्थळी मदतकार्याच्या वेळी नेतृत्व करावे लागणार आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“ही नैसर्गिक आघाडी नाही”, नाना पटोलेंच्या मविआवरील वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले, “पटोलेंना उत्तर देणं…”\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nमुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार\n‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा\nम्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द\nछगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध\n कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”\n‘भारत जोडो’ यात्रेत शिवसेना, राष्ट्रवादीचा सहभाग\nनेरळ – माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर; दुरुस्तीची कामे पूर्ण; रेल्वेकडून चाचणी\nशिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी\nटक्केवारीसाठी प्रकल्पांची अडवणूक नको; देवेंद्र फडणवीस यांनी खडसावले; अधिकारी, लोकप्रतिनिधींनी विकासाचे ध्येय ठेवणे आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-01T13:50:19Z", "digest": "sha1:DQICKO7YWYEQDGMCNKOJ7X7ZK4GATPOZ", "length": 13875, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे – शहरे आणि गावे", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर ओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती उद्योग-व्यवसाय\nHomeinfo-typeनामवंत व्यक्तीमत्वेरायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे\nरायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे\nतानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.\nवासुदेव बळवंत फडके – आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यात १८४५ साली शिरढोण या गावी झाला. यानंतर मुंबई मिलिटरी अकाऊंट्स् खात्यात ते नोकरीला होते. नंतर पुणे व सातारा या जिल्ह्यांतील तरुणांना संघटित करून त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध बंड पुकारले. त्यांच्या बंडामुळे सर्व भारतभर व इग्लंडमध्ये खळबळ उडाली.\nगोडसे भटजी – माझा प्रवास’ हे प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी हेदेखील याच जिल्ह्यातील वरसाई गावचे होत. हे प्रवासवर्णन मराठीतील पहिले प्रवासवर्णन मानले जाते.\nआचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधीजींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही, महात्मा गांधींचे परमशिष्य आचार्य विनोबा भावे हे देखील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे या गावचे. १८९५ मध्ये गागोदयात त्यांचा जन्म झाला.\nशिवराम महादेव परांजपे – प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, निर्भीड पत्रकार व प्रभावी वक्ते म्हणून ख्याती असलेले शिवराम महादेव परांजपे हे मूळचे महाडचे रहिवासी होत. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातील जहाल लिखाणाबद्दल राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना एकोणीस महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. ‘काळकर्ते परांजपे’ या नावानेच ते ओळखले जात.\nसी.डी. देशमुख – रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, ज्येष्ठ अर्थतज्ञ चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख (सी.डी.देशमुख) यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नाते या गावचा. त्यांचे बालपणही जिल्ह्यातील तळे व रोहा येथे गेले. त्या काळात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीचे हे सर्वप्रथम विजेते होते. इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेत १९१८ साली सर्वांत अधिक गुण मिळवणारे हे पहिले भारतीय ठरले. हा विक्रम नंतर इतर कुणीही भारतीय मोडू शकला नाही. १९३७ साली ‘सर’ ही उपाधी देऊन ब्रिटिश सरकारने त्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला. १९५० च्या मे महिन्यात भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. उत्तम प्रशासकीय सेवेबद्दल मॅगसेसे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे पारितोषिक १९५९ साली त्यांना मिळाले.\nप्रबोधनकार ठाकरे – केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे) यांचा जन्मही याच जिल्ह्यातला. समाजसुधारक, पत्रकार, प्रभावी वक्ते आणि इतिहासकार असा नावलौकिक त्यांनी मिळवला. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन ही नियतकालिके त्यांनी चालवली. प्रबोधन या नियतकालिकामुळे त्यांना प्रबोधनकार असे संबोधले जायचे.\nगणपत कृष्णाजी पाटील – आद्य मराठी भाषिक मुद्रक व प्रकाशक गणपत कृष्णाजी पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील थळ या गावी झाला. त्यांनी स्वतःने चरबीरहित शाई तयार करून बोरीबंदरजवळ शिळा छापखाना उभारला.यांनीच महाराष्ट्रात सुबक मुद्रणाचा पाया घातला.\nचित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nमाझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला \"तेंडोलकर युनिव्हर्सिटी\" म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज ...\nअमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात ...\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nराज कपूरच्या \"हिना\" मध्ये छान ओळी होत्या- \"मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं ...\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\n“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी ...\n हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/644", "date_download": "2022-10-01T13:35:35Z", "digest": "sha1:VPWLWEZM6FWBPEHYV27VR5Q3XUEV4THS", "length": 16066, "nlines": 148, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "खेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता…! या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम.. – Adivasi Samrat", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे मनोरंजन महाराष्ट्र युट्युब चॅनेल रत्नागिरी रत्नागिरी रायगड राष्ट्रीय सामाजिक\nखेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता… या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..\nखेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता…\nया आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..\nइतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग.\nआदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न….\nआदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट फिल्मचे शूटिंग करत आहे. अमोल टोंगरे दिग्दर्शित चित्रपटात दत्ताबरोबर आदिवासी भागातील वैतनी भोसले, कोमल आसवले, विजया पिचड, दीपक जरड, रवी तेलधुन, भरत घावटे, विशाल पठारे हे तरूण काम करत असून, ती एक आदिवासींची संघर्ष कथा असणार आहे.\nखेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील दत्ता तिटकारे हा शिक्षण घेत असताना चित्रपट पाहता पाहता अभिनेत्यांच्या अदाकरीने भारावून जात असे. अखेर हा ध्येय खेडाचा अभिनेता झाला. आई – वडीलांसह मित्रांनी प्रेरणा दिली असं दत्ता तिटकारे यांनी सांगितले.\nवडील नोकरी करीता असल्याने शालेय शिक्षण घेत असताना कधीच आर्थिक अडचण भासली नाही. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण घेत असताना खेळकर मन अभ्यासात ब-यापैकी रमायचे. मात्र, त्या काळातील चित्रपट पाहिले. की भरपूर लोकप्रियता मिळविलेले कलाकार होते. सर्वत्र अभिनेते, अभिनेत्री किती सुंदर अभिनय करतात. किती लोकामध्ये त्यांचीच चर्चा असते. हे दत्ता आपल्या मित्रांसमवेत बोलत असे. तेथून त्याच्या मनात अभिनय क्षेत्रात पाउल टाकण्याची स्वप्ने पडू लागली. आपणही अभिनेता झालो, तर आपल्यालाही अशी लोकप्रियता मिळेल. आपलेही असंख्य चाहते बनतील. अशी मनोमन स्वप्ने पाहण्यास सुरूवात झाली.\nमात्र, शालेय जीवनात कधी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला नाही. तसे धाडसही झाले नाही. शाळा सोडली अन् तेथूनच अभिनव करायला चालना मिळाली. नायफड परिसरातील अनेक कलाकारांनी एकत्र येउन भारूड तयार केले. नाटक : गाढवाचं लग्न या नाटयप्रयोगातून लोकल थिएटरमध्ये 15 वर्षे अभिनय केला. गावोगावी फिरून या कलाकरांनी लोकांची मने जिंकली, त्यात दत्ता तिटकारे याने विविध पात्रे साकारून अभिनयाचा ठसा उमटविला.\nपुणे येथील अभिनयाच्या इन्स्टिटयूमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तेथूनच पुढे टी.व्ही. सीरियलमधील लक्ष्य मालिकेसह अन्य सीरियलमध्ये काम सुरू केले. अखेर बाईकर्स अड्डा हा पहिला चित्रपट मिळाला. अनेक नामवंत कलाकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सर्वच कलाकारांचे चांगले सहकार्य मिळाले. अभिनयाचे प्रशिक्षण घेत असताना काही सीरियल व चित्रपट मिळाले. बाईकर्स अड्डा रिलिज झाला. अन्य आगामी चित्रपटात ही काम करत असल्याची दत्ता तिटकारेंनी सांगितले.\nअलिबाग आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण ठाणे ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक नेरळ पनवेल पुणे पेण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड सामाजिक सुधागड- पाली\nसाप्ताहिक, आदिवासी सम्राट… सविस्तर वाचा\nसाप्ताहिक, आदिवासी सम्राट… Post Views: 884\nअलिबाग उरण कोकण ताज्या पनवेल रायगड सामाजिक\nजात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन\nजात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन एका दिवसात 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप अलिबाग/ प्रतिनिधी : उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार […]\nताज्या नवी मुंबई महाराष्ट्र राजकीय\nशिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही\nशिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही – आ. नरेंद्र मेहता भाईंदर/ प्रतिनिधी : मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौर दालनाची तोडफोड केली. तोडफोड केल्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असे सांगितले आहे . शिवसेना निवडून येते की फक्त भाजप व मोदीजी मुळे निवडून येते. आज जी घटना घडली आहे ती […]\nआयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल\nअनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/62e9210efd99f9db4574ed21?language=mr", "date_download": "2022-10-01T16:06:16Z", "digest": "sha1:GZPSI2ID2OLSWFESKIHYMZQWYTMKNFPI", "length": 2437, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - डाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nडाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\n➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डाळींब पिकातील फळ पुकवणीसाठी आणि फळाना चकाकी येण्यासाठी लागणारे व्यवस्थापन पाहणार आहोत याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nगुरु ज्ञानकृषी वार्ताडाळिंबखतेप्रगतिशील शेतीव्हिडिओमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nआपण कांदा लागवड किती एकरमध्ये करणार आहात \nभेंडी लागवड करून लाखो रुपये कमवले \nभूमिका खत ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान \nएक ऑक्टोबरनंतर सर्वाना बसणार महागाईचा फटका\nरब्बी हंगाम बियाणे अनुदान अर्ज झाले सुरु \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MODI-15-things-that-make-pm-narendra-modi-special-5607295-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:06:50Z", "digest": "sha1:2AGW76UNYS22RVUEWFNIDBPSKDYKLFHQ", "length": 5099, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व! | 15 Things That Make PM Narendra Modi Special - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्येक काम वेगळ्या शैलीने करण्याची इच्छा असते. जोखीम पत्करण्यास कधीच कचरत नाहीत. विरोधक त्यांना हुकूमशहा म्हणतात. अशा अनेक बाबी आहेत ज्या देश-जगातील नेत्यांपासून त्यांचे वेगळेपण सिद्ध करतात. त्यांच्या या वेगळेपणाविषयी...\n> मोदी@3: 'मेरा भाषण ही मेरा शासन...'बाहुबली ते दंगल'पर्यंतचे 9 डायलॉग्समध्ये मोदींचा अंदाज\n> मोदी@3: मोदी सरकारचे 3 पॉइंट अॅनालिसिस: 6 मुद्द्यांवरून जाणून घ्या कसा राहिला परफॉर्मन्स\n> मोदी@3: मोदींना आवडते भेंडी-कढी आणि श्रीखंड, हे आहेत त्यांचे फेव्हरेट फूड\n> मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व\n> मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..\n>मोदी@3: प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप\n> मोदी@3: VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष\n> मोदी@3 : या रेल्वे स्टेशनवर याच दुकानात चहा विकायचे नरेंद्र मोदी, असे गेले बालपण\n> मोदी@3: पंतप्रधान मोदींच्या या 15 फोटोज्ची संपूर्ण जगभरात चर्चा\n> मोदी@3: Funny : मोदींच्या World Tour चे Social Sites वर असे तयार केले जोक्स\n> मोदी@3: जाणकारांच्या नजरेतून चार प्रमुख क्षेत्रांतील सुधारणा\n> मोदी@3: योजनांची सरबत्ती; परिणामांची प्रतीक्षाच\n> मोदी@3 : मंत्र्यांना मिळाला होमवर्क, तयार करावी लागेल 5 यशस्वी कामांची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/maharashtra-planning-department-bharti-2021/", "date_download": "2022-10-01T15:26:58Z", "digest": "sha1:4CYWRFW536BFAWURSXMZVFYUVRWP7SP6", "length": 5539, "nlines": 62, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Maharashtra Planning Department Bharti 2021- Stenographer Jobs", "raw_content": "\nMaharashtra Planning Department Recruitment 2021 : नियोजन विभाग मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी व इंग्रजी), निम्नश्रेणी लघुलेखक” पदांच्या 08 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी व इंग्रजी), निम्नश्रेणी लघुलेखक\nपद संख्या -08 जागा\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (आस्थापना), नियोजन, सहावा मजला, विस्तार इमारत, मंतरल्य, मुंबई – 400032\nशेवटची तारीख –27 जानेवारी 2021\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2022-10-01T14:34:45Z", "digest": "sha1:DX4R2TF6XH2EYLZGQVY6TR3WT3B352JL", "length": 5555, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंबाला छावणी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "अंबाला छावणी रेल्वे स्थानक\nअंबाला, अंबाला जिल्हा, हरियाणा\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nअंबाला विभाग, उत्तर रेल्वे\nअंबाला छावणी रेल्वे स्थानक हे हरियाणाच्या अंबाला शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या उत्तरेकडील एक प्रमुख रेल्वे जंक्शन असणाऱ्या अंबाला छावणी स्थानकामध्ये तीन रेल्वेमार्ग जुळतात. दक्षिणेकडून अमृतसर, पठाणकोट, चंदीगढ, जम्मू इत्यादी सर्व शहरांकडे धावणाऱ्या गाड्या अंबालामार्गेच जातात.\nकालका−नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस\nकेरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-10-01T14:59:39Z", "digest": "sha1:2UE2J6N422ZVPDNQ54QDDRBDJSRIVNIO", "length": 4279, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दूरचित्रवाहिनी मालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nऐतिहासिक मालिका (२ प)\nभाषेनुसार दूरचित्रवाहिनी मालिका (७ क)\n\"दूरचित्रवाहिनी मालिका\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nद १०० च्या भागांची यादी\nहाऊ आय मेट यॉर मदर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१२ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10634", "date_download": "2022-10-01T13:34:56Z", "digest": "sha1:SMNQEWY33OUVH732ITSD3TEJQGP4K5YL", "length": 15587, "nlines": 184, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "झेड.पी , महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची सर्वपक्षीय भूमिका….. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nझेड.पी , महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची सर्वपक्षीय भूमिका…..\nझेड.पी , महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची सर्वपक्षीय भूमिका…..\nमुंबई :- ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय होईपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याबाबत ठराव राज्य सरकार आज विधिमंडळात मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nयासाठी आज सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे.\nइम्पेरिकल डाटा उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.\nराजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसी समाजात असंतोष\nपुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूरसह 15 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांची निवडणूक आहे.\nओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडली तर महाविकास आघाडी सरकार विरोधात ओबीसी समाजाचा रोष निर्माण होऊ शकतो.\nत्यामुळे या सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव आज विधिमंडळात मांडला जाणार आहे\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत विधीमंडळात आज ठराव मांडणार आहेत. संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिलीय.\nओबीसींना राजकीय आरक्षणाचा निर्णय व्हायचाय. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशीच भाजपचीही भूमिका आहे. त्यामुळे ठराव एकमतानं मंजूर होऊ शकतो.\nPrevious: “ठाकरे सरकार हाऊस मे आओ” ; विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन….\nNext: पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे देशात संभ्रंम ; भाजपाला पैसे दिल्याने देश कसा मजबूत होईल… संजय राउतांचा खड़ा सवाल….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2022-10-01T14:06:18Z", "digest": "sha1:4B7ZXEODC7KOJKVGEF2VMT5HH7W5AEBT", "length": 19315, "nlines": 240, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूर 'एमआयडिसी' विरोधक 'सरंजामशाही' प्रवृत्तीचे. - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome ताज्या-घडामोडी पंढरपूर ‘एमआयडिसी’ विरोधक ‘सरंजामशाही’ प्रवृत्तीचे.\nपंढरपूर ‘एमआयडिसी’ विरोधक ‘सरंजामशाही’ प्रवृत्तीचे.\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपंढरपूरात एम.आय.डि.सी असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी स्थानिक आमदारांच्या प्रयत्नातून यशस्वी होत असताना, काही मुठभर सरंजामशाही प्रवृत्तीचे लोक विरोध करीत आहेत. स्थानिक लोकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवनवीन संध्या एमआयडिसीच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत. लघु उद्योगांना अत्यल्प दरात वीज,पाणी,रस्ते,गाळे विविध करांमधून सवलती, व्यवसायास पुरक दळणवळणाची साधने उपलब्ध होतील. पंढरपुरातील स्थानिकांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी संधी मिळेल. परंतू काही सरंजामशाही प्रवृत्ती लोक एमआयडिसीचा विरोध करीत आहेत. संबंधित लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही वृत्ती अजून ही गेलेली दिसून येत नाही. बारा हजार बागायत क्षेत्रात बारा हजार शेत मजूर काम करतात, असे छाती ठोकून सांगत आहे. बारा हजार शेत मजूरांनी पिढ्यांनीपिढ्या शेत मजूरीच करुन गुलामगिरीचे जीवन व्यथित करावे, अशाच मानसिक प्रवृत्तीतून पंढरपूर एमआयडिसीस विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक बेरोजगार व शेत मजूरांना अर्थिक विषमतेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एमआयडिसी अत्यंत गरजेची आहे. असे प्रतीपादन बसपाचे जिल्हा महासचिव रवी सर्वगोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.\nPrevious article“राजा राममोहन रॉय यांनी महिला सक्षमीकरणाचा मंत्र दिला”-अंकुश चव्हाण\nNext articleएम आय डी सी ला विरोध : यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधले पाहिजे मनसे नेते दिलीप धोत्रे : त्या लोकांना पंढरपूरची जनता धडा शिकवेल\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ(असंघटित कामगारांना मोफत भोजन व्यवस्था)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसमृद्धी ट्रॅक्टर येथे दुसर्या लकी ड्रॉ बक्षीस वितरण\nराज्यभर वृक्षारोपण करून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना दिली श्रद्धांजली\nराजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन\nस्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर सिंदगी यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व...\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nवडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा जलसंपदामंत्री जयंत पाटील...\n“सत्ताधाऱ्यांकडे इच्छाशक्ती नाही, आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/english-featured/asia-solar-plant-riva-mp-pm-4832/", "date_download": "2022-10-01T14:29:09Z", "digest": "sha1:I4KTG7F2QV7A5DZP5WTXAN4XDO4URHUN", "length": 18288, "nlines": 143, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nआशियातला सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प देशाच्या सेवेत रूजू; मध्यप्रदेशातील रीवामध्ये उद्घाटन; ७५० मेगावॉटची क्षमता\nमध्य प्रदेशाबरोबरच दिल्ली मेट्रोलाही वीजपुरवठा करणार\nनवी दिल्ली : आशियातला सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प आज देशाच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे उद्घाटन केले. मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या ७५० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प त्यांनी देशाला समर्पित केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संपूर्ण मध्य प्रदेशासह दिल्ली मेट्रोलाही येथून वीज पुरविली जाईल.\nरीवा सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले, “आज रीवाने इतिहास रचला आहे. जेव्हा आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी हजारो सोलार पॅनल शेतातल्या पिकांप्रमाणे डोलत आहेत, असे वाटते. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचे केंद्र बनणार आहे. यामुळे मध्यप्रदेशातील लोकांना लाभ मिळणार असून दिल्लीतील मेट्रोलाही वीज मिळणार आहे.”\nमोदी म्हणाले, “आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगतील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील गरीब, मध्यम वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार आहे. रीवाची ओळख आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे.\nआता रीवाचं नाव आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडले जात आहे. रीवाचा हा सोलार प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वात मोठे ऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.”\nरीवामध्ये आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प जिल्हा मुख्यालयातून २५ किलोमीटर दूर गुढमध्ये १९५० एकरमध्ये पसरला आहे. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा संयुक्त उपक्रम आहे.\nपनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला\nठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले\nशेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/commencement-of-5-thousand-211-house-lot-of-pune-mhada-chief-minister-shinde-said-committed-to-providing-affordable-housing-to-common-people-157260/", "date_download": "2022-10-01T14:26:11Z", "digest": "sha1:T6RWU6QKHNLT2N3GYEVTEA37YUZW7VTT", "length": 20770, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nपुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ ;मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध\nमुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.Commencement of 5 thousand 211 house lot of Pune MHADA Chief Minister Shinde said – Committed to providing affordable housing to common people\nपुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\n1034 कोटींचा घोटाळा: म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी प्रवीण राऊतांचे संगनमत; ईडीचा दावा, लवकरच बडा नेताही जाळ्यात\nमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, पुणे म्हाडा मंडळाच्या ५ हजार २११ सदनिकांसाठी सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले आणि ७१ हजारांपेक्षा अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन यात सहभाग नोंदविला, हे शासन आणि म्हाडाची विश्वासार्हता वाढीला लागल्याचे उत्तम उदाहरण आहे. आज सोडत काढण्यात आलेल्या सदनिकांपैकी तीन हजार घरे ही तयार असून पुढील दीड महिन्यात त्यांचे वाटप केले जाईल तर उर्वरित सदनिकांचे काम एक-दीड वर्षात पूर्ण करुन त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nस्वतःचे घर हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घरांची संकल्पना मांडली आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत असे सांगून हे सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल असणारा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यंत्रणांनी जोमाने काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात म्हाडाचा मोठा सहभाग आहे, राज्यात विविध गृह प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या कार्याचे कौतुक केले.\nयावेळी गृहनिर्माण योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.\nदेशभरात जन्माष्टमीची धूम : मुंबईत दहीहंडीची तयारी, बांकेबिहारीच्या रंगात रंगली मथुरा, मंदिरांमध्ये भावि\nमथुरेसह देशभर कृष्ण जन्माष्टमी उत्साहात, पाहा फोटो\nराज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय : दहिहंडीच्या प्रो-गोविंदा स्पर्धांना मान्यता; दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक मदत, या आहेत अटी-शर्थी\nउद्धव ठाकरे अखेर पडणार मुंबई बाहेर; संजय राठोडांना शह देण्यासाठी पहिलाच दौरा पोहरादेवीचा\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/congress-will-present-the-plight-of-tribals-in-maharashtra-to-party-leaders-h-k-patils-assurance-131046/", "date_download": "2022-10-01T15:28:00Z", "digest": "sha1:3FYQDDWPE5LUN36U363A4WBOJIFEHNWB", "length": 21555, "nlines": 151, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nमहाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार एच. के. पाटील यांचे आश्वासन\nमुंबई : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष वाढीसाठी व राज्यातील आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी समेचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आले होते. Congress will present the plight of tribals in Maharashtra to party leaders H. K. Patil’s assurance\nया सभेला आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, पद्माकर वळवी, वसंतराव पुरके तसेच आमदार हिरामण खोसकर, शिरीषकुमार नाईक, सहसराम कोरोटे तसेच माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. संतोष टारफे, श्री. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. सिमा वळवी व विविध जिल्ह्यातील जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालीका सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.\nमहाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर विधिमंडळ सदस्यत्वाचा अधिकार बहाल\nमहाराष्ट्रातील आदिवासी बांधव उच्चशिक्षित असून विचारानेही प्रगल्भ आहे. त्यांच्या प्रगल्भतेसमोर मी अगोदर नतमस्तक होतो. राज्यातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन एच. के.पाटील यांनी दिले.\nआणिबाणी काळखंडात इंदिरा गांधी यांनी सर्व गेलेली संपत्ती आदिवासी बांधवांना परत मिळवून देण्यासाठी ठोस कायदा केला, म्हणून आजही आदिवासी बांधव इंदिराजींना “इंदिरामाय” म्हणून ओळखतात. मात्र मध्यंतरी जातीयवादी शक्तींनी आमच्या आदिवासी बांधवांची दिशाभूल करून आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षापासून दूर केले. परंतु पुनश्च हाच आदिवासी बांधव पक्षाच्या झेंड्याखाली एकवटत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.\nसुरवातीस के. सी. पाडवी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात शासनामार्फत आदिवासी विकासाचा लेखाजोखा मांडला. मात्र या विभागाला विकासात्मक कामांसाठी मिळणाऱ्या निधीमध्येच अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासाठीचा निधी समाविष्ट असल्याने दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेता विकासासाठीचा निधी अपुरा पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.\nत्याचप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात प्रदेश काँग्रेसने विविध समित्या, महामंडळे विधानपरीषद, राज्यसभा या स्तरावर आदिवासी बांधवांना संधी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन केले. प्रा. माजी मंत्री वसंत पुरके यांनी आपल्या भाषणात बोगस आदिवासींचा मुद्दा उपस्थित करून शासनाने आदिवासींची रिक्त पदे भरणे,\nआदिवासी विकास विभागाचा अखर्चित निधी इतर विभागाकडे वळवू नये, खोट्या प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित केला.पद्माकर वळवी यांनी डी.बी.टी. पद्धत बंद करण्याची मागणी केली. कुसुमताई आलाम, लकी जाधव आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.\nपश्चिम बंगालमध्ये राज्यपाल- मुख्यमंत्री आमने-सामने, राज्यपालांनी अधिकाराचा वापर करत अधिवेशन केले संस्थगित\nदेशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघड ; २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा\nज्यांना स्वत : आपण हिंदू आहोत की नाही माहित नाहीत्यांनी हिंदूत्वावर बोलू नये, योगी आदित्यनाथ यांचा राहूल गांधींवर हल्लाबोल\nहिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाºयांचे हात कापले जातील, समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याचा इशारा\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/nashiks-number-after-ulhasnagar-game-of-change-in-the-face-of-municipal-elections-98300/", "date_download": "2022-10-01T15:14:12Z", "digest": "sha1:PNI7ZFEGBKLNGL3HMPYQZID5MUI53IHK", "length": 22753, "nlines": 154, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nउल्हासनगर नंतर नाशिकचा नंबर; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे खेळ\nनाशिक : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे खेळ रंगवताना पप्पू कलानी यांच्या उल्हासनगरने पहिला नंबर लावला, तर दुसरा नंबर नाशिकचा लागला आहे. पप्पू कलानी गटाच्या 22 नगरसेवकांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला तर नाशिक मध्ये बाहेरून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या सुरुवातीला वाढलेली दिसते आहे. Nashik’s number after Ulhasnagar; Game of change in the face of municipal elections\nमहाराष्ट्रात फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिका निवडणुका अपेक्षित आहेत. त्यातही नगरसेवकांची संख्या वाढल्याने महापालिका आणि नगर परिषदांच्या परिक्षेत्रात पक्षांतराच्या लाटांवर लाटा अपेक्षित आहेत.\nसध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. मात्र, कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 122 वरून थेट 133 वर नेण्यात आली आहे. नगरसेवकांची संख्या वाढचा राजकीय परिणाम अनेकांना महाग पडू शकतो. अशा वातावरणात आता पक्षांतराचे खेळ रंग भरायला लागले आहेत.\nउल्हासनगरमध्ये आयराम, गयाराम सुरु,भाजपला खिंडार; २१ नगरसेवकांसह ११४ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनाशिक महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी अपक्ष नगरसेवक गुरुमितसिंग बग्गा यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. बग्गा हे मुळचे काँग्रेसचे आहेत. आता ते पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. येत्या दोन दिवसांत मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांच्यासोबत अपक्ष नगरसेवक विमल पाटील आणि मुशीर सय्यदही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.\nकाँग्रेस शहराध्यक्षपद मिळण्याची शक्यता\nनाशिकच्या काँग्रेसमध्ये माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि त्यांच्याविरोधातला गट प्रबळ आहे. या दोन्ही पैकी कोणत्याही एका गटाला शहराध्यक्षपद मिळाले की, त्यावरून राजकीय सुंदोपसुंदी रंगते. सध्या काँग्रेस शहराध्यक्षपदी शरद आहेर आहेत. मात्र, त्यांची काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी बढती झाल्याने ते प्रभारी म्हणून काम पाहतात. आता त्या जागेवर बग्गा यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. बग्गा 1997 काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. 2007 मध्ये पुन्हा स्वीकृत सदस्य झाले. त्यानंतर दोन वेळा ते पुन्हा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून त्यांनी उपमहापौरपदही भूषविले आहे.\n– भाजपातही शहराध्यक्षपद बदल\nनिवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येही राजकीय बदलाची चर्चा सुरू होती. त्यात शहराध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, हिमगौरी आडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या गिरीश पालवे हे शहराध्यक्ष आहेत. दुसरीकडे भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी नुकत्याच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचेही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे समजते.\n– विविध पक्षांच्या नेत्यांचे दौरे\nमहापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेही जोरात तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः मनसेप्रमुख राज ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाशिकचा दौरा करत कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे येत्या काळात सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयाराम यांची गर्दी होणार आहे.\nराज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत\nकोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार\nशर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप\nपश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/goa-former-cm-ravi-naik-resigns-as-cong-mla-party-strength-in-house-reduces-to-31-likely-to-join-bjp-111687/", "date_download": "2022-10-01T14:34:29Z", "digest": "sha1:LAP4W6PQGUBVCWG7OA34SZXPHWYHYROR", "length": 19062, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » भारत माझा देश\nगोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण\nगोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. मात्र, नाईकांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. Goa Former CM Ravi Naik Resigns As Cong MLA, Party Strength In House Reduces To 31, Likely To Join BJP\nपणजी : गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. मात्र, नाईकांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला होता आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते.\nशरद पवार म्हणतात संपावर मध्य मार्ग काढू , पण पवारांचा मध्य मार्ग नेमका कुठे सदाभाऊ खोत यांची खोचक टीका\nआता काँग्रेसचे तीनच आमदार\nनाईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस आमदारांचे संख्याबळ तीनवर आले आहे. गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाईक यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती, ज्यांनी गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.\nराजीनामा सादर केल्यानंतर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुढे काय योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.\nKASHI : १३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन ; काशी विश्वेश्वर मंदिर-राणी अहिल्यादेवी होळकरांचं योगदान-पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …\nRT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..\nपंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/pankaj-tripathi-comment-on-boycott-trend-in-bollywood-pns-97-3070819/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-01T15:15:19Z", "digest": "sha1:2QTJR66644TDOO7ZRYKVOM47RMQEJXYY", "length": 22957, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pankaj Tripathi comment on Boycott trend in bollywood pns 97 | \"मत मांडणे हा प्रत्येकाचा...\" बॉयकॉट ट्रेंडवरील पंकज त्रिपाठी यांचे वक्तव्य चर्चेत | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\n“मत मांडणे हा प्रत्येकाचा…” बॉयकॉट ट्रेंडवरील पंकज त्रिपाठी यांचे वक्तव्य चर्चेत\nबॉलिवूडमधील ‘बॉयकॉट ट्रेंड’वर अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबॉलिवूडमधील 'बॉयकॉट ट्रेंड'वर अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली\nबॉलिवूडमधला बॉयकॉट ट्रेंड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’, आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांवर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांनी बहिष्कार टाकला. तसा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाला. त्यामुळे या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असुन, निर्मात्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच आता शाहरुख खानच्या आगामी चित्रपटासाठी देखील ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. या ‘बॉयकॉट ट्रेंड’वर आता बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शक आपले मत मांडताना दिसत आहेत.\nप्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ‘बॉयकॉट ट्रेंड’वर भाष्य केले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितले, “आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nआणखी वाचा – ‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर\nचित्रपट आणि समाज कल्याण या दोन गोष्टींमधील परस्परसंबंधावर पंकज त्रिपाठी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये सर्वांना त्यांची मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी चित्रपट हे सरकारला महसूल मिळवून देणारे एक मोठे माध्यम आहे. हा महसूल नंतर समाजातील विकासकामांसाठी वापरला जातो. पण कोणत्या गोष्टीशी सहमत व्हायचं, कोणत्या चित्रपटाला समर्थन किंवा विरोध दर्शवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे.”\n‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाला, तरी अजुनही हा ट्रेंड सुरूच आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ १० कोटींची कमाई केली. काही ठिकाणी या चित्रपटाविरोधात आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला.\nआणखी वाचा – आमिरच्या सिनेमाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल\nया चित्रपटात आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत असणाऱ्या करीना कपूर खानने देखील ‘बॉयकॉट ट्रेंड’वर प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीत करीना म्हणाली, “कृपया या चित्रपटाला बॉयकॉट करू नका. हा खूप चांगला चित्रपट आहे आणि प्रेक्षकांनी आमिर आणि मला स्क्रीनवर बघाव अशी माझी इच्छा आहे. आम्ही ३ वर्षं हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होतो. हे एका चांगल्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासारखंच आहे. जवळपास अडीच वर्षं २५० लोकांनी या चित्रपटासाठी काम केलं आहे.” करीनाने चित्रपटावर बहिष्कार टाकू नये अशी विनंती प्रेक्षकांना केली.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nबिग बॉस स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर स्पष्टच बोलला सलमान खान; म्हणाला, “जगातला कोणताही…”\nरायगडच्या दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी केली दमदार चित्रपटाची निर्मिती\n“मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा\nपदार्पणासाठी बॉलिवूडऐवजी दाक्षिणात्य चित्रपट का निवडला ऐश्वर्या म्हणाली होती, “मला मणिरत्नम…”\n‘रामायण’ फेम अरुण गोविल यांना पाहताच महिलेनं धरले पाय अन्… व्हिडीओ व्हायरल\nहॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…”\nVideo: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल\nअक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन आता ‘ओटीटीवर’ होणार प्रदर्शित\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nबिग बॉस स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर स्पष्टच बोलला सलमान खान; म्हणाला, “जगातला कोणताही…”\nरायगडच्या दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी केली दमदार चित्रपटाची निर्मिती\n“मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा\nपदार्पणासाठी बॉलिवूडऐवजी दाक्षिणात्य चित्रपट का निवडला ऐश्वर्या म्हणाली होती, “मला मणिरत्नम…”\n‘रामायण’ फेम अरुण गोविल यांना पाहताच महिलेनं धरले पाय अन्… व्हिडीओ व्हायरल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/wari-lyrics/", "date_download": "2022-10-01T15:01:29Z", "digest": "sha1:KBRVCZT6ALWH64A6JYTWN5RCVMUCIDVC", "length": 5630, "nlines": 152, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Wari Lyrics 2021 | New Vithal Song | Best Song - Song Lyrics | SongLyricsIndia.com", "raw_content": "\nवारी | Wari Lyrics – नवीन विठ्ठल गाणे 2021\nगायक: पं. नरेंद्र कोथांबीकर\nगीत: कै. अच्युत ठाकूर\nसंगीत: शिवनाथ दीपक गावडे\nसंगीत लेबल: शिवनाथ गावडे\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nवारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा\nवारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nदिंड्या पताकांचा खेळ हा मांडीला\nदिंड्या पताकांचा खेळ हा मांडीला\nधुंद वैष्णवांचा मेळा हा रंगला\nधुंद वैष्णवांचा मेळा हा रंगला\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nवारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा\nवारीमध्ये दंग माझा विठोबा सावळा\nअभंगाचा गजर अभंगाचा लळा\nअमृताच्या वर्षवात वारकरी नाहला\nअभंगाचा गजर अभंगाचा लळा\nअमृताच्या वर्षवात वारकरी नाहला\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nपंढरीच्या वाटेवरी पालख्यांचा सोहळा\nविठ्ठल …….. पांडुरंगा मायबापा\nNarlan Pani Lyrics – ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे 2021\nNext articleआपली यारी | Aapli Yaari Lyrics – मैत्री गाणे | आदर्श शिंदे | सोनाली सोनवणे | प्रशांत नकती 2021\nमायबापा विठ्ठला | Maai Bappa Vithala Lyrics – नवीन विठ्ठल गाणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/2022/08/", "date_download": "2022-10-01T14:24:31Z", "digest": "sha1:ECAS4PSGH7FIZMLWE6RHDEMYYJFBDNYH", "length": 3331, "nlines": 27, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "August 2022 - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nगणाधीश जो ईश सर्वा गुणांचा\nनमस्कार, आज गणेशचतुर्थी. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु कोकणासहठाणे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या संपूर्ण पट्ट्यात तो जल्लोषात साजरा होतो. कोकणात त्याच्या उत्सवाचे स्वरूप थोडे वेगळे…\nज्या देशात गरिबांच्या अन्नधान्यावर कर लावण्याची शासकावर पाळी येते त्या देशातील न्याय सावकारांचा गुलाम झाला आणि सद्विवेक बुद्धी श्रीमंत माणसाची बटीक झाली असे समजायला हरकत नाही. आम्ही हे विसरलो की…\nसावळे ते रूप, काळा मेघ शामयशोदेचा कान्हा, कृष्ण त्याचे नामगोपिकांचा कान्हा, यशोदेचा तान्हा नट खट बाई हरी, कोणा आवरेनादेवकीचा बाळ, करी यशोदा सांभाळयशोदा नंदन मोहन, तो त्राटिकेचा काळ वसुदेव पुत्र…\nआज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. लहानपणी राख्यांचा खूप सोस असायचा. दोन्ही हातात मनगटभर राख्या असायच्या, राख्यांवर चित्रपटांची नावं असायची. नारळीभात किंवा नेवऱ्या असायच्या. श्रावण महिन्यात जेवणात पापड, सांडगे भोपळ्याच्या फुलांचं…\nजाग आली भावनांना मन आले फुलूनआला वारा भरारत गंध श्वासात घेऊनफुल पाखरे नाचती गंध पेरती पेरतीत्यांना पाहुनी आनंदी फुले गोजिरे हसती मध पिऊनी फुलपाखरांना आली नकळत झिंगउतरती धरेवरी अलगद, किती…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4848", "date_download": "2022-10-01T15:03:03Z", "digest": "sha1:USEG5PAQVWFVZRM2NVQDUESESVLYSBFY", "length": 13783, "nlines": 219, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 7 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 7\nशंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या सिंहगर्जनेने इतर तत्त्वज्ञाने पळून गेली असे म्हणतात. सिंह पाहताच कोल्ही: कुत्रीच नव्हे, तर प्रचंड हत्तींचीही तारांबळ उडते. शंकराचार्यांच्या अद्वैतामुळे द्वैतवादी पळाले, परंतु समाजातील द्वैत पळाले नाही समाजातील दंभ, आलस्य, अज्ञान, रूढी, भेदभाव, उच्च-नीचपणा, स्पृश्यास्पृश्ये, वैषम्ये, दारिद्र्य, दैन्य, दास्य, दुबळेपणा भ्याडपणा या गोष्टी पळाल्या नाहीत. ही सारी द्वैताची प्रजा आहे. समाजात दुजाभाव असला म्हणजे हे सारे भीषण चित्र दृष्टीस पडू लागते. भारतीय समाजात तोंडातील अद्वैत समाजातील रोजच्या आचारात अल्पस्वल्पही जरी दाखविण्यासाठी कोणी मनापासून झटते, तर भारताला अशी अधोगती येती ना.\nथोर स्वामी विवेकानंद म्हणूनच खेदाने म्हणत की, “हिंदुधर्माइतकी तत्त्वे सांगणारा दुसरा धर्म नाही, आणि हिंदू लोकांइतके प्रत्यक्ष आचारात अनुदार लोकही अन्यत्र सापडणार नाहीत\nशेकडो वर्षे अद्वैताचे डंके वाजत आहेत. परंतु रानातील रानटी लोकांजवळ आमचे मठ सोडून आम्ही कधी गेलो नाही. कातकरी, भिल्ल, गोंड-शेकडो जाती; त्यांच्यापासून अहंकाराने आम्ही दूर राहिलो. अद्वैतावर भाष्ये लिहिणारे व ती वाचणारे प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात अद्वैतशून्य दृष्टीने जणू वागत.\nअद्वैत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. या तत्त्वाचा उत्तरोत्तर जीवनात अधिक अधिक अनुभव घेत जाणे म्हणजेच भारतीय संस्कृतीत भर घालणे होय. आपल्या सर्व आंतरबाह्य कृतींतून अद्वैताचा सुगंध जसजसा येऊ लागेल, तसतसा भारतीय संस्कृतीचा आत्मा आपणांस समजू लागेल असे म्हणता येईल. तोपर्यंत त्या संस्कृतीचे नावही उच्चारणे म्हणजे त्या थोर कृषींची व त्या थोर संतांची केवळ विटंबना आहे, दुसरे काय\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://gazalakar.blogspot.com/2021/10/blog-post_24.html", "date_download": "2022-10-01T14:29:19Z", "digest": "sha1:6HK4VXJGNXHPEVS6KD54LDT65VLNHLI6", "length": 19798, "nlines": 258, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: गझलकार : सीमोल्लंघन २०२१", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.\nगझलकार : सीमोल्लंघन २०२१\nतरक्कीपसंद गझलच्या दिशेने जाताना...\n● छायाचित्र : प्रियंका सातपुते, डबलिन , कॅलिफोर्निया\n● ग्राफिक्स : विनोद देवरकर\nकुडीच्या कारावासातून सुटका : व्यंकटेश कुलकर्णी\nगझलकार मधुसूदन नानिवडेकर : निशा डांगे\nशायर कलीम खान यांना आठवताना : बदीऊज्जमा बिराजदार\n'दीवान - ए - प्रशांत' च्या निमित्ताने : श्रीकृष्ण राऊत\nअफसाना बयाँ करणारी कलीम खान यांची एक तवील गझल : समीना शेख\nसहा हझला : कालिदास चावडेकर\n'अंदाजे बयाँ 'तील वेगळेपण- संजय गोरडे\n'माझी मुलगी ' गझलेची जन्मकथा : किरण डोंगरदिवे\nअफ़साना लिख रही हूं : डॉ.संगीता म्हसकर\nएक नितांत सुंदर गझल\nकाळजावर आनंदाची लेणी कोरणारा संग्रह : 'उन्हात घर माझे ' : प्रा.बी.एन. चौधरी\nगझलगंधर्व : मयूर महाजन\nसाै. गौरी ए. शिरसाट\nसौ अंजली आ मराठे\nसौ. दिपाली महेश वझे\n● आधीच्या अंकाच्या लिंक्स ●\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\n● सीमोल्लंघन विशेषांक ●\n◆ गझलकार विशेष ◆\nगझल : अशोक दामोदर रानडे\nगझलगंधर्व सुधाकर कदम विशेषांक\n'बाराखडी'नंतर : श्रीकृष्ण राऊत\nगझलांच्या वृत्तातली लवचिकता : श्रीकृष्ण राऊत\nसरेश भटांची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत\nमराठी गझल : श्रीकृष्ण राऊत\nमराठी गझलेची वादस्थळे : श्रीकृष्ण राऊत\nविदर्भाची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत\nमराठी गझलांमधून व्यक्त झालेल्या दलित जाणीवा : डाॅ.अविनाश सांगोलेकर\nमाझी मराठी गझलगायकी : सुधाकर कदम\nग़ज़ल नव्हे गझल : वसंत केशव पाटील\nमराठी गझल : १९२० ते १९८५ : र.बा.मंचरकर\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nख्यातनाम सिने दिग्दर्शक राजदत्त गझलकार सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना ...\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/kisan-creditd-card/", "date_download": "2022-10-01T15:24:39Z", "digest": "sha1:XUNBNQ5EVW3K5VR7YCZ4T3UOUB3NJJ5X", "length": 18784, "nlines": 221, "source_domain": "gavkatta.com", "title": "किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार? - गाव कट्टा", "raw_content": "\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार\nकिसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार\nकिसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार व्हायरल मेसेजमुळे शेतकऱ्यांची पळापळ\nकिसान क्रेडिट कार्डचे व्याज तुम्हालाही असा मेसेज आलाअसेल, ज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे शेतकऱ्यांना व्याज न देता कर्ज दिले जात असल्याचा दावा केला जात असेल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आपण सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. पीआयबीकडून याबाबत सर्वसामान्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवली जात आहे.३ लाखांपर्यंतच्या कर्जावर ७% व्याज; हा व्हायरल मेसेज उघड करून, सरकारने स्वतः अधिकृत ट्विटर अकाउंट पीआयबी फॅक्ट चेक द्वारे ट्विट केले आहे. ट्विटमध्ये सरकारकडून सांगण्यात (kisan creditd card)आले की, किसान क्रेडिट कार्डवर असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत दिलेल्या 3 लाखांपर्यंतच्या कर्जावर 7% दराने व्याज मिळते.(kisan creditd card)\nयामध्ये ३ टक्के सूट देण्याचीही तरतूद आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ते चित्र PIB Fact Check ने देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये KCC वर 1 एप्रिलपासून व्याजदर शून्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मेसेज गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(kisan creditd card)\nहे पण वाचा>property records| आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nयामध्ये 1 एप्रिल 2022 पासून किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंत व्याज नसल्याचा दावा एका वृत्तपत्राच्या कटिंगद्वारे केला जात आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पीआयबीने या संपूर्ण प्रकरणावर ट्विट करून हा दावा पूर्णपणे खोटा (फेक न्यूज) असल्याचे म्हटले आहे. असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.(kisan creditd card).\nकिसान क्रेडिट कार्ड (KCC) वर शेतकऱ्यांना ७ टक्के व्याज द्यावे लागेल, असे ट्विटमध्ये सांगण्यात आले. दिवसेंदिवस वाढत असलेल्या डिजिटलायझेशनमुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. लोकांना कोणत्याही फसवणुकीपासून वाचवण्यासाठी, PIB व्हायरल मेसेजची सत्यता तपासते. यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत अफवांना बळी पडू नये. KCC\nNational Highway: पुणे-अहमदनगर-संभाजीनगर एक्स्प्रेस हायवेची नितिन गडकरीं यांच्या कडून घोषणा\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nFree Ration Yojana: यादीत नाव असणाऱ्यांना पुढील ६ महिन्यांसाठी मोफत राशन मिळणार,आपल्याला मिळणार का फ्री राशन| येथे पहा\nMaharashtra Cabinet : शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर गृह आणि वित्त फडणवीसांकडे, वाचा कोणाला मिळालं कोणतं खातं\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2019/12/maratha-aarakshan.html", "date_download": "2022-10-01T14:49:03Z", "digest": "sha1:XNSLE6E3THG4W4SJXVBXQLX5EYR7WXKO", "length": 15974, "nlines": 90, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "मराठा आरक्षण | मराठा जातीचा दाखला - माहितीदर्शक", "raw_content": "\nमराठा आरक्षण | मराठा जातीचा दाखला\nमराठा आरक्षणाची सर्व महिती तसेच मराठा जातीच दाखला कसा काढायचा यांची संपुर्ण माहिती आपण या लेखामधे घेणार आहोत.सर्वप्रथम मराठा आरक्षण म्हणजे काय ते पाहु.\nराज्यामधे जी जात किंवा जमात आर्थिकद्रुष्ट्या मागास असते किंवा ज्या जातीचे वार्षीक उत्पन्न कमी असते त्यांना पण त्यांचा विकास करता यावा व त्यांचे पण वार्षीक उत्पन्न वाढावे म्हणून सरकार त्यांना शैक्षणिक सवलती देते तसेच शासकीय नोक-यामधे अशा जाती-जमातीसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात.\nगेल्या अनेक वर्षापासुन मराठा समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत चालली होती तसेच मराठा समाजातील अनेक लोक शेतीवर अवलंबून असल्याने मराठा समाजाची आर्थिक अवस्था बिकट होती.\nसातबारा उतारा शोधा | 7 12 कसा शोधायचा.\nत्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज होती मराठा समाजच्या ५३ मोर्च्या नंतर सरकारला जाग आली आणि सरकारणे मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा आरक्षणाच्या आंदोलणात अनेक मराठा आंदोलकांचा जीवही गेला शेवटी २०१९ मधे मराठा आरक्षण दिले गेले.\nतसेच मराठा समजासाठी सरकारणे ‘SEBC’ हा विषेश प्रर्वग तयार केला आहे व त्याअंतरगत मराठा आरक्षण दिले गेले ‘SEBC’ म्हणजे Socially and economically backward class असा अर्थ होतो. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रर्वग.\nपंरतु आरक्षणा नंतर हे आरक्षण कायद्याला धरून नाही असे म्हणत काही लोकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या. त्यावर न्यायालयात केस चालु आहे परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टानी नकार दिला.\nमराठा आरक्षण राज्यभर लागु करण्यात आले आहे.मराठा समाजाला १६% इतके आरक्षण नोकरी व शिक्षणात देण्यात आले आहे.तसेच हे आरक्षण राजकारणात लागु नाही ते नोकरी आणि शिक्षणात फक्त लागु राहिल.\nपण आता मराठा आरक्षण मिळाले पण त्याचा लाभ कसा घ्यायचा तर त्यासाठी तुम्हाला मराठा असल्याचा जातीचा दाखला काढावा लागेल तर मराठा आरक्षण मिळविण्यासाठी जातीचा दाखला कसा काढायचा ते आपण पाहु.\nमराठा जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया –\nतुमचा जातीचा दाखला काढणे सर्वात आधी तुम्ही मराठा आहात हे सिदध करावे लागेल त्यासाठी तुमच्या नावापुढे जातीचा उल्लेख असणारा पहिली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला काढा आगोदरच काढला असेल त्याची सत्यप्रत(True copy) घ्या.\nजर तुम्ही शाळेत शिकत आहात तर तम्हाला शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही अशा वेळेस ज्या शाळेत किंवा कॉलेज मधे शिकत आहात तेथुन बोनाफाइड काढा पण बोनाफाईट काढताना लक्षात ठेवा त्यावर नाव आणि जातीचा उल्लेख करायला सांगा.\n१३ ऑक्टोबर १९६७ चा जातीचा दाखला दुसरा पुरावा जमा करणे. १९६७ च्या पुर्व जन्मलेल्या तुमच्या घरातील किंवा रक्ताच्या नात्यातील माणसाचा जातीचा दाखला लागेल.\nतुमच्या वडीलांचा असेल तर उत्तम नसेल तर तुमच्या आत्या किंवा तुमच्या चुलत्याचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत चालेल जर शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर खालील दिलेल्या पैकी एकाची सत्यप्रत चालेल.\n१)जन्ममृत्य नोंदीचा अभिलेखातील उतारा\n२)शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पानाचा संबधित कार्यालयाने जातिचा नोंद कलेला उतारा\n३)समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जाती\nअशा प्रकारे मराठा जातीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे दोन कागदपञे तयार ठेवा.\n२)२ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीचा मराठा जातीचा दाखला\nया पुराव्यांच्या दोन सत्यप्रती तयार ठेवा\nरहिवासी व ओळखीचा पुरावा काढणे,रहिवासी दाखला काढण्यासाठी रेशन कार्ड लागेल तुमचे रेशन कार्ड घ्या आणि तुमच्या भागातील किंवा तुमच्या गावासाठी जे तलाठी कार्यालय आहे तिथे जा तिथे रहिवासी दाखल्याचा फार्म भरा व रेशन कार्ड दाखवुन रहिवासी दाखला घ्या.\nया दोनीच्या सत्यप्रती तयार ठेवा\nतहसिलदार कार्यालयातुन जातीचा दाखला काढणे,तुमच्या तालुक्याच्या किंवा तुमच्या गावच्या तहसिलदार कार्यालयात जा जाताना तुमचे जातीचे दाखले,रहिवासी दाखला व तुमचे ओळखीचे पुरावे ही कागदपञे घेऊन जा.ओळखीच्या पुराव्यासाठी खालील पैकी एक सोबत घ्या आधार कार्ड,वाहन चालवण्याचा परवाना, कॉलेज / शाळा ओळखपञ.\nतहसिल कार्यालयात गेल्यावर जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक आसणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थीत भरा आणि अर्जावर तुमची सही करा.अर्जावर १०रु किमतीचे तिकीट लावा पण हे तहसील कार्यालयातुन रात्री करून घ्या.महागाई वाढेल तसी तिकीटाची किंमत पण वाढु शकते.\nतहसीलदार अर्जाला पुढील प्रमाणे कागदपञे जोडा\n१)पुर्ण भरलेला व तिकीट लावलेला अर्ज २)रेशकार्डाची सत्यप्रत\n४) तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत\n५)१९६७ पुर्वीचा जातीचा दाखल्याची सत्यप्रत\n६)साध्या कोर्या कागदावर जातीबाबत व वंशावळी बाबत स्वतःचे प्रतिज्ञापञ त्यावर\nअर्जदार सज्ञान म्हणजे १८ वर्षा पेक्षा मोठा असेल तर स्वताचे प्रतिज्ञापञ जर अर्जदार अज्ञान असेल तर वडिलांचे किंवा पालकाचे प्रतिज्ञापञ.\nपाचवी पायरी (कार्यालयीन प्रक्रिया) –\nपुर्ण भरलेला अर्ज तसेच त्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्र जोडून तुमच्या जवळच्या सेतुमध्ये जा सेतुमधे गेल्यानंतर त्यावरील सर्व माहिती बरोबर असल्याची तपासनी करून घ्या.\nत्यांनतर तुमच्या प्रतिज्ञापत्रावर च्या अर्जावर शिक्के देण्यात येतील तसेच तुमच्या प्रतिज्ञापत्राची तापसणी केली जाईल व त्यानंतर तुम्हाला सक्षम अधिका-याकडे सही घेण्यासाठी पाठविले जाईल.त्यानंतर सक्षम अधिकार्याची सही घ्या आणि तुमचा अर्ज सेतु कार्यालयात जमा करा.\nअर्ज जमा केल्यानंतर त्याचे टोकण/पोचपावती घ्या.सदर पोचपावती वरती तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिला जाते.\nही पोचपावती जपुन ठेवा.जातीचा दाखला मिळेपर्यंत ही पोचपावती दाखवली तरी चालते.पावतीवर दिलेल्या तारखेला सेतु कार्यालयात जाऊन जातीचा दाखला घेऊन या.\nमराठा जातीचा दाखला काढण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्मलेल्या व्यक्तीशी तुमचे नाते संबध दाखवण्यासाठी वंशावळ लिहावी लागते वंशावळ ही खाली दाखवल्या प्रमाणे लिहावी.संदर्भासाठी खालील फोटो पहा.\nजर तुम्हाला आणखी काही आडचणी आसतील तर खाली कमेंट करा. आम्ही त्याची उत्तरे नक्की देऊ.\nमहावितरण बिल कॉपी | महावितरण बिल चेक करणे.\nमराठी चित्रपट | फ्री मधे मराठी चित्रपट पाहण्याचे ५ मोबाईल अँप\nसातबारा बघणे | | 7/12 Kasa Pahava | सातबारा उतारा शोधा\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-10-01T15:41:23Z", "digest": "sha1:RZFW4AKJYZWDOUM5JXDICKZMHPJZQGDI", "length": 19506, "nlines": 245, "source_domain": "satyakamnews.com", "title": "श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन! (सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आवाहन) - satyakamnews.com", "raw_content": "\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\nHome ताज्या-घडामोडी श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन\nश्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन (सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आवाहन)\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nश्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन\n(सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आवाहन)\nपंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वा. शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल परिवाराचे नेते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी दिली.\nपंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२/२३ ४१वा गळीत हंगामाचा बॉयलरअग्निप्रदिपन समारंभ संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू माजी अध्यक्ष ह.भ.प.श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते होणार असून होम हवन पूजा गोपाळपूर स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव बब्रुवान रोंगे व त्यांच्या पत्नी प्रेमलता रोंगे या उभयतांच्या शुभहस्ते सकाळी ९:०० वा. कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला आहे .तरी या शुभ मंगलप्रसंगी सर्व सभासद शेतकरी, संचालक मंडळ व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.\nPrevious articleयंदा १० लाख टन गाळपांचे उद्दिष्ट:-खा.धनंजय महाडिक (भीमा सहकारी साखर कारखान्याची सर्व साधारण सभा संपन्न\nNext articleभाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष,आ.सचिन दादा कल्याणशेट्टी,यांचा उद्या जंगी सत्कार समारंभ\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\n7 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आधारशी ई-केवायसी करा; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत-जिल्हाधिकारी...\nपंढरपूर बार असोसिएशन्स यांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न..\nऊसाची FRP एकरकमीच मिळणार – केंद्रीय वाणिज्य मंत्री यांचे माजी कृषी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते अमोलराजे इंगळे कोरोना...\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n26 व्हाईट कॉलर लोकांचं प्रतिष्ठित लोकांना जुगार खेळताना पोलिसांनी केले रंगेहात...\n“तंबाखू प्रतिबंधक अभियान” “तळरे येथे अॉनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/two-group-fight-ahmednagar-3", "date_download": "2022-10-01T13:29:02Z", "digest": "sha1:WH5PHFUPV3HNRAR5YRAC6N3XCCUEPXSB", "length": 4931, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी", "raw_content": "\nमेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी\nपिंपरी घुमट येथील घटना || पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी\nमोबाईलवर मेसेज पाठविल्याच्या वादातून दोन गटात पिंपरी घुमट (ता. नगर) येथे हाणामारी झाली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे.\nकिशोर रेवननाथ होडगर (वय 39 रा. पिंपरी घुमट) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोबाईलवर मेसेज का केला या कारणावरून तबाजी काशिनाथ होडगर व अशोक मुक्ताजी सुळ यांनी काठीने पाठीवर, दंडावर, खांद्याला मारहाण केली. यावेळी पळालो असता विकास रभाजी सुळ व सुभाष काशिनाथ होडगर यांनी पाठीत दगड फेकुन मारला. त्यानंतर रभाजी मुक्ताजी सुळ, विशाल रभाजी सुळ, दादा गंगा सुळ, पोपट बन्शी होडगर, बन्शी रखमा होडगर, बाबासाहेब रखमा होडगर, दिपक केशव होडगर यांनी लाथाबुक्कांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सुभाष होडगर व तबाजी होडगर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.\nविशाल रभाजी सुळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मारूती मंदिराजवळ असताना किशोर होडगर याने मुलाच्या मोबाईलवर मेसेज का केला या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अर्जुन होडगर याने लाथाबुक्कांनी मारहाण करून शिवीगाळ करत दुचाकीवर दगड टाकुन नुकसान करत घरातील लोकांचा काटा काढण्याचा दम दिला. पोलीसी अंमलदार. डी. बी. पवार तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/oppo-launches-new-budget-5g-smartphone-what-are-the-price-features-find-out-67181/", "date_download": "2022-10-01T14:26:44Z", "digest": "sha1:EY5SOYDAZOHFPZR3APKIZABJMVDT22D6", "length": 10038, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दिल्ली | Oppo चा नवा बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स? जाणून घ्या ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nदिल्लीOppo चा नवा बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स\nसध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.\nदिल्ली (Delhi). सध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.\nदिल्ली// दुखापतग्रस्त शमीच्या जागी कोणाला संधी मिळणार ‘हा’ खेळाडू करू शकतो पदार्पण\nOppo A53 5G च्या 4GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास 14,600 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच याच्या 6GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. युजर्सना हा फोन ग्रीन, सीक्रेट नाईट ब्लॅक आणि स्ट्रीमर पर्पल ऑप्शनसोबत खरेदी करता येणार आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4849", "date_download": "2022-10-01T13:42:48Z", "digest": "sha1:DDEQGG7UPA7N34B5WPMCAPUM2TA5N27Y", "length": 18573, "nlines": 221, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 8 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 8\nसर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो; परंतु निदान मानवजातीपुरते तरी त्याने विशाल दृष्टीचे नको का व्हायला\nया भारतभूमीत प्राचीन काळापासून परस्परभिन्न संस्कृतीचे संघर्ष सुरू झाले. भारताबाहेरील आर्य व एतद्देशीय थोर संस्कृतिसंपन्न अनार्य यांच्यामध्ये अनेक झगडे माजले. वेदांमधून या वैरांची वर्णने आहेत. दक्षिणेकडील वानर म्हणजे अनार्य लोकच. लंकेतील रावण हा आर्य होता. तो आपले साम्राज्य वरती नाशिकपर्यंत पसरवीत आला. वालीचे व त्याचे युद्ध झाले. या काळ्यासावळ्या एतद्देशीय लोकांना तो तुच्छतेने वानर म्हणे. परंतु दुसरे काही आर्य या अनार्य लोकांत प्रेमाने मिसळले. अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आला व या द्रवीडियन जनतेत मिसळला. त्याने तेथील लोकांच्या भाषेची व्याकरणे लिहिली. तामीळ भाषेचा पहिला व्याकरणकर्ता अगस्ती मानतात. तामीळ भाषा अत्यंत प्राचीन अशी सुसंस्कृत भाषा आहे. आर्य ऋषींनी अनार्य लोकांत आपले आश्रम स्थापिले, संस्कृतींची देवाण-घेवाण सुरू झाली. रामाला आर्य ऋषींनी अनार्यांची बाजू घेण्यास लाविले. रावणाचा रामाने पराजय केला. आर्य व अनार्य यांना जोडणारा राम हा पहिला महान पुरुष होय. राम सर्वांना प्रेमाने जवळ घेत आहे, अद्वैत वाढवीत आहे, गुण्यागोविंदाने नांदावयास शिकवीत आहे. राम हा मानव्याची उपासना करणारा आहे. माणुसकीचा धर्म तो ओळखतो.\nआर्य व अनार्य एकमेकांत मिसळू लागले. परस्परांत विवाह होऊ लागले. परंतु कधी कधी आपल्या आर्यत्वाचा टेंभा मिरविणारे प्रतिष्ठित पुढारी दिसून येत व ते अनार्यांचा उच्छेद करू बघत. आज ज्याप्रमाणे हिटलर सर्व ज्यू लोकांना हाकलून देत आहे, त्याप्रमाणे जनमेजय सर्व नागजातींचा उच्छेद करावयास सिद्ध झाला होता. अर्जुनाने नागकन्यांशी लग्ने लावली होती, परंतु नाग-स्त्रीपासून झालेल्या बभ्रुवाहनाला अभिमन्यूहून अर्जुन हीन समजत असे परीक्षितीचा एका नागनायकाने खून केला त्यामुळे जनमेजय चिडला. सर्व नागजातीला जाळून भस्म करा, असे त्याचे अमानुष आदेश सुटले. ठायीठायी नागलोक जिवे जाळले जाऊ लागले. जे कोणी नागांना आश्रय देतील त्यांनाही तेच प्रायश्चित्त मिळेल असे उद्घोषिण्यात आले.\nअशा वेळी भारतीय संस्कृतीचा संरक्षक भगवान आस्तिक उभा राहिला. मांगल्यावर ज्याची श्रद्धा तोच खरा आस्तिक अद्वैत निर्माण करू पाहील तोच खरा आस्तिक अद्वैत निर्माण करू पाहील तोच खरा आस्तिक आस्तिक ऋषीस प्रत्यक्ष दृश्य संसारात अद्वैत पाहावयाचे होते. दृश्य संसारातील विरोध, वैषम्ये दूर करण्यासाठी प्रयत्न न करता परलोकाच्या गप्पा मारणारे ते खरोखर नास्तिक होते आस्तिक ऋषीस प्रत्यक्ष दृश्य संसारात अद्वैत पाहावयाचे होते. दृश्य संसारातील विरोध, वैषम्ये दूर करण्यासाठी प्रयत्न न करता परलोकाच्या गप्पा मारणारे ते खरोखर नास्तिक होते तो खरा आस्तिक- की जो आजूबाजूला जे दिसत आहे त्याला सुंदरता आणू पाहतो. आज जे आस्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर नास्तिक आहेत, व जे नास्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर आस्तिक आहेत. गीतेत सांगितले आहे की, यज्ञ न करणा-याला हा लोक तर नाहीच, मग परलोक तर दूरच राहिला तो खरा आस्तिक- की जो आजूबाजूला जे दिसत आहे त्याला सुंदरता आणू पाहतो. आज जे आस्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर नास्तिक आहेत, व जे नास्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर आस्तिक आहेत. गीतेत सांगितले आहे की, यज्ञ न करणा-याला हा लोक तर नाहीच, मग परलोक तर दूरच राहिला म्हणजे या लोकाचे महत्त्व सांगतात. जीवनयात्रा, लोकयात्रा हे शब्द प्राचीन मुनी महत्त्वाचे मानीत. संसाराला ते तुच्छ नसत मानीत. केवळ स्वत:च्या संसाराला पाहणे म्हणजे मिथ्या होय; परंतु समाजाच्या ध्येयाने स्वत:चा संसार पाहिला तर तो मिथ्या नाही. मला एकट्याला या जगात काय करता येणार म्हणजे या लोकाचे महत्त्व सांगतात. जीवनयात्रा, लोकयात्रा हे शब्द प्राचीन मुनी महत्त्वाचे मानीत. संसाराला ते तुच्छ नसत मानीत. केवळ स्वत:च्या संसाराला पाहणे म्हणजे मिथ्या होय; परंतु समाजाच्या ध्येयाने स्वत:चा संसार पाहिला तर तो मिथ्या नाही. मला एकट्याला या जगात काय करता येणार समाजामुळे मी पोसला जात आहे. समाजाची सेवा करण्यात व्यक्तीचा विकास आहे.\nतो महर्षी आस्तिक समाजाची शकले झालेली शांतपणे कसा पाहील आस्तिक उठला व नागलोकांना जाळणा-या जनमेयासमोर उभा राहिला. आस्तिकाची आई नागकन्याच होती आस्तिक उठला व नागलोकांना जाळणा-या जनमेयासमोर उभा राहिला. आस्तिकाची आई नागकन्याच होती जनमेयाला आस्तिक म्हणाला, “अरे, मलाही होळीत फेक, मीही नागकन्येच्या उदरातील आहे जनमेयाला आस्तिक म्हणाला, “अरे, मलाही होळीत फेक, मीही नागकन्येच्या उदरातील आहे” तपस्वी आस्तिकाचा महान त्याग पाहून जनमेजयाचे डोळे उघडले. नागजात का हीन समजायची” तपस्वी आस्तिकाचा महान त्याग पाहून जनमेजयाचे डोळे उघडले. नागजात का हीन समजायची ज्या जातीत आस्तिकासारखी विश्ववंद्य माणसे निर्माण होतात, ती जात का तुच्छ\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/page/4/", "date_download": "2022-10-01T14:36:05Z", "digest": "sha1:HD3IXG3VAPD2BVGRX6XCSGORAWWZZK2K", "length": 14657, "nlines": 94, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "माझा बीड जिल्हा – Page 4 – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा\nॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित.\nॲंड.अजित देशमुख “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” पुरस्काराने सन्मानित. – डोंगरचा राजा / ॲानलाईन – कोविड सेंटरच्या भेटी पोहोचल्या जगभरात. – सत्कार घेणार नाही बीड ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या काळात लोक घाबरून घरात बसले होते. त्या वेळी एक नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अँड. अजित देशमुख यांनी एप्रिल, मे व जून २०२१ या काळात एकशे तेरा कोरोना केअर सेंटर आणि दवाखान्यांना भेटी ...\nबीड जिल्हा पूर्णपणे अनलॉक.\nबीड जिल्हा पूर्णपणे अनलॉक. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – जिल्हा पूर्णपणे अनलॉक – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – जिल्हा पूर्णपणे अनलॉक रात्री दहापर्यंत दुकाने सुरू राहणार रात्री दहापर्यंत दुकाने सुरू राहणार बीड – बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खुले करण्यास जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी परवानगी दिली आहे,त्याबाबत चे आदेश रात्री त्यांनी काढले आहेत .त्याचबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल,मॉल याबाबत देखील नव्याने आदेश काढण्यात आले आहेत . राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अधिक ...\nकडक कारवाई होण्याची गरज – पालकमंत्री ना.मुंडे\nकडक कारवाई होण्याची गरज – पालकमंत्री ना.मुंडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – जिल्हास्तरीयआढावा बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन. – कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक कर्ज देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. बीड – मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो, सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत नसून निष्काळजीपणा मुळे रुग्ण संख्या कमी होत ...\nऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके\nऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार – आ.प्रकाश सोळंके – डोंगरचा राजा / ॲानलाईन. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आदी मंडळाचे ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. बीड – लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षाची 32 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा करणाचे पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने गुरुवार दिनांक 12 /8 /2021 रोजी कारखान्याचे ...\nवृत्तपत्रे आर्थिक संकटात संपादकांचे स्वांतत्र्य दिनी उपोषण.\nवृत्तपत्रे आर्थिक संकटात संपादकांचे स्वांतत्र्य दिनी उपोषण. – डोंगरचा राजा / ॲानलाईन बीड – बीड जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या शासकीय जाहिरातीची जवळपास दीड कोटी रुपयांची देयके जिल्हा प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असून, अनेकदा मागणी करूनही थकलेली देयके मिळत नसल्याने अखेर स्वातंत्र्यदिनी दि . १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा बीड जिल्हा संपादक संघाच्या वतीने जिल्हाधकारी ...\nसीसीटीव्ही फुटेज ठेवण्याचे आदेश – अँड.अजित देशमुख.\nसीसीटीव्ही फूटेज ठेवण्याचे आदेश – अँड.अजित देशमुख. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. बीड – अनेक वेळेला वादग्रस्त सी.सी.टी.व्ही. फुटेजची माहिती, माहिती अधिकारात दिली जात नाहीत. मात्र आता सी.सी.टी.व्ही. फूटेज बद्दल माहिती मागणारा अर्ज आल्या बरोबर त्या सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या प्रती जतन करून ठेवा, असे निर्देश राज्य माहिती आयोगाने दिल्यानंतर पोलीस महासंचालक, मुंबई यांनी यासंदर्भात सर्व पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्ह्याचे ...\nपालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून थेट सूचना..\nपालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून थेट सूचना.. -: डोंगरचा राजा / ॲानलाईन. – कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाय योजना, रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची उद्यापासून होणार अँटिजेन टेस्टिंग – जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश. – नागरिकांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचे केले आवाहन* – जिल्ह्यास अधिक लस उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या आरोग्य संचालकांना पालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून ...\nभाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे..\nभाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे.. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – वडवणी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचे राजीनामासत्र सुरूच असून आज पुन्हा भाजपाचे युवा नेते तथा रुई पिंपळा गावचे सरपंच संजय आंधळे यांनी आपल्या सरपंचपदाचा व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे यांनी देखील आपल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे ...\nजिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा.\nजिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा. – डोंगरचा राजा / आँनलाईन. वडवणी- बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे पाठवला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला.या विस्तारित मंत्री मंडळात बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांना ...\nडिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे\nडिवायएसपी जायभाये यांना सेवेतुन निलंबीत करा – हनुमंत तांगडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन – पोलीस अधीक्षक व गृहमंत्री यांना विश्व मराठा संघा चे निवेदन. बीड – डिवायएसपी सुनिल जायभाये अंबाजोगाईला रूजु झाल्यापासुन अंबाजोगाई,व परळी शहरामध्ये गुंडागर्दी वाढली असून मराठा समाजाला टार्गेट करूण मराठा समाजाच्या विरोधात खोटया केस करूण छळण्याचा प्रयत्न जायभाये जाणीपुर्वक जातीय व्दोषाच्या भावनेतुन करत आहेत.श्री विलास यादव ...\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/congestion-on-sion-panvel-highway/", "date_download": "2022-10-01T15:13:08Z", "digest": "sha1:4OL7X3AUSWBGUPXAESUQPMM5FZCCSEU6", "length": 9986, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "सायन-पनवेल महामार्गावर कोंडी - Krushival", "raw_content": "\nसायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाक्यासमोर रोडपाली पुलावर बस बंद पडल्याने सोमवारी खारघर ते सीबीडी दरम्यान जवळपास दोन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर वाहतूक पोलिसांनी मेकॅनिक आणून बंद पडलेली बस सुरू केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. सायन-पनवेल महामार्गावर सीबीडीकडून पनवेलच्या दिशेने जाणारी एसटी महामंडळाची बस अचानक बंद पडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.\nसोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसचे एअर ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली. त्यामुळे सीबीडी ते खारघर टोलनाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी बाहेरून मेकॅनिकला बोलावून बस दुरुस्ती केल्यानंतर ती मार्गस्थ झाली आणि वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली. दुपारी बारा ते दोन दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांसह चालकांना नाहक ताटकळत राहावे लागले.\n अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंह यांचीदेखील माघार\nतळोजामध्ये बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही\nसहा हजार किलो ई-कचरा संकलित\nतरुणांनी पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने पाहावे\n एमजीएम रुग्णालयातून मृतदेहांची अदलाबदली; अंत्यसंस्कारापूर्वी रुग्णालयातून फोन\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/rashibhavisya-horoscope-today-horoscope-16", "date_download": "2022-10-01T14:55:13Z", "digest": "sha1:ALX2FXZ7X5M3FJ2CO74A2R4YMNKV35NU", "length": 20186, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आजचे राशी भविष्य 1 सप्टेंबर 2022 Today's Horoscope", "raw_content": "\nआजचे राशी भविष्य 1 सप्टेंबर 2022 Today's Horoscope\nविजयोत्सव साजरा केल्याने अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका, येणार्या काळात मोठी समस्या येऊ शकते. इतरांच्या सूचनांप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बर्याच लोकांच्या मागे राहाल. शेजार्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराशी भांडण करेल.\nखाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा.\nसकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणार्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्क मध्ये फिरणे पसंत कराल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.\nप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल परंतु, त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.\nदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा आणि मदत करणार्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुमच्याजवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल.\nअतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. जर आपल्या लव पार्टनर ला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर, त्यांच्याशी आज बोलू शकतात तथापि, बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल.\nयोगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या, परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तर्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.\nसातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल.\nकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्ही वर सिनेमा पाहून आपला किमती वेळ घालवतील. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे.\nतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. ज्या लोकांनी अतीत मध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात.\nकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील. परंतु केवळ गप्पा करणार्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. कुठला ही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे.\nकामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर, आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकतात. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुक ही होऊ शकतात. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/others/the-quality-of-education-has-deteriorated-mla-prashant-bamba", "date_download": "2022-10-01T13:58:47Z", "digest": "sha1:JB7UKK5XF5CXVSE47QR5YICUIC7ZQ3JH", "length": 7251, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The quality of education has deteriorated - mla Prashant Bamba", "raw_content": "\nशिक्षक संघटनांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावला-आ.प्रशांत बंब यांचा आरोप\nशिक्षक संघटनांच्या दबावामुळे तसेच जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bomb) यांनी केला आहे. तसेच औरंगाबादेत काढण्यात आलेल्या शिक्षक सन्मान रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी देखील आ.बंब यांनी केली.\nजिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी मुख्यालयी थांबणे गरजचे असतांना देखील अनेक शिक्षक मुख्यालयी थांबत नाहीत. परंतु, मुख्यालयी थांबले असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून शासनाकडून आर्थिक लाभ घेतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोर-गरीबांची आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेतात. त्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळविण्याचा हक्क असल्याचे आ.बंब यांनी यावेळी सांगितले. शिक्षक संघटनांच्या दबावामुळे शिक्षक आमदार करीत असल्याने दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. विद्यार्थ्यांत गुणवत्ता घडविणे हे शिक्षकांचे काम असून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मंडळी ज्ञानदानाचे काम करण्याऐवजी राजकारण्यांच्या नादी लागत असल्याचे मोठे दुर्देव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान, शिक्षण संस्था बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात येत असून हे मी कदापिही होवू देणार नसल्याचे आ.बंब यांनी यावेळी सांगितले.शिक्षकांनी मोर्चा काढणे अत्यंत दुर्दैवाची बाब असून शिक्षकांनी काढलेल्या मोर्चाचा मी निषेध करतो. तसेच मोर्चा काढणाऱ्या शिक्षकांवर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आ. प्रशांत बंब यांनी यावेळी केली. तसेच पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ रद्द करण्यासाठी लवकरच केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमाझ्या मतदारसंघातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासाठी १० बाय १५ आकाराच्या खोल्या येत्या तीन महिन्यात उपलब्ध करून देतो, शिक्षकांनी त्या ठिकाणी राहण्यास येऊन ज्ञानार्जनाचे काम करावे, असे आ. प्रशांत बंब यांनी यावेळी सांगितले. तसेच आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. कपिल पाटील यांनी राज्यातील कोणत्याही २० शाळा निवडून त्याठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता तपासावी,असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/photo-video", "date_download": "2022-10-01T15:56:37Z", "digest": "sha1:L2OCTY2RBB6YCJISKPIRTOJRMLCJQE6I", "length": 6432, "nlines": 164, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "फोटो / व्हिडिओ Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome फोटो / व्हिडिओ\nसोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, पाहा व्हायरल व्हिडीओ\nनिया ‘या’ व्हिडीओमुळे पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडीओ\nPhoto : गौहर खान आणि जैद दरबारचा डान्सिंग अंदाज, पाहा हटके फोटो\nViral: शौचालयात बिबट्यासोबत अडकला कुत्रा; पुढे काय झालं बघा…\nअनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स, पाहा व्हिडीओ\nअभिनेत्री अनीता हसनंदानी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती लवकरच एक गोड बातमी देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर बेबी बंपसह फोटो शेअर करताना दिसत आहे. आता अनीताने बेबी...\n‘डोंबिवली रिटर्न’ चा वेगवान टीजर (video)\nछायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन\nइंदोर येथे सर्वधर्मिय कार्यक्रमात पूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनी तसेच सर्व धर्मगुरुंनी धार्मिक एकतेचा संदेश दिला. आचार्य लोकेश यांनी जगात शांतता,सद्भावना व एकतेचा संदेश दिला. व एकत्र येण्याचे आवाहन केले. धर्माला मानत असतांना आपल्या...\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/sphrcNdaacii-laagvdd-krnnyaapuurvii-yaa-ghyaa", "date_download": "2022-10-01T15:09:19Z", "digest": "sha1:6LJJEOK4TLC5G3H2CBDHIUGRQZVH3WRH", "length": 6687, "nlines": 72, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "सफरचंदाची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या", "raw_content": "\nसफरचंदाची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या\nसफरचंदाची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या\nआपल्या देशात सफरचंदाची व्यावसायिक लागवड मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. सफरचंद मनुका इतर प्रकारच्या प्लमपेक्षा गोड आणि चवदार आहे. त्याचा आकार प्लमच्या इतर जातींपेक्षाही मोठा आहे. सफरचंद प्लमच्या लागवडीशी संबंधित काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.\nसफरचंद मनुका रोपे लावण्यासाठी योग्य वेळ\nरोपे लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ जानेवारी ते एप्रिल आहे.\nयाशिवाय जुलै ते सप्टेंबर महिन्यात रोपांची पुनर्लावणीही करता येते.\nऍपल प्लमच्या प्रामुख्याने 2 प्रकार आहेत - थाई ऍपल प्लम आणि काश्मिरी ऍपल प्लम.\nथाई ऍपल प्लमची फळे हिरव्या रंगाची असतात.\nदुसरीकडे, काश्मिरी सफरचंद प्लमच्या फळांचा रंग लाल असतो.\nसफरचंद बेरीसह कोणती पिके एकत्र केली जाऊ शकतात\nसफरचंद बेरीसह टरबूज, कॅनटालूप, लौकी, भोपळा, मिरची, वांगी, टोमॅटो, धणे इत्यादींची लागवड करता येते.\nरोप ते रोप अंतर\nओळींमध्ये रोपे लावा. सर्व कराटेमध्ये सुमारे 8 ते 10 फूट अंतर ठेवा.\nरोप ते रोप अंतर सुमारे 8 फूट असावे.\nसफरचंद बेरीच्या सह-पीकसाठी, तुम्ही झाडांपासून 20 फूट अंतर देखील करू शकता.\nसफरचंद प्लमच्या लागवडीशी संबंधित काही इतर माहिती\nसप्टेंबर महिन्यात झाडे फुलू लागतात.\nपावसाळा सुरू होण्याच्या सुमारे 1 महिना आधी झाडांची छाटणी करा.\nझाडे तोडल्याने जास्त फांद्या निघतात.\nरोपांची कापणी व छाटणी केल्यानंतर खुरपणी व कोंबडी करून खत वापरावे.\nविविध कीटकांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा.\nझाडांना जास्त सिंचनाची गरज नसते.\nपाणी साचल्याने झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.\nआम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा. जेणेकरून ही माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nइस तरह करें पपीता की खेती, होगी भरपूर पैदावार\nखजूर की खेती से लाएं मुनाफे की मिठास\nड्रैगन फ्रूट : खेती से पहले जानें इसकी उन्नत किस्में\nएप्पल बेर की खेती से जुड़ी सम्पूर्ण जानकारी\nपपीता के साथ करें अमरूद की सहफसली खेती\nसंतरा की खेती की सम्पूर्ण जानकारी\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/training-to-pharmacists-in-navi-mumbai/", "date_download": "2022-10-01T15:32:48Z", "digest": "sha1:6RDLGRAF2PBJDH35OP6QTTU36VUWCL7F", "length": 10053, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "नवी मुंबईतील फार्मसिस्टना प्रशिक्षण - Krushival", "raw_content": "\nनवी मुंबईतील फार्मसिस्टना प्रशिक्षण\nin उरण, पनवेल, रायगड\nनुकताच जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा झाला व त्या निमित्ताने सानपाडा येथील केमिस्ट भवनात नवी मुंबई रिटेल केमिस्ट व होलसेलर असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली तसेच नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या व भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ फार्मासी यांच्या सहकार्याने नवी मुंबईतील फार्मासिस्टचा गौरव केला असून त्याना सीपीआरचे ट्रेनिंग देण्यात आले.\nआजारी पडल्यावर आपण नेहमीच फार्मासिस्टची मदत घेऊन प्राथमिक उपचार करतो. रुग्णांना समुपदेशन करणे तसेच त्याना औषधांची योग्य माहिती देण्यासोबतच आता ते हृदयविकार झालेल्या नागरिकांचे प्राण वाचवू शकतील असा विश्वास तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे व्यक्त करण्यात आला. यावेळी शंभरहून अधिक फार्मसिस्ट तसेच फार्मसीचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेरणा हॉस्पिटलतर्फे अतिदक्षता विभागातील डॉ विपुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रबरी मानवी पुतळ्याच्या मदतीने उपस्थित फार्मासिस्टना सीपीआरचे ट्रेनिंग देण्यात आले.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1738663", "date_download": "2022-10-01T15:04:41Z", "digest": "sha1:EIBR3HQTX55HB6DZUKXL5GKJTMLBEN7W", "length": 15451, "nlines": 38, "source_domain": "pib.gov.in", "title": "वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय", "raw_content": "देशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. 2021 च्या केवळ पहिल्या 6 महिन्यांत भारताने आणखी 15 युनिकॉर्न स्थापन केल्या आहेत\" - पियुष गोयल\n\"भारतीय स्टार्टअप्स व्यावसायिक यशोगाथांपुरते मर्यादित नाहीत तर देशाच्या परिवर्तनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे \"- गोयल\nपुढील पाच वर्षांत देशातील 13 क्षेत्रात 26 अब्ज डॉलर्स किंमतीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना कार्यान्वित होतील - पियुष गोयल\nनवी दिल्ली, 24 जुलै 2021\n“देशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. 2021 च्या केवळ पहिल्या 6 महिन्यांत भारताने आणखी 15 युनिकॉर्न स्थापन केल्या आहेत \" असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. भारताच्या उदयोन्मुख उद्योग आणि व्यापार व्यवस्थेबाबत सीआयआय-होरासिस इंडिया बैठक 2021 च्या पूर्ण सत्रात ते बोलत होते. .\nते म्हणाले की भारतीय स्टार्टअप्स व्यावसायिक यशोगाथांपुरते मर्यादित नाहीत तर देशाच्या परिवर्तनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गोयल यांनी सर्वांना \"स्टार्टअप इंडिया\" \"राष्ट्रीय सहभाग आणि राष्ट्रीय चेतना\" चे प्रतीक बनवण्याचे आवाहन केले.\nते म्हणाले की कोविड -19 संकट असूनही भारतात आर्थिक पुनरुज्जीवन होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. निर्यात वाढत आहे आणि एफडीआय अर्थात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ सर्वाधिक आहे. भारतीय उद्योगक्षेत्र खरोखरच प्रगतीपथावर आहे.\nकृषी उत्पादने निर्यातदारांच्या जागतिक यादीमध्ये (डब्ल्यूटीओच्या अहवालानुसार) अव्वल दहामध्ये भारताने स्थान मिळवले आहे असे गोयल म्हणाले .\nपूर्ण सत्राला संबोधित करताना ते म्हणाले की आज भारत हा उद्योग, गुंतवणूक आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पसंतीचे ठिकाण आहे. गेल्या 7 वर्षात संरचनात्मक बदल घडवून आणण्याचे सातत्याने प्रयत्न केल्याचा हा परिणाम आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन, आधुनिकीकरण, सरलीकरण आणि सुविधा यांचा प्रमुख बदलांमध्ये समावेश आहे.\nपंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात पीएलआय अर्थात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवून देशातील उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.\nकेंद्र सरकारने 5 वर्षात 13 क्षेत्रांमध्ये 26 अब्ज डॉलर्सच्या मूल्याच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. कोविड नंतरच्या काळात पीएलआय योजना या भारताला आघाडीच्या उद्योग महासत्तेत परिवर्तित करतील.\nव्यापार सुलभ उपाययोजना करून वाटाघाटीमध्ये परस्पर देवाणघेवाण आणि निष्पक्षता हा आमचा मंत्र आहे, आज भारत नॉन टॅरिफ बॅरिअर्सकडून नो ट्रेड बॅरियर्सकडे वाटचाल करत असून भारतीय व्यापार “फक्त वस्तू” वरून रोजगार निर्मितीबरोबरच “वस्तू, सेवा आणि गुंतवणूक” कडे वळत आहे असे गोयल म्हणाले.\nभारताच्या आर्थिक प्रगतीतील सर्व हितधारकांनी आणि सत्रात सहभागी झालेल्यांनी अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या वाढीच्या संधी शोधल्या पाहिजेत. लसी, औषध उत्पादने, आयसीटीशी संबंधित वस्तू व सेवा इत्यादी त्वरित व अल्प-मुदतीसाठी संधींची संभाव्य क्षेत्रे आहेत,असे गोयल म्हणाले .\nदीर्घ कालावधीत डिजिटायझेशन, स्वच्छ ऊर्जा आणि जीव्हीसी यासारखी क्षेत्रे ही वाढीची क्षेत्र आहेत. कृषी , वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, सागरी उत्पादने, नौवहन सेवा सारख्या क्षेत्रात देखील उत्तम संधी आहेत असे गोयल यांनी शेवटी सांगितले .\nवाणिज्य आणि उदयोग मंत्रालय\nदेशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. 2021 च्या केवळ पहिल्या 6 महिन्यांत भारताने आणखी 15 युनिकॉर्न स्थापन केल्या आहेत\" - पियुष गोयल\n\"भारतीय स्टार्टअप्स व्यावसायिक यशोगाथांपुरते मर्यादित नाहीत तर देशाच्या परिवर्तनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे \"- गोयल\nपुढील पाच वर्षांत देशातील 13 क्षेत्रात 26 अब्ज डॉलर्स किंमतीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना कार्यान्वित होतील - पियुष गोयल\nनवी दिल्ली, 24 जुलै 2021\n“देशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. 2021 च्या केवळ पहिल्या 6 महिन्यांत भारताने आणखी 15 युनिकॉर्न स्थापन केल्या आहेत \" असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. भारताच्या उदयोन्मुख उद्योग आणि व्यापार व्यवस्थेबाबत सीआयआय-होरासिस इंडिया बैठक 2021 च्या पूर्ण सत्रात ते बोलत होते. .\nते म्हणाले की भारतीय स्टार्टअप्स व्यावसायिक यशोगाथांपुरते मर्यादित नाहीत तर देशाच्या परिवर्तनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गोयल यांनी सर्वांना \"स्टार्टअप इंडिया\" \"राष्ट्रीय सहभाग आणि राष्ट्रीय चेतना\" चे प्रतीक बनवण्याचे आवाहन केले.\nते म्हणाले की कोविड -19 संकट असूनही भारतात आर्थिक पुनरुज्जीवन होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. निर्यात वाढत आहे आणि एफडीआय अर्थात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ सर्वाधिक आहे. भारतीय उद्योगक्षेत्र खरोखरच प्रगतीपथावर आहे.\nकृषी उत्पादने निर्यातदारांच्या जागतिक यादीमध्ये (डब्ल्यूटीओच्या अहवालानुसार) अव्वल दहामध्ये भारताने स्थान मिळवले आहे असे गोयल म्हणाले .\nपूर्ण सत्राला संबोधित करताना ते म्हणाले की आज भारत हा उद्योग, गुंतवणूक आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पसंतीचे ठिकाण आहे. गेल्या 7 वर्षात संरचनात्मक बदल घडवून आणण्याचे सातत्याने प्रयत्न केल्याचा हा परिणाम आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन, आधुनिकीकरण, सरलीकरण आणि सुविधा यांचा प्रमुख बदलांमध्ये समावेश आहे.\nपंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात पीएलआय अर्थात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवून देशातील उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.\nकेंद्र सरकारने 5 वर्षात 13 क्षेत्रांमध्ये 26 अब्ज डॉलर्सच्या मूल्याच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. कोविड नंतरच्या काळात पीएलआय योजना या भारताला आघाडीच्या उद्योग महासत्तेत परिवर्तित करतील.\nव्यापार सुलभ उपाययोजना करून वाटाघाटीमध्ये परस्पर देवाणघेवाण आणि निष्पक्षता हा आमचा मंत्र आहे, आज भारत नॉन टॅरिफ बॅरिअर्सकडून नो ट्रेड बॅरियर्सकडे वाटचाल करत असून भारतीय व्यापार “फक्त वस्तू” वरून रोजगार निर्मितीबरोबरच “वस्तू, सेवा आणि गुंतवणूक” कडे वळत आहे असे गोयल म्हणाले.\nभारताच्या आर्थिक प्रगतीतील सर्व हितधारकांनी आणि सत्रात सहभागी झालेल्यांनी अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या वाढीच्या संधी शोधल्या पाहिजेत. लसी, औषध उत्पादने, आयसीटीशी संबंधित वस्तू व सेवा इत्यादी त्वरित व अल्प-मुदतीसाठी संधींची संभाव्य क्षेत्रे आहेत,असे गोयल म्हणाले .\nदीर्घ कालावधीत डिजिटायझेशन, स्वच्छ ऊर्जा आणि जीव्हीसी यासारखी क्षेत्रे ही वाढीची क्षेत्र आहेत. कृषी , वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, सागरी उत्पादने, नौवहन सेवा सारख्या क्षेत्रात देखील उत्तम संधी आहेत असे गोयल यांनी शेवटी सांगितले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:25:48Z", "digest": "sha1:OBBFEVSE3W2A6LSGDOGKCMQUZLTJC4LP", "length": 11054, "nlines": 137, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना नोकरया | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nआय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना नोकरया\nइंडस्ट्रीना पाहिजे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न प्रवरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आय.टी.आय.) मध्ये होत असल्यानेच इंडस्ट्री आणि प्रशिक्षण संस्थांमधील अंतर कमी होऊन प्रवरा आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरया उपलब्ध होत असल्याबद्दल ब्रीलीयंट बर्ड स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.\nलोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लिनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मध्ये औरंगाबाद येथील एन.आर.बी. बेअरिंग्स , व्हेरॉक इंडस्ट्रीज व ऋचा इंजिनीरिंग या कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या भारती मेळाव्यामध्ये सुमारे ९५ विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड झाल्याने सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी याविद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या पूर्वीही मोठ्या प्रमाणावर नोकर्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी या वेळी सांगितले.\nपरीक्षेनंतर लगेचच या कंपनीमध्ये रुजू होणार्या विद्यार्थ्यांमध्ये वेल्डर विभागातील १९ वायरमन विभागातील ४ इलेकट्रीशियन विभागातील ३५, फिटर विभागातील २१, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील १३ व मोटार मेकॅनिक विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. प्रवरेचे जास्तीत जास्त विद्यार्थी कंपन्यांमध्ये नोकरीला लागावे याकरिता प्लेसमेंट सेल कार्यरत असल्याची माहिती प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली. कंपनीच्या वतीने श्री. गिराम सर, श्री. शिसोदे सर, श्री.रामपल्लीवार सर व श्री. उऱ्हेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कंपनीबद्दल माहिती दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्या सौ. शालिनीताई विळे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य. कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , टेक्निकल डायरेक्टर डॉ. रेड्डी, डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी अभिनंदन केले.\nPrevious PostPrevious प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी, येथे केंद्रभूत प्रवेश प्रक्रिये साठी सेतु सुविधा केंद्र सुरू\nNext PostNext गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/raza-academy/", "date_download": "2022-10-01T13:31:54Z", "digest": "sha1:XFCMH7PQPA7B2ZONCL4UGHFMJ2NE7LGR", "length": 5432, "nlines": 118, "source_domain": "thepublitics.com", "title": "Raza Academy Archives - The Publitics", "raw_content": "\n‘त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया दुर्दैवी, हे सुनियोजित षडयंत्र’\n‘अन्यथा महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला रझा अकादमीला संपवावे लागेल’\n‘रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू, त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं’\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/water-supply-to-mhada-colony-in-khoni-caused-intense-resentment-in-27-villages-amy-95-3069151/lite/", "date_download": "2022-10-01T15:00:52Z", "digest": "sha1:MLUH2MDZUQIQMRTXSVPWETN6EQRAMNY2", "length": 23203, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डोंबिवली : खोणी येथील म्हाडा वसाहतीला पाणी दिल्याने २७ गावांमध्ये तीव्र नाराजी ; २७ गाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | Water supply to Mhada Colony in Khoni caused intense resentment in 27 villages amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nडोंबिवली : खोणी येथील म्हाडा वसाहतीला पाणी दिल्याने २७ गावांमध्ये तीव्र नाराजी ; २७ गाव ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा\nगेल्या १० वर्षापासून डोंबिवली जवळील २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा करा म्हणून ग्रामस्थ शासन पातळीवर संघर्ष करत आहेत.\nWritten by लोकसत्ता टीम\n( खोणी येथील म्हाडा वसाहत )\nगेल्या १० वर्षापासून डोंबिवली जवळील २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा करा म्हणून ग्रामस्थ शासन पातळीवर संघर्ष करत आहेत. या मागणीची दखल घेण्यात येत नसल्याने २७ गाव परिसरात ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शासनाने २७ गाव हद्दीतील खोणी येथील म्हाडा वसाहतीला गुरुवारी मुबलक पाण्याची सुविधा देण्याचा २७ गाव ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.\nखोणीतील म्हाडा वसाहतीचे काम आठ वर्षापूर्वी सुरू झाले. या वसाहतींमध्ये चार हजार ५०० सदनिका उपलब्ध आहेत. एक नवीन गाव या वसाहतीच्या निमित्ताने २७ गावात वसले आहे. मागून उभ्या राहिलेल्या वसाहतीला शासनाने तत्परतेने एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवठा उपलब्ध करुन दिला. १० वर्षापासून २७ गावातील ग्रामस्थ गावांना त्यांच्या वाटणीचा १०५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्या म्हणून मागणी करणाऱ्या ग्रामस्थांची शासन दखल का घेत नाही, असा प्रश्न शिवसेना कल्याण तालुका प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nम्हाडा वसाहतीच्या पाणी जोडणीला आमचा विरोध नाही. त्या बरोबर २७ गावांचा पाणी पुरवठा आता सुरळीत केला नाही तर २७ गावांमधील ग्रामस्थ पाण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा म्हात्रे यांनी दिला.\n२७ गावांमध्ये नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. शासन तत्परतेने त्यांना पाणी पुरवठा करते २७ गावांवर अन्याय का, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला. सागाव, सोनारपाडा, गोळवली, आजदे, सागर्ली, घारिवली, संदप येथील शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन एमआयडीसीला दिली. शिळफाटा रस्त्यासाठी जमिनी दिल्या. ग्रोथ सेंटर गावच्या जमिनीवर उभे राहणार आहे. गावच्या जमिनी विकासासाठी घेऊन शासन, आमदार, खासदार ग्रामस्थांना गाजरे दाखवत आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला.\n२७ गावांना खमक्या लोकप्रतिनिधी नसल्याने गावे नेहमी उपेक्षित राहत आहेत. एमआयडीसीसाठी जमिनी घेताना बाधित गावांना पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही, अशी टीका म्हात्रे यांनी केली.बारवी धरणातून दररोज ९०० दशलक्ष लिटर पाणी ठाणे जिल्ह्यातील निवासी, औद्योगिक वसाहतींना केला जातो. या पुरवठ्यातील १०५ दशलक्ष लिटर पाण्याचा वाटा २७ गावचा आहे. गावांना ६० दशलक्ष पाणी पुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. उर्वरित ४५ दशलिटर पाणी पुरवठा गावांना दिले तर गावांमधील पाणी प्रश्न सुटणार आहे. हे पाणी एमआयडीसीकडून परिसरातील नवीन गृहसंकुलांना देत असल्याची टीका प्रकाश म्हात्रे यांनी केली. दिवा शहराला वाढीव १० एमएलडी पाणी देण्यात आले. २७ गावांवर अन्याय का, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला.\nखोणी येथील म्हाडा वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या मंजुरी नुसार १७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा म्हाडा वसाहतीला केला जाणार आहे, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी प्रकाश म्हात्रे यांना दिली.\nदिवा, खोणी म्हाडा वसाहतीला देण्यास एमआयडीसीकडे पाणी आहे. अनेक वर्ष पाण्याची मागणी करणाऱ्या २७ गावांना पाण्या वाचून वंचित का ठेवले जाते. लवकरच याविषयी आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल. – प्रकाश म्हात्रे , शिवसेना तालुकाप्रमुख ,कल्याण ग्रामीण\nगावांच्या वाटणीच्या १०५ एमएलडी पाण्यापैकी गावांना ६० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित ४५ एमएलडी पाणी गावांना देण्यास पाटबंधारे विभागाची हरकत नाही. एमआयडीसी या संदर्भात निर्णय घेऊ शकते. – के. एम. महाजन,कार्यकारी अभियंता , ठाणे पाटबंधारे विभाग\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवसस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nडोंबिवलीत घरफोडी करणारे दोन मजूर नेवाळी भागातून अटक\nकल्याण- आंबिवलीत अपंग महिलेला टोळक्याची मारहाण\nकल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…\nठाणे : तोतया पोलीस अटकेत\nवादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या\nकल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी\nडोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले\nमनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंना सुचक इशारा; म्हणाले, “कल्याणचा खासदार यापुढे…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/lwxH1J.html", "date_download": "2022-10-01T15:09:08Z", "digest": "sha1:2S7PYROJJ2ZAHJ2XEPWCQCCDGJJ7ZFNC", "length": 7580, "nlines": 37, "source_domain": "www.saptarang.page", "title": "महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nमहापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण\nचैत्यभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा\nमुंबई प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या तयारीच्या नियोजनाचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्मारकाच्या बांधकामासंदर्भात एम एम आर डी ए, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, काम करणारी कंपनी यांच्यासमवेत बैठक घेऊन आढावा घेत ही सर्व कामे दोन महिने अगोदर म्हणजेच मार्च 2023 पूर्वी झाले पाहिजे अशा सूचनाही दिल्या.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च 2023 मध्येच पूर्ण केले जाईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा 14 एप्रिल 2023 रोजी केला जाईल, यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. डॉ.आंबेडकर स्मारकाच्या दोन्ही तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार सूचनेनंतर साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामेही वेगात सुरु असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली. स्मारक बांधकामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे असून, या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी विभागामार्फत सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेनी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन चैत्यभूमी येथे गर्दी करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.\nचैत्यभूमीच्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण\nचैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे प्रमुख वाहिन्यांवरून तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. नागरिकांना घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली. महापरिनिर्वाणदिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-infog-how-do-they-make-cashew-nuts-know-here-the-whole-process-5610184-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:22:35Z", "digest": "sha1:5I3ULVSCIIS7CSKWQ267FV7JWMCD2ATD", "length": 4131, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "झाडावरुन घरापर्यंत कसे पोहोचतात काजू? ही आहे पुर्ण प्रोसेस... | How Do They Make Cashew Nuts, Know Here The Whole Process - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nझाडावरुन घरापर्यंत कसे पोहोचतात काजू ही आहे पुर्ण प्रोसेस...\nकाजू हे मुळ स्वरुपात ब्राझिलियन नट आहे. 1560 ते 1570 च्या काळात पुर्तगालींनी याला भारतात आणले. त्यानंतर हे पुर्ण साउथ-ईस्ट एशियामध्ये पसरले. मँगलोरच्या काजू प्रॉसेसिंग आणि एक्सपोर्टिंग फर्म सुरेंद्र कामथ अँड सन्सचे पार्टनर राजेश कामथने आमच्याशी बातचित केली. ते म्हणाले की, आम्ही काजू झाडाचे तोडून घरी आणत नाही तर बाजारातून आणतो. झाडावरुन घरापर्यंत काजूची प्रोसेसिंग अनेक स्टेजमध्ये होते. कशी होते काजूची प्रोसेसिंग\nकाजूचे कच्चे फळ विषारी असते. यामुळे हे प्रोसेस न करता बाजारात विकता येत नाही. झाडावरुन तोडल्यानंतर ते सुकवले, छाटले आणि रोस्ट केले जाते. राजेश कामथ सांगत आहेत. झाडापासून बाजारापर्यंत काजूची प्रोसेसिंग कोणकोणत्या स्टेजमध्ये होते.\nपुढील 11 स्लाइड्समध्ये क्लिक करुन जाणुन घ्या झाडापासून घरापर्यंत काजूवर कायकाय प्रोसेस केल्या जातात...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2022/08/19/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:45:50Z", "digest": "sha1:VE2PFBVLXGCJMSR2UR7CIX3V32V64MPG", "length": 7597, "nlines": 65, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार.. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा » जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\n– डोंगरचा राजा / आँनलाईन\nरोटरी क्लब बीड कैद्यासाठी स्वछ पिण्याच्या पाण्याची सोय करणार\nबीड : रोटरी क्लब ऑफ बीड आणि माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान, देवडी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वाचण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १०० पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे.. तसेच रोटरी क्लबच्या वतीने कैद्यांसाठी पिण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी कल्याण कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.. सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा कारागृहात हा कार्यक्रम होत आहे..\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते कारागृहाला ही पुस्तक भेट देण्यात येणार आहे.. जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.. जिल्हा कारागृहात हा कार्यक्रम होत असल्याचा माहिती रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी आणि माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान देवडी चे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.. ..\nदेवडी येथील सरपंच तथा स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांना वाचनाची प्रचंड आवड होती.. त्यांनी समाजिक, धार्मिक, वैचारिक असे अनेक ग्रंथ जमा केले होते.. माझ्या पश्चात ही पुस्तकं जनतेला उपलब्ध करून द्यावीत अशी\nत्यांची इच्छा होती.. त्यानुसार त्यांच्या ग्रंथ संपदेतील १०० पुस्तकं जिल्हा कारागृहातील कैदयाना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.\nपुस्तकामध्ये धार्मिक, सामाजिक, वैचारिक पुस्तकांबरोबरच काही चरित्रग्रंथांचा देखील समावेश आहे..\nरोटरीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी कल्याण कुलकर्णी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार आणि कारागृह अधीक्षक श्री. विलास भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे..\nPrevious: एक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nNext: मुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nपांढरी येथे पै.सतीश शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी कामाचे उद्घाटन\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/farming/majhi-kanya-bhagyashree/", "date_download": "2022-10-01T14:04:34Z", "digest": "sha1:4QODLOF24ZO5PQGX56R4ZKD4YANQQDPH", "length": 15541, "nlines": 197, "source_domain": "gavkatta.com", "title": "Majhi Kanya Bhagyashree एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज - गाव कट्टा", "raw_content": "\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शेती कट्टा/Majhi Kanya Bhagyashree एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज\nMajhi Kanya Bhagyashree एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज\nMajhi Kanya Bhagyashree आज आपण महाराष्ट्र सरकारने काढलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना 2016 साली महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा हेतू हा गरिबाच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे व मुलगी मोठी झाल्यावर तिचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा होता. या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना एक मुलगी आहे त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये मिळतात. तर ज्या शेतकऱ्यांना दोन मुले आहेत त्यांना एका मुली पाठीमागे 25 याप्रमाणे दोन मुलीचे 50 हजार रुपये मिळतात\nमाझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत\nया योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. यासोबतच मुलीचा किंवा तुमचा मोबाईल नंबर, मुलीचे रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, यानंतर राशन कार्ड व मुलीच्या आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक लागेल Majhi Kanya Bhagyashree.\n👉अर्ज कोठे व कसा करायचा पाण्यासाठी इथे क्लिक करा👈\nफक्त हेच शेतकरी करू शकतात अर्ज\nअर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवे. यासोबतच तुम्हाला फक्त दोनच मुली किंवा दोनच अपत्य असणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, व तुमची मुलगी दहावी पास व 18 वर्षे पूर्ण पाहिजे व ती अविवाहित पाहिजे.\nया योजनेचा अर्ज कोठे करायचा\nमाझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्या वेळेला तुम्हाला अंगणवाडीत जावे लागेल, तेथे तुम्हाला एक ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म घ्यावा लागेल. तो फॉर्म संपूर्णपणे भरुन तुम्हाला अंगणवाडीमध्ये वर दिलेले कागदपत्रासोबत सबमिट करावा लागेल. यानंतर अंगणवाडीमध्ये तुम्हाला पुढील माहिती मिळेल Majhi Kanya Bhagyashree.\nही पण बातमी वाचा\npay manager ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले राज्यशासनाचा मोठा निर्णय\nसरकारी नोकरीच्या जाहिरात पाण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा\n(Pm) पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nEVC: इलेक्ट्रिक चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार देणार सबसिडी : ऊर्जा सचिव\npm kisan e kyc करण्यासाठी मुदतवाढ पण; ई-केवायसी केलेली नसेल तर मिळेल का 11वा हफ्ता \nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:43:53Z", "digest": "sha1:ZEVP7VOF4DRBCJASNCJTJY255VJBMBDO", "length": 8755, "nlines": 137, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचे कृतीसत्र | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nगृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचे कृतीसत्र\nलोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राचे आयोजन बुधवार दि. १० ते गुरवार दि ११ जुलै २०१९ या कालावधीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी दिली.\nलोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून बहिःशाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे हे या दोन दिवस चालणाऱ्या कृतीसत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.\nजिल्ह्यातील सर्व वक्ते,ग्रंथ अन्वेषक आणि केंद्रवाह यांनी या चर्चा सत्रासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महिला महाविद्यालयाच्या केंद्रवाह प्रा. अर्चना घोगरे यांनी केले आहे.\nNext PostNext प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन आनंदाचे डोही आनंद तरंगं\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://dhirajvilasraodeshmukh.com/media.aspx", "date_download": "2022-10-01T13:31:11Z", "digest": "sha1:VRODNFJC6J6CNPBDIR2LAIO6IEPH4KRK", "length": 90577, "nlines": 186, "source_domain": "dhirajvilasraodeshmukh.com", "title": "Dhiraj Vilasrao Deshmukh Photos: Latest news photos, speech, rally pictures of Dhiraj Vilasrao Deshmukh", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सातत्याने नवनवे पावले टाकणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निलंगा तालुक्यातील शिवणी (को) येथील नूतन व अत्याधुनिक शाखेच्या इमारतीचे उद्घाटन आज सहकारमहर्षी तथा माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते आणि बँकेचे संचालक श्री. अशोकराव जी पाटील-निलंगेकर व माझ्या उपस्थित झाले.\nआज औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सहकारमहर्षी तथा माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्यासमवेत उपस्थित राहून उपस्थित शेतकरी सभासदांशी संवाद साधला.\nआज लातूर येथे 'सारथी समाचार' या सायं दैनिकाच्या औसा रस्त्यावरील नूतन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादक श्री. संगम कोटलवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी सामाजिक, राजकीय, सहकार, शेती अशा विविध विषयांवर संवाद साधला. सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणणे, समाजाला सजग व जागरूक बनवण्याचे आपल्या दैनिकाचे कार्य यापुढेही असेच नेटाने सुरू रहावे, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.\nआज लातूर शहरातील प्रभाग क्र. १४ मधील राधाकृष्ण नगर येथील माता कुलस्वामिनी मित्रमंडळाच्या आई अंबाबाईची आरती करून मनोभावे पूजा केली. यावेळी सौरभ शेवाळकर या क्रिकेटपटूचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.\nआज लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुरुड येथील बस स्थानकाला भेट दिली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या निधीतून येथे अद्ययावत बस स्थानक उभे राहणार आहे. या कामाची माहिती घेतली. तसेच, सध्याच्या सुविधांची व प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचीही पाहणी केली.\nभारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर चे सुपुत्र, युवा गिर्यारोहक श्री. अजय गायकवाड यांनी 75 फूट तिरंगा ध्वज आफ्रिका खंडातील किलीमांजारो या सर्वांत उंच शिखरावर फडकवला. अनंत अडचणींचा सामना करून केलेल्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आज त्यांचा यथोचित सत्कार केला.\nनवरात्र उत्सवाचे औचित्य साधून लातूर तालुक्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आज माझ्या हस्ते झाले.\nलातूर तालुक्यातील मुरुड येथील क्रीडा संकुल येथे २०० मीटर रनिंग ट्रॅक व क्रीडा मैदान तयार करण्यात येणार असून याचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते झाले. हे क्रीडा संकुल अधिक अद्ययावत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे मुरुड व परिसरातील तरुण खेळाडूंना चांगला लाभ होईल, असा विश्वास वाटतो.\nशेतकऱ्यांचे हित समोर ठेवून सुरू झालेल्या 'रेणा शेतकरी सहकारी साखर कारखान्या'च्या अधिमंडळाची आज २०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकारमहर्षी, कारखान्याचे संस्थापक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब व माझ्या प्रमुख उपस्थितीत आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.\nदुष्काळी भागात नंदनवन फुलवणाऱ्या, इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण करणाऱ्या 'विकासरत्न विलासराव देशमुख #मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्या'च्या अधिमंडळाची आज ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन, सहकारमहर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. अमित विलासराव देशमुख साहेब व माझ्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना आ\nआज लातूर ग्रामीण मतदारसंघ व लातूर जिल्ह्यातून आलेल्या विविध नागरिकांच्या भेटी घेतल्या. संततधार पावसामुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई, रस्त्यांची स्थिती, शाळा दुरुस्ती... अशा विविध समस्यांसंबंधी त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधला.\nकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय अशोक जी गेहलोत साहेब यांच्या शुभहस्ते मांजरा परिवाराचे व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आधारस्तंभ, माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब (काका) यांना 'सहकारातील नेतृत्व पुरस्कार' आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.\nलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा\nशेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज माझ्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी, माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब (काका) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.\nलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा जिल्हा बँकेच्या वतीने सत्कार करून आम्ही सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.\nलातूर ग्रामीण मतदारसंघातील 9.60 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ.\nभातांगळी येथे विविध विकासकामांचे उदघाटन व सिटी बस सेवेचे शुभारंभ करताना 19-02-2022\nमविआ च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कोल्हपूर येथे आयोजित सभेस संबोधित करताना 04-04-2022\nभाडगाव येथील बळीराजा डाळमिल शुभारंभ सोहळा 19-02-2022\nरेणापूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ सोहळा 27-01-2022\nलातूर ग्रामीण मतदारसंघातील खरोळा येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ 27-03-2022\nरेणापूर येथील शेतकरी संमेलनात बोलताना 18-04-2022\nलोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशीप 13 ते 26 मे 2022\nउदगीर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत संबोधित करताना 06-10-2021\nलातूर ग्रामीण मधील धनेगाव ते लातूर मार्गावर सिटी बस सेवेचा प्रारंभ 02-12-2021\nबिरवली येथे सभागृह लोकार्पण सोहळा 10-12-2021\nमुरुड येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन 12-12-2021\nआरंभ कार्यशाळेत लातूर जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधताना आमदार श्री धीरज देशमुख 15-12-2021\nमुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 16-01-2021\nसामाजिक अधिकारिता शिबिरात संवाद साधताना आमदार धीरज देशमुख 08-02-2021\nअर्थसंकल्पीय अधिवेशन 22 मार्च 2022\nसरकारनामा ओपन माईक कार्यक्रमामध्ये आमदार धीरज देशमुख यांनी मांडले महाराष्ट्राचे व्हिजन\nलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके'च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संवाद साधताना 06-12-2021\nसोयापेंडवर स्टॉक लिमिट नको हिवाळी अधिवेशनात मागणी 28-12-2021\nमहाराष्ट्रापुढील आव्हाने, महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष चर्चा\nधिरज विलासराव देशमुख यांच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातल पहिलं भाषण\nबुलेट ट्रेन पेक्षा तो पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा | Dhiraj Deshmukh Speech in Vidhansabha\nधिरज देशमुख यांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनीतील मागणी \nहिवाळी अधिवेशनाचा अनुभव कसा आहे अमित आणि धीरज देशमुखांशी खास बातचित | ABP Majha\nNational Next या न्यूज चॅनेल ला आ. धिरज विलासराव देशमुख यांनी दिलेली मुलाखत\nशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हापरिषद येथे आंदोलन करतेवेळी धिरज विलासराव देशमुख\nमुरुड बस स्थानकाची आमदारांनी केली अचानक पाहणी\nमुरुड बस स्थानकाची आमदारांनी केली अचानक पाहणी रस्त्याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या धिरज देशमुख यांच्या सूचना ---- लातूर : लातूर तालुक्यातील मुरुड येथील बस स्थानकाला लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी अचानक भेट देऊन येथील सुविधांची पाहणी केली. प्रवाशांना गैरसुविधा होणार नाहीत, याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. मुरुड येथील क्रीडा संकुल येथे २०० मीटर रनिंग ट्रॅक व क्रीडा मैदानाचे भूमिपूजन तसेच, येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मुरुड बस स्थानकाला अचानक भेट सद्यस्थितीची पाहणी केली. बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. याची पाहणी करून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी तातडीने येथील सिमेंट काँक्रिट रस्ता व नालिकरणाच्या कामाचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना दिल्या. पाठपुरावा करून ही कामे सुद्धा राज्य सरकारकडून मंजूर करून आणू, असेही ते म्हणाले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या निधीतून येथे अद्ययावत बस स्थानक उभे राहणार आहे. या कामाचीही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ---\n'लातूर ग्रामीण'मधील विकासकामे तातडीने पूर्ण करा; आमदार धिरज देशमुख यांच्या सूचना; जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक\n'लातूर ग्रामीण'मधील विकासकामे तातडीने पूर्ण करा आमदार धिरज देशमुख यांच्या सूचना; जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक --- लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील अपूर्ण असलेली व विविध कारणांमुळे रेंगाळलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, सुनील यादव, विजय ढगे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, श्रीशैल उटगे, प्रमोद जाधव, धनंजय देशमुख, विजय देशमुख, सुभाष घोडके, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, तहसीलदार स्वप्नील पवार आदींसह रेणापूर नगरपंचायत, जलसंपदा, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, क्रीडा, परिवहन, जिल्हा नियोजन, वन, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, रायगव्हाण मध्यम प्रकल्पावरील १७०० हेक्टॅर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापित करण्यासाठी मांजरा नदीवरील लासरा बराजमधून पाणी उपसा करून प्रकल्पात सोडण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करावी. जवळगा, रेणापुर येथील कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे लातूर पद्धतीच्या बराजमध्ये रुपांतर करण्याची कामे तातडीने सुरू करावी. पावसाळ्यामध्ये मांजरा नदीतून वाहून जाणारे पाण्याचे त्याच खो-यातील कोरड्या प्रकल्पात आणण्यासाठी वळण योजनेचे सर्व्हेक्षण करून पुढील कार्यवाही करा. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची व्यवस्था करावी. पावसाळ्यात बराजवर कुशल मनुष्यबळ नेमावे. त्याच त्या चुका पुन्हा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले. सताळा व भादा साठवण तलावाचे काम करता येत नसल्यामुळे या प्रकल्पाच्या मंजूर पाण्याचे फेर नियोजन करून नवीन प्रकल्प प्रस्तावित करावे. तावरजा मध्यम प्रकल्प विशेष दुरूस्ती निविदा प्रसिध्द करण्याची कार्यवाही गतीने करावी. मांजरा प्रकल्पाची सिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी बंद पाईपलाईनद्वारे सिंचन करण्याचा व मांजरा नदीवरील बराजचे एकत्रीत परिचालन करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा (scada system) बसवण्याचा पथदर्शी प्रस्ताव तयार करावा, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले. जिल्हा नियोजन निधीमधून 2020 -21 या वर्षात मंजूर झालेली सर्व कामे तातडीने करावीत. निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन सुध्दा अद्याप काम सुरू नाहीत, असे होऊ नये. मतदारसंघातील शाळा दुरुस्तीचीही कामे तातडीने हाती घ्यावीत. ग्रामीण पोलीस स्टेशन, रेणापूर क्रीडा संकुल, मुरुड बसस्थानक, रेणापूर येथील महात्मा गांधी चौकाचे सुशोभीकरण ही कामे सुरू करावीत. तांदुळजा, पानगाव, खरोळा, भादा येथील बस स्थानकासाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच, मुरुड उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व बस स्थानकासमोरील रस्त्यासाठीही प्रस्ताव तयार करून पाठवावा. स्मशानभूमीच्या देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. लंपी स्किन डीसिजचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळेवर लसीकरण पूर्ण करावे. वीज पडून ज्यांचे पशुधन दगावले आहे, त्यांना मोबदला देण्यात दिरंगाई होऊ नये. सध्या रब्बीचा हंगाम तोंडावर आहे, त्यामुळे डीपी, ट्रान्सफार्मर कामांना गती द्यावी. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, याकडेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी लक्ष वेधले. ---- चौकट : लातूर, रेणापूरमध्येही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अतिवृष्टी व गोगलगाय प्रादुर्भावामुळे लातूर आणि रेणापूर तालुक्यातही सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण, या तालुक्यात योग्य ती मदत सध्याच्या सरकारने दिली नाही. शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे या विषयात लक्ष घालून शेतकरी बांधवांना अधिकची मदत देण्याबाबत सहकार्य व पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी केली. ----\nलातूरच्या युवा गिर्यारोकाला आमदारांनी दिली शाबासकीची थाप\nलातूरच्या युवा गिर्यारोकाला आमदारांनी दिली शाबासकीची थाप धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते अजय गायकवाड यांचा सत्कार --- लातूर : भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूरचे सुपुत्र, युवा गिर्यारोहक श्री. अजय गायकवाड यांनी ७५ फूट तिरंगा ध्वज आफ्रिका खंडातील किलीमांजारो या सर्वांत उंच शिखरावर फडकवला. अनंत अडचणींचा सामना करीत केलेल्या या अभिमानास्पद कामगिरीची दखल घेऊन 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी श्री. गायकवाड यांचा सत्कार केला व शाबासकीची थाप दिली. बाभळगाव येथे मंगळवारी (ता. २७) हा सत्कार संपन्न झाला. यावेळी विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. रवींद्र काळे, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष श्री. सुभाष घोडके, श्री. मनोज पाटील, श्री. गणेश देशमुख, रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रामदास काळे, श्री. सूर्यकांत लोखंडे, डॉ. शिवानी अष्टूरे, डॉ. अनुजा सरवदे, डॉ. प्रगती शिंदे, श्री. गणेश बोनवळे, श्री. प्रकाश पाटील, श्री. सतिश हाके, श्री. सुरज कुरुलेकर आदी उपस्थित होते. शिक्षण, सहकार, शेती, कला, उद्योग अशा विविध क्षेत्रात लातूरने आजवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता गिर्यारोहण क्षेत्रातही लातूर चमकत आहे. म्हणून गायकवाड यांचा सत्कार करताना विशेष आनंद वाटला, अशी भावना व्यक्त करून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी गिर्यारोहण क्षेत्रातील पुढील मोहिमांसाठी श्री. गायकवाड यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. --- चौकट : नवी ऊर्जा देणारा क्षण लातूरमध्ये गिर्यारोहण क्षेत्रात तरुणाई पुढे येत आहे. पण, त्यांची दखल इतर शहरात ज्या पद्धतीने होते, तशी आपल्या भागात होत नाही. पण, आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी स्वतःहून आमची दखल घेतली. भेटायला बोलावले. सत्कार केला. लातूरचे नाव आणखी मोठे करा, अशी शाबासकी दिली. ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. हा सत्कार कायम नवी ऊर्जा व नवे बळ देत राहील, अशी भावना गिर्यारोहक श्री. अजय गायकवाड यांनी व्यक्त केली. ---\nमुरुडला मॉडेल सिटी बनवू -आमदार धिरज देशमुख; रनिंग ट्रॅक, क्रीडा मैदानाचे भूमिपूजन व आरोग्य शिबिराचे उद्घाटन\nमुरुडला मॉडेल सिटी बनवू आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; रनिंग ट्रॅक, क्रीडा मैदानाचे भूमिपूजन व आरोग्य शिबिराचे उद्घाटन --- लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुरुड ही एक ग्रामपंचायत असली तरी येथे टप्याटप्याने अनेक विकासकामे होत आहेत. शहरातील अनेक सुविधा येथे निर्माण होत आहेत. त्यामुळे मुरुड हे गाव सर्वांच्या सहकार्याने मॉडेल सिटी आणि येथील ग्रामपंचायत ही आदर्श व आधुनिक ग्रामपंचायत करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी मंगळवारी येथे केले. लातूर तालुक्यातील मुरुड येथील क्रीडा संकुल येथे २०० मीटर रनिंग ट्रॅक व क्रीडा मैदान तयार करण्यात येणार असून याचे भूमिपूजन आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच, नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या आरोग्य शिबिराचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. दिलीपदादा नाडे, श्री. धनंजय देशमुख, श्री. प्रमोद जाधव, श्री. रवींद्र काळे, श्री. स्वप्नील पवार, श्री. सुभाष घोडके, डॉ. सुनिता पाटील, सरपंच श्री. अभयसिंह नाडे, उपसरपंच श्री. आकाश कणसे यांच्यासह क्रीडा व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, माझ्या मागणीची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने मुरुडसाठी उप जिल्हा रुग्णालय मंजूर केले. त्यामुळे आता हे ७० खाटांचे रुग्णालय झाले आहे. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, लातूरचे तत्कालीन पालकमंत्री श्री. अमित देशमुख, तत्कालीन आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांचे सहकार्य लाभले. आता पुढचा टप्पा म्हणून येथे नवी आधुनिक इमारत व इतर पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव तातडीने सरकारकडे पाठवावा. ही कामे आम्ही मंजूर करून आणू. माझ्या प्रयत्नांमुळे येथील बस स्थानकाला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने १ कोटींचा निधी मंजूर करून ठेवला आहे. येथील क्रीडा संकुल आम्हाला अधिक सुसज्ज बनवायचे आहे. सोलार सारखे अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प येथे आणण्याचा विचार आहे. वेगवेगळ्या योजनांमधून येथे विकास निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी दिली. मुरुडचे ग्रामीण रुग्णालय हे उप जिल्हा रुग्णालय होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हे रुग्णालय मंजूर करून आणल्याबद्दल श्री. दिलीपदादा नाडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री. धिरज देशमुख यांचे आभार मानून त्यांचा सत्कारही याप्रसंगी केला. ----\nमुरुडमध्ये उभे राहणार अद्ययावत बस स्थानक; आमदार धिरज देशमुख यांचा पाठपुरावा; महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात १ कोटींचा निधी प्राप्त\nमुरुडमध्ये उभे राहणार अद्ययावत बस स्थानक आमदार धिरज देशमुख यांचा पाठपुरावा; महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात १ कोटींचा निधी प्राप्त --- लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुरुड येथील बस स्थानकाची इमारत अत्यंत जुनी आणि वर्दळीच्या तुलनेने अपुरी पडत असल्याने येथे लवकरच अद्ययावत बस स्थानक उभे राहणार आहे, अशी माहिती 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी जाहीर केली. मुरुड बस स्थानक राष्ट्रीय महामार्गावर असून त्याचा वापर मुरुड येथील ग्रामस्थांबरोबरच महामार्ग वापरकर्त्यांना होत आहे. पण, येथील लोकसंख्या आणि इमारतीचे जुने बांधकाम लक्षात घेवून मुरुड येथे अद्ययावत बस स्थानक उभारण्याचा शब्द आमदार श्री. धिरज देशमुख यांनी मुरुडकरांना दिला होता. याबाबत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधीही मिळवला होता. त्यानुसार येत्या काही दिवसांत मुरुड येथे बस स्थानकाच्या इमारतीचे काम सुरू होणार आहे. येथे प्रवाशांसाठी अनेक अद्ययावत सुविधाही उपलब्ध असतील. याचे मला समाधान आहे, अशी भावना आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केली. ---- चौकट : रेणापूर बस स्थानकासाठी प्रयत्नशील मुरुडप्रमाणे रेणापूर येथेही अद्ययावत बस स्थानक उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसे पत्र राज्य सरकारकडे पाठवलेले असून आम्ही वेळोवेळी पाठपुरावाही करीत आहोत. त्यामुळे रेणापूर येथेही नक्कीच अद्ययावत बसस्थानक उभे राहील, असा विश्वास आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला. ---\nगोगलगायींमुळे झालेले प्रत्यक्ष नुकसान आणि सरकारची मदत यात तफावत; फेरविचार करून भरीव मदत द्या - आमदार धिरज देशमुख\nफेरविचार करून भरीव मदत द्या आमदार धिरज देशमुख यांची मागणी; गोगलगायींमुळे झालेले प्रत्यक्ष नुकसान आणि सरकारची मदत यात तफावत ---- लातूर : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे यंदा सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण, राज्य सरकारकडून जाहीर झालेली मदत आणि शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष नुकसान यात मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरली असल्याने सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व भरीव मदत द्यावी, अशी मागणी 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी बुधवारी केली. 'लातूर ग्रामीण'सह लातूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. लातूर, रेणापूर, औसा तालुक्यात भेटी देऊन शेतकऱ्यांची व्यथा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी समजून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच, या नुकसानीकडे राज्य सरकारचे त्यांनी वेळोवेळी लक्ष वेधले. मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून पाठपुरावाही केला. याची दखल घेऊन शेतकरी बांधवांना आज मदत जाहीर झाली. पण, लातूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसान आणि जाहीर झालेली मदत यात तफावत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याची नोंद घेऊन सरकारने एकही नुकसानग्रस्त शेतकरी गोगलगायींच्या प्रादुर्भावाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली. ---- चौकट : २९० कोटींची मदत तात्काळ द्यावी गोगलगायींच्या प्रादुर्भावाबरोबरच यंदा संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यात २ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीपोटी २९० कोटींची मदत मिळणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने सरकारकडे पाठवला आहे. त्यास तात्काळ मंजुरी द्यावी. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळू शकेल, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले. ----\nलंम्पी आजाराचा फैलाव रोखण्याबाबत खबरदारी घ्या ; आमदार धिरज देशमुख यांच्या प्रशासनाला सूचना\nलंम्पी आजाराचा फैलाव रोखण्याबाबत खबरदारी घ्या --- आमदार धिरज देशमुख यांच्या प्रशासनाला सूचना; 'लातूर ग्रामीण'मध्ये लसीकरण, फवारणी व जनजागृतीला सुरुवात --- लातूर : लंम्पी स्किन आजाराचा फैलाव सर्वत्र वेगाने होत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील लातूर, रेणापूर आणि औसा तालुक्यातही आता या आजाराचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी जागरूक राहून आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. वेळेवर लसीकरण करावे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून या आजाराचा फैलाव आपण रोखु, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केले. दरम्यान, हा आजार रोखण्याबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. लातूर तालुक्यातील मुरुड, गुंफावाडी, रेणापूर तालुक्यातील टाकळगाव आणि औसा तालुक्यातील काळमाथा व भेटा या भागात लंम्पी स्किन आजाराची लागण झालेले पशुधन आढळून आले आहे. या परिस्थितीवर लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज देशमुख हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार लातूर, औसा, रेणापूर तालुक्यातील बाधित क्षेत्रातील ५ किलोमिटर परिसरात लसीकरणाला सुरवात झाली आहे. यासोबतच गोठ्यामध्ये लंम्पी स्किन विषाणूजन्य प्रतिबंधक औषधांची फवारणी व गावागावांत जनजागृती केली जात आहे. आमदार श्री. धिरज देशमुख यांनी या आजाराबाबत शेतकरी बांधवांसोबतही चर्चा करून त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्त्राव गळणे, अंगावर गाठी येणे, पायांना सूज येणे, चारा न खाणे, दूध कमी देणे अशी लंम्पी स्किनची लक्षणे आढळून आल्यानंतर याबाबतची माहिती तातडीने प्रशासनाला सांगावी. पशुधनाचे वेळेवर लसीकरण करून घ्यावे. पशुसंवर्धन विभाग सध्या योग्य ती काळजी घेत आहे. त्यांना आपापल्या भागातील आजाराची माहिती देऊन सहकार्य करावे. अशा एकत्रित प्रयत्नांतून या आजाराचा फैलाव आपल्याला वेळीच रोखता येईल, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले. ---- कोट: लंम्पी स्किन आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे याबाबत सरकारने अधिक गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे. या आजाराचा प्रसार लक्षात घेऊन सरकारने सरसकट सर्व पशुधनाचे लसीकरण करावे. - धिरज विलासराव देशमुख, आमदार, लातूर ग्रामीण ---\nनव्या पिढीला सुजाण नागरिक बनवणे हे कर्तव्य -आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न\nनव्या पिढीला सुजाण नागरिक बनवणे हे कर्तव्य आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न --- लातूर : मुलांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात चांगले संस्कार रुजवणे, त्यांना सुजाण नागरिक बनवणे हे शिक्षकांचे आणि शिक्षण संस्थेचे कर्तव्य आहे. हे कार्य दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था अनेक वर्षे निष्ठेने आणि नेटाने करीत आहे. ही वाटचाल अत्यंत अभिमानास्पद आहे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष व लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे व्यक्त केली. बाभळगाव येथे दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ व कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय स्टाफ ॲकॅडमी यांच्या वतीने आयोजित समारंभात प्राचार्य डॉ. राम वाघ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देऊन मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या समारंभात प्रा. डॉ. जयदेवी पवार संपादित 'आ. य. पवार यांच्या निसर्ग व विज्ञान कविता' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, परिस्थितीशी संघर्ष करीत श्री. वाघ यांनी आयुष्यात यश संपादन केले. संस्था हेच आपले कुटुंब मानत, त्यांनी आपल्या कुटुंबाचा वेळ संस्थेला दिला. जवळजवळ २३ वर्षे संस्थेची सेवा केली. असंख्य विद्यार्थी घडवले. 'कमवा व शिका' योजना सुरू करून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवले. त्यांचे हे कार्य महत्वपूर्ण आहे.\" शिक्षणात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नशील असावे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना घडवत असताना कायम संस्थेची कामगिरी उंचावण्याचे व प्रतिष्ठा जपण्याचे काम केले. याचे मला समाधान आहे, अशी भावना डॉ. वाघ यांनी व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंह देशमुख, सचिव शाम देशमुख, कोषाध्यक्ष आयुब शेख, संचालक सुवर्णाताई मुळे, सूर्यकांत देशमुख, भीमराव शिंदे, डॉ. शाहूराज मुळे, विवेक कदम, बाळासाहेब देशमुख, मुख्याध्यापक शंकर राठोड, मुख्याध्यापक रत्नदीप गायकवाड, व्यंकट नाईकवाडे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शोभाताई वाघ, डॉ. ज्योती वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. रणजीत जाधव, डॉ. सुरेशकुमार कांबळे, तानाजी बिराजदार, प्रा. संतोष कल्याणकर, विठ्ठल मुळे, हनुमंत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. दुष्यंत कटारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. नरेंद्र देशमुख यांनी आभार मानले. ----\n'रीड लातूर' उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून नियमित पुस्तकांचे वाचन\n'रीड लातूर' उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून नियमित पुस्तकांचे वाचन लातूर :-- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून त्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या \"रीड लातूर\" उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. त्या पुस्तकाचे नियमितपणे विद्यार्थी वाचन करत असून नाविन्यपूर्ण व इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण करणारी पुस्तके वाचता येत असल्याने विद्यार्थी आनंदी झाले आहेत. सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून लातूर ग्रामीण मधील लातूर,औसा व रेणापूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी \"रीड लातूर\" हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल यांच्या हस्ते ६ एप्रिल 2022 रोजी भादा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात बाभळगाव, सारोळा, बोकनगाव, कासारखेडा, वडजी, काळमाथा, भादा, आंदोरा, ब-हाणपुर, बोरगाव (न),बोरी,आनंद नगर या जिल्हा परिषद शाळांमध्ये \"रीड लातूर\" उपक्रमांतर्गत प्रत्येकी 50 पुस्तके देण्यात आली आहेत.ही पुस्तके इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणारी व विविध प्रकारच्या कथा, कविता,प्रोत्साहनपर गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी आहेत. जगभरातील नामांकित बाल साहित्यिकांची ही पुस्तके विद्यार्थी आवडीने वाचत आहेत.संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक नियमितपणे ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचनासाठी देत असून ठराविक कालावधीनंतर सदरील पुस्तके वेगवेगळ्या शाळांमध्ये दिली जाणार आहेत. पुस्तकांप्रती वाढत असलेली विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आणखीन पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा \"रीड लातूर\" उपक्रमाच्या प्रमुख सौ.दीपशीखा धिरज देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी निश्चित केले आहे. सदरील उपक्रमात सहभागी होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील अशी पुस्तके समाजातील विविध घटकांनी देऊन \"रीड लातूर\" उपक्रमास चालना द्यावी असे आवाहन \"रीड लातूर\" समन्वय समितीचे सर्वश्री भारत सातपुते,रावसाहेब भामरे,विजयकुमार कोळी, मंदाकिनी भालके(गंभीरे), रंजना चव्हाण,विजयकुमार कोळी,विजय माळाळे, शिवलिंग नागापुरे, सुरेश सुडे व समन्वयक राजू सी पाटील यांनी केले असून अधिक माहितीसाठी ८३९०३१११११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. फोटो ओळ :- रीड लातूर उपक्रमांतर्गत लातूर तालुक्यातील बोकनगाव येथील शाळेमध्ये विद्यार्थी पुस्तकांचे वाचन करतेवेळी.\nपानगाव येथील सरपंच व उपसरपंच यांचे आमदार धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक\nपानगाव येथील सरपंच व उपसरपंच यांचे आमदार धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक ---- लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. गयाबाई दत्तात्रय कस्पटे व उपसरपंचपदी श्री. शिवाजी काशिनाथ आचार्य या काँग्रेस विचारांच्या पदाधिकाऱ्यांची पहिल्या २० महिन्यांसाठी बिनविरोध निवड झाली. याबद्दल 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन श्री. विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. रवींद्र काळे, श्री संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. शाम भोसले, श्री. सचिन दाताळ, श्री. बंडू किसवे, पॅनल प्रमुख श्री. चंद्रचूड चव्हाण, श्री. विवेक चव्हाण, श्री. अभिजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. ---\nआमदार धिरज देशमुख यांच्याकडून पाशा पटेल आणि कुटुंबियांचे सांत्वन\nआमदार धिरज देशमुख यांच्याकडून पाशा पटेल आणि कुटुंबियांचे सांत्वन --- लातूर : शेतकरी नेते तथा माजी आमदार श्री. पाशा पटेल यांचे पुत्र ॲड. हसन पटेल यांचे नुकतेच अकाली निधन झाले. आज लोदगा येथील फिनिक्स फाऊंडेशन येथे जावून 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी श्री. पाशा पटेल यांची भेट घेतली. त्यांचे व पटेल कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी. पी., ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन श्री. विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. रवींद्र काळे, उमर जहागीरदार, जब्बार शेख, यासिन मुलाणी, संजीव करपे, परवेज पटेल, सुभाष ओगले, रमाकांत मुंडे, मुंडे गुरुजी (परळी), पांडुरंग गोमारे, स्वरूप दिग्रसे आदी उपस्थित होते. ---\nबळीराजाला समृद्धी, भरभराटी लाभू दे; आमदार धिरज देशमुख यांचे साकडे; बाभळगाव येथे मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने बैल पोळा साजरा\nबळीराजावर घोंगावणारे संकट दूर होऊ दे ---- बळीराजाला समृद्धी, भरभराटी लाभू दे ---- आमदार धिरज देशमुख यांचे साकडे; बाभळगाव येथे मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने बैल पोळा साजरा --- लातूर : शेतकरी बांधव आज आर्थिक अडचणीत सापडला आहे. एकामागून एक आलेल्या आस्मानी संकटांमुळे तो खचला आहे. बळीराजावर घोंगावणारी ही संकटे दूर होऊ दे, त्यांना समृध्दी भरभराटी लाभू दे, असे साकडे लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी येथे घातले. बाभळगाव येथे बैल पोळा सण पारंपरिक पद्धतीने, उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा झाला. वैशालीताई विलासराव देशमुख, श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी कुटुंबियांसमवेत बैलांचे व घरातील इतर पशुधनाचे मनोभावे पूजन केले. गोंडे, झूल, घुंगर माळांनी सजविलेल्या गाई, बैलांना गंध, फुले वाहून आरती केली. पुरण पोळीचा नैवेद्य भरवून 'हर हर महादेव...' असा जयघोष केला. आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या, खांद्याला खांदा लावून सदैव साथ देणाऱ्या या सवंगड्यांप्रती त्यांनी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे ऋण व्यक्त केले. दरम्यान, मारुती मंदिरापासून वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीत श्री. धिरज देशमुख यांच्यासोबत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी संतोष देशमुख, मुक्ताराम पिटले, गोविंद देशमुख, महादेव जटाळ, नवनाथ म्हस्के, अविनाश देशमुख, भीमा शिंदे, गोपाळ थडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ----\nविष्णुदास भुतडा यांचा प्रवास तरुणांना प्रेरणा देणारा\nविष्णुदास भुतडा यांचा प्रवास तरुणांना प्रेरणा देणारा ---- उद्योग क्षेत्रात लातूरचे नाव उंचावणारे ज्येष्ठ उद्योजक व कीर्ती उद्योग समूहाचे संस्थापक विष्णुदास भुतडा यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. लातूरच्या विकासात मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी ते एक होते. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले; पण परिस्थितीशी संघर्ष करीत, कठोर मेहनत घेत विष्णुदास भुतडा यांनी आपली कारकीर्द घडवली. दृढनिश्चयाच्या जोरावर उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. उस्मानाबाद डीसीसी बँकेतील लिपिक ते यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास उल्लेखनीय व तितकाच तरुणांना प्रेरणा देणारा आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या निधनाने भुतडा कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. - धिरज विलासराव देशमुख, आमदार लातूर ग्रामीण ----\nलातूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता आरोग्य कवच; लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजना; दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ\nलातूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता आरोग्य कवच लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजना; दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ --- लातूर : अद्ययावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपकरणाद्वारे केले जाणारे आजाराचे निदान सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. याचा विचार करून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने आणि लातूरमधील डॉक्टरांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 'लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजना' ही नाविन्यपूर्ण सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कुटुंबाला आता आरोग्य कवच मिळाले आहे. लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे व स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात सहकारमहर्षी व माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते 'लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजने'चा शुभारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संचालक श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक राजकुमार पाटील, एन. आर. पाटील, अनुप शेळके, संचालिका स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सर्जेराव मोरे, संभाजी सूळ, श्याम भोसले, इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. चेतन सारडा, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. आनंद पाटील, डॉ. रविकिरण भातांब्रे, डॉ. श्वेता भातांब्रे, डॉ. मेहूल राठोड, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. आनंद गोरे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. उमेश कानडे, डॉ. प्रमोद घुगे, डाॅ. निखील काळे, डाॅ. चंद्रशेखर हाळणीकर, डाॅ. विशाल मैंदरकर, डाॅ. अभय कदम, डाॅ. अनिल कोल्हे, डाॅ. हर्षदा चोपडे, डाॅ. दत्तात्रय गिरजी, डाॅ. अश्विनी नारायणकर, डाॅ. अजय नारायणकर आदी मान्यवर उपस्थित होते. आजवर जिल्हा बँकेने शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतले. तसाच विचार हे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही जिल्हा बँकेने वेळोवेळी केला. यातूनच ही आरोग्य सुरक्षा योजना आकाराला आली. यात ५५ हून अधिक डॉक्टर व रुग्णालय उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून ते या योजनेतील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना माफक व सवलतीच्या दरात सेवा देणार आहेत. याबद्दल श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी डॉक्टरांचे आभार मानले. डॉ. अशोक पोद्दार यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून ही योजना सर्व डॉक्टर योग्य पद्धतीने यशस्वी करतील, असा विश्वास व्यक्त केला. --- चौकट : योजनेचे लवकरच विस्तारीकरण होणार सेवाभाव वृती जपणाऱ्या शहरातील डॉक्टरांच्या सहकार्याने सुरू झालेल्या लोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजनेचे सहकारमहर्षी, माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांनी यावेळी कौतुक केले. बदलत्या जीवनशैलीमुळे व आजच्या स्पर्धेच्या काळात आरोग्य ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक असून लवकरच या योजनेचे विस्तारीकरण करून मांजरा परिवारातील साखर कारखाने व इतर संस्था यांनाही त्याच्या कक्षेत आणले जाईल, असे प्रतिपादन श्री. दिलीपराव देशमुख यांनी याप्रसंगी केले. या योजनेची कार्यपद्धती पेपरलेस असेल, असेही ते म्हणाले. ---\n'शिवसंग्राम'चे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली : लढवय्या नेता महाराष्ट्राने गमावला\nसामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे मराठवाड्याचे सुपुत्र, 'शिवसंग्राम'चे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाची घटना अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, तडफदार व लढवय्या नेता महाराष्ट्राने आज गमावला.\nमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मित्रत्वाचेच नाते होते. मराठा समाज बांधव, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केला. आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवला. अनेक प्रश्न धसास लावले. त्यांच्या कार्याचे स्मरण नेहमीच राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मेटे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.\n- धिरज विलासराव देशमुख\nदेशमुख कुटुंबात गणरायाचे आगमन\nशिक्षणासोबतच चांगले संस्कार महत्त्वाचे - आमदार धिरज देशमुख; प्राचार्य डाॅ. राम वाघ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार\nआमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते सेवानिवृत्त डाॅ. राम वाघ यांचा सत्कार\nनव्या पिढीला सुजाण नागरिक बनवणे हे कर्तव्य - आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; प्राचार्य डाॅ. राम वाघ यांचा सेवापूर्ती सत्कार\nसहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात घडतेय विद्यार्थ्यांचे भवितव्य; परिसरातील 300 पेक्षा अधिक विद्यार्थी घेताहेत लाभ\n'रीड लातूर' उपक्रमात विद्यार्थी रमले; जि.प. विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम\n'रीड लातूर' उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून नियमित पुस्तकांचे वाचन; इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण करणारा नाविन्यपूर्ण उपक्रम\nविद्यार्थी रमले वाचनात, 'रीड लातूर'ला प्रतिसाद; सौ. दीपशिखा देशमुख, आमदार धिरज देशमुख यांचा पुढाकार\nपावसाळी अधिवेशन : 2022\nलोकनेते विलासराव देशमुख आरोग्य सुरक्षा योजना: लातूर जिल्हा बँकेच्या वतीने कर्मचा-यांना आरोग्य कवच; माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ\nदेशाचा सर्वांगीण विकास काँग्रेस पक्षानेच केला - आमदार धिरज विलासराव देशमुख\nबाभळगाव येथील विलासबागेत लोकनेत्यास आदरांजली\nकाँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेचा लातूरमध्ये समारोप\nअंबाजोगाई पत्रकार परिषद: न्यायव्यवस्थाच आता लोकशाही बळकट करेल - प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार धिरज देशमुख; बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेचा घेतला आढावा\nजिल्हा बँकेने सुट्टीच्या दिवशी पीकविमा स्वीकारला; शेतक-यांनी मानले आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/farming/pm-kusum-solar/", "date_download": "2022-10-01T14:44:16Z", "digest": "sha1:X2WANDMUMISFNFIYAZV3GDKXSQFIYOTC", "length": 18828, "nlines": 210, "source_domain": "gavkatta.com", "title": "Pm kusum solar नवीन कंपन्या जाहीर कोणती कंपनी निवडावी कोणत्या कंपनीला किती पैसे भरावे..!! - गाव कट्टा", "raw_content": "\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शेती कट्टा/Pm kusum solar नवीन कंपन्या जाहीर कोणती कंपनी निवडावी कोणत्या कंपनीला किती पैसे भरावे..\nPm kusum solar नवीन कंपन्या जाहीर कोणती कंपनी निवडावी कोणत्या कंपनीला किती पैसे भरावे..\nPm kusum solar नवीन कंपन्या जाहीर कोणती कंपनी निवडावी कोणत्या कंपनीला किती पैसे भरावे..\nकुसुम त्यांच्याद्वारे शेतकरी त्यांच्या सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण वीजेचा वापर करून शेतीला पाणी जाऊ शकते. pm कुसुम सौर\nमुंबई: केंद्र सरकार नवीन ग्रीड योजनांसाठी सौर पंप आणि कनेक्टेड सौर आणि इतरीकरणीय उर्जा संस्थापित करण्यासाठी शेतकरी उर्जा उत्थान अभियान पीएम कुसुम सुरू केले आहे. पीएम कुसुम खेळाडूंमध्ये 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी सक्षमतेचे सौर पंप स्थापनेत आहेत. त्यांच्या वती नम्र कुसुम बसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 34 पक्षांमध्ये कुसुम अंतर्गत अंतर्गत सौर पंप सदस्य बनणार आहेत.शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा हे जाणून घेणं महत्वाचं आहे. pm kusum solar\nनवीन कंपन्या जाहीर कोणती कंपनी निवडावी कोणत्या कंपनीला किती पैसे भरावे\nपहा कोणता जिल्हा मद्ये कोणत्या कॅटेगरी साठी अर्ज सुरू\nपीएम-कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा\nपीएम कुसुम अंतर्गत सौर आणि इतर नूतनीकरण क्षमता जोडण्याचं उद्दीष्ट आहे. नागरिक पीएम कुसुम चा लाभ महावितरणच्या या वेबसाईटवर अर्ज करता येईल. यासाठी रॉ तुमच्याकडे आधारकार्ड, थेट उतारा, स्वतःचा स्त्रोत, बँक खाते पासबूक पुढे आहे. खर्चाचा खर्च 1 टक्के खर्च. एससी आणि एसटीच्या 5 टक्के खर्च करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभाग चंद्र पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. या आपल्या लाभाचा लाभ उचलाकडं पारिक वीज कनेक्शन नसावा. अटल सौर ऊर्जा पंप योजना टप्पा 2 किंवा मुख्यमंत्री सौर उर्फ 1 उमेदवार अर्जदार मात्र नम्र शेतकरी अर्ज करू शकतात.\nकुसुम योजनेची सुरुवात कधी झाली..\nकुसुम आशाची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात मंत्री अरुण जेट यांनी घोषणा केली होती. भारत मोसचा पाऊस, वीजेची कमी, जलसिंचन सुविधांच्या घटकांतील निवडकांना पाणी देणे शक्य नाही. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारची कुसुम योजना आणली होती. कमी पाण्याची शक्ती आणि वीज नसल्यानच्या पिकांती नुकसान.शेतकरी केंद्र सरकार या प्रतिसादाद्वारे त्यांच्या सत्तेवर सौरचे पॅनेल आणि शेतकरी उर्जेला पाणी देते. कुसुम पुढील राष्ट्र कल्पनेच्या अंतर्गत 20 लाख सौर लोकसभा दिलेली गेलीची माहिती पती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय सुरुवात केली होती. pm कुसुम सौर\n1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.\n2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.\n3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील.\n4. सौर उर्जा प्लाँट पडीक जमीनवर लावता येईल.\nग्रीड बनवून कंपनीला वीज देऊनही फायदा\nकुसुम त्यांच्याद्वारे शेतकरी त्यांच्या सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण वीजेचा वापर करून शेतीला पाणी जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेलद्वारे तयार वीजजोडजोड.\nया जिल्ह्याचे अर्ज सुरु अधिक माहितीसाठी साठी येथे क्लिक करा\nनवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा… Click Here\nपेमेंट करण्यास येथे क्लिक करा…. Click Here\nअर्जाची स्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा… Click Here\nPm कुसुम शेतकरी लॉगिन.. Click Here\nहे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर\nSBI ची भन्नाट योजना शेतकऱ्यांना ‘या’साठी मिळणार कर्ज; असा करा अर्ज…….\n(Land Record) जमिनीचे खरेदी खत, रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन कस पाहायचे\nmht cet 2022.mahacet.org 2022 Result PCM & PCB महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल, या अधिकृत वेबसाईटवर पहा\nFarmers subsidy शेतकरी मित्रांनो, शेळीपालन व्यवसायमधून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये; सरकारकडून दिलं जातं 35% अनुदान ..\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/7492", "date_download": "2022-10-01T14:43:27Z", "digest": "sha1:IF2FX3JM5ST3IYLJ6QQ23A35EJM5PU7J", "length": 17431, "nlines": 178, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "मदनापुर येथे विनयभंगाची तक्रार सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमदनापुर येथे विनयभंगाची तक्रार सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल….\nमदनापुर येथे विनयभंगाची तक्रार सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल….\nमदनापुर येथे विनयभंगाची तक्रार सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल….\nमाहूर/नांदेड (राजकिरण देशमुख) :- आपण सोशल मीडियावर लिहिताना किंवा एखाद्या कार्यक्रमात बोलताना स्त्रियांचा मानसन्मान करतो . मात्र तशा घटना समाजामध्ये घडताना दिसून येत नाहीत . ज्या महाराष्ट्रामध्ये माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांनी जन्म घेतला व स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले त्याच महाराष्ट्रात स्त्रियांना अन्याय अत्याचार सहन करीत जीवन जगावे लागत आहे याचाच प्रत्यय आला तो मदनापुर तालुका माहूर येथील एका घटनेने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मदनापूर येथील एक विवाहित महिला मक्त्याने केलेल्या शेतात जात असताना पूर्वग्रहदूषित ठेवून वाईट हेतूने हात धरुन महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार (ता.7) रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली त्यानुसार संशयित आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे…\nया बाबत सविस्तर वृत्त असे की,माहूर तालुक्यातील मौजे मदनापूर शिवारात मकत्याने केलेल्या शेतात विवाहित महिला एकटी जात असल्याचे पाहून संशयित आरोपी गजानन प्रकाश नेवारे रा.मदनापूर याने महिला एकटी असल्याचा फायदा घेत वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिल्यावरून सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधानाच्या विनयभंगाच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत मडावी हे करत आहेत.जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकाराबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान पोलिसांकडून घटनेचा योग्य दिशेने तपास करण्याची मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे.\n तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; महागाव तालुक्यातील घटना\nNext: हिवरा ग्रा.पं. प्रशासन कुंभकर्णी झोपेत सचिव अनभिज्ञ ; प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची गर्दी कायम ; जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://belgavkar.com/newsnetwork.php?newsId=32156&tblId=32156", "date_download": "2022-10-01T15:43:17Z", "digest": "sha1:KHOQQKKP37K5K5CKJIUCDFTNC5VDJ746", "length": 12556, "nlines": 66, "source_domain": "belgavkar.com", "title": "लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ साकारणार अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum", "raw_content": "\nलालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ साकारणार अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती\nलालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या, कोरोना संकटानंतर होणार प्रचंड गर्दी\nमुबंई : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध मंडळापैकी एक आहे तो लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या आगमनाची तयारी देखील जय्यत तयारी सुरू आहे यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे कलाकृती साकारत आहेत.\nलालबागच्या राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती या लालबागच्या राजाची आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. यासह येथील देखावे देखील नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि एका थीमवर आधारीत असतात. यंदा लालबागचा राजा मंडळ अयोध्येतील राम मंदीराच्या थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे.\nलालबागचा राजा गणेशोत्सव मंडळात अयोध्येतील राम मंदीराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंडळाच्या प्रवेशद्वारावरच राममंदीराची प्रतिकृती आणि प्रभु श्रीरामाची प्रतिमा असणार आहे. तर मुख्य मूर्तीच्या स्थापनेच्या ठिकाणी राममंदीराच्या घुमटची प्रतिकृती असणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडून ही कलाकृती साकारण्यात येत आहे. यामुळे ही कलाकृती नक्कीच भव्य आणि आकर्षक असणार आहे.\nबेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक\nटीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..\nVideo : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद\nबेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार\nदोन वर्षानंतर लालबागच्या राजाचे दर्शन\nकोरोनामुळे मागील दोन वर्षात सर्व सणांवर निर्बंध होते. कोरोना काळात गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा सर्व सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे करायचे असे निर्देश दिले आहेत. कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा होत आहे. यामुळे तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन होणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक तासनंतास रांगेत उभं राहतात पण शेवटी राजाचे दर्शन घेतातच. यामुळे यंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'\nVideo आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी;\nClean India 2.0 : देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया 2.0' मोहिम;\n नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nउद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात\nपाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'\nकर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी\nकर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा\nT20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा\n डोले शोलेवाल्या पंजाबींना पिटबुलची दहशत, किती ठार\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना\nकर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;\nविवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी\nऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण\n चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; 8 वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली\nदेशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार;\nकोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला\nT20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी\nस्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ\nPS1 Box Office Day 1 : ‘पोन्नियिन सेल्वन 1’ची पहिल्याच दिवशी छप्परफार्ड कमाई, वर्ल्डवाईड इतक्या कोटींची कमाई\nRussian-Ukrain War : रशियाने 4 प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\n6 किलो सोने, फरशीवर कोटींच्या नोटा, सजावट पाहून फिटेल डोळ्यांचे पारणं\nराजधानीत वैध PUC शिवाय गाडीत भरता येणार नाही पेट्रोल-डिझेल\nबेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातील वाचकांच्या सेवेत Entertainment, News and Media, Information देणारे online web portal. belgaum news | belgavkar\nकर्नाटक, महाराष्ट्र व देशभरातील विविध घडामोडींची माहिती देणारे belgavkar.com portal.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/district-civil-hospital-kolhapur-bharti-2021/", "date_download": "2022-10-01T15:42:13Z", "digest": "sha1:4JCZDRREHQLSWIT3RSDWOM3RIOKRGLHR", "length": 6495, "nlines": 64, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "District Civil Hospital Kolhapur Bharti 2021- Apply Offline", "raw_content": "\nजिल्हा सिव्हिल हॉस्पिटल कोल्हापूर येथे कम्युनिटी केअर समन्वयक पदांची भरती\nDistrict Civil Hospital Kolhapur Recruitment 2021 – सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, कोल्हापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे कम्युनिटी केअर समन्वयक पदांच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – कम्युनिटी केअर समन्वयक\nपद संख्या – 02 जागा\nशैक्षणिक पात्रता – PLHIV, किमान इंटरमीडिएट (12 वी) स्तरीय शिक्षणासह\nअर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट कोल्हापूर (DAPUC), केंद्रीय ग्रंथालयाजवळ, कोयना इमारतीसमोर, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर\nअर्ज काण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2021\nअधिकृत वेबसाईट – mahasacs.org\nAddress :जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट कोल्हापूर (DAPUC), केंद्रीय ग्रंथालयाजवळ, कोयना इमारतीसमोर, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/opinion/misappropriation-of-thousands-of-crores", "date_download": "2022-10-01T15:27:19Z", "digest": "sha1:XYHQB5M766JN5MFDBJE7X3Q76NTE3I2S", "length": 11316, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "हजारो कोटींचा गैरव्यवहार?", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशींवरून प्राप्तिकर खात्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.\nप्राप्तिकर खात्याने बुधवारी देशाच्या विविध राज्यांमध्ये ११० ठिकाणी छापे टाकले. हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करणारे आणि अशा व्यवहारांतून करचुकवेगिरी करणारे नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्ष, त्या पक्षांशी संबंधित प्रवर्तक, उद्योजक, वकील आणि अन्य व्यक्ती यांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशींवरून प्राप्तिकर खात्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यावर्षी जून महिन्यात निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांसंदर्भात छाननी केली असता अशा पक्षांपैकी किमान १९८ पक्ष प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे आणि ते केवळ कागदावर असल्याचे आढळून आले. नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या २१०० पक्षांविरुद्ध निवडणुकीविषयक आणि अन्य नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई सुरु करणार असल्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले होते. या पक्षांकडून आर्थिक योगदान देणाऱ्यांचा तपशील, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविषयीची माहिती असा काहीच तपशील देण्यात आला नव्हता. यातील काही पक्षांची कार्यालये झोपडपट्टीत किंवा लहानशा फ्लॅटमध्ये असल्याचेही तपासात आढळून आले. नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या अशा राजकीय पक्षांसंदर्भात ठोस पुरावे निवडणूक आयोगाच्या हाती लागल्यानंतर आयोगाने शिफारस केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अशा केवळ कागदावर असलेल्या नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांकडून दाखविण्याजोगे काही राजकीय कार्यही घडल्याचे दिसून आले नाही. तसेच किती देणग्या मिळाल्या याची माहिती वा वार्षिक ताळेबंद अशा पक्षांकडून आयोगास सादर करण्यात आला नव्हता. वानगीदाखल, मुंबईतील अशा दोन पक्षांनी देणग्यांच्या नावाखाली गेल्या दोन वर्षांमध्ये १५० कोटी रुपये जमा केले आणि त्यानंतर त्याद्वारे करचुकवेिगरी करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना म्हणजे हवाला व्यवहार करणाऱ्यांना साह्य केले. त्यानंतर देणगीरूपात मिळालेला हाच पैसा हवाला व्यवहार करणाऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात आला. केवळ मुंबईतील दोन नोंदणीकृत पण मान्यता नसलेले कागदावर अस्तित्वात असलेले पक्ष असे करू शकतात तर देशामध्ये जे अडीच हजारांहून अधिक असे पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हवाला व्यवहार करणारे किती कोटींची उलाढाल करीत असतील पक्षाला देणगीपोटी ही रक्कम मिळाल्याचे दाखवायचे आणि त्या देणग्या रोख पैशाच्या रूपात हवाला व्यवहार करणाऱ्यांकडे हस्तांतरित करायच्या पक्षाला देणगीपोटी ही रक्कम मिळाल्याचे दाखवायचे आणि त्या देणग्या रोख पैशाच्या रूपात हवाला व्यवहार करणाऱ्यांकडे हस्तांतरित करायच्या त्याद्वारे प्रचंड प्रमाणात करचुकवेगिरी करायची त्याद्वारे प्रचंड प्रमाणात करचुकवेगिरी करायची कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठीच हे कागदावर अस्तित्वात असलेले पक्ष निर्माण झाले असल्याच्या संशयास प्रचंड वाव असल्याचे दिसून येते. मुंबईतील ज्या दोन पक्षांनी १५० कोटी रुपये देणगीरूपाने जमा केले होते त्या पक्षाच्या अध्यक्षांनी अशा व्यवहारामध्ये आपणास कमिशन मिळत असल्याचे सांगितले. तसेच गुजरातमधील एका हवाला ऑपरेटरच्या सांगण्यावरून आम्ही राजकीय पक्ष स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही पक्षांचा आर्थिक भार त्या हवाला ऑपरेटरकडून उचलला जात असल्याचा जबाबही त्या अध्यक्षांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडे दिला असल्याचे समजते. कागदावरचे दोन पक्ष १५० कोटींची उलाढाल करू शकत असतील तर असे अन्य पक्ष मिळून किती हजारो कोटींची उलाढाल करीत असतील कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठीच हे कागदावर अस्तित्वात असलेले पक्ष निर्माण झाले असल्याच्या संशयास प्रचंड वाव असल्याचे दिसून येते. मुंबईतील ज्या दोन पक्षांनी १५० कोटी रुपये देणगीरूपाने जमा केले होते त्या पक्षाच्या अध्यक्षांनी अशा व्यवहारामध्ये आपणास कमिशन मिळत असल्याचे सांगितले. तसेच गुजरातमधील एका हवाला ऑपरेटरच्या सांगण्यावरून आम्ही राजकीय पक्ष स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही पक्षांचा आर्थिक भार त्या हवाला ऑपरेटरकडून उचलला जात असल्याचा जबाबही त्या अध्यक्षांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडे दिला असल्याचे समजते. कागदावरचे दोन पक्ष १५० कोटींची उलाढाल करू शकत असतील तर असे अन्य पक्ष मिळून किती हजारो कोटींची उलाढाल करीत असतील देणगीरूपाने पैसे घ्यायचे आणि ते रोखीने हवाला व्यवहार करणाऱ्यांकडे द्यायचे देणगीरूपाने पैसे घ्यायचे आणि ते रोखीने हवाला व्यवहार करणाऱ्यांकडे द्यायचे करचुकवेगिरी करण्याचा किती हा सोपा मार्ग करचुकवेगिरी करण्याचा किती हा सोपा मार्ग हवाला ऑपरेटरकडून मिळणाऱ्या कमिशनवर उजळपणे मिरवायला अशा पक्षांचे अध्यक्ष पुन्हा मोकळे हवाला ऑपरेटरकडून मिळणाऱ्या कमिशनवर उजळपणे मिरवायला अशा पक्षांचे अध्यक्ष पुन्हा मोकळे प्राप्तिकर खात्याने दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तराखंड, हरियाणा यासह अन्य काही राज्यांतील मिळून ११० ठिकाणांवर बुधवारी छापे टाकले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा कागदावरच्या पक्षांविरुद्ध मोहीम त्यांनी उघडली. पण केवळ नोंदणी केलेले पण मान्यता नसलेले असे पक्ष चौकशीच्या फेऱ्यांमधून आतापर्यंत कसे निसटले प्राप्तिकर खात्याने दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तराखंड, हरियाणा यासह अन्य काही राज्यांतील मिळून ११० ठिकाणांवर बुधवारी छापे टाकले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा कागदावरच्या पक्षांविरुद्ध मोहीम त्यांनी उघडली. पण केवळ नोंदणी केलेले पण मान्यता नसलेले असे पक्ष चौकशीच्या फेऱ्यांमधून आतापर्यंत कसे निसटले आतापर्यंतच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याकडे गंभीरपणे पाहिले नव्हते का आतापर्यंतच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याकडे गंभीरपणे पाहिले नव्हते का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. पण उशिरा का होईना अशा कागदावरच्या नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांवर, त्यांना पाठीशी घालणारे उद्योजक, वकील आदींवर कारवाई करण्यात आली हे चांगलेच झाले असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. पण उशिरा का होईना अशा कागदावरच्या नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांवर, त्यांना पाठीशी घालणारे उद्योजक, वकील आदींवर कारवाई करण्यात आली हे चांगलेच झाले केवळ नोंदणी झालेले पण मान्यता नसलेले पक्ष अडीच हजारांच्या आसपास असतील तर त्याबाबतही निवडणूक आयोगाने गंभीरपणे विचार करायला हवा. केवळ आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी असे पक्ष उदयास येत असतील तर लोकशाहीच्या दृष्टीने ते योग्य नाही केवळ नोंदणी झालेले पण मान्यता नसलेले पक्ष अडीच हजारांच्या आसपास असतील तर त्याबाबतही निवडणूक आयोगाने गंभीरपणे विचार करायला हवा. केवळ आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी असे पक्ष उदयास येत असतील तर लोकशाहीच्या दृष्टीने ते योग्य नाही त्यास वेळीच पायबंद घालायला हवा त्यास वेळीच पायबंद घालायला हवा याकडे आतापर्यंत गंभीरपणे पाहिले कसे गेले नाही याचे आश्चर्य वाटत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/about", "date_download": "2022-10-01T13:33:32Z", "digest": "sha1:3EJEZ5GV5ATR66OWU7WCP7HRF5IBMYSU", "length": 3126, "nlines": 37, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "About - माहितीदर्शक", "raw_content": "\nमाहितीदर्शक – ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये आणत आहोत. या वेबसाइट वरती तुम्हाला मराठी स्टेटस,मराठी शुभेच्छा,वाढदिवसाच्या शुभेच्छा,सर्व सणाच्या शुभेच्छा, तसेच रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही या वेबसाईट वर उपलब्द करुन देत आहोत.\nतुमच्या जीवनातील जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचे प्रयत्न करू. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.\nआम्ही नक्कीच त्यामधे दुरुस्ती करु मराठी माणसाच्या सेवेसाठी एका मराठी माणसाने बनवलेली वेबसाइट आशा करतो की ही वेबसाइट तुम्हाला नक्कीच आवडेल.\nवेबसाइट आवडली तर आमच्या सोशल मिडीया पेजला नक्की फॉलो करा.\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/blog/educational-marathi-blog-sandeep-wakchaure-shikshan-bhavtal-18", "date_download": "2022-10-01T14:30:32Z", "digest": "sha1:MEKHACILC4BRIDSIT3JN7XELEOE7VT2P", "length": 19901, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "educational marathi blog Sandeep Wakchaure shikshan bhavtal परिवर्तनाची हिम्मत दाखवायला हवी", "raw_content": "\nपरिवर्तनाची हिम्मत दाखवायला हवी\nशिक्षक हा केवळ सरकारी नोकर नाही, तर तो राष्ट्र आणि समाजाचा निर्मिता आहे. त्याने चार भिंतीच्या आते जे काही पेरले आहे त्यावर समाज व राष्ट्र कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरते. या दिशेचा प्रवास करणे त्यांच्या पेरणीवरच अवलंबून आहे. शिक्षकांची विचार पेरणीची शक्ती मोठी आहे. ती शक्ती प्राप्त करण्यासाठी... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...\nपाच सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. समाज आणि शासन व्यवस्था शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते हा शिक्षकी पेशाचा सन्मान आहे. समाजात विविध व्यवसाय व पेशाची माणंस असतांना देखील शिक्षकीपेशाबददलचा इतका सन्मान का व्यक्त केला जातो असा प्रश्न कोणालाही पडेल.\nशिक्षक हा केवळ सरकारी नोकर नाही, तर तो राष्ट्र आणि समाजाचा निर्मिता आहे. त्याने चार भिंतीच्या आते जे काही पेरले आहे त्यावर समाज व राष्ट्र कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरते. या दिशेचा प्रवास करणे त्यांच्या पेरणीवरच अवलंबून आहे. शिक्षकांची विचार पेरणीची शक्ती मोठी आहे. ती शक्ती प्राप्त करण्यासाठी इतिहासात अऩेकांनी आपले समग्र जीवन शिक्षकीपेशात व्यतीत केले आहे. तो पंरपरेचा सन्मान आजही कायम आहे. समाज शिक्षकांना सतत सन्मान देत आला आहे त्या वाटा इतिहासाप्रमाणे वर्तमानात देखील चालाव्या लागणार आहे.\nसर्वपल्ली राधाकृष्णन हे जगातील अनेक विद्वानांपैकी एक होते. भारतीय तत्वज्ञानाचा गाढे अभ्यासक होते. भारताकडे जेव्हा केवळ चमत्कार म्हणून पाहिले जात होते तेव्हा राधाकृष्णन यांनी भारतीय तत्वज्ञानाची खोली आणि उंची जगाला दाखवून दिली होती. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. त्यांचा त्या व्यासंगाने आणि ज्ञानाच्या जोरावरती त्यांना राष्ट्रपती पदापर्यंत पोहचता आले. त्या काळातही त्यांना मिळालेला सन्मान हा राष्ट्रपती आहेत म्हणून नव्हता, तर त्यांच्यातील असलेल्या ज्ञानाचा होता. ते ज्ञानवंत होते म्हणून त्यांना त्या पदापर्यंत गरूड झेप घेता आली. त्यांना त्या काळात जगातील अऩेक नामंवत विद्यापीठांमध्य़े सन्मानाने निमंत्रित केले जात होते.\nजग त्यांच्या ज्ञानाबददल तोंडात बोट घालत होते. एक विद्वान शिक्षक या देशाला त्यांच्या निमित्ताने मिळाला. त्यांचा हा प्रवास देशातील तमाम शिक्षकांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. खरेतर एक शिक्षक राष्ट्रपती होतो यात काय विशेष असा प्रश्न भगवान रजनीश विचारतात. शिक्षक हा ज्ञानाच्या जोरावरती उंची प्राप्त करीत असतो. खरेतर शिक्षकांची असणारी उंची हीच त्या राष्ट्राची उंची असते. त्यामुळे शिक्षकांनी सातत्याने ज्ञानाची साधना करणे अपेक्षित आहे. शिक्षक ज्या दिवशी आपली ज्ञानाची तहान संपवितो त्या दिवशी शिक्षकांमधील शिक्षकत्वाचा अंत झाला असे मानले जाते. शिक्षक जीवंत आहे याचा पुरावा म्हणजे शिक्षक ज्ञानाची उपासना करतो आहे.त्यामुळे अखंड साधना करत राहाणारा व्यक्ती स्वतःला शिक्षक म्हणून घेण्यास पात्र आहे.\nपदवीने नोकरी करता येते मात्र त्यातून शिक्षक म्हणून सेवा बजाविता येणार नाही. त्यामुळे समाज देखील जे शिक्षक ज्ञानसंपन्न आहेत त्यांचा आदर करतात. आपली सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या वृत्तीने करणारे शिक्षक कधीच कोणाच्याही चरणावरती नतमस्तक होत नाही. त्यांची मस्तके पुस्तके आणि ज्ञानाच्या जोरावरती घडलेली असतात. त्यामुळे लाचारी हा शब्द त्यांना स्पर्शही करत नाही. त्यांची गरज गुणवत्ता ही असते, नवनविन ज्ञानाची प्राप्ती ही त्यांची भूक असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात जिज्ञासा आणि अंखड शिक्षणाची तहान निर्माण करणे महत्वाचे असते. आपल्या विषयाचे परीपूर्ण ज्ञान आणि प्रभावी अध्यापन हा प्रवास त्यांना सतत खुणावत असतो. आपल्या कामावरती त्यांची निष्ठा असते. त्या निष्ठेसोबत पेशावरती असणारे प्रेमही उल्लेखनीय म्हणायवा हवे. पुरस्काराच्या मागे लागणे त्यांना ठाऊक नसते. पुरस्कार त्यांच्या मागे चालत येतात. ही माणसे पुरस्काराने कधीही हवेत उंचावत नाही आणि पुरस्कार मिळाला नाही म्हणून कधी निराशही होत नाही. केवळ काम करीत राहाणे हाच त्यांचा अखंड जीवन प्रवास आहे. त्यांचा प्रवास निखळ आनंदाचा असतो. याप्रवासात स्वतःच्या स्वार्थाचे दर्शन नाही आणि केलेल्या कामाचे प्रदर्शन देखील नाही.\nही माणंस आपल्या कामावर निष्ठा ठेवत चालत राहातात आणि त्यांच्यावरती समाज व राष्ट्र विकासाची दिशा अवलंबून असते. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारी माणंस हेच आकाशाचे खांब असतात. एकदा एक व्यक्ती आकाशाकडे पाहात विचार करीत असतांना त्याला आकाश कोसळण्याची भिती वाटते. त्या भिती आणि चिंतेने तो वेडा होतो. तो पळत घराच्या बाहेर येतो.. घरातील मंडळीना देखील बाहेर बोलवतो. “आकाश कोसळेल.. त्याला खांब नाहीत. पटकन पळा” असे सांगतो आणि तो धावत सुटतो.. अखेर थकतो आणि नदीच्या काठावर जाऊन पाण्यात डुंबू लागतो. तेव्हा काठावरती एक साधू महाराज बसलेले असतात. ते त्या माणंसाचे बडबडणे ऐकतात. त्यांच्या बडबडीचे नेमके कारण लक्षात घेतात. जवळ बोलवितात आणि त्याला सांगतात.. की “आकाशाला खांब नाही असे नाही, आकाश खांबाशिवाय कसे काय टिकेल ते खांब आहेत पण दिसत नाही इतकेच”. मग तो धावत सुटलेला माणूस म्हणतो “मग खांब कोठे आहे ते खांब आहेत पण दिसत नाही इतकेच”. मग तो धावत सुटलेला माणूस म्हणतो “मग खांब कोठे आहे ” तेव्हा साधू म्हणतात, की “समाजात प्रामाणिकपणे, समर्पणाने, कोणत्याही स्वार्थाशिवाय जी माणंस केवळ सदविचाराच्या वाटेने चालत राहातात ही माणंस म्हणजे आकाशाचे खांब आहेत. ती दिसत नाही पण आकाशाची खांब असतात हे मात्र निश्चित”. त्यामुळे शिक्षकांप्रति इतिहासा पासून तर वर्तमानापर्यंत सर्व व्यवस्थाच सन्मान देत आली आहे.\nशिक्षक हा समाजाचा व राष्ट्राचा निर्माता मानला जातो, याचे कारण तो केवळ चार भिंतीच्या आत मुलांवरती संस्कार करीत नसतो, तर उद्याच्या राष्ट्राच्या जडणघडणीसाठी लागणारे मनुष्यबळाच्या मस्तकाची निर्मिती करीत असतो. त्यामुळे प्रत्येक देशातील व्यवस्था अधिक उत्तम राहाण्यासाठी आणि समाज समृध्द होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. आपला समाज किती समृध्द आहे त्यावरती राष्ट्र प्रगतीच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यामुळे जगातही शिक्षकांना सन्मान दिला जात असतो. अमेरिकन राष्ट्रप्रमुख बराक ओबामा जेव्हा इजिप्तला भेट देण्यासाठी गेले होते तेव्हा त्या देशाने त्यांच्या भेटीच्या निमित्ताने एक व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान तेथील विद्यापीठात नियोजित केले. त्यासाठी देशातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, शिक्षकांना निमंत्रित केले गेले होते. इतर कोणीही राजकिय व्यक्ती,मंत्री यांना प्रतिबंध करण्यात आला होता. देशाचे भविष्य शिक्षकांच्या हाती असते. ते विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरतात. त्यामुळे त्यांना जितके प्रेरक आणि उत्तम दर्जाचे व्याख्याने, ज्ञानाचे स्त्रोत उपलब्ध करून दिले जातील तितका परिणाम वर्गातील विद्यार्थ्यांच्या मनावर अध्यापन करतांना होणार आहे. ही जाणीव तेथील राज्यकर्त्यांच्या मनात होती. त्या जाणीवा व्यवस्थेने जोपासल्या तरच देश भरारी घेऊन प्रगती साधली जाते.\nशिक्षकांना समृध्द करीत जाणे आणि त्यांच्याव्दारे समाजाला दिशा दाखविणे घडायला हवे.शिक्षकांनी देखील जीवनभर शिकण्याचा प्रवास घडविण्यासाठी तयारी दाखवायला हवी. शिक्षक म्हणून आपण स्वतःला जितके समृध्द करीत जाऊ तितका सन्मान उंचावत जाणार आहे. समाजाला शिक्षक हा नोकर वाटता कामा नये, ज्या दिवशी शिक्षक हा सरकारी नोकर वाटू लागले त्या दिवशी समाजाच्या मनातील परिवर्तनाच्या अपेक्षा मेलेल्या असतील. शिक्षकांने स्वातंत्र्य उपभोगत समाज व राष्ट्राचे उत्थान घडविण्यासाठी पाऊलवाटा निर्माण करण्याची हिम्मत दाखवायला हवी. परिवर्तनाची पाऊलवाटा चालणे कठिण असते. परिवर्तन हे व्यवस्थेला धक्का देणारे असते. त्यामुळे ते नकोच असते. मात्र त्या वाटा चालल्या शिवाय शिक्षकांचे स्थान अधोरेखित होणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी मनात विचाराची मशाल पेटवत.. परिवर्तनासाठी संघर्षाची हिम्मत कमवायला हवी. त्यात सर्वांचे हित आहे. शिक्षकांच्या विचारात मात्र सातत्याने निरपेक्षता आणि समाजाचे भले दिसायला हवे म्हणजे इतिहासात दिसणारा विश्वास प्राप्त करता येईल.\n(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/pune-solapur-express-service-resumes-pune-print-news-amy-95-3069381/lite/", "date_download": "2022-10-01T14:26:49Z", "digest": "sha1:XTPZXB7NDV7M6P7Z6E5PBJCO764M6QNV", "length": 17236, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुणे-सोलापूर एक्सप्रेस सेवा पूर्ववत | Pune Solapur Express service resumes pune print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nपुणे-सोलापूर एक्सप्रेस सेवा पूर्ववत\nप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून ट्रेन क्रमांक ११४१७ / ११४१८ पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\n( संग्रहित छायचित्र )\nप्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून ट्रेन क्रमांक ११४१७ / ११४१८ पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ११४१७ पुणे – सोलापूर एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून पुण्याहून रात्री अकरा वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता पोहोचेल आणि गाडी क्रमांक ११४१८ सोलापूरहून १५ सप्टेंबरपासून सकाळी ११.४० वाजता सुटेल आणि पुण्याला सायंकाळी ७.२५ वाजता पोहोचेल.\nही गाडी हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, मलठण, भिगवण, जिंतूर रोड, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुर्डुवाडी, वडशिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी आणि पाकणी या स्थानकांवर थांबणार असून या गाडीला द्वितीय श्रेणीतील १२ डबे असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी ; स्वातंत्र्यदिनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nचांदणी चौक पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी; १ हजार ३५० डिटोनेटर, २१० कर्मचारी\nभाजपाच्या माजी नगरसेवकास खंडणीची मागणी; तेलंगणातून एकास अटक\nशरीरसौष्ठवासाठी वापरणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री; पावणेदोन लाखांची इंजेक्शन जप्त\nपुणे : दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई\nटोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्हे भागातील घटना\nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट\nशाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल\nराज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक\nबेदाण्याला यंदा विक्रमी भाव..; सणांमुळे देशभरातील मागणीत वाढ; दिवाळीपर्यंत दर चढेच\nरुपी बँकेला सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा; परवाना रद्द करण्यावरील स्थगिती कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2022/01/Shirdhi.html", "date_download": "2022-10-01T14:32:03Z", "digest": "sha1:HZHCV4C62YNZ6OMCV5DO6YNWZ2WKI3TX", "length": 7466, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar शिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला.\nशिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला.\nशिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला.\nशिर्डी - कोरोना काळातील पहिल्या व दुसर्या लाटेत मोठी निर्बंध असतानाही विमान सेवा देणार्या सर्व कंपन्यांच्या संपर्कात राहून नवीन प्रवासी सुविधा देत 10 लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे.\nशिर्डी आंतरराष्ट्रीय विमातळावरून 01 ऑक्टोबर 2017 रोजी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेने 3 जानेवारी 2022 रोजी 10 लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिर्डी या आंतरराष्ट्रीय विमानतळाने हे लक्ष्य संपादन करताना शिर्डी विमानतळावर जवळपास 13 हजार विमान उड्डाणांची नोंद केली. टाळेबंदीमुळे मागील काही महिने शिर्डी विमानतळ बंद होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी विमानतळावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिर्डी हे चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ आहे. शिर्डी विमानतळावर स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली-हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणांसाठी सुरु करण्यात आली.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/bhadrawati-nagar-parishad-bharti-2022/", "date_download": "2022-10-01T13:50:48Z", "digest": "sha1:5H5J6RQXLKY6MBYALQD2FHQRC5XJHK4J", "length": 5784, "nlines": 67, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Bhadrawati Nagar Parishad Bharti 2022– 01 | Civil Engineer", "raw_content": "\nभद्रावती नगर परिषद येथे अभियंता पदाकरीता भरती; असा करा अर्ज\nBhadrawati Nagar Parishad Recruitment 2022 – भद्रावती नगर परिषद द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्थापत्य अभियंता” पदांच्या 01 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव – स्थापत्य अभियंता\nपद संख्या – 01 जागा\nशैक्षणिक पात्रता – PG/Graduate\nनोकरी ठिकाण – भद्रावती\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता –भद्रावती नगर परिषद, चंद्रपुर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ते 10 जानेवारी 2022\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/the-unemployment-rate-in-the-country-stood-at-83-percent-in-the-month-of-august", "date_download": "2022-10-01T14:09:22Z", "digest": "sha1:LD3H3RKZR32JDDMRRHGIHMS3RY2RCEC7", "length": 3378, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये ८.३ टक्क्यांवर", "raw_content": "\nदेशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये ८.३ टक्क्यांवर\nजुलै महिन्याच्या तुलनेत रोजगार २० लाखांनी घटून तो ३९.४६ कोटींवर आला आहे.\nदेशातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन पुन्हा एकदा फोल ठरल्याचे समोर आले आहे. देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत रोजगार २० लाखांनी घटून तो ३९.४६ कोटींवर आला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ६.८ टक्के होता, तर रोजगार ३९७ दशलक्ष इतका होता. सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले की, “शहरी बेरोजगारीचा दर सामान्यतः ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त आहे. यावेळी शहरी बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर सुमारे सात टक्के इतका झाला आहे.” भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात पाचव्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. त्याच वेळी अर्थव्यवस्थेसमोर मंदी, बेरोजगारी, उद्योग-धंदे, कर्जदरातील वाढ अशी अनेक संकटे देशासमोर उभी राहिली. ऑगस्टमध्ये, शहरातील बेरोजगारीचा दर ९.६ टक्क्यांवर गेला आहे. तर ग्रामीण बेरोजगारीचा दर ७.७ टक्क्यांवर गेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/10375/", "date_download": "2022-10-01T13:43:00Z", "digest": "sha1:FQMSTIZVLZEK32DTYJZAV7J2S4FMAPN6", "length": 6068, "nlines": 55, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "पारनेरच्या नगरसेवकाने केला मोठा खुलासा – Parner Darshan", "raw_content": "\nपारनेरच्या नगरसेवकाने केला मोठा खुलासा\nपारनेरच्या नगरसेवकाने केला मोठा खुलासा\nपारनेर : नगरपंचायतमधील शिवसेनेचे सातही शिवसेनेबरोबरच आहेत. शिंदे गटाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. नगरसेवकांविषयी गेल्या तिन चार दिवसांपासून येत असलेल्या बातम्या या निराधार असल्याचे नगरसेवक युवराज पठारे यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना सांगितले.\nपठारे म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी आम्हा नगरसेवकांशी संपर्क करून शिंदे गटासोबत जाण्याबाबत गळ घातली होती. त्यांनी अनेकदा भेट घेऊन शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला नेण्याचेही प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते आहे, त्यांच्याकडून प्रभागासाठी मोठा निधी आणला येईल असेही सांगण्यात आले होते. मात्र सर्व नगरसेवकांनी एकमताने निर्णय घेऊन आपण उध्दव ठाकरे, विजयराव औटी यांच्यासोबत ठामपणे राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. रोहोकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भिमाशंकर दौऱ्यादरम्यान शनिवारी लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी एकही नगरसेवक त्यांच्यासमवेत नव्हता. सोमवारी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळीही कोणीही त्यांच्या समवेत नव्हते. रोहोकले यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आम्हाला गळ घातली होती, तेवढाच काय त्यांचा आणि आमचा संबंध असल्याचे पठारे यांनी सांगितले.\nशिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडूण आलेलो आहोत. त्यामुळे पक्षाला सोडून जाण्याचा प्रश्नच येणार नाही. आम्ही सर्व नगरसेवक एक असून कोणीही विकास रोहोकले यांच्या मागे शिंदे गटात जाणार नाही. जो काही निर्णय होईल तो सर्व नगरसेवक एकत्र बसूनच घेतात असेही पठारे यांनी सांगितले.\nगुड न्यूज : पारनेरातील ‘या’ १६ गावांची पाण्याची वणवण थांबणार \nअरेरे वाईटच.. पारनेरातील ‘या’ रस्त्यावर पुन्हा अपघात\nचक्क ठाकरेंच्या घरातला माणूसच मुख्यमंत्र्यांनी फोडला \nराधाकृष्ण विखे पाटलांवर ‘या’ दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी\nविकासकामांच्या माध्यमातून तालुकाप्रमुखांना बळ देणार : ना.देसाई\nसुजित पाटलांनी साधला आजी,माजी आमदारांवर निशाणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/9276", "date_download": "2022-10-01T14:02:40Z", "digest": "sha1:C47CHUYC3SG2YD4LZ25C3NCQCFXB4622", "length": 19875, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी युवा वर्गाने मतदार यादीत नाव नोंदवावे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nलोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी युवा वर्गाने मतदार यादीत नाव नोंदवावे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…\nलोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी युवा वर्गाने मतदार यादीत नाव नोंदवावे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…\nयवतमाळ दि. 9 ऑक्टोबर :- वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या सर्व नागरिकांना भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क प्रदान केला असून लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सक्षमपणे आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. तत्पुर्वी सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी व 18 वर्षावरील युवा वर्गाने प्राधान्याने आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाही व्यवस्था बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात निवडणूक साक्षरता समितीची आढावा बैठक काल संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी(निवडणूक) डॉ. स्नेहल कनीचे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, दीपक हाते, स्कॉऊट गाईडच्या कवीता पवार, गजानन गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की, मतदार यादीतून नाव वगळणे, नवीन नाव नोंदविणे, नावात किंवा पत्त्यात दुरुस्ती इ. कामे नागरिकांना सोयीस्कर व्हावी यासाठी शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, स्काऊट गाईड व एन.सी.सी.च्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात शिबीरांचे आयोजन करावे तसेच नागरिकांना लोकशाहीतील मतदानाचे महत्व सांगावे. नागरिकांना व्होटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तसेच एन.व्ही.एस.पी. या पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या आपले नाव व इतर माहिती टाकुन मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करता येणार आहे, तसेच निवडणूक विषयक इतर माहिती मिळणार आहे, याबाबतची माहिती सर्वांना व्हावी यासाठी माध्यमातून विशेष प्रसिद्धी करण्याचेही त्यांनी सांगितले.\nउपजिलहाधिकारी (निवडणूक) स्नेहल कनिचे यांनी मतदान पुनरिक्षणाची माहिती देतांना सांगितले की भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला असून त्याचे वेळापत्रकानुसार दि.09 ऑगस्ट, 2021 (सोमवार) ते दि. 31 ऑक्टोंबर, 2021 (रविवार) पर्यंत दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांर्कीक त्रुटी दुर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे, योग्यप्रकारे विभाग/भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे इ. पुर्वपुनरिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल.त्यावर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.1 नोव्हेंबर, 2021(सोमवार) ते दि.30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार) पर्यंत राहील. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी, यांनी निश्चित केलेले दिवशी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येईल. दावे व हरकती दि.20 डिसेंबर, 2021(सोमवार) पर्यंत निकालात काढण्यात येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.05 जानेवारी, 2022 (बुधवार) रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nबैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.\nPrevious: जिल्हाधिकारी यांनी जाणल्या निराधार वृद्धांच्या व्यथा ; उमरी पठार येथील वृद्धाश्रमाला दिली भेट…\nNext: शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आंदोलनात उतरणार :- आ. अमरनाथ राजूरकर….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T15:36:39Z", "digest": "sha1:5DFSIIZVZRES46OCSMMCWJ7ME76RA66K", "length": 18081, "nlines": 256, "source_domain": "satyakamnews.com", "title": "सोलापूर जिल्हा Archives - satyakamnews.com", "raw_content": "\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\n28 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ- आ.बबनराव शिंदे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 व 2 च्या हंगाम 2022-23 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न\nमंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ सोडत संपन्न (ज्ञानेश्वर ऐवळे चिकलगी यांना प्रथम क्रमांकाची मोटारसायकल प्रदान )\nफॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ दिवशी बेस्ट फार्मासिस्ट पुरस्काराने सन्मानित\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार जाहीर\nश्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन\nजाचक उत्पन अटीचा सहानुभुती पुर्वक विचार करा – तालुका प्रमुख संजय घोडके.\nपंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न\nकै.विठ्ठलराव शिंदे पूर्णाकृती पूतळा अनावरण सोहळ्यास उपस्थित रहावे- रणजितभैय्या शिंदे\nव्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या युवकांचा सार्थ अभिमान –...\nपंढरपूरचा विकास वाराणसीच्या धर्तीवर होण्याबातीत लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न\nपंढरपूरचे विठ्ठल मंदिर सरकारपासून मुक्त होणार का सुब्रमण्यम स्वामींची मोठी घोषणा\nअध्यक्ष रणजीत भैय्या शिंदे यांनी केले,स्व वैजिनाथ,(दादा) कोरके,यांना केले विनम्र अभिवादन\nश्री विठ्ठल कारखान्यावर चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अभिनंदनाचा केला ठराव\n“या” निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या (शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nचितळे बंधूंना २० लाखांच्या खंडणीसाठी धमकी; क्राइम ब्रांचने शिक्षिकेसह पाच जणांना...\nसोलापूर जिल्ह्यातील SBC प्रवर्गातील उद्योजकांना 10 लाख ते 2 कोटी क्लस्टर...\nसोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक मतदानासाठी 18 जानेवारीला सुट्टी\nनेहरू युवा केंद्र तर्फे जलशक्ती व आजादी का अमृत महोस्तव पथनाट्याचे...\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://vidnyankendra.wordpress.com/author/samyakutkarsh/", "date_download": "2022-10-01T13:36:37Z", "digest": "sha1:ATILQ7O3WHMLMYYXPA5SFY66YRHPTAWA", "length": 2860, "nlines": 50, "source_domain": "vidnyankendra.wordpress.com", "title": "सम्यक – विज्ञान केंद्र", "raw_content": "\nकेल्याने होत आहे रे \nA formula may contain two-or more variables. Every variable can take many values. We can choose specific values which suit our need. एखाद्या सूत्रात दोन किंवा त्यापेक्षा जास्त चले असू शकतात. त्यामुळे येणाऱ्या अनेक उत्तरांतून आपल्याला हवे ती उत्तरे शोधणे महत्वाचे ठरते. त्यासाठी Gnu-Octave चा वापर करणे आवश्यक ठऱते. या साठी पुढील उदाहरण अभ्यासणे योग्य ठरेल. वाचन सुरू ठेवा “Choosing values”\nAuthor सम्यकPosted on ऑक्टोबर 1, 2019 ऑक्टोबर 2, 2019 Categories इलेक्ट्रॉनिक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2020/11/blog-post_51.html", "date_download": "2022-10-01T13:39:59Z", "digest": "sha1:ZQCKNR2J4DS3WT5BKACJN3SMOFSI7VFF", "length": 6129, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोरोनो काळातील वीज बील माफी साठी म.न.से.आक्रमक : कार्यलयाची तोडफोड.", "raw_content": "\nHomeKopargaonकोरोनो काळातील वीज बील माफी साठी म.न.से.आक्रमक : कार्यलयाची तोडफोड.\nकोरोनो काळातील वीज बील माफी साठी म.न.से.आक्रमक : कार्यलयाची तोडफोड.\nकोरोनो काळातील वीज बील माफी साठी म.न.से.आक्रमक : कार्यलयाची तोडफोड.\nसंपादक:-- शाम दादापाटील गवंडी.\nउपसंपादक :-- योगेश रुईकर पा.\nकोपरगाव प्रतिनिधी :--- कोरोनो काळात आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व सामान्य नागरिकांना वाढीव वीजबीले देऊन मोठा झटका दिला आहे. कोरोनो कालखंडातील बिले माफ करून सामान्य जनतेची आर्थिक संकटातून सुटका करावी या प्रमुख मागणी साठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली आक्रमण झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी विजवितरण कार्यालयावर हल्लाबोल करत अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ऐनवेळी तोडफोड सुरु झाल्याने पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.\nमार्च महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोनो संसर्गामुळे लाँकडाउन होते. याकाळात संपूर्ण उद्योग धंदे कामकाज बंद होते. त्यामुळे या काळातील वीजबीले माफ करावी अशी मागणी होत आहे. यासाठी राज्यात सरकार विरोधात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी घूमजाव केले. या आंदोलनात जिल्हाउपाध्यक्ष संतोष गंगवाल , तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, सुनिल फंड, योगेश गंगवाल आदींसह कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/01/blog-post_40.html", "date_download": "2022-10-01T14:22:28Z", "digest": "sha1:S7JZOM2X263AZSCSLPS3UZO3YRVS4H33", "length": 8175, "nlines": 90, "source_domain": "www.janwarta.in", "title": "अयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे- महंत शिवानंदगिरी महाराज.", "raw_content": "\nHomeKopargaonअयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे- महंत शिवानंदगिरी महाराज.\nअयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे- महंत शिवानंदगिरी महाराज.\nअयोध्या राम मंदिरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे- महंत शिवानंदगिरी महाराज.\nराममंदिर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयाचे कोपरगावात संत महंतांच्या हस्ते उदघाटन.\nकोपरगाव प्रतिनिधी :---- सुप्रीम कोर्टाने अयोध्या श्रीराम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये भव्यदिव्य मंदिर साकारले जात असून त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागावा या हेतूने प्रत्येक घरातून किमान 10 रुपये संकलन करण्याचा निश्चय श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या समितीने घेतला.\nत्यासाठी प्रत्येक घरापर्यंत संपर्क करून निधी संकलन करण्याचे अभियान आज कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात सुरु झाले. या अभियानाच्या नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी जोशी कॉम्प्लेक्स, कापड बाजार, कोपरगाव याठिकाणी कार्यालयाचा शुभारंभ महंत शिवानंदगिरीजी महाराज, महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, अभियानाचे मोठा निधी जिल्हा प्रमुख, माजी आमदार चंद्रशेखर जी कदम, माजी आमदार सौ स्नेहालताताई कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, मनसे जिल्हा उपप्रमुख संतोष गंगवाल, अभियानाचे तालुका प्रमुख योगेश पगारे, अनेक कारसेवक व मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.\nभगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरुगोविंद सिंग हे धर्मासाठी क्रांतिकारक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक घरातून किमान 10 रुपये हि संकल्पना धर्म जोपासण्यासाठी महत्वाची आहे. धनाढ्य लोक लागेल तेवढे धन द्यायला तयार आहेत परंतु हे राममंदिर राष्ट्रमंदिर असून त्याच्या उभारणीत प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने भरघोस निधी या राष्ट्रमंदिरसाठी द्यावा असे आवाहन या वेळी महाराजांनी केले.\nमहंत राघवेश्वरानंदगिरी महाराजांनी यावेळी नमूद केले की कोपरगाव हि संत जनार्दन स्वामी, पूज्य जंगली महाराज, पूज्य रामदासी महाराज यांसारख्या थोर संतांची भूमी आहे. श्रीरामांच्या वनवास काळात त्यांचा पावनस्पर्श या भूमी ला झालेला आहे त्यामुळे आपण सर्व जण मोठे भाग्यवान आहोत.\nराहुरीचे माजी आमदार श्री चंद्रशेखर कदम यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सर्वांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या या कार्यात स्वतःला जोडून घेत उत्साहाने काम करावे असे प्रतिपादन केले.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/05/blog-post_55.html", "date_download": "2022-10-01T14:25:40Z", "digest": "sha1:TPN6ZM327RC4VGO2RVVAGF3G4S4Y2WNQ", "length": 7493, "nlines": 87, "source_domain": "www.janwarta.in", "title": "जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख निधी मंजूर. -जी.प. सदस्या सोनाली साबळे", "raw_content": "\nHomeKopargaonजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख निधी मंजूर. -जी.प. सदस्या सोनाली साबळे\nजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख निधी मंजूर. -जी.प. सदस्या सोनाली साबळे\nजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख निधी मंजूर.\n-जी.प. सदस्या सोनाली साबळे\nकोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्याला १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांनी दिली आहे.\nकोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा देखील फायदा समाजातील बहुसंख्य घटकांना मागील चार वर्षात मिळाला आहे. मागील वर्षापासून देशात व राज्यात जीवघेण्या कोरोना महामारीचा धुमाकूळ सुरु आहे. यावर्षी तर या महामारीने अधिकच उग्र रूप धारण केले आहे तरी देखील जिल्हा परिषदेकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. या प्रयत्नातून समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती,जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी २३ कडबा कुट्टी मशीन, १४ इलेक्ट्रिक मोटार, ३४ शिलाई मशीन यासाठी नऊ लाख एक्याऐंशी हजार तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी पिठाच्या गिरणीसाठी प्रत्येकी १३,०००/-, लघु उद्योगासाठी ८ व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी १६,०००/- , औषध उपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २०,०००/- व बहु विकलांग ८ व्यक्तींच्या पालकांना प्रत्येकी २०,०००/- अर्थसहाय्य असे एकून १७ लाख तीस हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांनी सांगितले आहे\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2022/03/blog-post_52.html", "date_download": "2022-10-01T15:34:40Z", "digest": "sha1:WWQXVVMBMYG6GEK77GWV2XLCCH2MHK6A", "length": 14911, "nlines": 92, "source_domain": "www.janwarta.in", "title": "समताच्या यशाची घौंडदौंड सुरुच. समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ - श्री संदीप कोयटे.", "raw_content": "\nHomeKopargaonसमताच्या यशाची घौंडदौंड सुरुच. समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ - श्री संदीप कोयटे.\nसमताच्या यशाची घौंडदौंड सुरुच. समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ - श्री संदीप कोयटे.\nसमताच्या यशाची घौंडदौंड सुरुच.\nसमता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ - श्री संदीप कोयटे.\nकोपरगाव प्रतिनिधी:----- समता पतसंस्थेच्या ३६ वर्षाच्या वाटचालीत ६६२ कोटी रुपयांच्या ठेवी व ५२६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप यासह ११८८ कोटी रुपयांच्या संमिश्र व्यवसाय असणाऱ्या समता पतसंस्थेचा २०२२ चा आर्थिक अहवाल सालाबादप्रमाणे याही वर्षी दुपारी ३.०० वा. प्रसिद्ध करण्यात येऊन समता पतसंस्थेने ३१ मार्च ला अहवाल प्रसिद्ध करण्याची परंपरा कायम राखली असून समता पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायात १३६ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याने समताने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत एक वेगळा नावलौकिक मिळविला आहे. विशेषतः गत दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनच्या काळात हि वाढ झाल्याने संस्थेचे संचालक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सभासद व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले आहे.\nतसेच समता पतसंस्थेने वसुली बाबतही आघाडी कायम राखली असून संस्थेच्या शाखांपैकी वैजापूर, राहुरी, राहाता, पुणे, गांधी चौक या शाखांनी 0% एन.पी.ए. राखण्यात यश मिळविले आहे. तर शिर्डी, नाशिक, येवला यांनी ०.५ टक्का एन.पी.ए. राखला आहे.इतर शाखा अल्प एन.पी.ए.राखण्यात यशस्वी झाल्या आहेत.\nसमता पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ रोजी ११८८ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून ठेवींमध्ये तब्बल ६२ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ६६२ कोटी रुपये एवढ्या झाल्या तसेच कर्ज वाटपामध्ये ७२ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे एकूण कर्ज वाटप ५२६ कोटी एवढे झाले असून गुंतवणुक १७५ कोटी एवढी आहे. संस्थेला ३१ मार्च २०२२ अखेर ७ कोटी २५ लाख इतका नफा झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संचालक श्री. संदीप कोयटे यांनी दिली.\nयाबाबत अधिक बोलताना ते पुढे म्हणाले कि, ‘गत दोन वर्षापासून लॉकडाऊन जाहीर झाला असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाजारपेठा ठप्प झाल्या आहे. त्याचा परिणाम सर्वांच्याच व्यवहारांवर झाला असताना देखील समताने ठेव वाढ, कर्ज वाढ व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापीत केले आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे, समताचे सोनेतारण कर्ज दि.३१ मार्च २०२१ अखेर ९३ कोटी रुपये इतके होते, त्यात तब्बल ७९ कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता १७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सोने तारण कर्जामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून जलद सेवा ग्राहकांना देण्याचे काम समता पतसंस्था करीत आहे.’ त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्था सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन हे कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.\nसमता पतसंस्थेची एकूण सुरक्षित गुंतवणूक १७५ कोटी रुपयांची असून कॅश व बँक बॅलन्स ६ कोटी रुपयांचा आहे. समताने आपल्या ग्राहकांना २८ कोटी रुपयांचे ठेव तारण कर्ज व सोनेतारण कर्ज १७१ कोटी रुपयांचे आहे. संस्थेच्या गुंतवणुकीचे प्रमाण ठेवींच्या प्रमाणात २६.४३% इतके आहे. सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ३२.५०% इतके आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ५८.७६% इतके आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक व तरलता कर्जाच्या आधारावर समताच्या ९९.१३% ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच समताच्या ठेवीदारांच्या प्रत्येकी १२.५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे तर बँकांच्या ठेवींना ५ लाख रुपयांपर्यंतच्या सुरक्षितता असल्याने समताच्या ठेवींविषयी ही बाब विशेष उल्लेखनीय समजली जाते.\nसमताने केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास, स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘सहकार उद्योग मंदिर व समता सहकार मिनी मॉल’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने उपलब्ध करून दिली आहे. समता महिला बचत गटाद्वारा समता सहकार मिनी मॉल सुरु करून कोपरगाव तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ व विक्री केंद्र उपलब्ध करून दिली असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले. समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्वप्रथम आणून समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा यांनी सांगितले.\n‘कर्ज वितरण करताना देखील समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल, शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.’ असे समताचे सर व्यवस्थापक श्री.सचिन भट्टड म्हणाले\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krishicharcha.com/paddy-sowing-down-by-24-oilseeds-20-so-far-due-to-less-rains-in-some-parts-govt-data/", "date_download": "2022-10-01T14:02:50Z", "digest": "sha1:GMTZH22CULH7AVK5LPTPPWMNZTPXEKGU", "length": 15436, "nlines": 183, "source_domain": "www.krishicharcha.com", "title": "काही भागात कमी पाऊस झाल्यामुळे भात पेरणी 24%, तेलबिया 20% कमी: सरकारी आकडेवारी - Krishi Charcha", "raw_content": "\nअमेरिका से भारत की सुती धागे आयात मे वृद्धी \nकांदा व गंधक आणि कॅल्शिअम एक अतुट नाते…\nफळछाटणी – द्राक्ष पिकांचा एक महत्वाचा टप्पा \nराज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री\nराज्यातील धरणांत ८८ टक्के पाणीसाठा\nकताई मिलों के पास केवल 40 दिनों का स्टॉक ; शुल्क…\nभारत ने अपीलीय निकाय में चीनी निर्यात सब्सिडी पर विश्व व्यापार…\n‘रिलायंस फसल बीमा योजना’ के खिलाफ महाराष्ट्र राज्य सरकार कि केंद्र…\nजीएम फसलों के नियमन का कोई वैज्ञानिक आधार नहीं |\n“विदेशी प्याज आयात करने वाले आयातकों भविष्य में कोई भी प्याज…\nबुनाई से लेकर पैकिंग तक का भारतीय सूती धागे का सफर\n‘रिलायंस फसल बीमा योजना’ के खिलाफ महाराष्ट्र राज्य सरकार कि केंद्र…\nगाय-भैंस के लिए स्थायी गौशाला का निर्माण के लिए अनुदान दिया…\nमैन्युफैक्चरिंग हब: दुनिया का दूसरा सबसे आकर्षक मैन्युफैक्चरिंग हब बनने के…\nऑनलाइन आवेदन करके ड्रैगन फ्रूट प्लांटिंग ग्रांट प्राप्त करें…\nभारत ने अपीलीय निकाय में चीनी निर्यात सब्सिडी पर विश्व व्यापार…\nस्मार्टकेम ने प्याज के लिए उर्वरक लॉन्च किया\nकिसान सोयाबीन के भाव से परेशान और खाद्यतेल की सरकार आयात…\nखरीफ उत्पादन 2020-21 फसल वर्ष में रिकॉर्ड 150.5 मिलियन टन को…\nअनार: वजन घटाने और अन्य कारणों से आपको इस फल को…\nघरावरील सोलार योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज\nआज से किसानों के खाते में आ रहे हैं 2000, जल्द…\n‘रिलायंस फसल बीमा योजना’ के खिलाफ महाराष्ट्र राज्य सरकार कि केंद्र…\nसरकार ने पशुधन, डेयरी, मत्स्य किसानों को किसान क्रेडिट कार्ड प्रदान…\nअगर आप किसान हैं तो किसान प्रमाण पत्र कैसे प्राप्त करें\nगारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते \nनाशिक क्षेत्र में बारिश, वातावरण में फैली ओलावृष्टि; कई फसलें प्रभावित…\nआज भी ओलावृष्टि की संभावना\nजनवरी-मार्च में भारत के लिए अधिकतर सामान्य बारिश : दक्षिण कोरियाई…\nमहाराष्ट्र के किसान को सूखा बारिश से बेहतर है कहने…\nHome ताजा खबर काही भागात कमी पाऊस झाल्यामुळे भात पेरणी 24%, तेलबिया 20% कमी: सरकारी...\nकाही भागात कमी पाऊस झाल्यामुळे भात पेरणी 24%, तेलबिया 20% कमी: सरकारी आकडेवारी\nजूनमध्ये नैऋत्य मान्सून सुरू झाल्यानंतर खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. भात हे खरीपाचे प्रमुख पीक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे आणि यावर्षी १ जून ते ६ जुलै दरम्यान एकूण पाऊस “कमी ” होता.\nसध्या चालू असलेल्या खरीप पेरणीच्या हंगामात भाताचे क्षेत्र 24 टक्क्यांनी घटून 72.24 लाख हेक्टरवर आले आहे, तर भारताच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पावसाच्या प्रगतीला उशीर झाल्यामुळे तेलबियांचे क्षेत्र 20 टक्क्यांनी घटून 77.80 लाख हेक्टरवर आहे. , कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. 2021-22 पीक वर्षाच्या (जुलै-जून) याच कालावधीत 95 लाख हेक्टरमध्ये भाताची आणि 97.56 लाख हेक्टरमध्ये तेलबियांची पेरणी झाली होती.\nजूनमध्ये नैऋत्य मान्सून सुरू झाल्यानंतर खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. भात हे खरीपाचे प्रमुख पीक आहे.\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे आणि यावर्षी १ जून ते ६ जुलै दरम्यान एकूण पाऊस “सामान्यतेच्या जवळ” होता.\nतथापि, 1 जून ते 6 जुलै दरम्यान मध्य भारतात 10 टक्के आणि देशाच्या वायव्य भागात 2 टक्के पावसाची कमतरता होती. IMD च्या ताज्या विधानानुसार. पूर्वेकडील प्रमुख भात उत्पादक प्रदेशात पावसाची कमतरता 36 टक्के इतकी जास्त होती. आणि ईशान्य भारत 6 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू खरीप हंगामाच्या 8 जुलैपर्यंत व्यावसायिक पिकांसाठी क्षेत्र पेरले गेले होते — ऊस, कापूस आणि ताग/मेस्ता — 1 टक्क्यांपेक्षा कमी होते.\nतथापि, चालू खरीप हंगामात 8 जुलैपर्यंत कडधान्याखालील क्षेत्र 1 टक्क्यांनी किरकोळ वाढून 46.55 लाख हेक्टरवर पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या कालावधीत 46.10 लाख हेक्टर होते.\nपरंतु अरहरचे क्षेत्र 23.22 लाख हेक्टरच्या तुलनेत 28.58 टक्क्यांनी कमी होऊन 16.58 लाख हेक्टरवर आले, तर उडीदाचे क्षेत्र 10.34 टक्क्यांनी कमी होऊन ते 8.33 लाख हेक्टरवरून 7.47 लाख हेक्टरवर आले, अशी आकडेवारी सांगते.\nचालू खरीप हंगामातील 6 जुलै पर्यंत व्यावसायिक पिकांमध्ये, या हंगामात आतापर्यंत कापसाचे क्षेत्र 0.18 टक्क्यांनी कमी होऊन 84.60 लाख हेक्टरवर आले आहे, उसाचे क्षेत्र 0.46 टक्क्यांनी कमी होऊन 53.31 लाख हेक्टरवर आले आहे आणि ताग/मेस्ताचे क्षेत्र 0.78 टक्क्यांनी घसरून 6 लाख हेक्टरवर आले आहे.\nतज्ज्ञांनी सांगितले की, मुख्य पिकांच्या पेरणीच्या अंतराची भरपाई करण्यासाठी जुलै महिन्यातील पाऊस महत्त्वपूर्ण आहे.\nPrevious articleखताचे भाव अर्ध्यावर खताचे नवीन भाव पहा मुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा निर्णय\nNext articleसिजेंटाला ड्रोनचा वापर करून बुरशीनाशक फवारण्यासाठी सरकारची परवानगी \nअमेरिका से भारत की सुती धागे आयात मे वृद्धी \nकांदा व गंधक आणि कॅल्शिअम एक अतुट नाते…\nफळछाटणी – द्राक्ष पिकांचा एक महत्वाचा टप्पा \nअमेरिका से भारत की सुती धागे आयात मे वृद्धी \nकांदा व गंधक आणि कॅल्शिअम एक अतुट नाते…\nफळछाटणी – द्राक्ष पिकांचा एक महत्वाचा टप्पा \nराज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री\nराज्यातील धरणांत ८८ टक्के पाणीसाठा\nअमेरिका से भारत की सुती धागे आयात मे वृद्धी \nकांदा व गंधक आणि कॅल्शिअम एक अतुट नाते…\nफळछाटणी – द्राक्ष पिकांचा एक महत्वाचा टप्पा \nभारत में कपास उत्पादन कमं होणे का अनुमान: अमेरिकी कृषि विभाग...\nमजबूत डिमांड से नवंबर-दिसंबर के बाद भी किसान कपास की खेती...\nआपूर्ति में कमी की आशंका से अतिरिक्त लंबे स्टेपल कपास की...\nकृषी चर्चा - कृषी चर्चा व समाधान के लिये उपयुक्त वेब पोर्टल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/power-of-pawar-family-have-you-seen-this-photo-shared-by-supriya-sule-nrvk-68083/", "date_download": "2022-10-01T14:27:26Z", "digest": "sha1:OD2TEGERUTU5M6JFOVC63YDGBE7GQ7V7", "length": 9890, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मोठे नेते, मोठी फॅमिली | पवार कुटुंबाची 'पॉवर'... सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला हा फोटो पाहिलात का? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nमोठे नेते, मोठी फॅमिलीपवार कुटुंबाची ‘पॉवर’… सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला हा फोटो पाहिलात का\nमुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेला एक सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फॅमिली गेट टुगेदरचा फोटो आहे. यात संपुर्ण पवार कुटुंबिय दिसत आहे. रोहित पवार यांनी पवार कुटुंबाची ‘पॉवर’ असे कॅप्शन देत हा फोटो रिट्विट केला आहे.\nराजकारणात जसं पवारांचं मोठं नाव आहे अगदी त्याच पद्धतीने त्यांचं कुटुंब देखील मोठं आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येतं. असाच एक फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे.\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच वयाची ८० वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने कुटुंबियांनी देखील त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. त्यावेळी काढलेला हा फोटो आहे.\nआपल्या माणसांनी दिलेले आशीर्वाद मनात जपा आणि आपल्याला जे मिळालंय, तुम्ही ज्या माणसांना ओळखता, तुम्ही माणूस म्हणून जसे घडले आहात, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळेंनी हा फोटो शेअर केला आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/marathwada/latur/dr-with-the-demise-of-bal-purohit-a-sage-like-musician-was-lost-amit-deshmukh-nrng-69663/", "date_download": "2022-10-01T13:59:06Z", "digest": "sha1:4PWYTRLEBTSXYC3XQNGPUWS6ZVQNS5JT", "length": 9840, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "लातूर | डॉ. बाळ पुरोहित यांच्या निधनाने ऋषितुल्य संगीतज्ञ गमावला- अमित देशमुख | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nलातूर डॉ. बाळ पुरोहित यांच्या निधनाने ऋषितुल्य संगीतज्ञ गमावला- अमित देशमुख\nसंगीताचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. उस्ताद अमीर खान साहेबांचा आणि त्यांच्या गायकीचा पुरोहित यांच्या गायकीवर मोठा प्रभाव होता\nलातूर. “नागपूर येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. नारायण तथा बाळ पुरोहित यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे”, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.\n” संगीताचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. उस्ताद अमीर खान साहेबांचा आणि त्यांच्या गायकीचा पुरोहित यांच्या गायकीवर मोठा प्रभाव होता, तसेच इतर घराण्यांच्या गायकीचा सुद्धा गाढा अभ्यास होता. गेल्या पन्नास वर्षांत मोठा शिष्य परिवार त्यांनी घडविला.शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक,उत्तम गायक आणि ग्रंथकर्ते म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/04/blog-post_97.html", "date_download": "2022-10-01T14:41:33Z", "digest": "sha1:ORT4XNPSGLORWLIK2RZWQUQ3N3ZAJAND", "length": 6527, "nlines": 44, "source_domain": "www.saptarang.page", "title": "शिधावाटप दुकाने सकाळी ८:०० ते रात्री ८:०० पर्यंत सुरू ठेवा", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nशिधावाटप दुकाने सकाळी ८:०० ते रात्री ८:०० पर्यंत सुरू ठेवा\nकोविड-19 प्रादुर्भाव टाळण्याकरीता मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप\nदुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या वेळेत सुरु राहणार\nमुंबई प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 यावेळेत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.\nयासाठी मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. याबाबत तक्रार असल्यास खालील हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.\nv राज्य हेल्पलाईन (सकाळी 10 ते सायं.6)\nØ निशुल्क हेल्पलाईन क्रमांक :- 1800 22 4950/1967\nØ वेबसाईटवरील ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली :- mahafood.gov.in\nØ वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन क्रमांक:- 14445\nv मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष (सकाळी 10 ते सायं.6)\nØ हेल्पलाईन क्रमांक:- 022-22852814\nअधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असे आवाहन याव्दारे करण्यात येत असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/page/2/", "date_download": "2022-10-01T13:47:27Z", "digest": "sha1:VXQEN3DX6BXLZEMWYOET5HHDKLCTNKXY", "length": 16124, "nlines": 236, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Homepage - Newsmag - satyakamnews.com - Page 2", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nआ. प्रशांतराव परिचारक यांनी फोडली ऊसदरांची कोंडी\nएजंटकडून लायसनधारकांची होणारी लुट थांबवा\nदामाजी कारखान्याला स्व.मारवाडी वकिलसाहेब यांच्या काळातले वैभव मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार...\nमंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ सोडत संपन्न\nपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर – आ....\nमहात्मा फुले सूतगिरणी सर्वसाधारण सभा बांबूपासून सुतनिर्मिती साठी प्रयत्नशील : ढोबळे\nस्वेरीच्या दशरथ लवटे यांची ‘त्रिवेणी टर्बाईन’ या कंपनीत निवड\nसंत दामाजी साखर कारखान्याची अधिमंडळाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या...\nसाखर कारखान्यांच्या डिस्टीलरी,इथेनॉल प्रकल्पासाठी व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nपंढरपूर अर्बन बँकेला सहकार आयुक्त व निबंधक- श्री.अनिल कवडे\nकॉंग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन…\nसामाजिक लढा देताना गुंडागिरीला थारा देऊ नका- प्रा.सुभाष वायदंडे\nयुक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/karla-caves", "date_download": "2022-10-01T13:31:49Z", "digest": "sha1:X2RG4JIV6EHWOESOATAUPDZ6TDMQ4OXS", "length": 8415, "nlines": 76, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Karla Caves - Heritage Places in Pune - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nशिल्पकलेचा अद्भूत प्राचिन वारसा\nभारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात वैविध्यपुर्ण अशा लेणी आहेत. अतिप्राचीन संपुर्ण पहाडात कोरलेली ही लेणी बघताना त्यावेळेच्या शिल्पकलेस आणि आर्किटेक्चरला दाद द्यावीशी वाटते.\nया सर्व लेण्यांमध्ये सर्वात मोठे चैत्यगृह म्हणून कार्ला लेण्याचा उल्लेख करावा लागेल.\nपुणे - मुंबई महामार्गावर पुण्यापासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर लोणावळ्याजवळ कार्ला या गावाजवळ ही लेणी आहेत. सुमारे 2000 वर्षापुर्वी अखंड पहाडात कोरलेल्या या लेण्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. सातवाहन काळात तयार झालेली ही लेणी सर्वात प्राचिन लेणी समजली जातात. तत्कालीन हिनयान पंथीय या लेण्यांमध्ये एकुण 16 गुंफा असून त्यातील 8 क्रमांकाची भव्यदिव्य वास्तू म्हणजे चैत्यगृह. या चैत्यगृहामध्ये आतल्या बाजूस स्तूप असून या ठिकाणी बौद्ध भिख्खु आपल्या ध्यानधारणेसाठी येत असत असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. सुमारे 40 मी. लांब आणि 14 मी. रुंद आणि तेवढेच उंच अशा या चैत्यगृहामध्ये कोरलेले अजस्त्र असे खांब आणि त्या खांबांवर कोरलेली शिल्पं म्हणजे प्राचिन शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणावा लागेल. या ठिकाणी लेणी कोरताना वापरले गेलेले लाकडी खांब हे अजुनही सुस्थितीत आहेत.\nया अजस्त्र अशा कोरलेल्या लेण्याच्या बाहेर एका खांबावर चार सिंहाचे शिल्प कोरलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात केवळ कान्हेरी आणि कार्ला अशा दोनच ठिकाणी अशी सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. मुख्य चैत्यगृहात आत जाताना दोन्ही बाजूस दगडात कोरलेले हत्तींची शिल्प आपलं लक्ष वेधून घेतात. या चैत्यगृहाच्या भिंतीवर बुद्धांची आणि समकालीन अनेक शिल्पे कोरलेली आहेत. अत्यंत सुंदर आणि बांधेसुद अशी ही शिल्पे बघणाऱयाचे मन मोहून घेतात. या लेणी पाहण्यासाठी केवळ पुण्या-मुंबईच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक देखील येतात. पुर्वीच्या काळी अरबी समुद्र ते दख्खन या व्यापारी रस्ता होता. अनेक व्यापारी विश्रांतीसाठी या लेण्यांचा आसरा घेत असत. या लेण्यामधील अनेक गुंफा आता बंद झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पायऱया वा चढण्याची सोय नसल्याने वर जाता येत नाही.\nया लेण्याच्या शेजारीच एकविरा देवीचे मंदिर आहे. कोळी समाजाची कुलदैवत असणाऱया एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी इथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार सकाळी 9 ते सायांकाळी 5.30 या वेळेत तुम्हाला लेणी पाहता येतात. लेणी पाहण्यासाठी पाच रुपये प्रवेश शुल्क असून, वैयक्तिक व्हिडीओ शुटींग करायचे असल्यास व्हिडीओ कॅमेरा नेण्यास 25 रूपये चार्ज आहे. वर्षभरात केव्हाही आपण या ठिकाणास भेट देऊ शकता. भारतातील या प्राचिन आणि सुंदर अशा रचनेस एक वेळ तरी नक्कीच भेट द्या.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान\nपुराणकालीन संदर्भ असणारा अष्टविनायकांमधील महागणपती\nश्रीविष्णूजी द्वारा स्थापित प्राचिन गणेश मंदिर\nनरवीर तानाजीच्या पराक्रमाचा जागता साक्षीदार\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/04/blog-post_80.html", "date_download": "2022-10-01T14:58:55Z", "digest": "sha1:5BBRU3LYJSNRLYWAQY6HENEG22X6PGV4", "length": 12653, "nlines": 81, "source_domain": "www.marathatej.com", "title": "जागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर;पोलिसांच्या पाठीशी राज्य शासन खंबीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईजागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर;पोलिसांच्या पाठीशी राज्य शासन खंबीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nजागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर;पोलिसांच्या पाठीशी राज्य शासन खंबीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. 2 : महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी राज्यशासन खंबीर उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nवर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सेंट्रल हॉलमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (ग्रामीण), सतेज पाटील (शहरे), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर मुख्य सचिव सुरक्षा आणि अपील नितीन गद्रे, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.\nउपस्थित समुदायाला गुढी पाडव्याच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आजपासून कोरोनाचे निर्बंध उठवले असले तरी पोलिसांच्या कामामध्ये फारसा बदल झालेला नाही. कोरोनामध्ये निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तर आता नेहमीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे. आता काळ बदलला आहे, आणि गुन्हेगाराच्या पुढे जाऊन पोलिसांना विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस दलाला सर्व सुविधा व अत्यावश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसदलाला तीन ते साडे तीन हजार दुचाकी आणि चार चाकी अद्ययावत वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोलिसांची घरे, अद्ययावत पोलीस ठाणी, तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कृती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nपोलिसांचा धाक व दरारा वाटला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपण अजूनही कसाबला विसरलेलो नाही. अतिरेकी किती विचारपूर्वक आणि शस्त्रसज्ज होऊन घुसले पण तुकाराम ओंबाळेसारख्या पोलीस हवालदाराने जीवाचे बलिदान दिले पण त्यापूर्वी त्या अतिरेक्याला रोखले. गुन्हेगारांशी लढण्याची जिद्द पोलिसांमध्ये पाहिजे आणि ती आपल्यात निश्चितपणे आहे याची मला खात्री असून महाराष्ट्र पोलिसदलाचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nअलीकडच्या काळात सायबर क्राइमचा व्हायरस देखील मोठा होतोय, त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. याचा देखील आपले पोलिसदल सक्षमपणे मुकाबला करेल यात शंका नाही. पोलीस आपल्या मदतीला आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कार्यरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पुरेसा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नवे नवे पर्याय शोधून काढत असतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलाचेही सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यात देखील पोलीस दलाला आवश्यक तो निधी देण्यात येईल. पोलिस स्थानकाच्या इमारतींची दुरुस्ती, नव्या आयुक्तालयाची कामे होत आहेत. पुढील काळात पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवण्यास राज्य शासनाचे प्राधान्य असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. सीएसआर फंडातून काही कंपन्या पोलीस दलाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. दलाच्या सक्षमीकरणासाठी ती मदत घ्यायला काही हरकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/farming/government-scheme/", "date_download": "2022-10-01T15:30:43Z", "digest": "sha1:X4KBUG6U5RNO2B6ZQKR3WEK2Q7DLIVST", "length": 20751, "nlines": 251, "source_domain": "gavkatta.com", "title": "महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी असा करा ऑनलाईन अर्ज . Government scheme - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शेती कट्टा/महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी असा करा ऑनलाईन अर्ज . Government scheme\nमहिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी असा करा ऑनलाईन अर्ज . Government scheme\nमहिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी\nGovernment scheme सर्वांना नमस्कार, आपल्या घरातील आई , बहीणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत महिलांना पीठाची गिरणी, मिनी दाल मिल मोफत पुरवणे योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत राबवली जात आहे, योजनेच्या लाभासाठी खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा. Government scheme\nसरकारच्या या योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात. ही योजना महिलांसाठी लाभदायक ठरत आहे.\nसरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिलांना दर महिन्याला चांगली कमाई करता येईल. मोफत पिठाची गिरणी योजना गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी संधी उपलब्ध करून देतं आहे. या योजनेची पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा याबाबत माहिती जाणून घेऊ या. Government scheme\nअर्ज डाऊनलोड करण्यासाठी व पाण्यासाठी येथे क्लिक करा\n1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणं आवश्यक आहे.\n2) लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.\n3) मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.\n4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.\nउत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार)\nशेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड योजना 2022 सीताफळांच्या लागवडीसाठी हेक्टरी 72531 रुपये अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू\n1)अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे\n2)सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.\n3)अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.\n4)या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.\n🔺टीप / महत्वाची सूचना :-\nमित्रांनो, माता भगिनींनो आज आपण या योजनेची माहिती पहिली ही योजना सध्या आमच्या माहितीनुसार फक्त सातारा ऑफलाइन वरील PDF द्वारे आणि पुणे जिल्ह्यासाठी अर्ज करण्यासाठी लिंक –\nऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\n🔺तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता : तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल , त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा\nअधिक माहितीसाठी जॉईन करावा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप\npm kisan samman nidhi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १० व्या हप्त्यात या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये..\nInput subsidy : यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त २६ लाख शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची वाढीव मदत जाहीर.\nDiwali 2022: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळाली मोठी भेट, शेतीसाठी सरकार देणार 3525o रुपये\ndbt विहीर पुनर्भरण योजना नेमकं काय आहे\ncrop survey पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३,६०० रुपये मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर..\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/tag/business-ideas/", "date_download": "2022-10-01T13:51:28Z", "digest": "sha1:3QOC66P5KJEXOU2MEIE6WJHYRJFVIYY2", "length": 12737, "nlines": 191, "source_domain": "gavkatta.com", "title": "business ideas Archives - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nBusiness Idea फक्त 10 हजारात सुरु करता येतो ‘हा’ व्यवसाय\nBusiness Idea फक्त 10 हजारात सुरु करता येतो ‘हा’ व्यवसाय; कमाई होते लाखों रुपयात (Business Idea) अलीकडे देशातील नवयुवक नोकरी…\nफेस मास्क बनवण्याचा व्यवसाय – Face mask making business\nफेस मास्क बनवण्याचा व्यवसाय – कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली. आजकाल या आजाराने अनेक देशांमध्ये कहर केला आहे,…\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/tag/department-of-meteorology/", "date_download": "2022-10-01T15:17:48Z", "digest": "sha1:GAVFZCBI2JVVDM6SOHBYRC2AIC4U6JQM", "length": 7343, "nlines": 258, "source_domain": "krushival.in", "title": "Department of Meteorology - Krushival", "raw_content": "\n पुढील 4 दिवस धोक्याचे;गरज नसल्यास घराबाहेर पडू नका\nगेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून चांगलेच धुमशान घातलं आहे. हवामान विभागानेही कोकणात पुढील 4 ...\nकोकणात पावसाची दडी; रायगडला ऑरेंज अलर्ट\nगेल्या काही दिवसांत बर्यापैकी जोर पकडलेल्या पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. त्यामुळे रायगडकरांचा दिवस कडाक्याच्या ...\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/7540", "date_download": "2022-10-01T14:41:30Z", "digest": "sha1:7IUZTFIJTGNSSA26GWH6H3YZAHUJVFAI", "length": 15554, "nlines": 188, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह ; 206 जण कोरोनामुक्त… – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nजिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह ; 206 जण कोरोनामुक्त…\nजिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह ; 206 जण कोरोनामुक्त…\nजिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह ; 206 जण कोरोनामुक्त…\nयवतमाळ, दि. 14 :-\nगत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 206 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.\nजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 74, 85 आणि 77 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 71 वर्षीय महिला तसेच 65 वर्षीय पुरुष आहे. रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 470 जणांमध्ये 326 पुरुष आणि 144 महिला आहेत. यात यवतमाळातील 162, पुसद 71, दिग्रस 72, दारव्हा 45, महागाव 32, नेर 18, बाभुळगाव 16, आर्णि 12, पांढरकवडा 11, उमरखेड 9, वणी 7, कळंब 5, घाटंजी 3, राळेगाव 3, मारेगाव 1 आणि इतर ठिकाणचे 3 रुग्ण आहे.\nरविवारी एकूण 4327 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 470 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3857 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2736 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 21735 झाली आहे. 24 तासात 206 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18493 आहे. तर जिल्ह्यात एकूण 506 मृत्युची नोंद आहे.\nसुरवातीपासून आतापर्यंत 187794 नमुने पाठविले असून यापैकी 185575 प्राप्त तर 2219 अप्राप्त आहेत. तसेच 163840 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nPrevious: हिवरा व परिसरात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता येथील एकवीरा देवी संस्थान ने कोवीड सेंटर उभारणीसाठी घेतला पुढाकार…\nNext: महागाव तालुक्यात कोविड लसीकरणास सुरुवात ;तहसीलदार व टिएचओं यांनी घेतली लस\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95/", "date_download": "2022-10-01T14:13:34Z", "digest": "sha1:53MJ2C7RVMCI6VSQKIGFUU3R4OTVS3UP", "length": 5373, "nlines": 103, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "तांबडी सडक - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nमाझ्या गावाची पायवाट, लाल तांबडी सडक\nनका घालुनी डांबर, तिला करू रे विद्रूप\nतिला पहा विचारून, का तिचा रंग असा भडक\nप्रेमाखातर तुमच्या, तिने किती गाळले नित्य रक्त\nरोज लाथाडून जाता, परी ती नाही कुणा काही सांगत\nगाड्या, टांग्याचे आसूड छातीवर, परी नाही ती कण्हत\nतिने सांभाळली किती पदचिन्हे तिचे तिला माहित\nचोर, सावकार, कुणी कष्टकरी,कुणी संत, थोर पुण्यवंत\nवृक्ष जन्म घेती तिच्या कुशीत, देती आम्हा छाया\nकेली सोबत त्यांनी सडकेला, तिच्यावरती माया\nपरी आम्ही अतिशहाणे झालो जुलूम तिच्यावर केला\nमातीच्या वाटे ऐवजी, डांबरी सडकेचा आग्रह धरला\nसर्व्हेअर मग आला आणि तो निरीक्षण करून गेला\nचार दिवसांनी जेसीबी ने सारा रस्ता सपाट केला\nगेली डांबरी खाली माझी माझी प्रिय तांबडी वाट\nकाळतोंड्या डांबरीचे मला सांगू नका कौतुक\nआता येता मध्यान्ही चुकून, पाय जाळते डांबरी निर्दय\nनाही कुणाची दया, छकुल्यांच्या तळव्याची गत काय\nमाझ्या स्वप्नात तांबडी वाट येते दावते पाऊल खुणा\nमज विचारते अश्रूने, पिल्ला सांग काय झाला गुन्हा\nसमजावून सांगितले तिजला, हि नव्या युगाची किमया\nभावनेला इथे न थारा, सूखाची लागते किंमत मोजाया\nदिर्घ उसासा सोडून तिने, कवटाळून घेतले निज वदन\nबदल घडणे क्रमप्राप्त आहे, जूने जाई मरणा लागून\nइतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nभारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आहे\nशाखा आणि चंदनाचा कार्यक्रम\nअगदी खर सर. डम्बरी रस्ते झाल्याने मातीचे रास्ते झाकले गेले व त्यामुळे उष्णता वाढली. माटिवर चलने नेहमीच चांगले. परंतु कालानुरूप बदल झाले. परंतु मातीचे रस्ते नेहमी अथावनार\nअशी असा आमच्या कोकणची माती,आणि त्या तांबड्या मातीचे रस्ते.\nकुलकर्णी मॅडम,अब्दुल रहीम,नेहा तेंडोलकर अभिप्रायाबद्दल धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2593", "date_download": "2022-10-01T15:37:49Z", "digest": "sha1:IMA5PWRFHWPSE6ZRWS4NAK267S4LYVP6", "length": 13229, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nपोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न\nपोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न\nतालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या “झिरो बजेट शेती” याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले, तसेच प्रवर्तक प्रिती बोराडे यांनी “क्रॉपसॅप अंतर्गत भात शेती शाळा” वर्ग ३ व “कृषी विभागाच्या विविध योजना” याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक प्रसाद पाटील यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत “स्थानिक वान संवर्धन” राअसुअ नुसार प्रात्यक्षिकाबद्दल शेतकरी बांधवांच्या भात शेती प्रक्षेत्रावर भेट देऊन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आत्मा अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवांना “परसबाग भाजीपाला किट” वाटप करण्यात आले.\nया कार्यक्रमास पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना विशाल जोशी व ग्रामपंचायत सदस्य बंडू चांगू शिद उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोसरी गावचे कृषीमित्र भास्कर पाटील, तुराडे गावचे कृषीमित्र दिलीप मालुसरे व कृषि संघटक लक्ष्मण पाटील यांनी मेहनत घेतली.\nअलिबाग कर्जत कोकण खालापूर ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक सुधागड- पाली\nपशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….\nपशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]\nताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nखारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा\nखारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा ● मोठी दुर्घटना घडण्याची दिसत आहेत चिन्हे पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा ● मोठी दुर्घटना घडण्याची दिसत आहेत चिन्हे ● हाय टेन्शन विदयुत वाहिनीच्या बाजूलाच टॉवरचे बांधकाम ● विना परवानगी बांधकामाला वरदहस्त कोणाचा ● हाय टेन्शन विदयुत वाहिनीच्या बाजूलाच टॉवरचे बांधकाम ● विना परवानगी बांधकामाला वरदहस्त कोणाचा —————————– सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशा कोणत्याही प्रकारची परवानगीची माहिती माझ्यापर्यंत आली नसून […]\nनवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे\nपेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे पेण/ राजेश प्रधान : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना […]\nएकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री\nमजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2019/05/06/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T13:58:25Z", "digest": "sha1:6OMKTYC6ET3SXJ4WMBGGXZXQAKRS23VT", "length": 7320, "nlines": 68, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "भरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..! – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » महाराष्ट्र माझा » भरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..\nभरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..\nभरतबुवा रामदासी यांना कीर्तनाचार्य पुरस्कार..\nडोंगरचा राजा / आँनलाईन\nबीड — येथील प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.\n*भरतबुवा रामदासी* यांना चाळीस वर्षे निष्ठेने करीत असणाऱ्या कीर्तन सेवेबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा संस्था*\n*ता. दौंड जि. पुणे* या संस्थेच्या वतीने *दि. ०२०५२०१९* रोजी मा. आ. राहूल कुल, सौ. कांचनताई कूल, मोहटादेवी संस्थानचे सीईओ सुरेश भणगे, दौंड अर्बन बँकेचे चेअरमन प्रेमसुख कटारिया, संस्थानचे अध्यक्ष वैभव महाराज कांबळे, बाळकृष्ण साळुंखे, श्रीधर गोलांडे व अष्टमहालक्ष्मी महायागातील सर्व वैदिक ब्रह्मवृंदांच्या हस्ते *कीर्तनाचार्य* पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुष्पहार, महावस्त्र, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व मानधन देऊन *ह.भ.प. भरतबुवा* *रामदासी* यांना गौरविण्यात आले. *ह.भ.प. भरतबुवा* *रामदासी* यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास अकरा हजारांहून अधिक कीर्तने केली. कीर्तन शिबीरांच्या माध्यमातून अनेक तरुणांना कीर्तनाचे प्रशिक्षण दिले. राज्यात अनेक शहरांतून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवांचे आयोजन केले. अनेक ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी पारायण, दासबोध पारायण, गाथापारायण ,भागवतकथा, रामकथा करून समाज प्रबोधनाचे कार्य केले. कीर्तन क्षेत्रातील त्यांच्या या असामान्य कार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी अनेक मान्यवरांनी *भरतबुवा रामदासी* यांच्या कार्याचा गुणगौरव केला. यावेळी शहरांतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *भरतबुवा रामदासी* यांना राज्यातील अनेक मान्यवर संस्थांकडून १५० च्या वर पुरस्कार देण्यात आले आहेत.\nआमदार राहूल कुल यावेळी बोलतांना म्हणाले की, कीर्तन परंपरेतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराजांनी राज्यभर बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.\nPrevious: छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या..\nNext: मनरेगा व जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करा – जिल्हाधिकारी\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nमराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T13:47:00Z", "digest": "sha1:ADERQMGTWII6F3TFSSTJUDUYKL2UD2QH", "length": 3237, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | रुपया, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\n 2008 च्या तुलनेत अर्ध्या किंमतीवर, काय होणार सामान्यांवर परिणाम\nकर्नाटकात भाजपच्या विजयामुळे रुपयाचा भाव वधरला\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, रुपयानं पार केला ६७चा टप्पा\nरुपयासाठी बाप्पा आले धावून, 'सिद्धीविनायक' देणार सोनं\nरुपया झाला छोटा, डॉलरच्या तुलनेत रुपया 68 घरात\nरुपयाने केला सैन्याचा वांदा\nरुपयाची एकसष्टी सुटली, 'साठी' गाठली\nरुपयाची घसरण थांबता थांबेना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/cyrus-mistrys-death-due-to-speeding-and-not-wearing-seatbelt", "date_download": "2022-10-01T13:35:32Z", "digest": "sha1:LVDCR57LWSV747ONJRHH253BNQR55FJD", "length": 4432, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "अतिवेग व सीटबेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांचा बळी", "raw_content": "\nअतिवेग व सीटबेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांचा बळी\nकारचालक महिला डॉक्टर अनायता पंडोले व पती दरियस पंडोले हे जखमी झाले आहेत.\nटाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात रविवारी निधन झाल्यानंतर त्याची कारणे उघड होत आहेत. अपघाताच्या वेळी सायरस यांची मर्सिडिज कार १३४ ताशी वेगाने धावत होती. तसेच त्यांनी सीटबेल्ट न लावल्याचे उघड झाले आहे.\nमिस्त्री यांची मर्सिडिज जीएलसी २२० ही डिव्हायडरवर आपटली. त्यात मिस्त्री व जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. तर कारचालक महिला डॉक्टर अनायता पंडोले व पती दरियस पंडोले हे जखमी झाले आहेत.\nसीसीटीव्ही फुटेजमधून मिस्त्री यांच्या अपघातावर प्रकाश पडला आहे. अपघाता वेळी मिस्त्री यांची कार १३४ किमी वेगाने चालली होती. दुपारी २.२१ वाजता कारने चारोटी नाका ओलांडला. अवघ्या नऊ मिनिटांत या कारने २० किमी अंतर पार केले.\nपोलिसांनी सांगितले की, वेगवान कार व ओव्हरटेक करताना जजमेंटमध्ये झालेल्या चुकीमुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला आदळली. या अपघातात ठार झालेल्या मिस्त्री व जहांगीर या दोघांनी सीटबेल्ट लावला नव्हता. डिव्हायडरला धडक दिल्यानंतर कारच्या एअरबॅग लगेच उघडल्या; मात्र मागील एअरबॅग वेळेवर उघडल्या नाहीत.\nहा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार अत्यंत वेगाने चालली होती. दुसऱ्या गाडीला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करताना कार दुभाजकाला धडकली.\nअनेक दुखापती झाल्याने मृत्यू\nशवविच्छेदन अहवालानुसार, अपघातावेळी सायरस यांच्या शरीरात दुखापती झाल्या आहेत. वैद्यकीय भाषेत त्याला ‘पॉलिट्रामा’ म्हणतात. याचमुळे सायरस यांचा मृत्यू झाला. जे. जे. रुग्णालयात रविवारी रात्री सायरस व जहांगीर यांचे शवविच्छेदन झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/09/Sonai.html", "date_download": "2022-10-01T14:17:36Z", "digest": "sha1:UWDHO33UWFQQW6DMPGQXMJQHZG2ZJXO5", "length": 10682, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "उद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar उद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ\nउद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ\nउद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ\nसोनई ते घोडेगाव रस्त्यासाठी गडाखांच्या प्रयत्नातून 6 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर\nसोनई ः नेवासा तालुक्यातील सोनई ते घोडेगाव या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी ना शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नाने 6 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या रस्त्याचे रुंदीकरण ,डांबरीकरणाचे काम या माध्यमातून होणार आहे या कामाचे भूमिपूजन शुक्र दि 3 सप्टेंबर 2021 रोजी साय 5 वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील शनी चौक घोडेगाव ता नेवासा येथे होणार आहे.\nउद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे शुभहस्ते कामाचे भुमिपुजन संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना शंकररावजी गडाख असणार आहेत. हा रस्ता डांबरीकरण कारपेट सिलकोटसह होणार आहे,ठीक ठिकाणी ओढ्यावर स्लॅब कल्व्हर्ट(छोटे पूल) करण्यात येणार आहे,त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याहुन पाणी वाहण्याची समस्या कायमची दुर होईल,व उर्वरित मोर्याचे चे(नळकांडी पुल) रुंदीकरण करण्यात येणार आहे,संपूर्ण 8 किमी 300 मी लांबीचा रस्ता सीलकोटसह रस्ता पूर्ण होणार आहे,रस्त्यावर आवश्यकतेनुसार माहिती फलक,वळणाचे फलक, डेलीनेटर बसवले जाणार आहेत,तसेच लेन दुभाजक पट्टेही मारले जाणार आहे,\nसदर रस्त्याची मागणी अनेक वर्षे पासून होती निवडणुकीच्या काळात ना शंकरराव गडाख दिलेला शब्द काम मंजूर करून पूर्ण केला हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर शनी शिंगणापूर येणारे भाविक,पर्यटकांना,स्थानिक व्यवसायिक व शेतकर्यांना मोठी उपलब्धता निर्माण होईल तसेच घोडेगाव व सोनई परिसरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.रहदारीचा भाविकांचा,स्थानिक नागरिकांना रस्ता रुंद झाल्यामुळे कुठेही त्रास होणार नाही. शेकडो विद्यार्थी या रस्त्यावर प्रवास करत असतात,त्यांनाही यामुळे सुलभता प्राप्त होईल, रस्ता रुंदीकरणांची मागणी अनेक वर्षे पासून होती मात्र ना गडाख यांनी स्वतःहून यासाठी विशेष प्रयत्न केले व निधी मंजूर केला\nवरील 8 किमी 300 मी अंतरावर लहानमोठ़या प्रमाणात ओढ्यावर पूल आहे ते पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर बंद पडत त्यामुळे तासनतास वाहने उभी करावी लागत पण या रस्त्याच्या पुलाचे दुरुस्ती होणार असल्याने अडथळा येणार नाही.परिसरातील गावातील शेतकर्यांना व नागरिकांना यांचा फायदा होणार आहे.सदर रस्ता काम मंजूर केल्यामुळे घोडेगाव, सोनई,पानसवाडी,शनी शिंगणापुर परिसरात नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2099", "date_download": "2022-10-01T14:47:40Z", "digest": "sha1:LTKWYKEVSG4JN3TIULHANKIDU24K3BW4", "length": 12607, "nlines": 139, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nदेहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला\nदेहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला\nदेहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे धुण्यासाठी आली होती, तिच्यासोबत तीचा छोटा भाऊ सुद्धा होता. माञ, कपडे धुत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या मुलीचे लक्षात न येता, पाण्याच्या प्रवाहाने त्या मुलीला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याने ती मुलगी प्रवाहाबरोबर वाहून गेली. पुढे ती मुलगी नदीत असणा-या झुडपात आडवली.\nपरंतु, त्या मुलीला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कोणाला जाणे शक्य नव्हता. कपडे धुवायला आल्याने कपडे धुवण्याच्या टपामध्ये चार – पाच साड्या होत्या. त्या साड्या एकमेकांना बांधून पाण्यात अटकलेल्या मुलीकडे त्या साड्या पेकल्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रघुनाथ कान्हा चौधरी, चंदर बाळाराम वाघ या स्थानिक ग्रामस्थांनी पाण्यात वाहून गेलेल्या मुलीला वाचवले. यावेळी मालडूंगे येथील वनरक्षक बी. एम. हटकर हे देखील उपस्थित असतांना त्यांची देखील मेहनत महत्त्वाची होती. त्यामुळे येथे जमलेल्या ग्रामस्थांनी रघुनाथ चौधरी, चंदर वाघ व वनरक्षक बी. एम. हटकर यांचे आभार मानले.\nसुरु असलेल्या कंपन्यांनी काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून तात्पुरत्या स्वरूपात काम द्यावे – जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी अलिबाग/ प्रतिनिधी : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे. करोन विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची […]\nपनवेलकरांच्या सेवेसाठी गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रप्रणालीचे विविध मशीन दाखल: आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण\nपनवेलकरांच्या सेवेसाठी गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रप्रणालीचे विविध मशीन दाखल: आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल/ प्रतिनिधी : पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून त्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व […]\nताज्या महाराष्ट्र रायगड रायगड सामाजिक\nजिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न\nजिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न अलिबाग/ प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात “महाआवास अभियान- ग्रामीण” राबविले जात आहे. महाआवास अभियान- ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल […]\nभ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समितीची रायगड जिल्हा कार्यकर्ता चर्चासञ बैठक संपन्न\nमिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/monsoon-session-of-legislature-will-start-from-august-17", "date_download": "2022-10-01T13:44:10Z", "digest": "sha1:YZ65F2WBUAZCVMZ6DUCXLIPN4RZX4MJZ", "length": 4924, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार ?", "raw_content": "\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार \nसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार असून, त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल.\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होणार असल्याने रखडलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. अधिवेशनाची तारीख ठरविण्यासाठी मंगळवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत असून त्यात अधिवेशनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाईल.\nशिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार असून, त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन अधिवेशनाचे कामकाज निश्चित केले जाईल. या बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.\nमहाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ रोजी होईल, असे घोषित करण्यात आले होते; मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन लांबले. दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाने सोमवारी कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपासून प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे; मात्र नवीन मंत्र्यांना तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने मंगळवारी मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आपले कार्यालय सुरू ठेवले आहे. तसेच ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/singapore-received-the-most-fdi-from-the-us", "date_download": "2022-10-01T15:45:10Z", "digest": "sha1:5FM26NG72EVONHJX6IV4BUYFMK5NE7TR", "length": 6268, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "सिंगापूर-अमेरिकेकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय", "raw_content": "\nसिंगापूर-अमेरिकेकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय\nएफडीआय असलेल्या देशांच्या यादीतून शेजारी देश चीनचे नाव गायब आहे\nभारतात सिंगापूर-अमेरिकेकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय अर्थात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात, भारताला ५८.८अब्ज डॉलर्सचा एफडीआय प्राप्त झाला. त्यामध्ये सिंगापूरची गुंतवणूक सर्वाधिक होती. त्यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक लागतो. जगात असे १५ देश आहेत, जे भारतात सर्वाधिक गुंतवणूक करतात.\nया यादीत सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशसची हे प्रमुख देश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एफडीआय असलेल्या देशांच्या यादीतून शेजारी देश चीनचे नाव गायब आहे. केवळ चालू आर्थिक वर्षापासूनच नव्हे तर २०१७-१८ या कालावधीपासून भारतात विदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या यादीतून चीनचे नाव गायब आहे. एफडीआयची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केली असून आयएएनएस या वृत्तसंस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. १५.९ अब्ज डॉलर गुंतवणुकीसह एफडीआयच्या यादीत सिंगापूर प्रथम स्थानावर आहे. यानंतर १०.५ अब्ज डॉलर्स एफडीआयसह अमेरिका दुसऱ्या आणि ९.४ अब्ज डॉलर्ससह मॉरिशस तिसऱ्या स्थानावर आहे.\nया देशांनंतर आता टॅक्स हेवन केमन आयलंडनेही भारतात मोठी एफडीआय केली आहे. केमन आयलंडने भारतात ३.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे केमन आयलंडने यूके, जर्मनी, यूएई, जपान आणि फ्रान्ससारख्या जगातील अनेक महासत्तांना मागे टाकले आहे.\nकेमन आयलंडमधील एफडीआयबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, भारतात गुंतवलेला हा पैसा ही योग्य गुंतवणूक आहे. जर आपण गेल्या ५ वर्षांचा लेखाजोखा पाहिला तर २०१७-१८ पासून सिंगापूर सातत्याने भारतात सर्वाधिक एफडीआय करणारा देश राहिला आहे. या छोट्या देशाने भारतात २०१७-१८मध्ये १२.२ अब्ज डॉलर, २०१८-१९मध्ये १६.२ अब्ज डॉलर, २०१९-२०मध्ये १४.७ अब्ज डॉलर आणि २०२०-२१मध्ये १७.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली.\nचीनमधील ८० कंपन्यांना भारतात\nगेल्या पाच वर्षांत सिंगापूरनंतर एफडीआयमध्ये अमेरिका आणि मॉरिशसचे नाव अग्रक्रमाने राहिले आहे. या देशांच्या यादीत चीनचे नाव नाही. भारत सरकार प्रथम चिनी कंपन्यांना मान्यता देते, त्यानंतरच एफडीआयची चर्चा होते. या वर्षी जुलैमध्ये चिनी कंपन्यांकडून ३८२ एफडीआय प्रस्ताव आले होते, त्यापैकी केवळ ८० कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली होती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जर्मनी, कॅनडा, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या देशांनी २०२१-२२मध्ये भारतात १ अब्ज डॉलरहून कमी गुंतवणूक केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/texas-truck-accident-lawyer/", "date_download": "2022-10-01T15:19:29Z", "digest": "sha1:FJEIZEUASNL325SZKCKSG6H2SAVD6QXR", "length": 8940, "nlines": 62, "source_domain": "marathimitra.in", "title": "टेक्सास ट्रक अपघात वकील काय आहे ? । Texas Truck Accident Lawyer", "raw_content": "\nटेक्सास ट्रक अपघात वकील काय आहे \nटेक्सास ट्रक अपघात वकील काय आहे \nमित्रांनो आपल्या आजूबाजूला आणि वाहतुकीची कामे करण्यासाठी किंवा बाळाची देवाणघेवाण करण्यासाठी मोठी वाहने वापरली जातात जसे की, 18 चाकाची ट्रक परंतु अलीकडच्या काळात मध्ये वापरली जाणारी सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे टेक्सास ट्रक होय.\nअपघात होणे सामान्य आहे रस्त्यावर चालणार्या प्रत्येक वाहनांचे अपघात होतातच परंतु टेक्सास ट्रकचा अपघात झाल्यानंतर अशा परिस्थिती म्हणतात आपण काय करावे\nटेक्सास ट्रक अपघात वकील काय आहे \nट्रक म्हणजे लहान मोठ्या सत्याचा वजन आकार देखील खूप मोठा असतो तसेच वाहतुकीसाठी वापरत असल्याने त्यामध्ये असलेला माल देखील अधिक किंमतीचा असतो, त्यामुळे ट्रक चा अपघात झाला तर त्यामधून मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या अपघातातून आपण आपली भरपाई करून घेण्यासाठी किंवा विमा कंपन्यांकडून आपण योग्य रक्कम मिळवून देण्यासाठी आपणाला ट्रक अपघातात वकिलाचे आवश्यकता पडते.\nटेक्सासचे ह्यूस्टन ट्रक अपघात वकिल हे सर्वोत्तम परिणामकारक वकील आणि 18 चाकाची वाहनांच्या वाहनांच्या टेक्सास राज्य भरामध्ये सर्वात मोठी वसुली गोळा करणारी कंपनी म्हणून ओळखले जाते.\nटेक्सास मध्ये अठरा चाकाच्या वाहनांच्या अपघाताचा निकाला देण्याकरिता पुढील सर्व गोष्टींचा सामाविष्ट केला जातो.\nटेक्सासमधील सर्वात मोठा ट्रक अपघात तोडगा\nटेक्सासमधील सर्वात परिणामकारक निकाल\nआर अँड एल ट्रेकि़ग कंपनी च्या कार्पोरेट रे्इतिहासातील सर्वात मोठा 18 चाकाच्या वाहनाचा यशस्वी निकाल\nटेक्सास मधील सर्वात मोठ्या अपघाताचा निकाल\nटेक्सास च्या वकील आणि चाहत्यांच्या ग्राहकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद हा टेक्सास ट्रक अपघात महिलांसाठी खूप फायद्याचा ठरतो.\nटेक्सास मधील सर्वात मोठा ट्रक अपघात तोडगा एका मोठ्या व्यावसायिक ट्रकने जोरदार धडक दिल्याने गंभीर झालेल्या एका 34 वर्षीय व्यक्तीच्या वतीने रायन झेहाल यांनी अलीकडेच टेक्सास मधील सर्वात मोठा ट्रक अपघात निपटवला होता. यावरूनच तुम्हाला कळेल की, टेक्सास ट्रक अपघात वकील किती अनुभवी आणि त्यांच्या ग्राहकांसाठी योग्य प्रतिनिधित्व देऊन आपली कामगिरी बजावतात.\nटेक्सास ट्रक अपघाताचे वकील सर्व सामान्य लोकांसाठी सुद्धा कार्यरत आहे. तसेच ते युनायटेड स्टेटस साठी सुद्धा काम करतात.\nटेक्सास च्या क्लाइंत साठी टेक्सास ट्रक आणि 18 चाकी अपघात वकीलांनी मिळवलेल्या वारंवार आणि अप्रतिम रित्या यशामुळे ट्रेकिंग कंपन्या आणि त्यांचे वकील टेक्सासच्या क्लाइंट आणि टेक्सासच्या प्रकरणाला अधिक गंभीरतेने घेतात.\nकारण ट्रेकिंग कंपन्यांना माहिती आहे की आमचा वकील अधिक खर्च करणार नाही किंवा जास्त काम करणार नाही आम्ही केव्हा खटल्याची योग्य चाचणी घेतो आणि रेकॉर्ड सेट करतो. आणि जोपर्यंत आमचा क्लाइंट आणि त्यांच्या कुटुंबियांना तुमच्या सर्व जखमा नुकसान आणि नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत टेक्सासचे वकील हे कार्यक्षम असतात.\n हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nये देखील अवश्य वाचा :-\nडूडल फॉर गुगल म्हणजे काय\nऑफशोर अपघात वकील म्हणजे काय \nइस्रो संस्थेची मराठी माहिती\nऑफशोर अपघात वकील म्हणजे काय \n टर्म लाइफ इन्शुरन्स मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1776645", "date_download": "2022-10-01T15:36:21Z", "digest": "sha1:5WZGRKDPDLEQ2USRSLPAMZZA2YNMPSAH", "length": 3590, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:२५, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n१३ बाइट्स वगळले , २ वर्षांपूर्वी\n०९:११, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१५:२५, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n=== राज्यसभेतील खासदार ===\nराज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो. {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-rajya-sabha-election-process-in-marathi-5829544-NOR.html|शीर्षकtitle=तुम्हीही होऊ शकता राज्यसभा सदस्य, अशी असते प्रक्रिया|दिनांक=2018-03-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-06-27}}\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/Nagar_01212241122.html", "date_download": "2022-10-01T15:30:09Z", "digest": "sha1:MLK3KLZLW263362CPUTJLY4BSTR6YH3N", "length": 8644, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड.\nस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड.\nस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गावठी कट्टा विकणारा गजाआड.\nअहमदनगर ः श्रीरामपूर येथील प्रेम पांडुरंग चव्हाण हा राहुरीत गावठी कट्टा विक्रीसाठी आला असता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास गजाआड करून 1 गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nराहुरी कारखाना परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी कारखाना परिसरात असलेल्या हॉटेल साक्षी येथे सापळा रचला. दरम्यान आरोपी प्रेम चव्हाण हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने सदर हॉटेल समोर आला. आणि परिसराची टेहाळणी करू करू लागला. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी खात्री पटताच मोठ्या शिताफीने प्रेम वर झडप घेतली. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिंवत काडतुस असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ दिवटे,गणेश इंगळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी,रवी सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल घुंगासे, सागर ससाणे,रोहित येमुल,चालक हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांनी केली आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/Ct-iDB.html", "date_download": "2022-10-01T14:11:43Z", "digest": "sha1:UGU44RCQJ3QBKK67EHNFGTJKBKYJVUMX", "length": 5771, "nlines": 37, "source_domain": "www.saptarang.page", "title": "मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nमराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन\nमराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय\nसरन्यायाधीशांचे सूतोवाच राज्य शासनाचा तिसरा अर्ज दाखल\nमुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे 7 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर रोजी लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.\nघटनापीठाची तातडीने स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/rashmika-mandana-wrote-emotional-post-for-her-friends-on-friendship-day-mhnk-743430.html", "date_download": "2022-10-01T14:27:57Z", "digest": "sha1:KISNEQVTMX25UNQFNSMLG24TUYM3BM4O", "length": 7901, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rashmika Mandana wrote emotional post for her friends mhnk - Rashmika Mandana : 'तुमच्यामुळेच मी आज इथे आहे'; रश्मिका मंदानाने मित्रांसाठी लिहिली भावनिक पोस्ट – News18 लोकमत", "raw_content": "\nRashmika Mandana : 'तुमच्यामुळेच मी आज इथे आहे'; रश्मिका मंदानाने मित्रांसाठी लिहिली भावनिक पोस्ट\nकाल सर्वानी फ्रेंडशिप डे अगदी उत्साहात साजरा केला. अनेक कलाकारांनी देखील मित्र-मैत्रिणी सोबतचे फोटो शेअर केले आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील फ्रेंडशिप डे निमित्ताने मित्रांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.\nनॅशनल क्रश म्हणून ओळख असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच चर्चेत असते. ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मन जिंकली.\nलवकरच रश्मिका बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. रश्मिका मंदानाचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी उत्सुक आहेत. ती ‘मिशन मजनू’, ‘गुड बाय’ आणि ‘एनिमल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.\nरविवारी, तामिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली रश्मिका मंदाना हिने फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मित्रांबद्दल आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.\nमित्रांना फेंडशिप डे च्या शुभेच्छा देताना तिने म्हटले आहे कि, 'हे लोक माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्याशिवाय मी कोणीच नाही'.\nरश्मीकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडा हाही दिसत आहे. विजय देवराकोंडा आणि रश्मीका यांच्या अफेअर्सच्या चर्चा सध्या सुरु आहेत.\nइन्स्टाग्रामवरुन तिने मित्रांसोबतचे स्वतःचे फोटो पोस्ट केले आणि म्हटले आहे कि, \"मी सामान्यतः फ्रेंडशिप डे, हग डे, चॉकलेट डे किंवा व्हॅलेंटाईन डे साजरे करत नाही. तसेच मी माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप गोष्टी शेअर सुद्धा करत नाही. त्यामुळेच ज्यांच्यासाठी मी हे लिहीत आहे त्यांना आश्चर्य वाटेल\n\"काही ज्यांच्यासोबत मी मोठा झालो, काही ज्यांच्यासोबत मी काम करतो, काही ज्यांच्याशी मी फारसा संपर्कात नाही पण तरीही त्यांनी माझ्या हृदयात इतका खोलवर ठसा उमटवला आहे की ते नेहमीच आणि कायमचे खास राहतील\" असेही तिने लिहिले आहे.\nतिच्या पोस्टमध्ये ती पुढे म्हणाली कि, 'मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते. तुमच्याकडून मिळालेल्या सूचनांनि मला आनंद होतो. मी जी आज अस्तित्वात आहे त्यात तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी तुमचे आभार मानते.' अशा शब्दात तिने मित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.\nतिने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिला फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/krida/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2022-10-01T14:27:51Z", "digest": "sha1:TJWFG3IFUSHXET2QRJYTRXXOGW3YRIUH", "length": 7513, "nlines": 167, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "बुमराह आणि कूल्टर यांच्यात टक्कर | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome क्रीडा बुमराह आणि कूल्टर यांच्यात टक्कर\nबुमराह आणि कूल्टर यांच्यात टक्कर\nनवी दिल्ली : बुमराह स्ट्राईकवर होता आणि त्याने कूल्थरचा बॉल मिड-ऑफकडे खेळला. दुसरीकडून रन घेण्यासाठी कुलदीप यादवने बुमराहला आवाज दिला. दोघेही रनसाठी धावले. यावेळी कूल्टर नाइलची नजर दुसरीकडे होती. त्याच्या लक्षात आले नाही की, बुमराह धावत येतोय. त्यामुळे बुमराह अचानक मधे आलेल्या कूल्टरला जाऊन भिडला. तरीही त्याने रन पूर्ण केला. जर तो थांबला असता तर कदाचित आऊटही झाला असता. घडलेल्या प्रकाराने बुमराह चांगलाच नाराज होता. त्याने हातवारे करत आपला राग दाखवला. दोघांमध्ये भांडण होणार अशी स्थिती झाली होती.\nऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुस-या टी-२० सामन्यात मात दिली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ८ विकेटने पराभव केला. आता तीन सामन्यांच्या टी-२० सीरिजमध्ये दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा बॉलर नाथन कूल्टर यांच्यात वाद होता होता राहिला. दोघांमध्ये भांडण होणार अशी स्थिती झाली. पण इतक्यात अंपायरने येऊन दोघांना वेगळं केलं.\nNext articleचीनमध्ये मुस्लिमांना ‘हॉटेल बंदी’\nIPL 2021 : “मुंबईत आयपीएलचे सामने खेळवू शकता, मग…”; मुख्यमंत्र्यांचा BCCI ला सवाल\nपंतप्रधान मोदींचं स्टेडियमला दिलेलं नाव मागे घ्या; भाजपा खासदाराची मागणी\nयुसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/thane/fifth-monkey-died-in-thane-nraj-70462/", "date_download": "2022-10-01T15:00:11Z", "digest": "sha1:PPVEJWBZO5TCUZV2YEBQ253JV4PSVTVE", "length": 11721, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | ठाण्यात माकडांच्या मृत्यूचा सिलसिला सुरूच, पाचव्या माकडाचा यामुळे झाला मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nठाणेठाण्यात माकडांच्या मृत्यूचा सिलसिला सुरूच, पाचव्या माकडाचा यामुळे झाला मृत्यू\nमृत माकड हे अंदाजे १ ते २ वर्षाचे मादी जातीचे आहे. हे माकड उंचावरून उडी मारताना खाली पडून गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. सादर माकडाच्या मृत्यूची माहिती वनविभाग अधिकारी यांना देण्यात आली. ठाण्यात चार वानरांचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर महिन्याभरातच पाचव्या माकडाचाही मृत्यू झाल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nठाणे : ठाण्यात मागील महिन्यात एकाच ठिकाणी चार वानर वागळे इस्टेट परिसरात ठार झाले. त्यानंतर सोमवारी पहाटे आणखी एक माकड ठाण्याच्या रामनगर परिसरात गंभीर जखमी अवस्थेत सापडल्याने एकाच खळबळ उडाली. वानरांनंतर आता माकड हे वनविभागाच्या डोक्याला ताप ठरत आहेत. जखमी माकडाला उपचारासाठी ठाण्याच्या प्राणी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nसोमवारी सकाळी बुद्ध विहार, रोड नंबर २८, राम नगर, वागळे इस्टेट, ठाणे या ठिकाणी १ माकड जखमी अवस्थेत पडल्याची माहिती ठाणे पालिका आपत्ती व्यवथापन दलाला मिळाली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने माकडाला त्वरित उपचारासाठी एस. पी. सी. ए. हॉस्पिटल, ब्रम्हांड, ठाणे येथे वन अधिकारी यांच्या परवागीने दाखल केले. दरम्यान माकडावर उपचार सुरु असतानाच दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास माकडाचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली.\nकोरोना लशीचे ५ कोटी डोस स्टॉकमध्ये, पण… सिरम इंन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांनी दिली महत्वाची माहिती\nमृत माकड हे अंदाजे १ ते २ वर्षाचे मादी जातीचे आहे. हे माकड उंचावरून उडी मारताना खाली पडून गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. सादर माकडाच्या मृत्यूची माहिती वनविभाग अधिकारी यांना देण्यात आली. ठाण्यात चार वानरांचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर महिन्याभरातच पाचव्या माकडाचाही मृत्यू झाल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/06/blog-post_94.html", "date_download": "2022-10-01T14:55:17Z", "digest": "sha1:IVGYZY65553RKOPNB7ROZKXXWHPFSBV4", "length": 12665, "nlines": 41, "source_domain": "www.saptarang.page", "title": "ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार\nम्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क; ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड\nमुंबई प्रतिनिधी : म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे व आता सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत करून नागरिक केंद्रित प्रशासनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क अदा करता येणार आहे तसेच अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरीता देखील या प्रणाली अंतर्गत सेवाशुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या प्रणालीमुळे म्हाडा व नागरिकांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी आव्हाड म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांप्रती कायम संवेदनशील आहे. त्यामुळेच २३ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेऊन सेवाशुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ केले आहे. या पार्श्वभूमीवर सेवाशुल्क अदायगीकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरूवात म्हणजे म्हाडासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतींमधील सुमारे १ लाख ४६ हजार गाळेधारकांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.\nगृहनिर्माण मंत्री आव्हाड पुढे म्हणाले की, शासनाच्या निर्णयानंतर मुंबई मंडळातर्फे सेवा शुल्काच्या वसुलीकरिता एप्रिल -२०२१ पासून अभय योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाने सन १९९८ ते २०२१ पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करुन या काळातील मुद्दल पाच वर्षांत दहा हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच एकरकमी सेवाशुल्क भरू इच्छिणाऱ्या गाळेधारकांना विशेष सवलत देखील देण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आव्हाड यांनी या प्रसंगी केले. मंडळाने तयार केलेल्या ई - बिलिंग प्रणालीमुळे गाळेधारकांना स्पर्शविरहित पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवकरच गाळेधारकांना सेवाशुल्काचे देयक त्यांच्या ई-मेल वर प्राप्त होणार आहे व देयकाबाबत एसएमएस वर संदेश देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गाळेधारकांच्या सेवाशुल्क देयकाविषयी कोणत्याही तक्रारींकरिता ई - बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापन निहाय मेलबॉक्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्याकरीता गाळेधारकांना म्हाडाच्या mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर तसेच https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nनवीन ई-बिलींग प्रणाली बाबत..\nई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा.\n१) म्हाडाच्या mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर जावे. तसेच म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे.\n२) संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर म्हाडाचे बोधचिन्ह असलेले पान उघडेल. ही सेवा वापरण्यासाठी मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक (Unique Consumer Number) तयार करण्यात आला आहे. हा युनिक कन्झ्युमर क्रमांक वापरुन संकेतस्थळावर लॉग इन करावे.\n३) कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर तुमचे देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड होईल. त्यावर तुमच्या देयकाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. त्यामध्ये मागील देयक, थकबाकी यांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील.\n४) देयक अदा करणाऱ्याचे नाव, देयकाची रक्कम, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटनावर क्लिक करावे. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल.\n५) या सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, युपीआय तसेच अगदी गुगल पे वापरुन सुद्धा गाळेधारकांना देयक अदा करता येणार आहे. गाळेधारकांना हव्या त्या पध्दतीने हे पेमेंट करण्याची मुभा आहे.\n६) देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळे धारकांना लगेचच त्याची पोच मिळेल. प्रत्येक गाळेधारकाला आपल्या खात्याची संपूर्ण माहिती येथे कायम उपलब्ध राहणार आहे.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-salman-funny-reaction-on-baahubali-2-5608918-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:28:27Z", "digest": "sha1:A52HPZW5JVT2O2S4M53EZYESMHP3R5ZZ", "length": 2958, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "VIDEO: सलमानने केली \\'बाहुबली-2\\'ची थट्टा, पाहा हे काय बोलून गेला भाईजान | salman funny reaction on baahubali 2 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVIDEO: सलमानने केली \\'बाहुबली-2\\'ची थट्टा, पाहा हे काय बोलून गेला भाईजान\nडीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/national/assembly-election-results-2018-rahul-gandhi-narendra-modi-323376.html", "date_download": "2022-10-01T15:11:32Z", "digest": "sha1:56GESD5UZ4PVGFNESEQRTENTEXAUIHBQ", "length": 5946, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का? – News18 लोकमत", "raw_content": "\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. कशी होती पंतप्रधानांची बदललेली देहबोली\nदिल्लीत सोमवारपासूनच संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.\nपाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना पंतप्रधान याविषयी बोलतील असा अंदाज होता. पण तीन राज्य भाजपच्या हातातून जात असताना पंतप्रधानांनी याविषयी मौन बाळगणंच पसंत केलं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली आज तुलनेनं सौम्य वाटत होती. नेहमीच्या आक्रमक शैलीत सुरुवात करण्याऐवजी त्यांनी संवादाची भाषा सुरू केली. सर्व विषयांवर चर्चा व्हायला हवी. वाद, प्रतिवाद, वादावादी तर होईलच, पण मूळात संवादाला जागा हवी. चर्चा तर होणारच, याबाबत आमचा आग्रह असेल, असं ते म्हणाले.\nसदनाचा जास्तीत जास्त वेळ जनहितासाठी खर्च व्हावा, दलहितासाठी नाही, असंही मोदी शेवटी म्हणाले.\nजास्तीत जास्त जनहिताची कामं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.सर्वच संसद सदस्यांचं याबाबत एकमत असेल. सदनातले सगळे सदस्य या भावनेशी एकमत असतीलच,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.\nसंसदीय अधिवेशनाविषयी बोलल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी मोदींना विधानसभा निकालांविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान याविषयी काहीच न बोलता निघून गेले.\nतीन राज्य भाजपच्या हातातून जात असताना पंतप्रधानांनी याविषयी मौन बाळगणंच पसंत केलं. राहुल गांधी यांचा हा पहिला मोठा विजय मानला जातोय.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T13:41:30Z", "digest": "sha1:F74BQCGSBRO5ER3LYZ4MM7IR32GVCVUN", "length": 14182, "nlines": 82, "source_domain": "news105media.com", "title": "बिझनेस आयडिया: आपल्या घराचे टेरेस असेल रिकामे तर ‘ह्या’ मार्गाने आपण लाखो रुपये कमावू शकता...होय, जाणून घ्या.. - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nबिझनेस आयडिया: आपल्या घराचे टेरेस असेल रिकामे तर ‘ह्या’ मार्गाने आपण लाखो रुपये कमावू शकता…होय, जाणून घ्या..\nबिझनेस आयडिया: आपल्या घराचे टेरेस असेल रिकामे तर ‘ह्या’ मार्गाने आपण लाखो रुपये कमावू शकता…होय, जाणून घ्या..\nMay 15, 2021 admin-classicLeave a Comment on बिझनेस आयडिया: आपल्या घराचे टेरेस असेल रिकामे तर ‘ह्या’ मार्गाने आपण लाखो रुपये कमावू शकता…होय, जाणून घ्या..\nआपल्याला माहित आहे कि या लॉकडाऊनच्या अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत, आणि आता हेच तरुण व्यवसायाकडे वळत आहेत, पण अनेक तरुणांसमोर हा प्रश्न उभा राहत आहे तो म्हणजे व्यवसाय करायचा तरी काय, पण आम्ही आपल्यासाठी अशाच काही आयडिया घेऊन आलो आहोत. ज्यामधून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.\nहोय, फक्त जर का आपल्या घराची छत म्हणजेच जर टेरेस रिकामे असेल तर आपण हजारो, लाखो रुपये महिन्याला कमावू शकता. होय, आपण हे टेरेस भाड्याने देखील देऊ शकता, आपल्याला माहित असेल कि बाजारात असा अनेक कंपन्या आहेत जे आपले टेरेस भाड्याने घेऊ शकतात, आणि आपल्याला त्याचे योग्य पैसे देखील देऊ शकता.\nबाजारात आज अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या छताच्या जागेनुसार आपल्याला व्यवसाय ऑफर करतात. काही व्यवसायासाठी तर स रका रकडून देखील मदत केली जाते, चला तर मग जाणून घेऊया कि आपल्याला कशा प्रकारे पैसे मिळू शकतात.\nसौर प्रकल्पातून बंपर कमाई:- आपल्याला माहित असेल कि गेल्या काही वर्षांपासून सरकार सौर ऊर्जेला खूप प्रधान्य देत आहे, वाढते वीजबिल यामुळे सरकार अशा योजनांना खूप प्रोत्साहित करत आहेत, पण आपणास सांगू इच्छितो कि बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या टेरेसवर सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू शकतात आणि त्यासाठी ते आपल्याला योग्य भाडे देतातच शिवाय ते आपल्याला वीज देखील मोफत देतात, आणि यातून निर्माण झालेली वीज ते औद्योगिक कंपन्यांना देतात.\nमोबाइल टॉवर:- जर का आपण आपल्या घरावर मोबाइल टॉवर लावला तर आपण घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता. होय, तसेच आपल्याला यामधून काही सुद्धा धो का नसतो, शिवाय आपल्याला मोठ्या प्रमाणत पैसे देखील मिळतात. फक्त यासाठी आपल्याला कोणत्याही मोबाईल कंपनीला सविस्तर माहिती पाठवावी लागतात.\nत्यानंतर ते येऊन आपल्या जागेचा सर्वे करतात आणि मग ठरवतात कि आपल्या टेरेस वर मोबाईल टॉवर लावायचा कि नाही, त्यानंतर त्याच्याकडून तसा होकार आला तर आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि स्थानिक महानगरपालिका किंवा प्राधिकरणाकडून त्यास मान्यता घ्यावी लागेल.\nटैरेस फार्मिंग:- होय, यामधून सुद्धा आपण आज हजारो, लाखो रुपये आपण कमावू शकता, कारण आज भारतात टेरेस फा र्मिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. यासाठी आपल्याला इमारतीच्या छतावर ग्रीन हाऊस बांधावे लागेल. तसेच आवाज वाढत्या प्र दूषणामुळे आणि दररोज अन्नामध्ये भे सळ केल्याच्या वृत्तांमुळे त्र स्त लोक आता ओरिजिनल आणि घरगुती शेतीमालाला खूप प्रोत्साहन व प्राधान्य देत आहेत.\nत्यामुळे जर आपण हा व्यवसाय केला तर आपल्याला या मालाला बाजारात मोठी किंमत मिळू शकते. कारण आज नैसर्गिक आणि सें द्रिय भाज्यांना बाजारात मोठी मागणी आहे, आणि यासाठी मोठं मोठी व्यक्ती हजारो रुपये देत आहेत. आपल्याकडे मोठा टेरेस असल्यास आपण शेती सुरू करू शकता आणि फळे आणि भाज्या वाढवू शकता. जर आपण मोठ्या प्रमाणात भाज्या आणि फळांचे उत्पादन केले तर आपण डिलीव्हरी बॉय देखील ठेवू शकता.\nलोणचे-पापड:- हा व्यवसाय आपण घरबसल्या कधीही करू शकतो, याला टेरेसच हवं आहे असं काही नाही, आपण घरातून हा व्यवसाय चालू करून महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. फक्त लोणचे-पापड कसे बनवायचे माहित असेल तर आपण हा व्यवसाय खूप मोठ्या स्तराला नेऊ शकता. अशा व्यवसायांसाठी सरकार क र्जदेखील पुरवते. महिलांनी लघु उद्योग सुरू करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.\nतसेच आपण घरातून शेंगदाणे चिक्कीचा देखील व्यवसाय करू शकता, आज ही चिक्की आपल्याला एखाद्या छोट्या दुकानांपासून ते चक्क डी मार्ट मध्ये सुद्धा बघायला मिळते. कारण याची मागणी खूप मोठ्या प्रमाणत आहे. कारण अगदी लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यत सर्वच लोक ही चिक्की अगदी आवडीने खात असतात आणि याची रोजची मागणी देखील मोठ्या प्रमाणत आहे.\nत्यामुळे आपल्याला ही संधी साधून अल्प भां डवलात सहजगत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्या कच्च्या मालापासून हा उद्योग करता येऊ शकतो. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपला व्यवसाय सुरु करतील.\n 10 वी-12वी पास असणाऱ्यांसाठी हवाईदलात नोकरीची संधी…जाणून घ्या सविस्तर माहिती\nजाड मुलींबरोबर लग्न करण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे…तसेच त्याच्यामध्ये काम वा सना इतकी असते कि रात्री त्या अजिबात…जाणून घ्या\nमराठी माणूस गुजराती लोकांसारखा धंदा का करू शकत नाही…का आज मराठी माणसाला टोचले जाते…जाणून घ्या कारणे आणि दाखवून दया कि…\nसे क्स केल्यानंतर ग र्भ शयात कसं ठरतं कि आपल्याला मुलगा होणार आहे कि मुलगी …जाणून घ्या कोणती गुणसूत्रे जुळल्यावर मुलगा किंवा मुलगी होते\nनवविवाहीत मुलींनी सासरी अजिबात करू नयेत या ”तीन” गोष्टी…अन्यथा आपल्या संसाराची राख रांगोळी झालीच समजा\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%AE/", "date_download": "2022-10-01T14:56:04Z", "digest": "sha1:3VD52UZBEADEX4DJPI4GI5HHRFMX752J", "length": 13042, "nlines": 79, "source_domain": "news105media.com", "title": "वांग, सुरकुत्या, काळे डाग, मोडी, खड्डे अशी कोणतीही स मस्या असो...आजचं करा हा घरगुती सोपा उपाय...आपला चेहरा हिऱ्यासारखा चमकेल - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nवांग, सुरकुत्या, काळे डाग, मोडी, खड्डे अशी कोणतीही स मस्या असो…आजचं करा हा घरगुती सोपा उपाय…आपला चेहरा हिऱ्यासारखा चमकेल\nवांग, सुरकुत्या, काळे डाग, मोडी, खड्डे अशी कोणतीही स मस्या असो…आजचं करा हा घरगुती सोपा उपाय…आपला चेहरा हिऱ्यासारखा चमकेल\nApril 3, 2021 admin-classicLeave a Comment on वांग, सुरकुत्या, काळे डाग, मोडी, खड्डे अशी कोणतीही स मस्या असो…आजचं करा हा घरगुती सोपा उपाय…आपला चेहरा हिऱ्यासारखा चमकेल\nआपली त्वचा उजळ होण्यासाठी प्रत्येकजण नेहमीच प्रयत्न करत असतो. तसेच अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. परंतु आपणास सांगू इच्छितो कि यासाठी योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. परंतु सध्याच्या या जी वनशैलीत प्रत्येकाला वेळेची क मत रता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे नीट लक्ष देऊ शकत नाही.\nतसेच आपण वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने देखील आपल्या चेहऱ्यावरील ते ज कमी होते. पण आपल्याला देखील या समस्येचा सा मना करावा लागत असेल तर काही घरगुती टीप्सचा वापर करुन आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकता. आजकाल खुप लोकांना या गोष्टींचा सा म ना करावा लागतो की त्यांच्या चेहऱ्यावर काळे डा ग, पुरळ, सु रकु त्या असतात, त्यामुळे ते लोक खूप उ पा य करून थकतात व है रा ण होतात.\nपण काही उ पाय असे आहेत त्यामुळे तुम्हाला या काळ्या डा गांपा सून कायमचा आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश रहाल, बेचैनी, उदासी दूर होईल. खूप लोकांना तोंडावर ठराविक ठिकाणी किंवा मा नेवर काळे डा ग असतात त्या डागांना वांग असे म्हणतात. हे वांग आपल्या शरीरात मे लॅनी न नावाचा द्र व जास्त स्त्रवल्याने होत असते परंतु काळजी करू नका कारण यावरती एक घरगुती सोपा उ पाय तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचं वां ग निघून जाईल.\nहे काळे चट्टे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात, काही घटकांच्या अ भा वामुळे असे डाग आपल्या चेहऱ्यावर येतात, काही भलते उ पाय केले तर ते वाढू शकतात, पसरू शकतात त्यामुळे हा नैसर्गिक उ पाय नक्की करून बघा फरक जाणवेल आणि तुम्ही डा गमुक्त व्हाल. विशेषतः म हिलां च्या चेहऱ्यावर, नाकाच्या दोन्ही बाजूला, डोळ्यांच्या खाली काळे च ट्टे असतात.\nहे काळे चट्टे बऱ्याचदा व्हि टॅमि न च्या क मत रते मुळे येऊ शकतात, काही वेळेस ऍ लर्जी असू शकते व ग र्भ व ती महिलांना काही वेळेस असे काळे डा ग येऊ शकतात. काहींचे लवकर जातात तर काहींचे तसेच राहतात. या उ पा यामध्ये तुम्हाला कढीपत्ता घ्यायचा आहे, ती कढीपत्त्याची पानं वाटून घ्यायची आहेत म्हणजे १०-१२ पानं घेऊन स्वच्छ धूवून घ्यायची व त्यानंतर ती पाने खलबत्त्यात कुटून घ्यायची व त्यामध्ये बडीशेप जी आ यु र्वे दिक असते ती चिमूटभर त्यामध्ये टाकायची.\nआणि हे मिक्स करून खलबत्त्यात कुटून घ्या कारण मिक्सर मध्ये ते व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे हे मिश्रण तुम्ही खलबत्त्यात अशा पद्धतीने बारीक करा की त्याचा लेप आपल्याला लावता येईल. हा लेप झाल्यावर त्यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा आहे जो आपण चेहरा सुंदर दिसण्यासाठी वापरतो, तो म्हणजे गुलाब जल, गुलाब जलाचे दीड चमचा किंवा दोन चमचे या पेस्ट मध्ये टाकायचे, आणि हा लेप तुम्ही जिथे डा ग आहेत तिथे लावायचा आहे.\nतसेच तो लेप लावल्यावर चेहऱ्यावर सु कवायचा आहे आणि नंतर तो साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवायचा आहे, जरी चुकून जास्त वेळ चेहऱ्यावर हा लेप राहिला तरी याचे काही दुसरे परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत नाहीत, हा एक घरगुती व नैसर्गिक उ पाय आहे जो तुम्ही वरचेवर केलात तर सगळे डा ग निघून जातील .\nजशी बडीशेप आपली पचनक्रिया सुधारते व पो टाच्या स मस्या दूर करते तसंच कडीपत्ता खाल्याने तुमच्या अनेक स मस्या दूर होतात तसेच कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केसांना एक चमक येते. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते देखील आपल्या त्वचेची योग्य नि घा राखतील आणि ते देखील अशा स मस्येपासून मुक्त होतील.\nदिवसभर दा रू पि ऊन ट ल्ली असतात या अभिनेत्रीं…यामधील एक अभिनेत्री तर आहे प्रसिध्द अभिनेत्याची बायको…जाणून आपले सुद्धा होश उडतील\nस्वप्नांत जर आपल्याला दिसल्या या पाच वस्तू तर आपण श्रीमंत होणारच…माता लक्ष्मीची होते धनकृपा…आयुष्यात घडतात हे बदल\nपिरीएड्समध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं होतात हे जीवघेणे आजार; सॅनिटरी पॅड वापरताना ‘या’ ५ गोष्टी ध्यानात ठेवा अन्यथा…फक्त महिलासाठी\nमाझ्या मुलीला १२ वर्ष पूर्ण झाले तरी तिला मासिक पाळी आली नाही…तर पालकांनी पहिल्यादा या गोष्टीकडे द्यावे लक्ष…अन्यथा\nपति-पत्नी दोघांनी सोबत न ग्न झोपण्याचे फा यदे…जगातील कोणत्याच गोष्टीमध्ये इतके फायदे नसतील…पुरुष आणि महिला दोघासाठी खूप महत्वाचे\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_716.html", "date_download": "2022-10-01T14:35:03Z", "digest": "sha1:PZ4FDC6XRFBUK7KSUE4DNP2IML7I2RDO", "length": 9093, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईअवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई\nअवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई\nमुंबई, दि.17 : अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक करणारे गोदामचालक ओमप्रकाश यादव व टेम्पो चालक मोहिद्दीन शेख यांच्याविरूध्द नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.\nमुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात अन्नधान्याचे वितरण सुरळीत होणे तसेच अन्नधान्य पुरवठा व वितरणामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरिता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथक गठित करण्यात आलेले आहे. या भरारी पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत 14 जानेवारी 2022 रोजी अवैधरित्या अन्नधान्याची वाहतुक करणाऱ्या टेम्पो क्र. एम.एच.01-डीआर.1780 चा चालक मोहिद्दिन बाबू शेख याचे विरुध्द तुर्भे पोलीस ठाणे येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 11/2022) दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये 7,830 किलो गहू व टेम्पो असा एकुण रुपये 13,66,430/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nटेम्पोचालक मोहिद्दिन बाबू शेख याने दिलेल्या माहितीनुसार भरारी पथकाने जगताप कंपाऊड, सावित्रीबाई फुले शाळेच्या बाजूला असलेल्या कंपाऊडच्या आत पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे अन्नधान्याचा अवैध साठा आढळून आल्याने या ठिकाणी छापा टाकून एकुण 42 हजार 506 किलो गहू व 8 हजार 085 किलो तांदुळ असा एकुण रुपये 16 लाख 19 हजार 800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोदाम चालक ओमप्रकाश यादव याचेवर नेहरु नगर, पोलीस ठाणे, कुर्ला येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 2/2022) दि. 15 जानवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे.\nया कारवाईमध्ये भरारी पथकातील शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव, सुशिल साळसकर, संदिप चौधरी, अमोल बुरटे, तसेच स्थानिक शिधावाटप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विलास उदुगडे,विजय राठोड, नागनाथ हंगरगे, गजानन फाले, राजेश सोरटे, मंगेश राणे, संदिप साबळे, बाळासाहेब कारंडे तसेच तुर्भे पोलीस ठाणे व नेहरु नगर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6548", "date_download": "2022-10-01T14:59:28Z", "digest": "sha1:YD6TAOQECTDETRNUN2XKQDGXIALZGGZQ", "length": 15535, "nlines": 118, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी रंगीत तालिम | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\nHome कोरोना Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी रंगीत...\nDry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात ‘या’ ठिकाणी रंगीत तालिम\nनागपूर / मुंबई ब्यूरो : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. आज राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली जाणार आहे.\nनागपुर : आरोग्य सेविकांपासून ड्राय रनला सुरुवात\nनागपुरात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेतला जात आहे. मनपाच्या के टी नगर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ही रंगीत तालीम घेतली जात आहे. आज सकाळी प्रीतमा साखरे आणि कल्याणी कोटांगले या आरोग्य सेविकांपासून या ड्राय रनला सुरुवात झाली. हात सॅनिटाईज करणे, तापमान मोजणे, यादीत नाव तपासणे, आयडी तपासणे, कोवीनअँप वर नाव तपासून प्रत्यक्ष लसीकरण नंतर अर्धा तास निरीक्षण अशी ही प्रक्रिया आहे. ज्या आरोग्य सेविकांची नोंदणी करत त्यांना लसीकरणासाठी निवडण्यात आले आहे, त्यांनी सरकारला धन्यवाद दिले, आम्ही कोरोना संकटाच्या काळात फ्रंटलाईनमध्ये काम केले, संकटाला सामोरे गेले आणि जेव्हा लस आली शासनाने आमची आठवण ठेवली याचे समाधान वाटत असल्याचे मत लाभार्थी आरोग्य सेविकांनी व्यक्त केले.\nजालना : आरोग्यमंत्री टोपेंकडून ड्राय रनचा डेमो\nकोविडच्या लसीकरणाची जालन्यामध्ये रंगीत तालीम घेतली जात आहे. जालन्यात स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे हे यावेळी उपस्थित आहेत. त्यांनी यावेळी ड्राय रनचा डेमो दाखवला. आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. दरम्यान जालन्यात रंगीत तालिमेची तयारी देखील पूर्ण झालीय. इमारत पूर्ण सजवलेली आहे.\nपुणे : तीन केंद्रांवर प्रक्रिया\nमहाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यात समावेश असून पुण्यातील तीन केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. कोविड पोर्टलवर नोंद केलेल्या व्यक्तीला टेक्स्ट मेसेज द्वारे लसीकरणासाठी कधी आणि किती वाजता यायचं हे कळवले जाणार आहे.\nनंदुरबार : खबरदारी घेतली जाणार\nनंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण जेव्हा खऱ्या अर्थाने सुरू होईल तेव्हा इंटरनेट सेवा, आणि वीज सुरू राहील यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. जनरेटरने वीज उपलब्ध केली जाईल शिवाय मोबाइल नेटवर्क खंडीत होणार नाही, यासाठी मोबाईल कंपनीशी सम्पर्क साधला जाईल. पहिल्या टप्प्यात 13 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल. अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुडे यांनी दिली आहे. नंदुरबारच्या पहिल्या लाभार्थी रेश्मा चाफेटकर ह्या ठरल्या. कोरोना लसी संदर्भात दडपण होते, भीती होती, पण ती आता गेली आहे. जिल्ह्यातून पहिला क्रमांक लागल्याचा आनंद आहे. मात्र दडपण होते. पण देशासाठी पुढे आले. लवकरात लवकर ही लस सर्वसामान्यांना मिळावी अशी अपेक्षा नंदुरबारच्या पहिल्या लाभार्थी रेश्मा चाफेटकर यांनी व्यक्त केलीय.\nPrevious articleNagpur | कऱ्हांडला गेट वर बेमुदत संप\nNext articleCorona Vaccine | स्वास्थ्य मंत्री ने कहा- पूरे देश में फ्री लगेगा टीका\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/vahan-udyogala-mandi-aali/?vpage=1", "date_download": "2022-10-01T14:29:33Z", "digest": "sha1:7SFXPIPY2Z27C37OR5GJ7AVJXHQFUHAV", "length": 13590, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वाहन उद्योगाला मंदी आली ??? – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nHomeवैचारिक लेखनवाहन उद्योगाला मंदी आली \nवाहन उद्योगाला मंदी आली \nAugust 31, 2019 प्रथम रामदास म्हात्रे वैचारिक लेखन\nज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत का जेणेकरून असे केल्याने वाहन उद्योगाची मंदी निघून जाईल.\nयाच वाहन उद्योगात जेव्हा मनुष्यबळा ऐवजी अत्याधुनिक प्रोडक्शन लाईन आणि रोबोट वापरून भरमसाठ प्रोडक्शन काढण्यासाठी अब्जावधी रुपये इन्वेस्ट केले जात होते तेव्हा त्यांनी मागणी आणि पुरवठ्याचा विचार केला नव्हता का.\nपार्ले बिस्कीट कंपनी तोट्यात जातेय म्हणून कर्मचारी कपात किंवा कंपनी बंद होईल असे बोलणाऱ्या लोकांनी पार्ले बिस्कीट खावे आणि दुसऱ्यांना पण खायला द्यावे. दुधात, चहात, पाण्यात आणि इव्हन व्हिस्की मध्ये पण पार्ले बिस्कीट बुडवून खाताना लोकांचे व्हिडिओ बघण्यात आले आहेत. 35 ते 40 रुपयांना फक्त पाच किंवा सहा मिलानो किंवा डार्क फॅंटसी ची बिस्कीट खणाऱ्यांना डाएट आणि फायबर वाली बिस्कीट खणाऱ्याना पार्ले बिस्कीट खायला सांगाल का. दहा बारा वर्षांपूर्वी नव्हते ना असे क्रीम वाले आणि तोंडातून लाळ टपकावायला लागणारे बिस्कीट ब्रँड. पूर्वी लहान मुलांना पाहुणे खाऊ म्हणून पार्ले बिस्कीट न्यायचे. आता किंडर जॉय नाहीतर डेरी मिल्कचा सिल्क ज्यामध्ये सहज पार्ले चे चार पाच पुडे नेता येतील.\nएकीकडे वाहन उद्योग आणि पार्ले वर मंदी आली असताना दारू विक्रेते आणि निर्माते यांना सुगीचे दिवस आलेत ते नाही दिसत कोणाला.\nकाम करणाऱ्यांना कामाची कमी नाही आणि अशा वायफळ चर्चा आणि विचार करायला वेळ पण नाही. जरा बघा आपल्या आजूबाजूला लोकं कशी कमवतात आणि कष्ट करतात आणि सुखी असतात.\nAbout प्रथम रामदास म्हात्रे 168 Articles\nप्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/these-5-habits-can-disturb-the-period-cycle-of-women-find-out-gps-97-2981803/lite/", "date_download": "2022-10-01T14:06:13Z", "digest": "sha1:IDUII5SF6WQ7VKSBRJM6MJP24PF4O2VU", "length": 21295, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "या ५ सवयींमुळे महिलांची Period Cycle डिस्टर्ब होऊ शकते; जाणून घ्या | These 5 habits can disturb the Period Cycle of women; Find out | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nमासिक पाळी वेळेत येत नाही या पाच सवयी बदलून पाहा…\nकाही वाईट सवयींमुळे मासिक पाळी अनियमित होवू शकते. जाणून घेऊया या सवयींबद्दल.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nया सवयींमुळे पाळीमध्ये अनियमितपणा येऊ शकतो ( फोटो: freepik )\nHealth Tips: महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते. जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.\nमासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी\nअमेरिकन मॉडेल रेचेल फिंचने खुलासा केला की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला जवळपास १२ तास झोपण्याची सवय होती. या सवयीमुळे तिच्या जीवनशैलीवर अनेक विपरीत परिणाम झाले, त्यापैकी एक म्हणजे दीर्घकाळ मासिक पाळी न येणे. त्यामुळे महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nअचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.\nउत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा. ज्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित होईल. तसंच तुमच्या आरोग्यावर देखील याचा चांगला परिणाम होईल.\n४) गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक\nअनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नांनंतर गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक किंवा गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या घेणं सहसा टाळा.\nतणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. जसा आरोग्यासाठी ताण हानीकारक आहे, तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकाजूचे शेल्फ लाइफ काय आहे; ते साठवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nCongress president election : ‘जी-23’ गटातील अनेक नेते ऐनवेळी खरगेंच्या बाजुने; शशी थरूर म्हणाले…\nपुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nNavratri 2022 : उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास\nDiabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nNavratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद\nविवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं\nHealth Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या\nमासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय तर जाणून घ्या यावर योग्य उपचार\nWeight Loss : ‘या’ सवयी वजन कमी करण्यात ठरतात अडथळा; लगेच करा बदल\nNavratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप\nवाईन ही हृदयासाठी.. आहार तज्ज्ञ रुजुता यांचा मजेदार सल्ला, वाचून पोट धरून हसाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/09/blog-post_35.html", "date_download": "2022-10-01T14:24:10Z", "digest": "sha1:LUICLT6VHTPEZVN4MJ5NDXINNVI4VTX6", "length": 12191, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "राज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar राज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न.\nराज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न.\nराज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न.\nकोरोना विधवांच्या योजना प्राधान्याने राबवा - तहसीलदार\nनेवासा - नेवासा तालुक्याची मिशन वात्सल्य बैठक अध्यक्ष तथा तहशिलदार रुपेश सुराणा यांचे अध्यक्षतेखाली नेवासा पंचायत समिती सभागृहात दि. ७ रोजी पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व त्यांच्या बालकांच्या योजना प्राधान्याने राबविणेचे आदेश तहशिलदार सुराणा यांनी बैठकीत दिले . राज्यात सर्वप्रथम नेवासा तालुक्याची बैठक पार पडली.\nबैठकीस बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा समिती सचिव सोपानराव ढाकणे , गट विकास आधिकारी शेखर शेलार , तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी , गट शिक्षण अधिकारी सुलोचना पटारे , महिला संरक्षण अधिकारी जगदिश शिरसाठ व कृषि विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार , कोरोना एकल महिला जिल्हा समन्वयक अशोक कुटे , तालुका समन्वयक कारभारी गरड ,भारत आरगडे , प्रा. शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव नरसाळे उपस्थित होते.\nकोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्युमुळे एकल ( विधवा )झालेल्या महिला व त्यांच्या मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन , त्यांना विविध कल्याणकारी योजना मिळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारीत एकल महिला पुनर्वसन समितीच्या मागणीनुसार 'मिशन वात्सल्य' ही योजना शासनाने सुरू केली आहे. ह्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या शासन आदेशानुसार तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या झालेल्या बैठाकीत शासन आदेशान्वये गाव पातळीवरील पथकाद्वारे कोरोना बाधीत कुटुंबातील महिला व मुलांचे सर्वेक्षण करणे , त्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे , वात्सल्य समिती मार्फत तालुकास्तरावरील संबंधित कार्यालायाकडुन मंजुरी घेणे , जिल्हास्तरीय मंजुरी आवश्यक असेल तर तेथे पाठविणे व पाठपुरावा करणे .\nमहिलांसाठी संजय गांधी निराधार यासह असणाऱ्या विविध वयोगटातील योजना , मुलांसाठी बाल संगोपन योजना , दारिद्रय रेषेखाली असणा-या महिलेस राष्ट्रिय कुटुंब लाभ योजना यासह,विविध योजनांचे लाभ देणे शैक्षणिक अडचणी सोडविणे , गावपातळीवर असणा-या विविध योजनेत प्राधान्य देणे , उद्योग - व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण कर्ज प्रकरणे आनुदान आदिंबाबत सहकार्य देण्याचे अध्यक्ष रुपेश सुराणा व सचिव सोपानराव ढाकणे यांनी आश्वासन दिले.\nमयत पतीच्या नावावरील घर , जमिन यांची वारस नोंद तातडीने करणे , विभक्त किंवा नविन शिधापत्रिका वर रेशनचे धान्य लगेच सुरु करणे , महसुल , कृषि , महिला बाल कल्याण च्यासर्व योजनां व आवश्यक कागदपत्र , निकष यांची एकत्रीतपणे पुस्तिका करणे बाल संगोपन कॕम्प नेवासा येथे घेणे आदि सुचना कोरोना एकल महिला समितीचे समन्वयक तथा वात्सल्य समिती सदस्य कारभारी गरड यांनी केल्या. जिल्हा समन्वयक अशोक कुटे यांनी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कामांची माहिती देऊन सेवाभावी संस्थे मार्फत मिळणाऱ्या योजनां , उपक्रमाबाबात सांगितले . समन्वयक व वात्सल्य समिती सदस्य भारत आरगडे , प्रा, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव नरसाळे यांनी कोरोना बाधित कुटुंबास येणाऱ्या विविध अडचणी व समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87.html", "date_download": "2022-10-01T14:57:56Z", "digest": "sha1:NIC7FJQIMPPV6VXGEQQNAY53LAORHY23", "length": 8105, "nlines": 170, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण? | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण\nमनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण\nमुंबई : ‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेने एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.\nमनसेचे मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.\nकोण आहेत संजय तुर्डे\nसंजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि २० ते २५ कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.\nPrevious articleनाशिक कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या\nNext articleराहुल गांधी जिथे प्रचाराला जातील तिथे काँग्रेसचा पराभव: योगी आदित्यनाथ\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/declining-human-rights-violation-case-against-chief-minister.html", "date_download": "2022-10-01T14:40:05Z", "digest": "sha1:4Z2VZEFVLGDVTLBXPMP2LWJMIN3QBOHD", "length": 9615, "nlines": 170, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा\nमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा\nपारनेर: दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा करणा-या सरकारकडून अद्याप शेतक-यांचे कर्म माफ करण्यात आलेले नाही. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत़ त्यामुळे सरकारविरोधात बलिप्रतिपदेच्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.\nसंघटनेने म्हटले आहे, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात हजारो शेतक-यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापही शेतक-यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे व हजारो शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी १ जून रोजी ऐतिहासिक शेतकरी संप करून राज्यसरकारकडे सरसकट कर्जमाफीची व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने शेतकरी संपाची दखल घेत शेतक-यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करुन दिवाळीपूर्वी सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे जाहीर केले होते. तथापि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांची फसवणूक व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना बलिप्रतिपदेच्या औचित्यावर बळीराजाची मिरवणूक काढून पारनेर पोलीस ठाण्यात सरकारवर गुन्हा दाखल करणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी सांगितले.\nPrevious articleभाजप सरकार बंडलबाज- खा. अशोक चव्हाण\nNext articleसरकारचा ‘तालिबानी’ फरमान\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/09/blog-post_84.html", "date_download": "2022-10-01T14:54:25Z", "digest": "sha1:C2UEK6WGEUGRBZKZSAPY57X73CC5LPPO", "length": 2781, "nlines": 34, "source_domain": "www.saptarang.page", "title": "कर्जत मध्ये प्रथमच पॅरामेडिकल विद्यालय सुरू ?", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nकर्जत मध्ये प्रथमच पॅरामेडिकल विद्यालय सुरू \nकर्जत प्रतिनिधी : कर्जत येथे प्रथमच व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्णसंधी आमच्या येथे प्रथमच NCVTE तर्फ़े HEALTH AND PARAMEDICAL आणि TEACHER TRANING क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कोर्सेस चालविले जातात. आपण लवकरच या संधीचा लाभ घ्या आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवा.\nअधिक माहितीसाठी संपर्क साधा : ७५०६४३६९६५, ९३२३७३९२१३, ९७०२४०३५४८\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/07/blog-post_81.html", "date_download": "2022-10-01T15:24:20Z", "digest": "sha1:5NFZQU6ABNNFQHUOH2EXHTIZ5K2GABI5", "length": 14855, "nlines": 44, "source_domain": "www.saptarang.page", "title": "आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nआषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा मुख्यमंत्री यांच्या हस्ते\nबीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान\n'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे\nसोलापूर /पंढरपूर प्रतिनिधी :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठल चरणी घातले.आषाढी एकादशी निमित्त श्री.शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (52) आणि सौ.जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nसमाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार\nराज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले.राज्यात या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nराज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने महापूजा\nराज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.\nवारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण\nआजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगण' या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.\nनिर्मल दिंडी पुरस्कार वितरण\nपंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी ' अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक - वै.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (75 हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (50 हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. या वेळी 'ग्रीन बिल्डिंग' पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.\nप्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार सर्व दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रविंद्र फाटक, राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.\nनिर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_842.html", "date_download": "2022-10-01T15:31:15Z", "digest": "sha1:V4KEG57ALO3JMUUNCNQU4DRV3G3OEWS3", "length": 8744, "nlines": 77, "source_domain": "www.marathatej.com", "title": "रत्नाळी केंद्रीय शाळेत पाण्याची व्यवस्था पुन्हा चालू..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठधर्माबादरत्नाळी केंद्रीय शाळेत पाण्याची व्यवस्था पुन्हा चालू..\nरत्नाळी केंद्रीय शाळेत पाण्याची व्यवस्था पुन्हा चालू..\nधर्माबाद- आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नातून धर्माबाद नगरपालिका अंतर्गत असलेल्या रत्नाळी येथील केंद्रीय शाळेत बंद पडलेली पाण्याची व्यवस्था पुन्हा चालू झाली असून शाळेच्या पटांगणाचा वर वाढलेल्या गवताचीही साफसफाई करण्यात आल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.\nआमदार राजेश पवार हे दिनांक 15 जून रोजी धर्माबाद शहराच्या दौऱ्यावर आले होते. शहराचा ड्रोन सर्वे कसा असतो या संदर्भातील तंत्रज्ञान ते समजून घेण्यासाठी आले होते. पण त्यादिवशी शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे सतर्क राहण्यात तरबेज असलेले आमदार म्हणून ख्याती मिळवलेले राजेश पवार यांनी आकस्मिक रत्नाळी केंद्रीय शाळेला भेट दिली. तेव्हा शाळेच्या प्रांगणात गुडघ्या एवढे गवत वाढले होते. शाळेच्या सर्व खोल्यांची व शालेय पोषण आहाराच्या संदर्भात त्यांनी चौकशी केली. तद्वतच पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे यासंदर्भात विचारले तेव्हा गेल्या वर्षभरापासून त्या शाळेत बोरं होती त्या बोरं मध्ये सबमर्सिबल मोटर बंद अवस्थेत अडकून पडली होती. त्यामुळे पाणी व्यवस्थापन नव्हते. सर्व परिस्थिती पाहता आमदार राजेश पवार हे संबंधित अधिकाऱ्यावर भडकले पहिल्याच दिवशी साफसफाई अपेक्षित होती व जास्त सुविधा अपेक्षित होत्या त्या नसल्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पण एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपल्या स्वयं निधीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शाळेच्या प्रांगणाची साफसफाई करण्याचे त्यांचे विश्वस्त संचालक रमेश आण्णा गौड यांना सांगितले. त्यांनी तीन दिवस परिश्रम घेऊन सदरील शाळेतील प्रांगणाची साफसफाई सह बोर मध्ये नवीन सबमर्शियल मोटार टाकून दिली. त्यामुळे आज पाणी व्यवस्था सुरळीतपणे चालू झाली.\nउपरोक्त पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक वारले सर व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आमदार राजेश पवार यांचे आभार मानले .आज सर्व कामे दाखवताना आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे संचालक रमेश आण्णा गौड, याहिया खान पठाण, पत्रकार गंगाधर धडेकर तद्वतच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/blog-post_555.html", "date_download": "2022-10-01T15:01:09Z", "digest": "sha1:IW463H5245LE7IOHUFXGNGEZUZMPGPTI", "length": 12916, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पुई गाव स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने बनले स्वप्नातील गाव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठरायगडस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पुई गाव स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने बनले स्वप्नातील गाव\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पुई गाव स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने बनले स्वप्नातील गाव\nबोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत मधील पुई हे छोटेसे गाव, मागील तीन वर्षांपासून गावाचा विकास करण्यासाठी एक स्वप्नातील गाव बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेषतः या गावातील महिलांनी स्वप्नातील गाव बनविण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती. ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण गावाने त्यांना मदत केली. नारी शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने पुई या गावाने दाखवून दिले आणि म्हणूनच सोमवार दि.25 जुलै रोजी सिद्धेश्वर ग्रामपंचायतीतील पुई हे गाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित करण्यात आले.\nया गुणगौरव सोहळ्यासाठी सुधागड तालुक्याचे तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी यादव, पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.उमेश यादव, ग्रामसेवक श्री.गोरड, स्वदेश फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, सहाय्यक व्यवस्थापक समीर शेख, समन्वयक सोनाली पवार व सर्व स्वदेस कर्मचारी आणि इतर परिसरातील गावविकास समितीचे सदस्य उपस्थित होते.\nपुई हे छोटेसे गाव पालीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे, या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील तरुण हे पाली बाजारपेठेमध्ये भाजीपाला तर काहीजण गॅरेज तर काही तरुण मंडळी नोकरी तर काही तरुण मंडळी हे रिक्षा व्यवसाय करत असून आपल्या घरातील उत्पन्न वाढीचे काम करीत आहेत. गावात एक शुद्ध लघु पाणीपुरवठा योजना व एक विहीर आहे गावामध्ये एकूण सात पथदिवे आहेत. त्यापैकी तीन पथदिवे हे सोलर वर आहेत. या गावात एक बचतगट आहे व त्याची नोंदणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. गावात जवळपास हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या वृद्ध/ज्येष्ठ व्यक्ती सोडल्या तर हे संपूर्ण गाव साक्षर आहे.\nगावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, गावकी, पदाधिकारी, गाव विकास समिती, शासन आणि स्वदेस फाउंडेशन सारख्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणादायी वाटचाल करीत असले तरी या सर्व पायाभरणीत गावकऱ्यांचा सहभाग तितकाच मोलाचा आहे. आपल्या स्वप्नातील गाव बनविण्यासाठी गावातील समस्यांचा सखोल अभ्यास करून गावाचा नियोजित गावविकास आराखडा तयार करण्यात आला. आज अखेर नियोजित गावविकास आराखड्याच्या वाटचालीने काम करीत असताना स्वतः गावातील ग्रामस्थ शासन व स्वदेस फाउंडेशन यांच्या सहकार्याने गावातील लोकांनी गावांमध्ये बहुतांश विकास कामे पूर्ण केली आहेत. ही विकासकामे पूर्ण करत असताना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा तेवढ्यात तत्परतेने गावातील विकास कामांना हातभार लावला आहे. आज या विकास कामांच्या अनुषंगाने व गाव विकास समिती यांच्या प्रयत्नाने संपूर्ण गाव हे हागणदारीमुक्त आहे. तसेच आदर्श गावाकडे वाटचाल करीत असताना गावातील लोकांसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, प्रत्येक कुटुंबाकडे बँक खाते, गरीब व गरजू लोकांना शासकीय निवृत्ती वेतन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पथदिवे, आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने गावातील महिलांनी व लहान मुलांनी केलेली बचतीची सुरुवात, गावातील लोकांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, गावातील लोकांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणाप्रती लोकांमध्ये जागरूकता, निसर्गाप्रती आपुलकी जपत असताना दरवर्षी वृक्ष लागवड करणे व वनांचे संरक्षण करणे इत्यादी बाबी जोपासत विविध गोष्टींनी परिपूर्ण असे पुई गाव आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.\nगावाच्या या प्रवासामध्ये गावातील लोकांची जिद्द व चिकाटी तसेच शासन व स्वदेस फाउंडेशन यांची बहुमोल अशी साथ व मार्गदर्शन मिळत आहे. भविष्यात आपल्या या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गावांच्या यादीमध्ये घेतले जाईल, यानुषंगाने गाव विकास समिती व ग्रामस्थ मिळून प्रयत्न करीत आहेत.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/2598", "date_download": "2022-10-01T14:26:19Z", "digest": "sha1:SWMCLWRONXQVIJRFDTLCICOQUDVRRA6W", "length": 15473, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\nमजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nमजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nपनवेल / प्रतिनिधी :\nपनवेल येथे फ्लॅट खरेदी करून देतो, असे अमिष दाखवून ६४ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान मेहबूबअली भोपाळी याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल मोहल्ला, पनवेल येथील नसीमा अल्ताफ अधिकारी यांचे पती कुवेत येथे नोकरीला आहेत. त्या नवीन घर घेण्याच्या विचारात होत्या. यावेळी असीम याने कोळीवाडा, उरण रोड, पनवेल येथे एकत्र केलेले थ्री बीएचके घर दाखवले. हे घर त्यांना पसंत पडले. मात्र, तेवढे पैसे नसल्याने नसीमा यांनी हे घर घेणे रद्द केले. त्यानंतर पंधरा दिवसांनी या घराचे मूळ मालक इरफान भोपाळी यांनी फोन करून फ्लॅट पसंत असल्यास तो देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे नसीमा यांनी त्यांच्या पतीने कुवेत येथून पाठवलेले काही पैसे व बचत केलेले काही पैसे असे मिळून २६ जुलै २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१ दरम्यान आरटीजीएसद्वारे इरफान भोपाळी व त्यांची पत्नी तसनिम भोपाळी यांच्या फ्लॅटच्या खरेदी कराराकरिता आग्रह केल्यानंतर त्याने हा फ्लॅट देणार नसून चार दिवसात पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, आजपर्यंत इरफानने कोणतीही रक्कम परत केलेली नाही.\nयाप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संयुक्त बँक खात्यात ५७ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. तसेच सहा लाख ७० हजार ही दोन टप्प्यात रोख स्वरूपात असे एकूण ६४ लाख वीस हजार रुपये पोहोच केले. त्यानंतर इरफान भोपाळी यांनी हे एमओयु तयार करून सह्या केल्या. तसेच फ्लॅट खरेदीचा कच्चा मसुदा तयार करून दिला. हा मसुदा त्याचा भाऊ रिजवान महबूअली भोपाळी याच्या नावाने बनवला होता. यावेळी नसीमा यांनी एमओयु व खरेदी खताच्या कच्च्या मसुद्यावरील नावातील बदलाबाबत विचारणा केली. यावेळी इरफानने २०७ फ्लॅट नंबर हा तसनिम व त्याचे नावे तसेच २०८ हा भोपाळी यांच्या नावावर असल्याचे सांगितले.\nअक्कलकुवा उत्तर महाराष्ट्र ताज्या धडगाव नंदुरबार पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र मुंबई विदर्भ सरदार सरोवर सामाजिक\nसरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी ————————————– मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण —————————————\nसरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी समाजसेविका मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण चिखली पुनर्वसन व रेवानगर पुनर्वसन वसाहतीतील प्रकल्पबाधित कुटुंबियांनी केले केंद्र शासनासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्य शासनाचा विरोध म्हणून ‘चुली बंद’ आंदोलन मध्य प्रदेशातील 32 हजार कुटूंब प्रभावित होणार… प्रतिनिधी/ नंदुरबार : सरदार सरोवर धरणाच्या […]\nताज्या नवीन पनवेल पनवेल\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश ————— विजेचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल महावितरण संपूर्ण सहकार्य करेल. आणि सर्वांनी अधिकृतपणे वीज वापरावी. -सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण- पनवेल ————– नवीन पनवेल/ प्रतिनिधी : तोंडरे गावात रायगड ज़िल्हा परिषद शाळेमध्ये महावितरण आपल्या दारी हा शिबीर राबविण्यात आला. या […]\nताज्या पुणे महाराष्ट्र सामाजिक\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमधील वसतिगृह गृहपालांकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन पुणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग सदैव कार्यरत आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार न करता, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येतात. असाच एक उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय […]\nपोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न\nमोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/tag/kusum-solar-pump-yojana/", "date_download": "2022-10-01T14:41:07Z", "digest": "sha1:HVA7N245MO25OYO2UG5GDRKD5VGETNB2", "length": 12853, "nlines": 191, "source_domain": "gavkatta.com", "title": "Kusum Solar Pump Yojana Archives - गाव कट्टा", "raw_content": "\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nPm kusum solar नवीन कंपन्या जाहीर कोणती कंपनी निवडावी कोणत्या कंपनीला किती पैसे भरावे..\nकुसुम त्यांच्याद्वारे शेतकरी त्यांच्या सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण वीजेचा वापर करून शेतीला पाणी जाऊ शकते. pm कुसुम सौर…\nKusum Solar Pump Yojana 2022. कुसुम सोलार पंप योजना या जिल्ह्याचे अर्ज सुरु..\nकुसुम सौर पंपशेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी किंमत मानली जाणारी कुसुम सोलार पंप योजना एका स्वरूपाची (नवीन कुसुम सौर पंप योजना) सुरू…\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/maharashtra/that-was-the-real-raj-thackeray-but-now-in-a-different-direction-balasaheb-thorat", "date_download": "2022-10-01T15:37:40Z", "digest": "sha1:JL2QJOJWB7TPTLLOBOKN7NFXIDOIMNMZ", "length": 2907, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "तेच खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने - बाळासाहेब थोरात", "raw_content": "\nतेच खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने - बाळासाहेब थोरात\nगेल्या २४ तासांत भाजपचे तीन बडे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे भाजपसोबत युतीचे काही संकेत आहेत,” बाळासाहेब थोरात म्हणाले.\nकाँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, \"आम्ही 'लाव रे तो व्हिडिओ' मध्ये पाहिलेले राज ठाकरे हे खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत,\" बाळासाहेब थोरात म्हणाले. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.\nबाळासाहेब थोरात म्हणाले, \"आम्ही राज ठाकरेंची प्रगती पाहत आलो आहोत. यापूर्वी 'लाव रे तो व्हिडिओ'मध्ये ज्या राज ठाकरेंना आपण पाहिले तेच खरे राज ठाकरे होते. पण आता ते वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत.\" गेल्या २४ तासांत भाजपचे तीन बडे नेते राज ठाकरेंना भेटले. त्यामुळे भाजपसोबत युतीचे काही संकेत आहेत,” बाळासाहेब थोरात म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/3920", "date_download": "2022-10-01T14:53:42Z", "digest": "sha1:UYKYAPDTG67XJSAHPYGVMV3GDFG4YJQM", "length": 17650, "nlines": 117, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "नागपूर न्यूज बुलेटिन : लिज धारकांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा : महापौर जोशी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\nHome हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : लिज धारकांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा : महापौर...\nनागपूर न्यूज बुलेटिन : लिज धारकांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा : महापौर जोशी\nशहरातील धंतोली, काँग्रेसनगर येथील मनपाच्या लिज धारकांच्या समस्यांसंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करून तोडगा काढण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. लिज धारकांच्या विषयांच्या संदर्भाने गुरूवारी (ता.29) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धंतोली झोन सभापती लता काडगाये, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, विजय गुरूबक्षानी आदी उपस्थित होते.\nधंतोली, काँग्रेसनगर भागामध्ये मनपाचे प्लाट आहेत. या संदर्भात तेथील लिजधारकांना डिमांड दिले जात आहेत. हे डिमांड भरण्याबाबत लिजधारकांकडून आक्षेप नोंदविण्यात येत असून याबाबत विशेष बैठक घेण्यात आली. यासंदर्भात प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी सांगितले की, मनपातर्फे 71 प्लाट लिजवर देण्यात आले असून त्याचे विभाजन करून 109 प्लाट तयार झालेले आहेत. हे प्लॉट स्वत: करीता घर बांधून राण्याकरीता मनपाव्दारे देण्यात आले होते. यापैकी 65 लोकांनी अर्ज सादर केले असून त्यातील 37 जणांचे कागदपत्रेही जमा झालेली आहेत. 15 जणांकडून मात्र डिमांड भरण्यात आले नसून 28 जणांकडे अर्ज प्रलंबित आहे. यासंदर्भात लिजधारक आणि मनपा प्रशासनाद्वारे आपसात सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.\nमास्क न लावणा-या 283 नागरिकांकडून दंड वसूली\nनागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (29 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 283 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 41 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 15516 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 61,17,000/- चा दंड वसूल केला आहे.\nगुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 63, धरमपेठ झोन अंतर्गत 75, हनुमाननगर झोन अंतर्गत 35, धंतोली झोन अंतर्गत 10, नेहरुनगर झोन अंतर्गत 12, गांधीबाग झोन अंतर्गत 20, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12, लकडगंज झोन अंतर्गत 10, आशीनगर झोन अंतर्गत 17, मंगळवारी झोन अंतर्गत 23 आणि मनपा मुख्यालयात 6 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 10046 बेजबाबदार नागरिकांकडून रु 50 लक्ष 23 हजार वसूल करण्यात आले आहे.\nलकडगंज कडबी बाजार लीज निरस्त करण्याचे ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश\nलकडगंज कडबी बाजार मैदान आणि भूखंड क्रमांक 112, 115 आणि 116 ची जागा लवकरच मोकळी होणार आहे. यासंदर्भात मनपाद्वारे देण्यात आलेली लीज निरस्त करण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहे. यासंबंधी विधी समिती सभापती कक्षात झालेल्या बैठकीत सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उपअभियंता सिंगनजुडे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, लकडगंज झोनचे बिसेन, मोहरीर शिवणकर आदी उपस्थित होते.\nलकडगंज येथील कडबी बाजार खुले मैदान आणि भूखंड क्रमांक 112, 115 आणि 116 ची एकूण 34 हजार वर्ग फूट जागा मनपाच्या मालकीची आहे. 1992 मध्ये त्याची लीज देण्यात आली होती. मात्र लीजचे नूतनीकरण करण्यात आले नाही. अंकेक्षण झाले नाही. त्या जागेवर अतिक्रमणे झाली. या जागेच्या लीजची आकारणी, दंड असे अनेक विषयावर काय कार्यवाही झाली आदी मुद्यांची तपासणी करण्याकरिता समिती नेमण्यात आली. या समितीद्वारे तपासणी सुरू आहे.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nPrevious articleNagpur : महिलाओं पर बढ़ते यौन हिंसा के खिलाफ निकाली गई रैली\nNext articleएवजदार कर्मचा-यांची 3 दिवसात माहिती न मिळाल्यास कारवाई करा : संदीप जोशी\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/12/blog-post_6.html", "date_download": "2022-10-01T14:08:50Z", "digest": "sha1:IKV6OWSOTPVH6ZYJKOO5S53MXO6GQDYH", "length": 13515, "nlines": 91, "source_domain": "www.janwarta.in", "title": "निळवंडेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा किंमत चुकवावी लागेल-पं.स.सदस्य रहाणे", "raw_content": "\nHomeRajkiyaनिळवंडेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा किंमत चुकवावी लागेल-पं.स.सदस्य रहाणे\nनिळवंडेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा किंमत चुकवावी लागेल-पं.स.सदस्य रहाणे\nनिळवंडेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा किंमत चुकवावी लागेल-पं.स.सदस्य रहाणे\nज्यांनी बावन्न वर्षात निळवंडेचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिले तर नाही खोटे भूमीपूजने केली या उलट निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात व रस्त्यावरील लढाई करून हे पाणी मिळवले असताना कोपरगाव शहरातील मतांवर डोळा ठेऊन काही राजकीय नेते निळवंडे जलवाहिणीचे गाजर दाखवून शहरातील जनतेची फसवणूक करत असून त्यांनी आपले डाव बदलावे अन्यथा त्यांची किंमत पुन्हा चुकवावी लागेल असा गंभीर इशारा कोपरगाव पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी नुकताच बहादरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.\nकोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे गावठाण चौक ते दशक्रिया विधी घाट रस्त्याचे खडीकरण करणे तसेच अंजनापूर येथे गावठाण ते प्रभात डेअरी रस्ता डांबरीकरण करणे,गव्हाणे घर ते ज्ञानदेव गव्हाणे घर रस्ता डांबरीकरण करणे व अंजनापूर ते बहादरपूर शिवरस्ता खडीकरण करणे आदी विकासकामांचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.\nसदर प्रसंगी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,राहुल रोहमारे,गंगाधर रहाणे,अड्.योगेश खालकर,नरहरी रोहमारे,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे,कौसर सय्यद,सिकंदर इनामदार,सुधीर पाचोरे,राजेंद्र पाचोरे,उत्तमराव कुऱ्हाडे,बहादरपूरचे उपसरपंच गोपीनाथ रहाणे,आप्पासाहेब पाडेकर,कैलास गव्हाणे,बळीराम गव्हाणे,भास्करराव गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,पोपटराव गव्हाणे,आकाश गव्हाणे,पर्वत गव्हाणे,सरपंच कविता गव्हाणे,संतोष वर्पे,आदी मान्यवरांसह बहादरपूर व अंजनापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपुढे बोलताना ते म्हणाले की,\"निळवंडे कालव्याच्या कामाला प्रस्थापित नेते आपल्या हयातीत पिंडाला कावळा शिवत नाही तसे शिवले नाही.अखेर या व्यवस्थेवरील व नेत्यांवरील विश्वास उडाल्याने निळवंडे कालवा कृती समितीने याबाबत लढा सुरु केला व कालवा समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,व अध्यक्ष रुपेंद्र काले,यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा लढा सुरु केला आहे.व त्यातून उच्च न्यायालयाच्या आदेशाने निधीची तरतूद करून पोलिसांना घेऊन हे काम सुरु केले आहे.आगामी जून मध्ये हे पाणी या भागात खेळणार आहे.असे असताना काही नेत्यांनी भाजपचा मुखवटा परिधान करून आपली काँग्रेसी संस्कृती भाजपवर लादली असून त्यांनी आपला खरा चेहरा दाखविण्यास सुरुवात केली आहे.त्यातून आपल्या उद्योगांची पाण्याची भूक भागविण्यासाठी पाणी नेण्याचे षडयंत्र आखले आहे.त्याला शहरवासीयांनी बळी पडू नये.कोपरगावकरांना पाणी मुळीच कमी नाही केवळ साठवणूक करण्याचे साधन नाही हे वास्तव आहे.तसे कागदपत्रे बोंब मारून सांगत आहे.मात्र आता आ.काळे यांनी कोपरगाव शहराचे खरे दुखणे दूर करण्यास प्रारंभ केला आहे.त्याबद्दल यांनी अभिनंदन करून ज्या नेत्यांनी या आधी या उलट उद्योग केले त्यांचा बहादरपूरच्या व परिसरातील जनतेने विरोध व निषेध करून जागा दाखवून दिली आहे.आम्ही चांगल्या निर्णयाचे कौतुक करतो तर वाईट कामांचा निषेधही करतो त्यातून माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना या भागात त्यांना मोठा फटका बसला होता.व विधानसभेत आपटी खावी लागली होती हे विसरू नये.पुन्हा या अकरा गावातील शेतकरी जागृत झाले असून त्याना पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा दिला आहे.व आ.काळे यांनी कोपरगाव शहरासाठी साठवण तलावासाठी तांत्रिक मान्यता मिळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.व हे काम लवकरच मार्गी लावावे असे आवाहन केले आहे.मात्र वर्तमान आ.काळे यांनीही या भागासाठी काही केले नाही तर या भागातील शेतकरी व मतदार त्यांची परतफेड करतील असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.त्यांच्या या स्पष्टपणे बोलण्याचे दुष्काळी शेतकऱ्यांनी व निळवंडे कालवा कृती समितीने स्वागत केले आहे.\nया परिसरातील विविध प्रलंबित रस्त्यांची मागणी केली आहे.त्यात बहादरपूर-पाथरे,बहादरपूर-सायाळे शिवरस्ता,बहादरपूर-जवळके,बहादरपूर-रांजणगाव देशमुख आदींसह विविध कामांचा समावेश आहे.तर उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी बहादरपूर साठवण तलावात मिळावे,वाचनालयाची इमारत बांधून मिळावी अशी मागणी केली आहे.\nसदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कैलास गव्हाणे तर उपस्थितांना मार्गदर्शन आ.आशुतोष काळे,अड्.योगेश खालकर,राहुल रोहमारे,बाबासाहेब गव्हाणे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी मानले आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadnavis-calls-maha-vikas-aghadi-government-as-state-run-by-ajit-pawar-under-leadership-of-uddhav-thackeray-scsg-91-3078364/?utm_source=ls&utm_medium=article1&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-10-01T15:21:12Z", "digest": "sha1:ATXCQFJ66TFSJOFJYEXU7LZYRSVLOTES", "length": 26718, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; 'तो' उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा | devendra fadnavis calls vikas aghadi government as state run by Ajit pawar under leadership of uddhav thackeray scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nपावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा\nजीएसटी संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर छगन भुजबळ यांना दिलं.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nजीएसटीच्या मुद्द्यावरुन बोलताना केलं भाष्य\nविधासनभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आलं. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान फटकेबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरलं. मात्र त्यानंतर भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर छगन भुजबळ यांना दिलं. विशेष म्हणजे जीएसटीच्या दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील समितीबद्दल बोलताना फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अगदीच वेगळी उपमा आपल्या भाषणात दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेत असलेल्या सरकारचा केलेला उल्लेख ऐकून सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य हसू लागले.\nनक्की वाचा >> गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News; शिवसेनेच्या प्रश्नानंतर शिंदे सरकारची मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्त्वाची घोषणा\nभुजबळ यांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला. “आपण सगळ्यांनी सांगितलं की जीएसटीचं संकलन वाढलं आहे. आत्तापर्यंत अन्नधान्यासहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे पॅकिंग अन्नदान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींवर ५ टक्के जीएसटी लागू होत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जेव्हा एखादा कर वाढवता, तेव्हा त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो”, असं छगन भुजबळ म्हणाले.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nनक्की वाचा >> सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”\nयावेळी छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटा काढला. “तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या ५ हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.\nनक्की पाहा >> Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…\nफडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारला टोला\nभुजबळ यांच्या या टोलेबाजीनंतर त्यांनी घेतलेल्या आक्षेपाला फडणवीसांनी उत्तर दिलं. जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आलेली असं सांगताना फडणवीस यांनी या कमिटीमध्ये कोणकोणती राज्यं होती हे वाचून दाखवलं. “राजस्थान म्हणजे काँग्रेसचं राज्य. पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जींचं राज्य. तमिळनाडू म्हणजे डीएमकेचं राज्य. बिहार म्हणजे नितीश कुमारांचं राज्य. उत्तर प्रदेश म्हणजे भाजपाचं राज्य. कर्नाटक भाजपाचं राज्य,” अशी यादी फडणवीस यांनी वाचून दाखवली.\nनक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”\nमात्र या यादीमधील शेवटचं महाराष्ट्राचं नाव घेताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. “महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचं राज्य,” असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर फडणवीसही बोलताना थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आलं. “या फिटमेंट कमिटीने हा निर्णय घेतला. जीएसटी दरवाढीसंदर्भात काही गैरसमज आहेत. जसं पहिल्यांदा अन्नपदार्थांवर जीएसटी लावण्यात आला आहे, हा गैरसमज आहे. व्हॅट पद्धतीमध्येही होतं. तेव्हा राज्यांना अधिकार होता,” असं फडणवीस म्हणाले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n रायगडच्या श्रीवर्धनमध्ये आढळली संशयित बोट; बोटीत सापडल्या तीन एके-४७ आणि कागदपत्रं\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”\n“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/blog-post_796.html", "date_download": "2022-10-01T13:58:09Z", "digest": "sha1:CQQUKVYJTULWQVZ7IXLJQ3V52E6SXDTS", "length": 11746, "nlines": 86, "source_domain": "www.marathatej.com", "title": "वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तहसीलदार राहुल गायकवाड याचे आवाहन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठवैजापूरवृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तहसीलदार राहुल गायकवाड याचे आवाहन\nवृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तहसीलदार राहुल गायकवाड याचे आवाहन\nवृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ\nजनतेने मोठ्या संख्येने वृक्षलागवडीच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले. वृक्ष लागवडीसोबतच त्याच्या संगोपनावरही भर दिल्या जावा,असेही ते म्हणाले.\nवैजापुर तालुक्यातील तलवाडा येथे वृक्षलागवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते\nमाननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद निलेश गटने यांच्याआदेशावरुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनिल भोकरे व गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनातून तलवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार राहुल गायकवाड व गटविकास अधिकारी कैलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तलवाडा येथील नागवाडी परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र मगर रईस शेख सरपंच पुनम मगर ग्रामपंचायतसदस्य,सुवर्णा मगर,रंजना मगर सुनिता मगर सिमा पवार,जापान सोनवणे शांताराम मगर आसिप शेख,ग्रामसेवक आर आर पवार,तलाठी आर के गायकवाड मंडळ आधिकारी जयसिंगपुरे मॅडम जालीदर वाघ मेजर पढाण दादाभाऊ मगर ज्ञानेश्वर मगर वसंत मगर चेअरमन राजेंद्र मगर दत्तु मगर,काकासाहेब पवार राजेद्र गवांदे,नारायण तुपे,रामदास मगर,शिवाजी किटे काकासाहेब मगर राजेद्र मगर प्रकाश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपुढे बोलतांना तहसीलदार राहुल गायकवाड म्हणाले.तलवाडा येथील युवकांनी वाढदिवसानिमित्त बॅनर, पोस्टर लावण्याच्या परंपरेला फाटा देत पर्यावरणाचे संवर्धन व वृक्ष संगोपणाच्या चळवळीचे देखिल कौतुक केले.व\nतलवाडा येथील घनदाट वुक्ष लागलड हे इतरांसाठी मॉडेल झाले पाहिजेत.अशी अपेक्षा व्यक्त केली.\nतापमान वाढ, पाणीटंचाई, अशा संकटांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड वृक्ष लागवडीचा उपक्रम शासकीय न रहाता जनतेचा झाला पाहिजे,असे सांगुन गायकवाड म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी वन संवर्धन गरजेचे असून त्यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वनआंदोलनाचे स्वरुप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे.\nदिर्घायुष्याकरीता नैसर्गिक आरोग्यवर्धक गुणधर्म अंतर्भुत असलेलेे वृक्ष मानवाला प्राणवायु, फळं, फुलं, सावलीच देत नाहीत तर अंतिम क्षणातही त्याला साथ देतात. ही जाणीव अंगी बाळगून त्याने पर्यावरणास घातक ठरणार्या घटकांचे पतन करुन वृक्षांचे रक्षण केले पाहिजेत.वृक्ष लागवड करण्याकरीता सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.पर्जन्यमानासाठी व पारिस्थितीकी संतुलनासाठी दृष्टिने निश्चितच उपयुक्त असल्यामुळे ग्रामीण भागाच्या सौदर्यात सुध्दा भर पडेल. नागरीकांनी वृक्षांना आपल्या अपत्याप्रमाणे समजून संगोपन केल्यास शुध्द प्राणवायु मिळेल तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.\nवृक्षारोपण मोहिमेसोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगतांना गायकवाड म्हणाले की, सामाजिक उद्देश समोर ठेवून जैवविविधता राखणाऱ्या आणि कमी क्षेत्रात अनेक प्रकारची घनदाट झाडी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. या वृक्षलावगडीच्या मोहिमेत सर्वांनी हिरीरीने सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले.\n.यावेळी गावातील शेतकरी वुक्ष प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/social/not-money-in-the-pocket-and-the-lead-in-love/", "date_download": "2022-10-01T14:13:11Z", "digest": "sha1:SPITN4VAWKIX6JROBSHOHOXUUF2W25CR", "length": 23093, "nlines": 214, "source_domain": "gavkatta.com", "title": "खिशात नाही दमडी आणि प्रेमात आघाडी !! - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/सामाजिक कट्टा/खिशात नाही दमडी आणि प्रेमात आघाडी \nखिशात नाही दमडी आणि प्रेमात आघाडी \nप्रेम या शब्दाने एकतर रंग आयुष्यात भरला जातो..नाहीतर प्रेमात रंग आयुष्याचा उडुन जातो..अशाच प्रकारच्या काही घटना आजूबाजूला घडत आहेत..आपली तरूण पिढी यामध्ये पूर्णपणे फसली आहे..काही जणांना वाटते की प्रेम केले नाही तरूण वयात तर ते कसले आयुष्य . मुलींच्या प्रेमात नाही पडला म्हणजे तू काय आयुष्य जगलास..अशी टोमणे सुध्दा काही जण मारत असतात..\nआसपासच्या घटना बघून तरूण मुलांना पण वाटते की आपल्या आयुष्यात पण आपल्यावर प्रेम करणारी असायला हवी..मग एकीकडे नौकरी साठी रात्रदिवस एक करून अभ्यास करावा लागतो,तो अभ्यास चालू असताना आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम एवढा होतो की अभ्यास करण्याच्या मनात सुध्दा कधी कधी असा विषय येतो की आपण ही प्रेमात पडायला हवे,आपण ही रात्रभर कोणाशी तरी बोलत बसायला हवे,आपण ही सगळया गोष्टी करायला हव्या जे आता बाकीचे करत आहेत..किती तरी लाखाच्या आसपास विद्यार्थी नौकरी शोधायच्या प्रयत्नात आहेत..सरकारी नौकरी मिळणे आजच्या घडी ला सोपे राहिले नाही.त्यात अभ्यास करत असताना अचानक अशा प्रकारचे विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनात येणे म्हणजे त्याच्या ध्येयापर्यंत पोहचायला अजून वेळ लागणे किंवा असे पण होउ शकते की त्याला या विषयात लक्ष घातल्यामुळे त्याला आपल्या आयुष्यातील ध्येय तो गाठू शकणार नाही..यामध्येच अडकून राहू शकतो.\nकाही जणांना प्रेमात पडल्यावर फायदा पण होतो पण अशा घटना कमीच आहेत..\nएक मित्र आहे ,त्याने पदवी पूर्ण केली आणि स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला लागला..अभ्यास चालू होता,३ ते ४ वेळेपेक्षा त्याने जास्त वेळेस परिक्षा दिली असेल तरीही नौकरी लागली नाही,जर वेळेस तो परिक्षा नापास होत असे,असाच अभ्यास चालू ठेवला ,अभ्यास चालू असताना तो प्रेमात पडला ,त्या मुलीचे त्याला दररोज कॉल येतात,हा पण दररोज त्या मुलीला कॉल करतो,कमीत कमीत दिवसातून ते ३ ते ४ घंटे एकमेकांना बोलतात,अभ्यासामध्ये त्याचे लक्ष लागत नाही ,वय वाढले आहे,नौकरी चा ताण आहे,खिशात पैसा नाही,मूलगी लग्न करायच म्हणत आहे,पण याला नौकरी नसल्यामुळे लग्न हा करू शक्त नाही..\nपरिक्षा जवळ आली आहे ,याचा कसलाच अभ्यास नाही,हा पूर्णपणे प्रेमात बुडला आहे..\nआता प्रेम केले आहे म्हणजे एकमेकांना भेटण्याची इच्छा तर होणारच..मग अशा जोडप्यासाठी भेटण्यासाठी कॅफे आहेत ,त्या ठिकाणी जाउन तासनतास ते गप्पा मारू शकतात,प्रेम करू शकतात,मग काय अशा कॅफे चे तासाला दर ठरलेले आहेत..एका तासाला १५० रूपये ,खूपच ओळखीचा असेल तर तासाला १०० रूपये ..मग जवळ असलेल्या पैशातून एकदा दोनदा तो त्या कॅफे वर लागणारा खर्च सव्त: च्या खिशातून करतो..काही दिवसांनी अजून यांची इच्छा होते भेटण्याची,पण खिशात आता जवळ पैसे नसतात,मग काय मित्राकडून उसने घेउन त्या मूली बरोबर तो कॅफे मध्ये जातो,काही तास बसतात,प्रेमाच्या ,करिअर च्या ,लग्नाच्या गोष्टी बोलून ,शारिरीक सुखाचा आनंद घेउन हे त्या कॅफे मधून बाहेर पडतात..परत अजून काही दिवसांनी भेटायचे ठरते,परत पैशाची चनचन ,मग दुसऱ्या मित्राकडून पैसे मागून यावेळेस पण हा कॅफे मध्ये जातो, परत काही दिवसांनी हे ठरवतात भेटायचे,परत उधारी परत कॅफे,परत उधारी,परत कॅफे.घेतलेले मित्राचे पैसे जसे जमेल तसे हा देत राहतो ,असे करत करत परिक्षा तोंडावर आलेली असते..अभ्यास तर काहीच झालेला नसतो..मग काय परीक्षा दयायची म्हणून दयायची आणि मनातल्या मनात पूढच्या वेळेस चांगला अभ्यास करून देईन असे स्वत:ची समजूत काढायची ..आणि मग काय वय संपत आले आहे ,मुलगी तर लग्न करायच म्हणत आहे..याच विचारात हा पूर्ण दिवस घालवतो..\nदुसरा मित्र असाच आहे ,काल परवा त्याला एक मुलगी हो म्हंटली ,सरकार स्थिर नसल्यामुळे पोलीस भरती होण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून याने एका मूलीला आपल्या मनातले बोलून टाकले आणि ती हो पण म्हंटली ..मग काय आता जस पहिल्या मित्राच्या बाबतीत झाले तसे याच्या बाबतीत होउ नये हीच देवाकडे प्रार्थना..\nसांगायच तात्पर्य की जेव्हा आपण ध्येय ठरवतो,त्या दिशेने रणनीती ठरवतो,मग अशा गोष्टी ध्येय गाठल्यानंतर केल्या तर तूमचे ध्येय लवकारात लवकर तूम्ही गाठू शकणार..पण तरूण मुलांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे प्रत्येक जण अभ्यास करताना प्रेमात पडत आहे,मूलीशी गप्पा मारत आपला वेळ घालवत आहे,दिवसातले कमीत कमीत २ ते ३ तास बोलत बसणे,परत चॅटींग करत २ ते ३ तास घालवत आहे..यामुळे काय होईल तुम्हाल शारिरीक सुख मिळेल ,मानसिक सुख पण मिळेल ,पण तूमचे घ्येय तूमच्या पासून दूर गेलेले असेल..कारण प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे.यास्पर्धेत टिकायच म्हंटले की पूर्ण झोकून अभ्यास करावा लागेल..तूम्हाल मिरिट मध्येच यावे लागेल..त्यासाठी तुमचा पूर्ण बाजूंनी विकास होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच मुलीच्या प्रेमात पडण्यापेक्षा पुस्तकाच्या प्रेमात पडणे तूमच्या करिअर साठी चांगले राहील..\nमुलीच्या आता प्रेमात न पडला तर काय फायदे होतील\nआर्थिक नुकसान नाही होणार\nघ्येय लवकर गाठता येईल\nकर्जबाजारी तूम्ही नाहीत होणार\nअपवाद : काही जण प्रेम करून पण आयुष्यात यश प्राप्त करतात ..पण क्वचितच अशी घटना आजूबाजूला पाहण्यास आपल्याला भेटेल..\nलेखक : राम ढेकणे\nBPL Ration list 2022: बी पी एल शिधापत्रिकेची नवीन जिल्हा नुसार यादी जाहीर.यादीत नाव असेल तरच मिळेल राशन\nचार पैशासाठी जीवघेना प्रवास..\nसंस्थाच मुळात जाती जाती मध्ये भेद निर्माण करण्यास कारणीभूत \nCrop Insurance Update : या राज्याचे शेतकरी हेक्टरी 36 हजार रुपये अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी\nमहेश गाडे , प्रमोद, सचिन, प्रसाद, आकाश says:\nया लेखात खरी वस्तुस्थिती मांडली आहे लेखकाने.\nतरुणांनी काही गोष्टी लक्ष्यात घ्यावेत, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे हे समजले पाहिजे.\nयोग्य धेय निश्चित करून त्या दिशेने गेले पाहिजे, काही निर्थक गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नये.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/ntpc-mouda-bharti-2021/", "date_download": "2022-10-01T13:55:48Z", "digest": "sha1:OR3UCSNUEGA7GYLCNMQVTD3NPOUFE623", "length": 6234, "nlines": 68, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "NTPC Mouda Bharti 2021- Apply For 53 Vacancies Of ITI Pass Job", "raw_content": "\nमौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे कारागीर प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती\nNTPC Mouda Vacancy 2021 – मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे कारागीर प्रशिक्षणार्थी पदांच्या 53 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार ITI उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .\nपदाचे नाव – कारागीर प्रशिक्षणार्थी\nपद संख्या – 53 जागा\nशैक्षणिक पात्रता –10+2 with ITI\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याचा पत्ता -विभाग प्रमुख, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पावर प्रोजेक्ट मौदा – रामटेक रोड, पोस्ट : मौदा जिल्हा : नागपूर महाराष्ट्र – 441 104\nशेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95_(%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5),_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-10-01T15:08:05Z", "digest": "sha1:W73RBU3H2L5SQBET4BFSGO7OVOG4TVYS", "length": 4916, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्लॉक (बचाव), क्रिकेट फटकाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nब्लॉक (बचाव), क्रिकेट फटकाला जोडलेली पाने\n← ब्लॉक (बचाव), क्रिकेट फटका\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख ब्लॉक (बचाव), क्रिकेट फटका या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफलंदाजी (← दुवे | संपादन)\nकट (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nहूक (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nड्राइव्ह (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nलेग ग्लांस (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nफ्लिक (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nपॅडल स्वीप (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nपुल (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nस्वीप (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nरिव्हर्स स्वीप (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nमारिलियर शॉट (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nस्लॉग (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nस्लॉग स्वीप (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nचायनीज कट (क्रिकेट फटका) (← दुवे | संपादन)\nब्लॉक (बचाव), क्रिकेट शॉट (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nसाचा:विविध क्रिकेट फटका (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/the-procession-at-muktanagar-will-be-celebrated-in-the-presence-of-selected-warakaris/", "date_download": "2022-10-01T14:10:49Z", "digest": "sha1:4SO437B5PLGFCY4BF3J5RR26HSB6F5AS", "length": 10630, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "मुक्ताईनगर येथील यात्रोत्सव निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा होणार", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचामुक्ताईनगर येथील यात्रोत्सव निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा होणार\nमुक्ताईनगर येथील यात्रोत्सव निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा होणार\nकोरोनाचे संकट टळू दे, आमची वारी मोकळी होऊ दे\nमुक्ताईनगर: महाशिवरात्री निम्मित मुक्ताईनगर येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई मंदिरात यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित यात्रोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने काही निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे भक्तांना उपस्थित राहता येणार नाही.\nयाबाबत श्री संत मुक्ताई संस्थानचे ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे म्हणाले. आदिशक्ती संत मुक्ताबाईची यात्रा वारकरी संप्रदायात महत्वाची आहे. चांगदेव महाराज आणि संत मुक्ताबाई या गुरु शिष्याची संयुक्तिक यात्रा आहे. दरवर्षी राज्यभरातून २०० ते २५० वारकऱ्यांच्या दिंड्या मुक्ताईनगर मध्ये येतात. ज्या प्रमाणे आषाढी वारी, आळंदी येथील समाधी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित झाला त्याच प्रमाणे हा यात्रोत्सव प्रमुख वारकऱ्यांच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने साजरा होईल.\nसंत चांगदेव आणि संत मुक्ताबाई या गुरु शिष्याच्या भेटीचा अलौकिक सोहळा महाशिवरात्रीच्या दिवशी होतो. संस्थांचे अध्यक्ष आणि निवडक ५ वारकरी यांच्या उपस्थित होईल. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्या मार्फत गोपाळपूर जेथे पादुका आहेत तेथे काल्याचा कार्यक्रम करण्यात येतो. यावर्षी सुद्धा यात्रेची सांगता अशीच होणार आहे.\nयंदा सर्वांनी मानसिक वारी करावी आणि पुढच्यावर्षी वारी करता यावी यासाठी प्रार्थना करावी. महामारीचे संकट दूर करावे आणि पिढ्यान पिढ्या सुरु असलेले वारी सुरळीत व्हावी अशी प्रार्थना रवींद्र महाराज हरणे यांनी केली.\nPrevious articleपुण्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या, निर्बंध येण्याची शक्यता\nNext articleचालाल तरच वाचाल जाणून घ्या तुम्ही दररोज किती किलोमीटर चालताय\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/udya-got-literature-award/", "date_download": "2022-10-01T15:03:06Z", "digest": "sha1:HDGEZ747PCK52RTKXHIBQBMM5D36TZUL", "length": 8529, "nlines": 159, "source_domain": "thepublitics.com", "title": "‘उद्या’ ला साहित्य अकादमी", "raw_content": "\nHomeUncategorized‘उद्या’ ला साहित्य अकादमी\n‘उद्या’ ला साहित्य अकादमी\nदिल्ली: साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा झाली आहे. नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.\nतसेच गोविंद महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुसंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीसाठी सतिश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. जेष्ठ साहित्यिक नंदा खरे यांचे विपुल लेखन केले आहे.\nआय आय टी मुंबई मधून त्यानी पदवी घेतली आहे. ते सिव्हील इंजिनियर आहेत. इंडिका, कहाणी मानव प्राण्याची, कापूस कोंड्याची गोष्ट, बखर अनंत काळाची आदी पुस्तके नंदा खरे यांनी लिहिली व अनुवादित केली आहेत. ते मराठी विज्ञान परिषदेचे सक्रीय सदस्य होते.\nसाहित्य अकादमी आज २० भाषणासाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यात सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटक, एक-एक संस्मरण आणि महाकाव्याचा समावेश आहे.\nPrevious articleभारतीय महिला क्रिकेटरचा नवा रेकॉर्ड\nNext articleनेहरू… महाराष्ट्र… आणि यशवंतराव\nसरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या\nमोदी विरुद्ध मोदी ; प्रल्हाद मोदींनी याअगोदरही बंधूंवर टीका केलेली आहे..\nएकीकडे बॉलीवूडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, पण अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ रिलीज होण्यापूर्वीच करोडो कमावलेत…\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_235.html", "date_download": "2022-10-01T15:34:08Z", "digest": "sha1:IFCHBK3646D7IEMAIZYE6DWDATWK6OZ6", "length": 17193, "nlines": 86, "source_domain": "www.marathatej.com", "title": "जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही- हसन मुश्रीफ", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईजिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही- हसन मुश्रीफ\nजिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही- हसन मुश्रीफ\nमुंबई, दि. 9 : ग्रामविकास विभागामार्फत होणारी जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र, आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून सन 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पुणे स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा सचिन ओंबासे, मुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभार, एमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डीले, त्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सर्व्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.\nमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, नियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रिया पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअपर मुख्य सचिव श्री.राजेशकुमार म्हणाले की, या ऑनलाईन प्रणालीद्वारे बदली प्रक्रिया अतिशय सोपी व पारदर्शक होणार आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशासाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात, त्या आता या संगणकीय प्रणालीमुळे पूर्ण होणार आहे. या संगणकीय प्रणालीत चुकीची माहिती भरल्यास ती अन्य शिक्षकांना पाहता येईल, अशी सुविधा देण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील कोणत्याही राज्यात नसून या आज्ञावलीला अन्य राज्यातून मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष बदल्या करतांना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱ्या अनुभवांचा तौलनिक अभ्यास करून या अभ्यासगटाने अहवाल शासनाला सादर केला.\nजिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक संवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामविकास विभागाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाद्वारे बदलीचे सुधारित धोरण निश्चित केले आहे. यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना येणाऱ्या अडी-अडचणी आदी विचारात घेण्यात आल्या.\nआंतरजिल्हा बदली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यास किमान 5 वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाने 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींची विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.\nजिल्हांतर्गत बदली : जिल्हांतर्गत बदली करतांना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे पूर्ण झाली आहे, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हातील अवघड क्षेत्र आणि शाळांची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना\nबदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.\nशिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी 6 टप्पे ठरविण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.\nया जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. या समितीने निविदा प्रक्रिया राबवून तयार केलेली आज्ञावली आणि प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू होत आहे.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी आभार मानले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1258", "date_download": "2022-10-01T14:10:32Z", "digest": "sha1:HCB2ECWS7RLSLBH45AGB5QLGMFHY2HTS", "length": 13381, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन – Adivasi Samrat", "raw_content": "\nकोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nकोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन\nकोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन\nतहसीलदार श्री. अमित सानप व आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र या संघटनेचा पुढाकार\nपनवेल/ सुनिल वारगडा :\nआदिवासी समाजातील जातीचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारायला लागत असतात. तसेच ये- जा करण्यासाठी आर्थिक ही खर्च होत असतो. त्यातच कोविड १९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने शहरी ठिकाणी ये- जा करतांना कोविड – १९ ची लागण होऊ नये, म्हणून पनवेलचे तहसीलदार श्री. अमित सानप यांना निवेदन देवून आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या पनवेल तालुका कमिटीच्या वतीने आदिवासी कातकरी जमाती करिता जातीच्या दाखल्यांचे शिबीरांचे आयोजन सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी पनवेल येथील शिवनसई येथे करण्यात आले होते.\nकोविड – १९ या साथीच्या रोगाचा अधिक प्रादूर्भाव असल्याने तहसीलदार श्री. अमित सानप यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले. या आदिवासी कातकरी जमातीच्या जातीच्या दाखल्यांचे शिबीरात जवळपास १३० जातीचे दाखले व ५० उत्पन्नाचे दाखल्यांचे अर्ज भरले असून जातीचे दाखले लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहेत.\nया आदिवासी कातकरी जमातीच्या जातीचे दाखले शिबिरास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयातील निरिक्षक जगदीश भानुशाली, तहसील कार्यालयातील मोर्बे मंडळ अधिकारी, तलाठी श्री. मांढरे, श्री. मेस्रा, कोतवाल सिताराम वारगडा, पद्माकर चौधरी, गौरव दरवडा, शेतू विभागातील कर्मचारी, शिवनसई येथील सरपंच अनुराधा वाघमारे, समाजसेवक गणेश साहू, विष्णू वाघमारे आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.\nझाँसी की रानी के बारे में कुछ गलत मत दिखाना करनी सेना की माँग\nताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक मनसेने दिली महापालिकेवर धडक पनवेल/ प्रतिनिधी : शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी मनसेच्या […]\nकोकण ठाणे मुरबाड सामाजिक\nआदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर… हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती\nआदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती मुरबाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिले; २०२१ आदिवासी दिनदर्शिकेचे सप्रेम भेट मुरबाड/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती – प्रबोधन करण्यासाठी […]\nजागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित\nबिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/who-is-kiran-navgire-who-made-it-to-the-indian-womens-cricket-team-rp-749094.html", "date_download": "2022-10-01T15:18:51Z", "digest": "sha1:SPBKLRPAHQC5K4J75GUMH3UVSULCEAYT", "length": 11055, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Who is kiran navgire who made it to the indian womens cricket team rp - सोलापूर टू इंडिया टीम व्हाया नागालँड, कोण आहे किरण नवगिरे? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nसोलापूर टू इंडिया टीम व्हाया नागालँड, कोण आहे किरण नवगिरे\nसोलापूर टू इंडिया टीम व्हाया नागालँड, कोण आहे किरण नवगिरे\nमहिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला.\nमहिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला.\nकोच राहुल द्रविडनंही बुमराबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला 'बुमरा फक्त...'\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\nपुणे : मृत्यू दाखला द्यायला सरपंचाने मागितली लाच, ग्रामसेवकानेही दिली साथ अन्..\nहर्षा भोगले-स्टोक्समध्ये रंगलं 'ट्विटरवॉर', पाहा कुणी केला कुणावर वार\nमुंबई, 20 ऑगस्ट : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सोलापूरच्या किरण नवगिरेचा प्रथमच टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ या इंग्लंड दौऱ्यावर 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमक दाखवणाऱ्या किरण नवगिरेला पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला. तिने 2016 मध्ये क्रिकेट करिअरची सुरूवात केली. सुरुवातीला तिने अॅथलेटिक्स केले, पण नंतर ती क्रिकेटकडे वळली. क्रिकेटच्या मैदानाकडे वळण्यापूर्वी तिने भालाफेक, शॉट पुट आणि रिले शर्यतीतही अनेक पदके जिंकली आहेत. किरण नवगिरेला T20 चॅलेंजमधून ओळख मिळाली - नागालँड संघाकडून खेळताना टी-20 चॅलेंजमध्ये किरण नवगिरे चमकदार कामगिरी केली. किरण या सामन्यात लोसिटी संघाचा भाग होता. त्या सामन्यात तिनं 25 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर 34 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. शिवाय किरणने वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफीमध्ये नागालँडसाठी 525 धावा केल्या. या स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. वरिष्ठ महिला टी-20 ट्रॉफीमध्ये नवगिरेने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 76 चेंडूत 162 धावांची धडाकेबाज खेळी केली. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये 150 हून अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. हे वाचा - हेल्मेटमध्ये बॉल अडकल्यास बॅट्समन कॅच आऊट होईल बीसीसीआयची अंपायर्सना गुगली किरण नवगिरेचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे. तिला दोन भाऊ आहेत. क्रिकेटपटू म्हणून करिअर करण्यापूर्वी ती सुरुवातीला अॅथलेटिक्समध्ये होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीच्या दिवसात तिने पहिल्यांदा क्रिकेट खेळले. तिने 2013-14 ते 2015-16 या हंगामात कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय विद्यापीठ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तिने भालाफेक, शॉट पुट आणि 100 मीटर या ऍथलेटिक स्पर्धांमध्येही पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. तिने तिचे पहिले औपचारिक प्रशिक्षण पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये घेतले, जिथे तिने शारीरिक शिक्षणाचा दोन वर्षांचा कोर्स केला. हे वाचा - पहिल्या वन डेत झिम्बाब्वेचा डाव 189 धावांत संपुष्टात; चहर, कृष्णा, पटेल प्रभावी धोनीची आहे फॅन - दरम्यान, एका मुलाखतीत किरणने सांगितले होते की, ती महेंद्रसिंग धोनीची खूप मोठी फॅन आहे. तसेच ती म्हणाली की मला क्रिकेट खेळायचे आहे कारण मी धोनीप्रमाणे सिक्स मारण्याचे स्वप्न पाहत असे. ती म्हणते की 2011 च्या विश्वचषकात धोनीने विजयी षटकार ठोकला तेव्हा देशासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप काही बदलले. यामुळे मी आज क्रिकेट खेळत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2022-10-01T14:49:22Z", "digest": "sha1:EHL6SXICNVGIBADH37ZAJ2SRGDX2UPSF", "length": 16668, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वारंगळ विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआहसंवि: WGC – आप्रविको: VOWA\n९३५ फू / २८५ मी\n०९/२७ ६,००० १,८२९ उपलब्ध नाही.\nवारंगळ विमानतळ (आहसंवि: WGC, आप्रविको: VOWA) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील वारंगळ येथे असलेला विमानतळ आहे. १९८१ साली ह्या विमानतळाचा वापर बंद करण्यात आला.\nयेथे कोणतीही नियोजित विमानसेवा नाही.\nBS Reporter / Chennai/ Hyderabad 18 January 2007.आंध्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी करार करणार.(इंग्लिश मजकूर)\nभारतीय विमानतळ प्राधिकरणचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nVOWA At ग्रेट सर्कल एरपोर्टसचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रांची) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ •\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१५ रोजी १५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%8B%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T13:47:13Z", "digest": "sha1:O56L7EQYBVR4ZJMU53UN4POVPQKQV6IP", "length": 15312, "nlines": 141, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nमातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस\nआजच्या काळात भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड देत असून त्याला या समस्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी व त्यातून मातीचे ऋण फेडण्याची किमया ही कृषी पदवीधारकांमध्ये असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.\nलोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व कृषी महाविद्यालय यांचा सयुंक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाव्हूणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सौ.ललिता सबनीस, महाविद्यालयाच्या कार्यकारी व्यवस्थापन समितीचे सदस्य कृषीभूषण बन्सी पाटील तांबे, कृषीभूषण सौ. सुजाता थेटे, विखे पाटील महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे, पालक प्रतिनिधी श्री सुभाष केदार, संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, माजी विद्यार्थी डॉ. निलेश बनकर, योगेश फडतरे, साईनाथ जोंधळे व धवलराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.\nप्रारंभी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कृषी संलग्नित महाविद्यालयांचा वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालिकेच्या (स्मरणीचे) प्रकाशनाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.\nडॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सहकारातून मातीला गोडवा देणाऱ्या विखे कुटुंबातील चौथी पिढी राजकारण व समाजकारण यातून शेतकऱ्याच्या उद्धारासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आजच्या काळात रासायनिक शेती चांगली की सेंद्रिय शेती यावर वाद न करता शेती उत्पादनातून शेतकऱ्याला अर्थार्जन व त्याच बरोबर सकस आहार कसा देता येईल यावर कृषी शिक्षणाद्वारे संशोधन होणे गरजेचे आहे. कृषी पदवीधर मातीशी जोडला असल्याने मातीचे ऋण फेडण्याची किमया ही फक्त त्याच्यातच असू शक्यते असे ते म्हणाले\nआपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी समाज्यामध्ये असलेल्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील काळात प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण घ्यावे. बीजमता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कार्यातून प्रेरित घेऊन आपल्या पारंपरिक धान्य व भाजीपाला यांचा प्रचार प्रसार करून त्याद्वारे शेतकऱ्यांना व ग्राहकांना फायदा कसा होईल यावर लक्ष देण्याचे आवाहन केले.\nया प्रसंगी शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, आणि कमवा व शिका योजनेत विशेष कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रम पासले आणि प्रा. श्रद्धा रणपिसे यांनी केले तर प्रा. रमेश जाधव यांनी आभार व्यक्त केले.\nफोटो कॅप्शन:- वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. श्रीपाल सबनीस, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सौ.ललिता सबनीस, कृषीभूषण बन्सी पाटील तांबे, कृषीभूषण सुजाता थेटे, उप-प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे, पालक प्रतिनिधी सुभाष केदार, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य निलेश दळे, प्राचार्य रोहित उंबरकर, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्राचार्य अरुणा थोरात, माजी विद्यार्थी डॉ. निलेश बनकर, योगेश फडतरे, साईनाथ जोंधळे व धवलराज पवार आदी.\nPrevious PostPrevious प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट\nNext PostNext सागरी जलतरण स्पर्ध्येत प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींना गोल्ड मेडल. समुद्रात झेप घेतलेल्या विद्यार्थिनीचे प्रवरा परिसरातून कौतुक.\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://rokhthoknews.com/?p=333", "date_download": "2022-10-01T13:50:54Z", "digest": "sha1:I7N37EO57OONSD6GED4NNKKEAC3GVICN", "length": 5760, "nlines": 83, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "शहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास - www.rokhthoknews.com", "raw_content": "\nHome क्राईम न्यूज शहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\nशहरातील मोरे वस्ती या ठिकाणी विशाल ठाकरे या तरुणाने पहाटे च्या सुमारास आपल्या रहात्या घरामध्ये पंख्याच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतला या वेळी त्याचे कुटुंब बाहेरगावी होते मात्र गळफास का घेतला याचे कारण समजू शकले नाही.\nमयत विशाल ठाकरे रा मोरे वस्ती याचा वॉटर फिल्टर चा व्यवसाय करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी व मुले हे नातेवाईकांन कडे बाहेरगावी गेले होते. दि आठ रोजी सकाळी मयत विषाल ठाकरे याची आजी त्याला पहायला त्याच्या बंगल्यात आली होती त्या वेळी आवाज देऊनही प्रतीसाद मिळत नव्हता म्हणून तीने खिडकी च्या आत डोकावून पाहिले त्या वेळी विशाल ने गळफास घेतला आसल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा पो. हे. कॉ बापूसाहेब गव्हाणे यांनी भेट दिली. विशाल याने मागिल काही दिवसांपुर्वी देखील औषध पीऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्यावर तातडीने उपचार केल्याने तो या घटनेत बचावला होता. मात्र पुन्हा काही दिवसातच घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आसल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleभयानक बिबट्याने उचलले आठ वर्षांच्या चिमुरडीला\nNext articleजामखेडमध्ये बंदला मिळाआ शंभर टक्के प्रतिसाद\nबंदोबस्तावरील पोलीस हवालदाराची स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या\nपारनेरच्या सरकारी कंत्राटदारावर झाला गोळीबार; स्वप्निल आग्रे गोळीबारात जखमी\nव्याजाच्या पैशामुळे रीक्षाचालकाचे आपहण, सावकारासह चार जणांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/11/blog-post_5.html", "date_download": "2022-10-01T14:12:33Z", "digest": "sha1:PA6MQCONWD2XJKXJCK4KR7EGSBZKDIWL", "length": 6431, "nlines": 86, "source_domain": "www.janwarta.in", "title": "अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण भूमिपूजनाचा मान शहरातील कलाकारांना. --विजय वहाडणे.", "raw_content": "\nHomeRajkiyaअण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण भूमिपूजनाचा मान शहरातील कलाकारांना. --विजय वहाडणे.\nअण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण भूमिपूजनाचा मान शहरातील कलाकारांना. --विजय वहाडणे.\nअण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण भूमिपूजनाचा मान शहरातील कलाकारांना. --विजय वहाडणे.\nकोपरगाव प्रतिनिधी:------ आज मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण कामाचे भूमिपूजन कोपरगाव शहरातील नाट्य व सिनेकलाकार आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आ.आशुतोषजी काळे,श्री.चंद्रकांतजी शिंदे,सौ.पृथ्वीदेवी बिरारी,भरतजी मोरे,डॉ. तिरमखे,संतोषजी तांदळे, ऍड.मनोज कडू,नगरसेवक विरेनजी बोरावके,मेहमूद सय्यद,सौ.शिलेदार ताई,राजेंद्र वाकचौरे,मंदारजी पहाडे, सुनीलजी गंगुले,रविकिरण डाके साहेब,राजेंद्र शिंदे,बागरेचा,शैलेशजी शिंदे,गणेश सपकाळ,केतन कुलकर्णी,विकास किर्लोस्कर, वीरकर सर,डॉ.किरणजी लद्दे,श्री.शिलेदार,राहुलजी देवरे,कुरेशी,इ.उपस्थित होते.प्रा.सौ.बिरारी,माधुरी ताई मुळे,डॉ.तिरमखे यांनी मार्गदर्शन केले.नटराज प्रतिमेचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी बोलतांना आ.आशुतोषजी काळे यांनी बंदिस्त नाट्यगृह बांधण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे जाहीर करण्यात आले.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी बोलतांना, कोनशीला बनविताना सदरच्या कामाचे भूमिपूजन शहरातील कलाकारांच्या शुभहस्ते करण्यात आले असे लिहा असे आवर्जून सांगितले.असे करून शहरातील सर्व जुन्या-नव्या कलाकारांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही मत श्री.विजय वहाडणे यांनी व्यक्त केले\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-leader-kedar-dighe-on-anand-dighe-dharmaveer-is-commercial-film-rmm-97-3077041/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T14:22:56Z", "digest": "sha1:XEVE5WQJ27JAMX247OBRBWUUJZAVCLV6", "length": 22254, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"धर्मवीर हा व्यावसायिक चित्रपट\" आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं विधान, म्हणाले... | shivsena leader kedar dighe on anand dighe Dharmaveer is commercial film rmm 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\n“धर्मवीर हा व्यावसायिक चित्रपट” आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं विधान, म्हणाले…\nआनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत मोठं विधान केलं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nशिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली होती. यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिर्डी याठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.\nधर्मवीर चित्रपट आणि महाराष्ट्रातील राजकारण याबाबत प्रश्न विचारला असता, केदार दिघे म्हणाले की, “धर्मवीर हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. दिघेसाहेब हे केवळ तीन-चार जणांमध्येच वावरले नाहीत. केवळ त्यांच्याच आयुष्यात काहीतरी बदल घडावा, म्हणून त्यांनी काम केलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दिघेसाहेबांचे असंख्य चाहते आहेत. दिघेसाहेबांमुळे किंवा त्यांनी केवळ जवळ घेतल्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला आहे.”\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nहेही वाचा- “ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा…” केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, म्हणाले…\n“त्यामुळे मी तेव्हादेखील बोललो होतो आणि आताही बोलत आहे की, दिघेसाहेबांचा चित्रपट हा केवळ तीन तासांचा असू शकत नाही. त्यांचा जीवनपट रेखाटायचा असेल तर ‘सीरीज ऑफ इव्हेंट’ करावे लागतील. मला वाटतं ते सत्यात असावेत. अनेकजणांनी खऱ्या अर्थाने दिघेसाहेबांच्या आयुष्यात मोठा नसेल, पण खारीचा वाटा म्हणून काम केलं आहे. साहेबांबरोबर ते राहिलेले आहेत. या सर्वांची विचारधारा एकत्र करून साहेबांचा जीवनपट बनवला पाहिजे” असंही केदार दिघे म्हणाले.\nहेही वाचा- केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nदरम्यान, त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना म्हटलं की, उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत, यासाठी मी साईबाबा चरणी प्रार्थना केली आहे. उद्धव ठाकरेंनी ठाणे जिल्ह्याच्या प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. मीही आनंद दिघे साहेबांप्रमाणे काम करून दाखवीन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट मिळालीच नाही मुंबई हायकोर्टातील अहवालाबाबत मोठी माहिती आली समोर\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”\n“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\nकंगना तुमची भेट घेणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “पोटात एक, ओठात एक…”\nगडचिरोलीतील पोलिसांचा पगार दीडपट होणार; दोन दिवसांत शासन आदेशाची फडणवीसांची ग्वाही\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”\n“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/director-shreyash-jadhav-announce-his-upcoming-film-danka-hari-namacha-mrj-95-3061849/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-01T14:59:30Z", "digest": "sha1:NUSJJQ3WBZMFHXATEI6AOFQIM4OVF4N7", "length": 21353, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "director shreyash jadhav announce his upcoming film danka hari namacha | 'बघतोस काय मुजरा कर' फेम श्रेयश जाधवचा ‘डंका’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\n‘बघतोस काय मुजरा कर’ फेम श्रेयश जाधवचा ‘डंका’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठीसह हिंदी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार चित्रपट…\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nगणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्रेयश जाधव, रवी फड निर्मित हा चित्रपट श्रेयश जाधव यांनीच दिग्दर्शित केला असून येत्या २०२३ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘डंका हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत.\nदिग्दर्शक श्रेयश जाधव याने मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॅाप’, बाबू बॅन्ड बाजा’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘मी पण सचिन’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले. शिवाय आपल्या हटके मराठी रॅप साँगने तरूणाईलाही भुरळ घातली. पहिला मराठी रॅपर अशी ओळख मिळवणाऱ्या श्रेयशने सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी वैविध्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळेल.\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nआणखी वाचा- KBC 14: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नासाठी आमिरने वापरली लाइफ लाइन, तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर\nया चित्रपटाबद्दल श्रेयश जाधव म्हणतो, “डंका… हरी नामाचा हा भव्य चित्रपट एक अॅक्शनपट असून त्याला विनोदाची जोड लाभली आहे. आजच्या खास दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून हळूहळू या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. हल्ली प्रादेशिक चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचत आहेत आणि मुळात मराठी चित्रपटांचा आशय हा अत्यंत दर्जेदार असतो. त्यामुळे मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचतील.’’\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nKBC 14: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नासाठी आमिरने वापरली लाइफ लाइन, तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर\nWomen’s Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची तुफानी खेळी भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय\nNavratri 2022 : उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\nपदार्पणासाठी बॉलिवूडऐवजी दाक्षिणात्य चित्रपट का निवडला ऐश्वर्या म्हणाली होती, “मला मणिरत्नम…”\nभाजपाच्या माजी नगरसेवकास खंडणीची मागणी; तेलंगणातून एकास अटक\n‘रामायण’ फेम अरुण गोविल यांना पाहताच महिलेनं पाय धरले पाय अन्… व्हिडीओ व्हायरल\nकंगना तुमची भेट घेणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “पोटात एक, ओठात एक…”\nMG ने लाँच केली बाजारपेठेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार;जाणून घ्या फीचर्स…\nनागपूर: शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचा प्रकार ; जिल्हा प्रशासनाकडून उपेक्षा\nडोंबिवली : प्रत्येक जण येऊन कल्याण-डोंबिवलीला नाव ठेवतोय, आतातरी बाहेरच्यांनी शहरातील लुडबुड थांबवावी ; मनसे आ. प्रमोद पाटील यांचे उपरोधिक टीकास्त्र\nसेवा पंधरवड्यातही पुण्यात गतिमान कारभार उणेच; लालफितीचा कारभारच पुणेकरांच्या नशिबी\nPHOTO : पालकमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात राजकीय टोलेबाजी, पाहा कोण काय म्हणालं\nBig Boss Home: घर नव्हे तर सर्कस; चार बेडरूम, हटके कन्फेशन रूम ९८ कॅमेरे अन्… बिग बॉसचं आलिशान घर पाहिलंत का\nPhotos : प्रसाद ओक लिखित ‘माझा आनंद’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\n‘रामायण’ फेम अरुण गोविल यांना पाहताच महिलेनं पाय धरले पाय अन्… व्हिडीओ व्हायरल\nहॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…”\nVideo: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल\nअक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन आता ‘ओटीटीवर’ होणार प्रदर्शित\nVideo: “डोक्यात टेन्शन घेऊन आलेले प्रेक्षक…” अभिनय बेर्डेचा वडिलांना भावुक कॉल\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n“तुझे मनापासून आभार…”, बॉडी डबलच्या निधनानंतर सलमान खानने शेअर केली भावूक पोस्ट\n“’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया\nस्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख\nबॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत\nहॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…”\nVideo: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल\nअक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन आता ‘ओटीटीवर’ होणार प्रदर्शित\nVideo: “डोक्यात टेन्शन घेऊन आलेले प्रेक्षक…” अभिनय बेर्डेचा वडिलांना भावुक कॉल\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n“तुझे मनापासून आभार…”, बॉडी डबलच्या निधनानंतर सलमान खानने शेअर केली भावूक पोस्ट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/marathwada/latur/latur-municipal-corporation-named-road-memory-dada-baliram-shivram-gaikwad.html", "date_download": "2022-10-01T15:32:53Z", "digest": "sha1:ZLCH7GA45D7ARABZMLMDOAHFBDDQEZZK", "length": 9726, "nlines": 172, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "लातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मराठवाडा लातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\nलातूर: परम पूज्यनिय बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले त्यांच्या सोबत सामाजिक काम केलेले, हैद्राबाद मुक्ती संग्राम मध्ये स्वातंत्र्यासाठी जेल मध्ये गेलेले पण स्वतंत्र सैनिक चा कुठलाच मोबदला न घेतलेले, कासार सिर्सी चे पहिले दलीत विद्यार्थी महाराष्ट्र शासनानी दोन वेळा “आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन गौरव केलेले परमपूज्यनिय दादा बळीराम शिवराम गायकवाड यांच्या नावानी लातूर महानगपालिका ने त्यांच्या निवास स्थानाकडे जाणाऱ्या सरस्वती विद्यालयाच्या समोरील रस्त्याला आज त्यांच्या ९१ व्या जयंती च्या निमित्त “दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग” असे नामकरण देऊन त्यांचा गौरव केला आहे. नामकरण फलकाचे उद्घाटन लातूर महानरपालिका चे उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.\nया कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर महानरपालिका चे सदस्य तथा भारतीय जनता पार्टी चे शहर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड, प्रभाग ११ च्या नगर सेविका सौ रागिणीताई यादव, प्रभाग १२ चे नगर सेवक देवा भाऊ साळुंके, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, ॲड गणेश गोमसाळे, भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,अमोल गित्ते, नगरसेवक पपुजी देशमुख, दत्ता सोमवंशी,विजयकुमार बळीराम गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत बानाटे, पतंजली योग चे युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे, सारंग वाघमारे, उद्योगपती सिध्देश्वर विसवेकर, संतोष कोचेटा, अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव चे अध्यक्ष राहुल क्षीरसागर, महार बटालियन चे माजी सुभेदार मुकुंद हलसे, माजी केंद्र प्रमुख पांडुरंग अंबुलगेकर, बिदर चे माजी शिक्षणाधिकारी जी. निवृतीराव, रेणापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.\nदादा बळीराम शिवराम गायकवाड\nPrevious articleमी पाहीलेला देव\nNext articleहॉस्पिटल ऑन व्हील्स\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/zp-parbhani-recruitment/", "date_download": "2022-10-01T15:27:47Z", "digest": "sha1:NXCACKRVP7GSLZISCG5SGWNHUVDUEX3I", "length": 12228, "nlines": 136, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Zilla Parishad Parbhani, ZP Parbhani Recruitment 2019", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n(ZP Parbhani) परभणी जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती\nगृहप्रमुख (महिला): 07 जागा\nलेखापाल नि सहाय्यक (महिला): 07\nमुख्य स्वयंपाकी(महिला): 07 जागा\nसहाय्यक स्वयंपाकी(महिला): 14 जागा\nपद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BSW/MSW (iii) MS CIT\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS CIT\nपद क्र.3: सेनादल,पोलीसदलातून निवृत्त झालेले माजी सैनिक अथवा माजी पोलीस किंवा समतुल्य\nपद क्र.4: 07 वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.5: 07 वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹400/- [मागासवर्गीय: ₹200/-]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारतीच्या बाजूला शिवाजी नगर, परभणी\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2019\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा]\n(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\n(MPSC ASO) MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती\n(UPSC CAPF) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\n(IOCL) इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 52 जागांसाठी भरती\n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/wicketkeeper-batsman-mushfiqur-rahim-bid-farewell-to-t20", "date_download": "2022-10-01T14:08:39Z", "digest": "sha1:STED2YOPIKIBZ2K5SONY36T4GDLJEJEX", "length": 4156, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमचा टी-२०ला अलविदा", "raw_content": "\nयष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमचा टी-२०ला अलविदा\nनिवृत्तीची घोषणा करीत असून मला माझे पूर्ण लक्ष फक्त कसोटी आणि वन-डे क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे\nआशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने आपली निवृत्ती जाहीर केली. ३५ वर्षीय मुशफिकुरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मुशफिकुर रहीमने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.\nमुशफिकर रहीमने ट्विटमध्ये लिहिले की, मी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करीत असून मला माझे पूर्ण लक्ष फक्त कसोटी आणि वन-डे क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे.\nत्याने स्पष्ट केले की, मी फ्रँचायझी लीग खेळण्यासाठी उपलब्ध राहीन. मला जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तेव्हा मी खेळेन. आता पुढील दोन फॉरमॅटमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व मी करीत राहीन.\nमुशफिकुरने नोव्हेंबर २००६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आतापर्यंत १०२ सामने खेळले. यादरम्यान मुशफिकुरने १५०० धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने सहा अर्धशतके झळकाविली आहेत. त्याने १२६ चौकार आणि ३७ षट्कार लगावले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट ११४.९४ आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. बांगलादेशला गटातील एकही सामना जिंकता आला नाही. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेकडून बांगलादेशचा पराभव झाला. बांगलादेशने गेल्या दोन आशिया चषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/president-police-medal-to-84-police-officers-employees-of-the-state-mumbai-print-news-amy-95-3071173/lite/", "date_download": "2022-10-01T14:12:07Z", "digest": "sha1:GSY27ZQ526OAE3Y6G2RCHQGKTWN7ZPXD", "length": 21559, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबई : राज्यातील ८४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक | President Police Medal to 84 police officers employees of the state mumbai print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nमुंबई : राज्यातील ८४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक\n४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी तर ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर\nWritten by लोकसत्ता टीम\nदेशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली. राज्यातील एकूण ८४ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. यापैकी ४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी सन्मानीत करण्यात येणार आहे.\nराज्यातील तीन अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येणार आहे. राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस मुख्यालयालयातील सहआयुक्त सुनील कोल्हे, ठाणे येथील वायरलेस विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू, ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांचा त्यात समावेश आहे. तर ४२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानीत करण्यात येणार आहे.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nराष्ट्रपती शौर्य पदकप्राप्त अधिकारी-कर्मचारी\nराष्ट्रपती शौर्य पदकांपैकी ३६ पदके गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या आणि मरणोत्तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत. मनीश कलवानिया (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद), भाऊसाहेब ढोले (पोलीस उपअधीक्षक, गडचिरोली), समीर शेख (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली), संदीप मंडलिक (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गडचिरोली), दयानंद महाडेश्वर (पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई), महारुदार परजाने (पोलीस उपनिरीक्षक, बीड), राजाराम खैरनार (पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई), राजू कांदो (पोलीस नाईक, गडचिरोली), अविनाश कुमरे (पोलीस शिपाई, गडचिरोली), गोंगलू तिम्मा (पोलीस शिपाई, गडचिरोली), संदीप भांड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गडचिरोली), मोतीराम मडवी (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली) यांचा समावेश आहे. तर, जगदेव मडावी (पोलीस हवालदार, गडचिरोली), धनाजी होनमाने (पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली), किशोर आत्राम (पोलीस शिपाई, गडचिरोली) या तिघांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात येणार आहे.\nगुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी-कर्मचारी\nनितीन पोतदार (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफर्ड मार्केट), श्रीकांत आदाटे (पोलीस निरीक्षक,पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ), राजेंद्र कोळी, (सहाय्यक पोलीस निरीक्षक फोर्स वन, गोरेगाव), सुनील कुवेसकर (पोलीस उपनिरीक्षक, मुख्य नियंत्रण कक्ष भायखळा), शंकर गावकर (पोलीस उपनिरीक्षक, सागरी पोलीस ठाणे, माहीम), जितेंद्र मोहिते (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर), राजेंद्र शिरके (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा, वांद्रे), सुरेश कदम ( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, विक्रोळी), धनराज तळेकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, बोरिवली), अशोक भोनवडे (गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) यांचा समावेश आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरस्ते अपघात: राज्याचे हवाई रुग्णवाहिका धोरण कागदावरच\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nCongress president election : ‘जी-23’ गटातील अनेक नेते ऐनवेळी खरगेंच्या बाजुने; शशी थरूर म्हणाले…\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nमुंबई : नव्या वर्षात एसटीच्या ५० शयनयान बस कोकणात धावणार\n‘आरे’साठी उद्या पर्यावरणप्रेमींची ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय यात्रा\nम्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द\nछगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध\n कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”\n‘भारत जोडो’ यात्रेत शिवसेना, राष्ट्रवादीचा सहभाग\nनेरळ – माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर; दुरुस्तीची कामे पूर्ण; रेल्वेकडून चाचणी\nशिवसेना कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द करण्याची सोमय्या यांची मागणी\nटक्केवारीसाठी प्रकल्पांची अडवणूक नको; देवेंद्र फडणवीस यांनी खडसावले; अधिकारी, लोकप्रतिनिधींनी विकासाचे ध्येय ठेवणे आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/Nagar_01770635424.html", "date_download": "2022-10-01T15:12:38Z", "digest": "sha1:KO7NKWUD76RKFHSVGEHTU6LKS7P753NQ", "length": 12414, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar स्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड\nस्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड\nस्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड\nपारनेर ः पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी सुपा येथील स्वाती सुधीर इंगळे यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून ते सध्या तालुक्यात कार्यरत असून अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे व पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा पुनमताई मुंगसे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ते अनेक दिवसांपासून कार्यरत असून युवती संघटना मजबूत करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. स्वाती इंगळे यांनी आतापर्यंत अनेक युवतींना विद्यार्थ्यांना त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना सुपा परिसरामध्ये त्यांनी अनेक युवतींचे व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांच्या माध्यमातून त्या सक्रिय असून आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचारांची प्रेरणा घेऊन ते काम करत आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कामाची खर्या अर्थाने राजेश्वरीताई कोठावळे व पुनमताई मुंगसे यांनी दखल घेतली आहे.\nत्यांच्या निवडीबद्दल पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे पारनेर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सुवर्णाताई घाडगे, सुपा ग्रामपंचायत सदस्या सुरेखाताई पवार, पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा नेत्या मायाताई रोकडे, यांनी यावेळी स्वातीताई इंगळे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.\nयुवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : स्वाती इंगळे\nपारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वाती इंगळे बोलताना म्हणाल्या की युवतींचे समाजात असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार निलेश लंके व जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे व पुनमताई मुंगसे यांच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे. यापुढे पदाच्या माध्यमातून काम करत असताना शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे.\nराजेश्वरीताई कोठावळे यांच्या खांद्याला खांदा लावून स्वातीताई करतात काम..\nअहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे यांच्या सामाजिक कामांमध्ये स्वातीताई इंगळे या नेहमी पुढे असतात राजेश्वरीताई कोठावळे यांचे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेले कार्य या सर्व कार्यामध्ये व सामाजिक कामांमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्ष स्वातीताई इंगळे राजेश्वरी कोठावळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/adhish-banglo-narayan-rane-accused-of-violating-crz-bombay-high-court-imposed-a-fine-of-10-lakhs-328158/", "date_download": "2022-10-01T14:10:54Z", "digest": "sha1:JLK4N7IP5G4DPP6ZHG5I6W4OXHN2OZ2M", "length": 10617, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Narayan Rane | राणेंना दणका, अधीश बंगल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nNarayan Rane राणेंना दणका, अधीश बंगल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली\nसमुद्र किनाऱ्यावर हा बंगला असून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nमुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अधीश बंगल्यासंदर्भात कोर्टाने राणे यांनी याचिका फेटाळली असून, ‘सीआरझेड’चे उल्लंघन केल्याचा ठपका देखील कोर्टाने राणे यांच्यावर ठेवला आहे.\nनारायण राणे यांचा मुंबईतील जुहू भागात एक बंगला असून, तो समुद्र किनाऱ्यावर आहे. या बंगल्याचे काही एफएसआय आणि सीआरझेडचे याचे काही नियम यावर लागू होतात.\nसमुद्र किनाऱ्यावर हा बंगला असून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.\nतसेच एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.\nमुंबई महानगर पालिकेने देखील अशाच प्रकारची एक नोटीस नारायण राणेंना दिली होती. त्यावर बीएमसीच्या टीमने पाहणी देखील केली होती. तेव्हा भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला होता.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/examination/examination-circulars/19411-regarding-circular-for-ph-d-course-work-exam-form-submission-summer-2022.html", "date_download": "2022-10-01T14:48:16Z", "digest": "sha1:DKCR24H5XJKOC5RWGVQBNOXBFOKWWLUR", "length": 8254, "nlines": 182, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Regarding Circular for Ph.D Course Work Exam & Form Submission Summer-2022.", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_436.html", "date_download": "2022-10-01T13:41:12Z", "digest": "sha1:O3TGY6255GJSFGRRYDYW4MO4YFEVMZSY", "length": 7166, "nlines": 75, "source_domain": "www.marathatej.com", "title": "दौलताबाद टी प्वाँइंट येथे शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थीवावर फुले उधळून श्रद्धांजली.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबाददौलताबाद टी प्वाँइंट येथे शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थीवावर फुले उधळून श्रद्धांजली.\nदौलताबाद टी प्वाँइंट येथे शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थीवावर फुले उधळून श्रद्धांजली.\nऔरंगाबाद - जिल्ह्यातील येथिल दौलताबाद पोलीस चौकीवर सकाळी ८ वाजता बोलठाण येथिल शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थिवावर फूले अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नेपाळ सीमेवर संक्रांतीच्या दिवशी या जवानाला वीर मरण आले होते.त्यांचे पार्थिव आज सकाळच्या विमानाने औरंगाबाद विमानतळावर आण्यात आले होते.म्हनून औरंगाबाद - मालेगाव महामार्गाहून या जवानाचे पार्थिव सैन्य दलाच्या शासकीय वाहनाने बोलठाण येथे घेवून जात असतांना याची माहीती येथिल नागरीकांना मिळाली त्यावेळी दौलताबाद टी प्वाँइंट येथे देशप्रेमी नागरीक एकत्र येत याची तात्काळ दखल घेवून मिटमिटा येथिल भारत अँकँडमी सैन्यदलभरती प्रशिक्षणार्थि विद्यार्थी यांच्या आणि शरणापूर ग्रामपंचायत यांच्या वतिने सोमनाथ कान्हेरे ,भारत अँकडमीचे बाळासाहेब घूगे,प्रा.शिवाजी गायकवाड ,आण्णासाहेब खजिणदार,माजी सैनिक अशोक हांगे,के.बी.पवार,कारभारी कान्हेरे,माजी सैनिक समाधान सूरडकर,आमोल कवडे,विलास होसारे,आण्णा चव्हाण,शेकु वाघ , आदिंच्या प्रमूख उपस्थितीत मोठ्या जयघोषात पार्थिव येताच भारतमाता की जय,अमर रहे अमर रहे अमोल पाटील अमर रहे च्या घोषणां देत ,फूलेउधळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आसंमतात घोषणा व साश्रु नयनांनी आश्रुंना वाट करत परीसर दूमदूमून गेला होता.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/08/17.html", "date_download": "2022-10-01T14:04:48Z", "digest": "sha1:H7KUUTE7LYMWD2NVG32FSHBMI7QL2RKF", "length": 9626, "nlines": 82, "source_domain": "www.marathatej.com", "title": "सामूहिक राष्ट्रगीत गायन” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा 17 हजार विद्यार्थ्यांसह पालकांचा समावेश", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादसामूहिक राष्ट्रगीत गायन” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा 17 हजार विद्यार्थ्यांसह पालकांचा समावेश\nसामूहिक राष्ट्रगीत गायन” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा 17 हजार विद्यार्थ्यांसह पालकांचा समावेश\n: ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला. 17 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक उपस्थितीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकूल येथे पार पडला. जिल्ह्यातील 77 शाळा आणि महाविद्यालयातून सुमारे 17 हजार 357 विद्यार्थी आणि 5 हजार पालक सर्व विभागप्रमूख अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.\nकार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतावर नृत्य व गायन सादर केले, यामध्ये शारदामंदीर विद्यालय, एलोरा विद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या चमूने राष्ट्रभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.\nयावेळी खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व देशाप्रति आदर व्यक्त करण्याच्या भावनेने जो उत्सफूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nकेंद्र सरकारच्या अग्नीवीर या सैन्यभरतीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन राष्ट्रकार्यासाठी सिद्ध व्हावे. त्याचप्रमाणे देशाला मजबूत आणि विकासाकडे घेऊन जाणारी भावी पिढी राष्ट्रप्रेमाने कार्यरत राहावी. यासाठी शिक्षण, प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.\nतीन रंगाच्या कॅप घालून ज्याप्रमाणे तिरंगा स्वरुपात विद्यार्थी या राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, त्याप्रमाणे आपला देश विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे. पारतंत्र्यातून आपण जसे स्वतंत्र झालो तसे आता बेरोजगारी, गरिबी यांच्यामधून मुक्त होण्यासाठी भावी पिढीने एकत्र मिळून प्रयत्न करावेत, असे बोलून विद्यार्थ्यांना खासदार इम्तीयाज जलील यांनी शुभेच्छा दिल्या.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/09/blog-post_395.html", "date_download": "2022-10-01T14:13:28Z", "digest": "sha1:CNNFYNMQAUHDIFYHX2JSVPKPERXLMRKB", "length": 7487, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांनाएनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईराज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांनाएनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान\nराज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांनाएनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान\nमुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे 'नवभारत टाइम्स 'यंग स्कॉलर्स'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nकार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित होते.\nआज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. विद्यापीठ दीक्षांत समारंभांमध्ये अधिकांश सुवर्ण पदक विद्यार्थिनी मिळवतात. भारतीय नागरी सेवेतील प्रथम तीन क्रमांक मुलींनी प्राप्त केले व यंग स्कॉलर्स पुरस्कार मिळविणाऱ्या अधिकांश विद्यार्थिनी आहेत तसेच अनेक शाळांचे प्राचार्य व शिक्षक देखील महिला आहेत, हा बदल सकारात्मक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.\nशिक्षक व प्राचार्यांनी मेधावी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे परंतु अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्यावे अशी सूचना राज्यपालांनी केली.\nराज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी, डीजी खेतान इंटरनॅशनल स्कूल, उत्पल संघवी ग्लोबल स्कुल, बिलबॉन्ग हाय इंटरनॅशनल स्कुल, अपिजे स्कुल खारघर, डी ए व्ही स्कूल ऐरोली, रायन इंटरनॅशनल कांदिवली, सोमय्या स्कूल, बॉम्बे स्कॉटिश, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल यांसह २४ शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना यावेळी सन्मानित करण्यात आले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/62f10e50fd99f9db4547183b?language=mr", "date_download": "2022-10-01T15:38:23Z", "digest": "sha1:RH2VJSE4VGPAUWAFJQNJLJLA2AJNJE2Y", "length": 4289, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सोयाबीन पिकातील पिवळा मोझाईक व्हायरस नियंत्रण ! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसोयाबीन पिकातील पिवळा मोझाईक व्हायरस नियंत्रण \n🌱सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार व वहन पांढरी माशी या किडीमुळे होते तसेच अनुकूल वातावरण, दाट पेरणी, नत्रयुक्त खताचा अतिवापर या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत आहे. 🌱प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या पानांचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळसर होतो. पानामधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकार लहान होतो आणि रोगग्रस्त झाडाला दाणे भरत नाहीत. प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे शक्य नाही. 🌱त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्लॉट मध्ये जर प्रादुर्भाव दिसत असेल तर प्रादुर्भाव ग्रस्थ झाडे काढून टाकावीत. रोगाचा प्रसार वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. पांढरी माशी तसेच अन्य रसशोषक किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे. 🌱संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nसोयाबीनगुरु ज्ञानप्रोग्रेस्सिव फार्मर्सकृषि ज्ञान\nअळी कोणतीही असो.रामबाण उपाय एकच \nमावा,तुडतुडे,अळी साठी एकमेव उपाय \nसोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण \nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nअळी कोणतीही असो, रामबाण उपाय एकच \nपावसाळ्यातील बुरशीजन्य रोगांवर रामबाण उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-infog-letter-to-sachin-tendulkar-by-house-wife-from-a-marathi-tv-show-5605845-PHO.html", "date_download": "2022-10-01T15:33:29Z", "digest": "sha1:5RNEWHICJVHIZMU6G2FTENHRI6NOLOCJ", "length": 3793, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तुझ्या बॅटिंगपुढे माझ्या लग्नातील गुलाबजामही फिके.. वाचा गृहिणीचे तेंडल्याला लिहिलेले पत्र | Letter to Sachin Tendulkar by House wife from a marathi TV Show - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुझ्या बॅटिंगपुढे माझ्या लग्नातील गुलाबजामही फिके.. वाचा गृहिणीचे तेंडल्याला लिहिलेले पत्र\nसचिन तेंडुलकर.. एक असे नाव जे संपूर्ण देशालाच काय पण संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांना एकत्र आणते. सचिन तेंडुलकरच्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आधारित 'सचिन तेंडुलकर अ बिलियन ड्रीम्स' नावाचा माहितीपट शुक्रवारी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सचिन नुकताच चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर आला होता. त्यावेळी सचिनच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. पण या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते, पोस्टमन काकाने आणलेले पत्र. यावेळी एका गृहिणीच्या मनातील सचिनची प्रतिमा लेखक अरविंद जगताप यांनी अशी काही मांडली की, प्रत्येक स्त्रीला त्यांचा शब्द न शब्द खरा वाटला असेल. चला तर मग पाहुयात काय लिहिले आहे, या पत्रात.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या पत्राचा मजकूर खास तुमच्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-WC-NWC-ashwin-as-the-best-international-cricketer-of-the-year-5606197-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:21:54Z", "digest": "sha1:6VOASXJTKB7KBIY2PTYZNUTHFTGRYVZM", "length": 5542, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वर्षाचा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून अश्विनची निवड, आता नव्या ट्रिकसह खेळणार | Ashwin as the best international cricketer of the year - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवर्षाचा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून अश्विनची निवड, आता नव्या ट्रिकसह खेळणार\nनवी दिल्ली - भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनची सिएट क्रिकेट रेटिंगमध्ये (सीसीआय) वर्षाचा सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियात झालेल्या कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याला सन्मानित केले.\nपुरस्कार मिळाल्यानंतर अश्विन म्हणाला, ‘मी दोन महिने तयारी केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत नव्या ट्रिकसह मैदानावर उतरणार. वनडेत नियम बदलले आहेत. यामुळे जुण्या रणनितीने खेळता येणार नाही. आम्हाला अाक्रमणाची पद्धत बदलावी लागेल. ’ या वेळी शुभम गिलला सर्वश्रेष्ठ युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मुुंबईत इंग्लंडविरुद्ध अंडर-१९ वनडे मालिकेत चांगले प्रदर्शन केल्याने त्याला हा पुरस्कार मिळाला.\nनव्या नियमाने नवे विचार करायला भाग पाडले\n‘मी दोन महिने ताजेतवाणे होऊन परतलो आहे. या काळात मी माझ्या गोलंदाजीत नवे तंत्र आणले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत मी आपल्या भात्यात नवे बाण घेऊन उतरेल. माझी विविधता किती उपयुक्त ठरते, यावर माझ्या नव्या युक्तीचे यशापयश अवलंबून असेल. ३० फुटांच्या आत ४ क्षेत्ररक्षक आणि दोन्ही टोकांनी दोन नव्या चेंडूंनी गोलंदाजांना नवे काही करण्यास भाग पाडले आहे’, असे अश्विन यावेळी म्हणाला.\nगोलंदाजीत वाइड यॉर्कर, नकल बॉलचा होतोय उपयोग\nवाइड यॉर्कर: डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यासाठी याचा उपयोग होतो. यात चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला जातो. हा चेंडू फलंदाजांपासून थोडा दूर असतो.\nनकल बॉल: बोटावर खूप जोर द्यावा लागतो. सीमजवळ दोन बोटे मोडलेली असतात. या बोटाला फलंदाज बघू शकत नाही आणि गोलंदाज या मदतीने फलंदाजांना चकवतात. ही गोलंदाजीची नवी पद्धत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/sbi-fd-interest-rate-2022/", "date_download": "2022-10-01T13:49:56Z", "digest": "sha1:XKK2ZPGXZ4DR33D22TU26S2ZLN2TQQTY", "length": 16858, "nlines": 204, "source_domain": "gavkatta.com", "title": "SBI FD interest rate 2022 ग्राहकांसाठी खुशखबर आता मिळणार अधिक व्याजदर जाणून घ्या किती.! - गाव कट्टा", "raw_content": "\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/SBI FD interest rate 2022 ग्राहकांसाठी खुशखबर आता मिळणार अधिक व्याजदर जाणून घ्या किती.\nSBI FD interest rate 2022 ग्राहकांसाठी खुशखबर आता मिळणार अधिक व्याजदर जाणून घ्या किती.\nSBI FD interest rate 2022 ग्राहकांसाठी खुशखबर आता मिळणार अधिक व्याजदर जाणून घ्या किती.\nSBI FD INTEREST RATE 2022: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेस्ट बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गुंतवणूकदारांना स्टेट बँके आप इंडिया च्या मुदत ठेवी वर अधिक लाभ मिळणार आहे स्टेट बँकेने आपल्या ठराविक एफबी वरील व्याजदर वाढ होण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन ते तीन वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवरील व्याज दर 5.20 टक्क्यांनी वाढण्यात आला आहे. तसेच 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर व्याज दर वाढवण्यात आला आहे 5 वर्षे आणि 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बँकेने 5.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवी साठी लागू करण्यात आले आहे. (SBI FD interest rate)\nएसबीआय बँकेचे आरडी वरील व्याजदर 15 फेब्रुवारी 2022 पासून लागू काय आहे ते खाली क्लिक करून पहा\n👉येथे क्लिक करून पहा\n•15 दिवस ते 29 दिवस सामान्य लोकांसाठी 2.90 % ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40 %\n•7 दिवस ते 14 दिवस सामान्य लोकांसाठी 2.90% नागरिकांसाठी 3.40 %\n•30 दिवस ते पंचेचाळीस45 दिवस सामान्य लोकांसाठी 2.90% ज्येष्ठ नागरिकांसाठी थ्री पॉइंट 40%\n•46 दिवस ते 60 दिवस सामान्य लोकांसाठी थ्री पॉईंट 90% ज्येष्ठ नागरिकांसाठी फोर पॉईंट 40%\n•91 दिवस ते 120 दिवस सामान्य लोकांसाठी 3.90% ज्येष्ठ नागरिकांसाठी 4. 40%\n•61 दिवस ते 90 दिवस सामान्य लोकांसाठी 3. 90 % ज्येष्ठ नागरिक साठी 4.40 %\n•6 महिने ते 1 दिवस 9 महिने सामान्य लोकांसाठी 4.40% ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.90 %\n•1 वर्षे सामान्य लोकांसाठी 4.40 % ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 . 90%\n•2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे सामान्य लोकांसाठी 5.20% ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.70 टक्के%\n•3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे सामान्य लोकांसाठी 5.45 % ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.95%\n•5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे सामान्य लोकांसाठी 5.50% ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.30%\nएसबीआय बँकेचे आरडी वरील व्याजदर 15 फेब्रुवारी 2022 पासून लागू काय आहे ते खाली क्लिक करून पहा\n👉येथे क्लिक करून पहा\nबँकेचे वेबसाईट नुसार सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू होतील. दरम्यान अल्पमुदतीच्या ठेवीवरील व्ज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एक ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहकांना पाच पॉईंट दहा टक्के व्याज दर मिळणार आहे. तसेच एसबीआयच्या आर डी वर ग्राहकांना 1 ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 5.1 टक्के व्याज मिळेल. (SBI FD interest rate)\nहे पण वाचा: 7000 कोटींच्या कर्जातून कंपनीला काढले बाहेर, पतीच्या आत्महत्येनंतर ‘कॅफे कॉफी डे’च्या CEO मालविका हेगडे यांची Success story.\nBusiness Idea फक्त 10 हजारात सुरु करता येतो ‘हा’ व्यवसाय\nmht cet 2022.mahacet.org 2022 Result PCM & PCB महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल, या अधिकृत वेबसाईटवर पहा\nBall Pen Making कमी भांडवलात सुरु करा बॉलपेन बनवण्याचा व्यवसाय, होणार बक्कळ कमाई\nPanjabrao Deshmukh Scholarship अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2022 संपूर्ण माहिती\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/ndtv-shares-up-five-percent", "date_download": "2022-10-01T14:11:33Z", "digest": "sha1:YENERIABSFASVSREREW7ASYG7XXIF2OX", "length": 2375, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये पाच टक्के वाढ", "raw_content": "\nएनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये पाच टक्के वाढ\nकंपनीचे शेअर्स ५ टक्के वाढून ४०७.६० रुपये एनएसईवर जात ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला\nअदानी समूह एनडीटीव्हीच्या प्रमोटर्सकडील २९.१८ टक्के हिस्सा ताब्यात घेणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर गुरुवारीही एनडीटीव्ही लि.चे शेअर्स अप्पर सर्किटला लागले. एनएसई आणि बीएसईमध्ये एनडीटीव्हीचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारातच ५ टक्के वाढले आणि मग अप्पर सर्किट लागले. कंपनीचे शेअर्स ५ टक्के वाढून ४०७.६० रुपये एनएसईवर जात ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला. बुधवारी हा शेअर ३८८ रुपये होता.\nअशाच प्रकारे बीएसईवर एनडीटीव्हीचा शेअर ५ टक्के वधारुन ५२ आठवड्यातील उच्चांकी ४०३.६० रु.वर बंद झाला. गेल्या दोन दिवसात कंपनीचे बाजारमूल्य बीएसईवर २४१.७८ कोटींनी वधारुन २,६०२.७१ कोटी झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/essay-on-gudi-padwa-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:10:45Z", "digest": "sha1:MH3JYZI244QM773NULVM7ZAD4ZQHTYPN", "length": 11701, "nlines": 68, "source_domain": "marathimitra.in", "title": "गुढीपाडवा वर निबंध मराठी | Gudi Padwa Essay In Marathi | Gudi Padwa Nibandh in Marathi", "raw_content": "\n आपली भारत देशाची संस्कृती जगामध्ये कोठेही पहायला मिळत नाही. कारण आपल्या भारत देशाच्या संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवदिले जाते भारत देशामध्ये वर्षभरामध्ये अनेक सण साजरे केले जातात.\nमहाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण साजरा करूया मराठी नववर्षाचे स्वागत देखील केले जाते.\nआजच्या लेखामध्ये आपण या गुढीपाडवा सणा वर निबंध पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, गुढीपाडवा वर निबंध मराठी\nदर वर्षी आपल्या देशामध्ये अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे विशिष्ट असे महत्त्वाचे असते आणि या सणातून आपली भारतीय संस्कृती संपूर्ण जगासमोर ठेवण्याचे काम केले जाते म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणून देखील ओळखली जाते.\nदरवर्षी मराठी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एक चैत्र या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.\nकोणताही सण साजरा करण्यामागे देशातील लोकांमध्ये एकजुटता निर्माण व्हावी हा हेतू असतो. सण साजरा करताना सर्व काही विसरून एकत्र येऊन सण साजरा करतात. गुढीपाडवा सण महाराष्ट्रामधील सर्व जाती-धर्माचे लोक मिळून साजरे करतात.\nगुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येतो. पाडवा या सणा पासूनच मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते. भारतातील सर्व लोक गुढीपाडवा हा सण खूप मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.\nआणि पुरातन कथांचा गुढीपाडवा या सणा दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. आणि काही पौराणिक कथांनुसार गुढीपाडवा याच दिवशी भगवान राम रावणाचा वध करून आयोध्या मध्ये परत येतात.\nयामुळे रामाचे स्वागत करण्यासाठी आयोध्या नगरीतील सर्व लोक गुढीपाडवा हा साजरा करतात. गुढीपाडवा सणाचे आणखीन एक पौराणिक कथा म्हणजे शालिवाहन राजाने कुंभार पुत्राचा वध करण्याकरिता एक मातीचा पुतळा मधील सैन्य भरले तेव्हापासूनच चैत्र महिन्याला शालिवाहन पर्व देखील म्हणतात.\nगुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण सकाळी उठून अंघोळ करतात. घरासमोर सडा रांगोळी करून दरवाज्याला फुलांची तोरण बांधतात. त्यानंतर दारासमोर गुढी उभारतात गुडी म्हणजेच बांबूचे लाकूड असते त्याला खडा ला सुट्टी देऊन त्याची पूजा करून या लाकडाच्या एका टोकाला नवीन साडी कशी नेसतात व पितळेचा तांब्या ठेवून कडूलिंबाची पाने त्याला लावतात.\nगुढीला फुलांचा हार व साखरेचा हार घालण्याची प्रथा आहे. अशाप्रकारे गुढी तयार करून ती गुढी दारोदारी लावली जाते. त्यानंतर गुढीच्या अवती भोवती रांगोळी काढली जाते व गुढीला नेवेद्य ठेवून सर्व जण गुढीला नमस्कार करतात. अशाप्रकारे सर्व जण आपल्या दारोदारी नववर्षाचे स्वागत करण्याकरिता गुढी उभारतात. पूर्ण दिवस गुढी उभारल्या ने दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सर्वजण हे गुढी काढतात\nतेलुगु भाषेमध्ये गुढी चा अर्थ “लाकूड अथवा काठी” असा होता. त्याप्रमाणेच गुढी चा अर्थ तोरण असा देखील होतो. गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याप्रमाणे गुढीपाडव्याला नैसर्गिक आणि आयुर्वेदिक रित्या महत्त्व प्राप्त झालेले आहे.\nचैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा ऋतुला सुरूवात होत असते. त्यावेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील जंतूंचा नाश होतो त्यामुळे गुढीपाडवा सणांमध्ये कडू लिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी देखील फुटते.\nगुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये गोड पदार्थ बनवतात आपल्या नातेवाईकांना घरी जेवण्यासाठी बोलतात.\nगुढीपाडवा या दिवशी घरामध्ये नवीन वस्तू आणि शुभकार्याला सुरुवात करणे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण नवीन वस्त्र धारण करतात लहान मुलांना साखराचा घातला जातो. अशाप्रकारे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहा मध्ये साजरा केला जातो.\n हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nमाझा भारत देश महान निबंध मराठी\nमी शाळा बोलतेय मराठी निबंध\nसंपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत\nमाझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी\nमाझा आवडता सण होळी निबंध\n जाणून घ्या PFMS बद्दल संपूर्ण माहिती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/1911/", "date_download": "2022-10-01T15:09:38Z", "digest": "sha1:H43HPGELZLAYZJSTHC4D3MS5C7L35S46", "length": 4592, "nlines": 54, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "टाकळी खातगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू ! – Parner Darshan", "raw_content": "\nटाकळी खातगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू \nटाकळी खातगाव येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू \nतर एका जखमीवर भाळवणीत उपचार सुरू.\nअहमदनगर : टाकळी खातगाव (ता.नगर) येथे जनावरे चारणाऱ्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली. या दुर्घटनेमध्ये भानुदास बाबूराव शेटे (वय 72) हे जागीच ठार झाले. तर गणपत सखाराम पिसे (वय 75) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाळवणी (ता. पारनेर) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nभानुदास शेटे आणि गणपत पिसे (रा. टाकळी खातगाव, ता. नगर) हे शेळ्या चारण्याचे काम करतात. दोघे ही नेहमीप्रमाणे गुरूवारी (दि.7) शेळ्या चारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील राजमोहम्मद हसन शेख यांच्या गट नंबर 291 मध्ये गेले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला दुपारी साडे तीन वाजता सुरूवात झाली. त्यातच पावणे चार वाजण्याच्या सुमारास या भागात वीज कोसळून मोठा आवाज झाला. त्यामुळे या भागातील शेतकरी वीज कोठे कोसळली, हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस भानुदास शेटे हे वीज कोसळून मृत्यूमुखी पडले होते. गणपत पिसे हे जखमी झाले होते. पिसे यांना उपचारासाठी भाळवणी (ता. पारनेर) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nरावसाहेब रोहोकले यांना संघटनेच्या राज्यस्तरीय नेतेपदाचा बहूमान \nनवरात्रोत्सव म्हणजे स्री शक्ती आणि धान्याचा सन्मान \nमृत्युंजयदुत सिद्धांत आंधळे यांच्या सतर्कतेमुळे बचावले 6 जवानांचे प्राण\nअरेरे वाईटच.. पारनेरातील ‘या’ रस्त्यावर पुन्हा अपघात\nभीषण अपघातात नगरच्या 5 जणांचा जागीच मृत्यू\nधक्कादायक : सुप्याजवळ दोन जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1800", "date_download": "2022-10-01T14:08:13Z", "digest": "sha1:GLOTTOQGTWZ6PJF6ZRJUJSFEEFANFDOZ", "length": 15976, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्या तरुणास अटक – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल\nलग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्या तरुणास अटक\nलग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवणार्या तरुणास अटक\nपनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील मुस्लिम तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवून नंतर तिला लग्नास नकार देवून दुसर्या तरुणीबरोबर विवाह जमवून साखरपुडा करण्याचा घाट लक्षात आल्याने त्या तरुणीने फसवणूक करणार्या तरुणाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी तक्रार करणार्या तरुणीने दिलेल्या माहितीवरुन जुनेद गफूर काझी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, 2007 रोजी ही तरुणी आपल्या कुटूंबासह पनवेल येथे रहावयास आली होती. यावेळी तिची ओळख जुनेद गफूर काजी या 28 वर्षीय तरुणाशी झाली. त्यांची चांगली मैत्री जमली. त्यानंतर जुनेद काजी याने या तरुणी समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला. त्याचा प्रस्ताव मान्य करताना सदर तरुणीने लग्न करण्याचे त्याच्याकडून कबूल करुन घेतले. त्यानंतर मग दोघे वारंवार भेटू लागले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर जुनेद काझी हा तिला लॉजवर घेवून गेला व ती नको म्हणत असताना तिच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्तापित केले. यानंतर मग अनेक वेळा हा प्रकार घडला. 2009 मध्ये तरुणीच्या घरच्यांची तिचा साखरपुडा मुंब्रा येथील तरुणाबरोबर केला. त्यावेळी जुनेद काझी वारंवार हा साखरपुडा तोडण्यासाठी सांगत होता. तरुणीलाही जुनेदबरोबर लग्न करावयाचे असल्याने तिने आपल्या आईवडीलांना सांगून हा साखरपुडा मोडला. त्यानंतर पुन्हा तो या तरुणीला लॉजवर घेवून जावून शारिरीक संबंध ठेवू लागला. मात्र लग्नाचे विचारल्यावर तो टाळाटाळ करु लागला. लग्नासाठी तगादा लावल्याने जुनेद याने या तरुणीचा मोबाईल क्रमांक ब्लॅाकलिस्टला टाकला असल्याचे या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. व्हॉटसअॅप वरील स्टेटस बघताना जुनेदने शाफिया नामक मुलीशी लग्न ठरल्याचे दिसून आले याबाबत खात्री करण्याकरीता सदर तरुणीने तैहमीना यांना मॅसेज करुन सदरबाबत विचारणा केली तेव्हा जुनेदचे शाफीयासोबत लग्न जमले असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर अनेक दुसर्या मोबाईल क्रमांकावरुन जुनेदशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन उचललाच नाही. त्यामुळे या तरुणीची खात्री पटली की जुनेदने तिला लग्नाचे अमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवून फसवणूक केली आहे. मग तिने पोलीस ठाणे गाठून लग्नाचे अमिष दाखवून आपल्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार जुनेद याच्या विरोधात केली आहे. याबाबत सहा. पोलीस निरिक्षक मिलिंद भोसले अधिक चौकशी करीत आहेत. गुन्हा दाखल करुन आरोपी जुनेद काझी याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.\nठाणे ठाणे डहाणू ताज्या नवी मुंबई नाशिक पश्चिम महाराष्ट्र पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक\nडॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर\nडॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर शहादा/ प्रतिनिधी : शहादा तालुक्यांतील मंदाणे येथे डॉ. दिलीप वळवी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने याहा मोगी हॉस्पिटल मंदाणे व ब्लड डोनर मित्रपरिवार यांच्या येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४० लोकांनी केले रक्तदान रक्तधात्याना केळी सफरचंद कोल्ड्रिंग व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवी पावरा ब्लड डोनर […]\nताज्या पालघर रत्नागिरी सामाजिक\nबिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 20 नवीन शाखा सुरू\nबिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 20 नवीन शाखा सुरू रत्नागिरी/ प्रतिनिधी : बिरसा फायटर्स संघटनेच्या दिनांक 24/08/2021 रोजी एकाच दिवशी 20 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा शाखा गोंदिया, जिल्हा युवा शाखा गोंदिया, जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा युवा शाखा भंडारा, जिल्हा शाखा चंद्रपुर,जिल्हा युवा शाखा चंद्रपुर, जिल्हा शाखा वाशिम, जिल्हा युवा शाखा वाशिम,जिल्हा शाखा नागपूर, […]\nताज्या सामाजिक सुधागड- पाली\nपिडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन न झाल्यास आंदोलनाचा इशारा..\nपिडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन न झाल्यास आंदोलनाचा इशारा.. सुधागड तालुका आदिवासी कातकरी समाज संघटना आक्रमक सुधागड- पाली/ प्रतिनिधी : सुधागड-पाली एका 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कार केल्याची व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली होती. या गंभीर प्रकारानंतर संपूर्ण आदिवासी कातकरी समाज आक्रमक झाला आहे. अदिवासी कातकरी समाज […]\nनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी\nगुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/05/28/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:41:51Z", "digest": "sha1:7HIU7CPQS3S5OCRY4CRJUOLUMNHEL7I4", "length": 8033, "nlines": 70, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "आयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड. आंबेडकरांचा आरोप. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » महाराष्ट्र माझा » आयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड. आंबेडकरांचा आरोप.\nआयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड. आंबेडकरांचा आरोप.\nआयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड.\nडोंगरचा राजा / आँनलाईन.\nभंडारा-गोंदिया येथिल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मात्र, येथिल अनेक मतदार केंद्रांवर इव्हीएम बंद असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. येथे ४५० मतदान यंत्रे बंद असून ही यंत्रे निवडणूक आयोग आणि सरकारने जाणीवपूर्वक कारस्थान करीत बंद केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच गोंधळामुळे भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nआंबेडकर म्हणाले, भंडारा-गोंदिया हा आदिवासी बहुल भाग आहे. भंडाऱ्यात सध्या ४७ डिग्री तापमान असून मतदान यंत्रे पुन्हा सुरु होऊन मतदान करता येईल यासाठी येथे अनेक तास मतदार ताटकळत बसले आहेत. येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. पाण्याच्या ठिकाणांपासून मतदान केंद्रे बरीच लांब असल्याने नागरिक वैतागले आहेत.\nदरम्यान, बंद मतदान यंत्रांची देखभाल कशी करण्यात आली ती कोणी केली त्या लोकांची नावे निवडणूक आयोगाने उघड करावीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही ठिकाणच्या अनेक मतदान केंद्रांवर मतदान केंद्रे योगायोगाने बंद असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा निव्वळ योगायोग नसून या दोन्ही जागांवर भाजपा हारत असल्यानेच इथले मतदान यंत्रे सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने बंद पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.\nयेथील मतदान केंद्रांवर चार-चार तास मतदान यंत्रे बंद असल्याने लोक पुन्हा केंद्रांवर येऊन जात आहेत. मात्र, दोन-दोन किमी पाड्यांवर पुन्हा जाऊन येण्यामुळे त्यांना मनस्तापाला समोरे जावे लागत आहे. मात्र, आल्यानंतर पुन्हा यंत्रे सुरु होतील की नाही याची खात्री नसल्याने येथील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.\nयासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. त्यावर फोनवरुन तक्रार करा असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. मात्र, येथील पाड्यांवरून फोनही लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गोंधळामुळे भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.\nPrevious: नियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी.\nNext: गोपीनाथ गड होतोय तीर्थस्थान.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nमराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2022-10-01T14:11:19Z", "digest": "sha1:HKRYJXJRAGZX7KAENKP5QCTFOYLXDSUY", "length": 6085, "nlines": 200, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hi:रूमान्त्च भाषा\nसांगकाम्याने वाढविले: mk:Реторомански јазик\nसांगकाम्याने वाढविले: mg:Fiteny romantsa\nसांगकाम्याने वाढविले: io:Romancha linguo\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ga:An Rómainis\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: stq:Rätoromanisk\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Романш тілі\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gd:Rumantsch\nसांगकाम्याने वाढविले: pnb:رومانش بولی\nसांगकाम्याने वाढविले: be:Рэтараманская мова\nसांगकाम्याने बदलले: la:Lingua Rhaetica\nनवीन पान: {{भाषा |नाव = रोमान्श |स्थानिक नाव = Rumantsch |भाषिक_देश = {{देशध्वज|स्वित्झर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2022-10-01T15:42:45Z", "digest": "sha1:2TDHSQEXBALF27ZLEIKE2RBAQWJMY2Y4", "length": 6459, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे - १७०० चे\nवर्षे: १६८४ - १६८५ - १६८६ - १६८७ - १६८८ - १६८९ - १६९०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ५ - सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.\nऑक्टोबर २१ - एडमंड वॉलर, इंग्लिश कवी आणि राजकारणी.\nइ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/kashid-beach", "date_download": "2022-10-01T13:49:33Z", "digest": "sha1:AUQCCKD4ZEELVNJBXEIDRT24CB4OLSGC", "length": 6728, "nlines": 76, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Kashid Beach - Beaches in Raigad - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nचमचमणाऱया वाळूने सजलेला सुंदर समुद्रकिनारा\nअलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून 30 कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.\nदोन टेकड्यांच्यामध्ये असणारा आणि साधारणपणे तीन किलोमीटर पसरलेला समुद्रकिनारा इथे येणाऱया पर्यटकांना आपली सुट्टी सत्कारणी लागल्याची भावना देतो. कोकणात असणाऱया सर्वोत्तम बीचमध्ये काशिदची गणना करता येईल. वीकेंडचे ‘बेस्ट डेस्टीनेशन’ असणारे काशिद इतर वेळेस मात्र शांत शांत असतं.\nकाशिदला समुद्राच्या लाटा थोड्या उसळणाऱया असल्याने सर्फींग करणाऱयांसाठी ही पर्वणी असली तरी पावसाळ्यात या लाटांवर खेळण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. वर्षभर जरी गर्दी खेचत असले तरी जून ते सप्टेंबर या काळात वादळी पावसाच्या दिवसात काशिद टाळणं उत्तम. समुद्रकिनारी तासन् तास बसून राहणं आणि तिथला सुर्यास्त बघणं हा एक आनंददायी अनुभव आहे. काशिदच्या मुख्य बीचवर असणारी गर्दी टाळायची असेल तर मुरूडकडे जाणाऱया रस्त्यावर साधारण तीन कि.मी. पुढे काशिद फॅमिली बीच आहे. आपण कुटुंबासोबत असाल तर इथेच समुद्रात खेळण्याचा आनंद लुटा असं आम्ही सुचवतो. याच समुद्रकिनाऱयाच्या पलिकडे आपल्याला राहण्यासाठी घरगुती सुविधांपासून ते रिसॉर्टपर्यंत आपल्या बजेटनुसार सोयी आहेत.\nकाशिदपासून जवळच आपणांस बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. मुरूडचा जंजीरा, रेवदंड्यांचं बिर्ला मंदीर, अलिबागला असणारा कुलाब्याचा किल्ला, आणि अलिबाग बीच ही यातील मुख्य ठिकाणं. जर तुम्ही दोन दिवसांची ट्रीप प्लॅन करत असाल तर ही सर्व ठिकाणं आपण बघू शकाल. मुंबई आणि पुण्यापासून महामार्गाने आपण येथे सहज पोहोचू शकाल. सहकुटूंब सुट्टी साजरी करण्याचा सर्वोत्तम जागा म्हणूनच काशिदचा उल्लेख करावा लागेल.\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी\nएकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण\nश्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच\n300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला\nमहादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/politics/now-jdu-is-again-on-the-mode-of-to-take-serious-decision-about-alliance-with-bjp-pkd-83-3063515/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-01T14:58:57Z", "digest": "sha1:BPLQPECZ4CNDKNOWPVMHSW5N43ZMTF77", "length": 20842, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Now JDU is again on the mode of to take serious decision about alliance with BJP | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n२०१७ ला भ्रष्टाचार हा मुद्दा नितीश कुमार यांच्यासाठी ठरला आघाडी मोडणारा; आता युतीबाबत जेडीयु पुन्हा निर्णायक टप्यावर\nजनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्यातील युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसध्या बिहारमध्ये राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्यातील युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि दिल्लीत खळबळ उडाली आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी २०१३ मध्ये भाजपासोबतची पक्षाची युती संपुष्टात आणली होती. नोव्हेंबर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर काही लहान पक्षांशी हातमिळवणी केली होती. पुढे त्यांनी महागठबंधन तयार केले. मुरलेले राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या नितीश कुमार यांनी जुलै २०१७ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा उपास्थित करत महागठबंधनातून बाहेर पडले. त्यावेळी ते म्हणाले होते की, “त्यांच्याकडे भ्रष्टाचारासाठी शून्य सहिष्णुता आहे आणि आरजेडीकडे केंद्रीय ब्युरोच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कोणतीही उत्तरे नाहीत”.\nनितीश कुमार हे जेव्हा महागठबंधनमधून बाहेर पडले तेव्हा सीबीआयने लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, तेजस्वी आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना एका कंपनीला केलेल्या कथित सहकार्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन द्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन हॉटेल्सच्या देखभालीसाठी कंपनीला कथितपणे निविदा प्राप्त झाल्या होत्या. आयआरसीटीसी प्रकरणात आठ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर सीबीआयने पाटणा आणि लालूंच्या निवासस्थानासह इतर १२ ठिकाणी छापे टाकले. सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवून पाठपुरावा केला होता. दोन केंद्रीय एजन्सींनी अनुक्रमे २०१७ आणि २०१९ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. हा खटला सध्या सुनावणीसाठी प्रलंबित आहे.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nनितीश पुन्हा भाजपमध्ये गेल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या पाच प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तर त्यांच्या कुटुंबावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे. “प्रत्येकजण अंदाज लावू शकतो, आमच्या नेत्यांवरील खटले राजकीय सूडबुद्धीचा भाग आहेत. कोणत्याही परिस्थितीत, आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करतो, ”आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसभेसाठी हिंगोलीकर पाच तास ताटकळले, मुख्यमंत्र्यांकडून मदतीच्या घोषणांचा पाऊस\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nCongress president election : ‘जी-23’ गटातील अनेक नेते ऐनवेळी खरगेंच्या बाजुने; शशी थरूर म्हणाले…\nराजस्थान : काँग्रेसच्या अंतर्गत वादामध्ये भाजपाची उडी; ९० आमदारांचे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचं म्हणत कोर्टात मागणार दाद\nपर्यावरणाच्या नावाखाली विकास प्रकल्प थांबवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या पूरक सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा\nसेवा पंधरवड्यातही पुण्यात गतिमान कारभार उणेच; लालफितीचा कारभारच पुणेकरांच्या नशिबी\nगाडगेबाबांची दशसूत्री शिंदे-फडणवीस सरकारसाठी अडचणीची का ठरावी \nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट\nवैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक\nगाडगेबाबांच्या दशसूत्रीचे शिंदे-फडणवीस सरकारला वावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2022-10-01T14:21:11Z", "digest": "sha1:D5Q5TUHO52VYJM6E4U7VI6SCRFPEXV3U", "length": 6518, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "दीर्घ श्वासाचे व्यायाम Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: दीर्घ श्वासाचे व्यायाम\nआरोग्य / आरोग्यरहस्य / योगासन\nश्वासांचं हे तंत्र जाणून घ्या आणि तणावापासून मुक्ती मिळवा\nमित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं शांत वाटतय ना उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे,...\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%8B/", "date_download": "2022-10-01T15:20:24Z", "digest": "sha1:WN7JFDMOWBEMY4EY4JCD6PZTUIWVNRHW", "length": 7477, "nlines": 139, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "योगासनांनी करा छूमंतर डोकेदुखी आणि मायग्रेनला | आसनांची चित्रासहित माहिती Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: योगासनांनी करा छूमंतर डोकेदुखी आणि मायग्रेनला | आसनांची चित्रासहित माहिती\nआरोग्य / आरोग्यरहस्य / योगासन / सौंदर्य\nडोक्यावरील केस दाट होण्यासाठी ही दोन आसनं करा | सर्व आसनांची चित्रांसहित माहिती\nकेस गळती सुरु झाली की प्रत्येकाचा जीव हळहळतो. तुम्ही त्यावर अनेक उपाय करून बघता. मात्र कोणताही उपाय काम करत नाही, तेंव्हा तुम्ही हतबल होता. स्त्री असो की पुरुष दोघांनाही आपले केस घनदाट असावेत असंच वाटत असतं.\nआरोग्य / आरोग्यरहस्य / योगासन\nयोगासनांनी करा छूमंतर डोकेदुखी आणि मायग्रेनला | सर्व आसनांची चित्रांसहित माहिती\nछूमंतर करा डोकेदुखी आणि मायग्रेनला. रोज फक्त या 4 आसनांचा सराव करा.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/mehendi-design-simple/", "date_download": "2022-10-01T15:00:49Z", "digest": "sha1:Y22J5T4PHPRNSK6VGJA4KPJTJOUNPGVJ", "length": 6442, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "mehendi design simple Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nया ५ साध्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्सने फक्त १० मिनिटात मनमोहक मेंहदी काढा\nसण असो की लग्नसोहळा महिलांना हातावर मेहंदी काढून घ्यायला खासकरून आवडतं. आणि श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना आपली मेंहदी सगळ्यात खास असावी असं प्रत्येकीला वाटतं. पण नेमकं कोणतं डिझाइन काढावं याविषयी संभ्रम असतो. तर हा...\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/self-empowerment/", "date_download": "2022-10-01T14:43:48Z", "digest": "sha1:4Z5KPWSAXJUHKHCVU7MPKDQ27UETRTBF", "length": 12255, "nlines": 162, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "self-empowerment Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\nमहिलांनी स्वतःसाठी वेळ काढून, आयुष्य उत्साही करण्याचे आठ मार्ग\nआपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो नाही ना मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\nअसा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा\nव्यवसाय, नोकरी किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला पुढेच जायचं असतं, पण वास्तवात किती जण असे पुढे जात असतात. म्हणजे विकास करू शकतात तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का… अशाच वैयक्तिक विकासाचा आराखडा कसा बनवता येईल ते या लेखात वाचा.\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास / व्यवसाय मार्गदर्शन\nजे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्याची अष्टसूत्री\nजे करताय ते आवडून घेण्यापेक्षा जे आवडते तेच काम केले तर.. आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा लेख वाचायलाच हवा.. शिवाय आता हे ‘आफ्टर कोरोना’ जग जगताना स्वतःला ओळखून, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला जे वेगवेगळे पर्याय सुचवतो त्यातलाच हाहि एक..\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\nसेल्फ हीलिंग करण्यासाठी या पाच सवयी स्वतःला लावून घ्या\nआनंद, सुख, हर्ष एवढंच काय यश, समृद्धी हे सगळंच संसर्गजन्य आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर, वेळेच्या बंधनात जगताना आपल्यातल्या स्वच्छंदी व्हर्जनला कुलुपात घालून बंद करून ठेऊ नका. सेल्फ हीलिंगची सवय लावून घ्या. एकदा का हि सवय लागली कि तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी छू-मंतर होऊन जातील.\nआरोग्य / आरोग्यरहस्य / प्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\nवजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय\nआपण आपल्या शरीरात जितका आहार ग्रहण करतो, त्यातुन आपल्याला दिवसभर काम करायला उर्जा मिळते. पण समजा, तुम्हाला आवश्यक असणार्या उर्जेपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्स्ट्रा कॅलरीजचं काय होईल त्यांचं फॅट मध्ये रुपांतर होईल, त्या कॅलरीजना तुम्ही तुमच्या अंगावर वागवाल\nसमृद्धीसाठीचे अफर्मेशन: पैशास पत्र….\nआमच्या सगळ्या स्वप्नांचा डोलारा तुझ्या बळावर तर उभारला जातो.\nआयुष्याच्या रोजच्या गुलामगिरीचं जोखड दुर फेकुन मुक्तपणे बागडण्यासाठी हवा पैसा….\nमाझा ठाम विश्वास आहे, तुझ्या मार्फत जगातली सगळी नसली, तरी बरीचशी सुखं मिळवता येतात,\n…. साधं गाडीत पेट्रोल घालण्यासाठी तुच लागतोस,\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/cricketer-madanlal/?vpage=74", "date_download": "2022-10-01T14:18:35Z", "digest": "sha1:ZJPVNEQJT5CJFKMJEBSZMAJMYHYK4OMB", "length": 16430, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "क्रिकेटपटू मदनलाल – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nSeptember 14, 2021 सतिश चाफेकर क्रिकेट, क्रीडा-विश्व\nमदनलाल उधोओरम शर्मा म्हणजेच आपला क्रिकेटपटू मदनलाल याचा जन्म 20 मार्च 1951 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याची कसोटी क्रिकेटची कारकीर्द 1974 ते 1986-87 अशी होती. मदनलाल म्हटले समोर यायचा तो त्याचा वेगळा रन-अप अर्थात तो ऑल राऊंडर होता हे महत्वाचे. त्या कालखंडामधील तो महत्वाचा खेळाडू होता. मिडल ऑर्डरमध्ये बिन्धास फलंदाजी करत असे. तो कसोटी क्रिकेट आणि एकदवसीय क्रिकेटमध्ये महत्वाचा खेळाडू होता आणि महत्वाचे म्हणजे जो वर्ल्ड कप भारतीय संघाने 1983 मध्ये जिंकला त्या सामन्यांमध्ये तो होता. वर्ल्ड कपच्या त्या फायनल सामन्यात त्याने जलद गतीने तीन विकेट्स मिळवल्या त्यामुळे वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले होते आणि आपण वर्ल्ड कप जिंकला होता. अर्थात ह्या वर्ल्ड कप जिकंण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे अत्यंत महत्वाचे स्थान होते हे जगजाहीर आहेच. जेव्हा भारतीय संघाने 1981 मध्ये इंग्लंडवर मुंबईमध्ये विजय मिळवला तेव्हा त्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता तर 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना बंगलोरमध्ये त्याने 74 धावा केल्या होत्या.\nमदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर तो काही कारणामुळे टीमच्या बाहेर गेला परंतु 1981-82 इंग्लंडविरुद्ध असलेल्या सिरीजमध्ये तो परत खेळू लागला. त्यानंतर 1983 चा वर्ल्ड कप आणि परत 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळला .\nडोमेस्टिक क्रिकेटमध्ये मदनलाल याचा परफॉर्मन्स अत्यंत रेग्युलर होता. अनेकवेळा त्याने त्यांच्या टीम ला अनेक संकटांमधून जलद विकेट्स घेऊन बाहेर काढले आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 5,270 धावा आणि 351 विकेट्स घेतल्या आहेत.\nमदनलाल यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे 19 जून 1987 रोजी खेळला . त्या सामन्यात त्याने पहिल्या इनिगमध्ये 20 धावा काढल्या आणि 11.3 षटकांमध्ये 18 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने नाबाद 22 धावा काढल्या . हा सामना भारतीय संघाने 279 धावांनी जिंकला.\nमदनलाल याने 39 कसोटी सामन्यात 1,042 धावा केल्या त्यामध्ये त्याने 5 अर्धशतके केली. कसोटी सामन्यांमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 74 धावा तसेच त्याने 71 विकेट्सही घेतल्या. त्याने एका इनिंगमध्ये 23 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. तर 67 एकदिवसीय सामन्यात त्याने 401 धावा केल्या तसेच नाबाद 53 धावा काढल्या. एकदिवसीय सामन्यात त्याने 73 विकेट्स घेतल्या. तसेच 20 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. आणि 18 झेलही पकडले. त्याने 232 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 10,204 धावा केल्या त्यामध्ये त्याने 22 शतके 50 अर्धशतके केली. तसेच फास्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 223 धावा. तसेच त्याने ऐकून 625 विकेट्स घेतल्या . त्याने एका इनिंगमध्ये 31 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या होत्या आणि 141 झेलही पकडले होते.\nनिवृत्तीनाथ मदनलाल याने अनेक टीम्सना ना कोचिंग दिले त्याचप्रमाणे त्याने क्रिकेट अकादमी काढली. काही काळ ते राजकारणात होते. त्याने एप्रिल 2013 मध्ये टी .व्ही . वरील एक क्राईम शो मध्ये कामही केले.\nसतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/will-not-go-with-bjp-in-gujarat-sharad-pawar.html", "date_download": "2022-10-01T14:43:46Z", "digest": "sha1:ANJ4GSFHE33AHFV62XA3H4ZMEVYTDPM6", "length": 8672, "nlines": 173, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "गुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र गुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार\nगुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार\nमुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही गेलो तर काँग्रेससोबतच जाऊ, भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी भाजपसोबत आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावलीय. ते मुंबईत बोलत होते.\nगुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीची आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चर्चाही सुरू असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या गुजरातमध्ये एका आमदारांना प्रफुल्ल पटेल यांच्या सांगण्यावरून भाजपचे उमेदवार अमित शहा यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आज स्वतः शरद पवारांनीच हे वृत्तं फेटाळून लावलंय.\nसमृद्धी महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील भाजप सरकारवरही शरद पवारांनी कठोर शब्दात टीका केलीय, समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून अमानुषपणे जमिनी हिसकावून घेतल्या जात असल्याची टीका शरद पवारांनी केलीये. शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत हे सरकार गंभीर नाही. आमच्या काळात आम्ही ७० हजार कोटी रूपयांची मदत शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केली होती. आता हे सरकार शेतक-यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यानं आत्महत्या वाढत आहेत असंही पवार म्हणाले.\nPrevious articleरक्षकच जेंव्हा भक्षक बनतात\nNext articleअखेर…लष्कराकडून एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे बांधकाम सुरु\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/videsh/first-married-with-men-and-second-married-with-woman-to-10-years-in-jail.html", "date_download": "2022-10-01T15:36:41Z", "digest": "sha1:J5MR4EKJCIUVLVAOCN352BVODM4R2C5F", "length": 9485, "nlines": 176, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "आधी मुलाशी नंतर मुलीशी केले लग्न, महिलेला १० वर्षांचा तुरुंगवास | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome विदेश आधी मुलाशी नंतर मुलीशी केले लग्न, महिलेला १० वर्षांचा तुरुंगवास\nआधी मुलाशी नंतर मुलीशी केले लग्न, महिलेला १० वर्षांचा तुरुंगवास\n१. आपल्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे दोषी २. पॅट्रीसियाला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ३. अमेरिकेच्या ओल्काहोमा प्रांतात जवळच्या नात्यातील वक्तींशी लग्न करणे अनैतिक समजले जाते\nवॉशिंग्टन – अमेरिकेच्या ओल्काहोमा येथील एका महिलेला आपल्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे दोषी ठरवण्यात आले आहे. पॅट्रीसिया स्पॅन (४४) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने तिची २६ वर्षीय मुलगी सिस्टी स्पॅन हिच्याशी २०१४ मध्ये लग्न केले होते.\nपॅट्रीसियाने २०१६ मध्ये कॉमान्सो काऊंटी येथे तिच्याच मुलीसोबत लग्न केले होते. या महिलेच्या दोन्ही मुलांचे संगोपन त्यांच्या आजीने केले होते. ‘द इंडिपेंडंट’च्या अहवालानुसार ५ महिन्यांनंतरच चाईल्ड वेल्फेअरच्या चौकशीदरम्यान या गोष्टीचा खुलासा झाला. पॅट्रीसियाने फसवून लग्न केल्याचा आरोप सिस्टीने केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पॅट्रीसियाला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.\n२००८ मध्ये या महिलेने आपल्या मुलाशी लग्न केले होते. कोर्टाच्या दस्तावेजांनुसार १५ महिन्यानंतर मुलाने याला चुकीचे संबोधत कोर्टात याचिका दाखल करत हे लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. पॅट्रीसियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, खूप वर्षांनी भेटल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र, त्या दोघांचे अनैतिक संबंध उघड झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती.\nमिस्टीच्या म्हणण्यानुसार त्याच्या आईने त्याला फसवून त्याच्याशी लग्न केले. मिस्टी याने दाखल केलेल्या याचिकेनंतर या लग्नाला रद्द ठरवण्यात आले. अमेरिकेच्या ओल्काहोमा प्रांतात जवळच्या नात्यातील वक्तींशी लग्न करणे अनैतिक समजले जाते. असे केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.\nPrevious articleआज पासून मुंबै बँकेच्या कारभाराची झाडाझडती\nNext articleइराण-इराक सीमेला भूकंपाचा धक्का; १६४ जणांचा मृत्यू\nसमलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही कारण…; कॅथलिक चर्चचं स्पष्टीकरण\nगौतम अदानींचा डंका; जेफ बेझोस, एलन मस्क यांनाही कमाईत टाकले मागे\n‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा गूगल डूडलने केला सन्मान\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://byjusexamprep.com/mpsc-psychology-syllabus-i", "date_download": "2022-10-01T13:55:26Z", "digest": "sha1:4CUVJUBV7WSGDAPCGUYG5BNJP337CIDS", "length": 48965, "nlines": 889, "source_domain": "byjusexamprep.com", "title": "MPSC Psychology Syllabus 2023, Download Paper 1 & 2 Syllabus in Marathi", "raw_content": "\nया लेखात आम्ही आगामी एमपीएससी परीक्षेसाठी संपूर्ण मानसशास्त्राचा अभ्यासक्रम दिला आहे; अभ्यासक्रम पीडीएफ मराठी आणि इंग्रजीमध्ये देखील डाउनलोड करा.\n3. एमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम: आढावा\n6. एमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 1\n7. एमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 2\nएमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम: आढावा\nमानसशास्त्र पर्यायी MPSC अभ्यासक्रमाची ओळख MPSC परीक्षा तयारी धोरणात पहिली जोड असावी. सुरुवातीला कोणते विषय समाविष्ट करायचे हे जाणून घेतल्याने उमेदवारांना त्यांचा पाया मजबूत करण्यास आणि चांगले गुण मिळविण्यास मदत होईल.\nMPSC मानसशास्त्र अभ्यासक्रमात परिचय, संबंधित समस्या, पद्धती इत्यादी विषयांचा समावेश आहे. उमेदवारांनी दोन्ही पेपर कुशलतेने सोडवले पाहिजेत. खाली आम्ही दोन्ही पेपर्ससाठी विस्तृत MPSC मानसशास्त्र अभ्यासक्रम पर्यायी प्रदान केले आहे.\nएमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम विषय\nMPSC मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 1 साठी\nMPSC मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 2 साठी\nमानसशास्त्र: समस्या आणि अनुप्रयोग\nएमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 1\nमानसशास्त्राचा पाया हा मानसशास्त्र पर्यायी MPSC अभ्यासक्रमाच्या पेपर 1 चा उपविषय आहे. एमपीएससी मानसशास्त्र पेपर 1 अभ्यासक्रम खाली दिलेला आहे:\nमानसशास्त्राची व्याख्या; 21 व्या शतकातील मानसशास्त्र आणि ट्रेंडचे ऐतिहासिक पूर्ववर्ती; मानसशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती; इतर सामाजिक विज्ञान आणि नैसर्गिक विज्ञानांच्या संबंधात मानसशास्त्र; सामाजिक समस्यांसाठी मानसशास्त्राचा वापर.\nसंशोधनाचे प्रकार- वर्णनात्मक, मूल्यमापनात्मक, निदानात्मक आणि रोगनिदानविषयक; संशोधनाच्या पद्धती- सर्वेक्षण, निरीक्षण, केस स्टडी आणि प्रयोग; प्रायोगिक डिझाइन आणि गैर-प्रायोगिक डिझाइनची वैशिष्ट्ये; अर्ध-प्रायोगिक डिझाइन; केंद्रित गट चर्चा, विचारमंथन, ग्राउंड थिअरी दृष्टिकोन.\nमानसशास्त्रीय संशोधनातील प्रमुख टप्पे (समस्या विधान, गृहीतके तयार करणे, संशोधन रचना, नमुना, डेटा संकलनाची साधने, विश्लेषण आणि व्याख्या, आणि अहवाल लेखन); मूलभूत विरुद्ध उपयोजित संशोधन; डेटा संकलनाच्या पद्धती (मुलाखत, निरीक्षण, प्रश्नावली आणि केस स्टडी). संशोधन डिझाईन्स (एक्स-पोस्ट फॅक्टो आणि प्रायोगिक). सांख्यिकीय तंत्रांचा वापर (टी-चाचणी, द्वि-मार्ग ANOVA, सहसंबंध आणि प्रतिगमन, आणि घटक विश्लेषण) प्रतिसाद सिद्धांत.\nवाढ आणि विकास; विकासाची तत्त्वे, भूमिका, मानवी वर्तन निश्चित करण्यासाठी अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक; सामाजिकीकरणामध्ये सांस्कृतिक घटकांचा प्रभाव; आयुर्मान विकास-वैशिष्ट्ये, विकास कार्ये, आयुर्मानाच्या प्रमुख टप्प्यांवर मनोवैज्ञानिक कल्याणास प्रोत्साहन देणे\nसंवेदना, लक्ष आणि धारणा\nसंवेदना: थ्रेशोल्डच्या संकल्पना, निरपेक्ष आणि फरक थ्रेशोल्ड, सिग्नल-डिटेक्शन आणि दक्षता; संच आणि उत्तेजनाच्या वैशिष्ट्यांसह लक्ष प्रभावित करणारे घटक; आकलनाची व्याख्या आणि संकल्पना, आकलनातील जैविक घटक; धारणात्मक संस्था-भूतकाळातील अनुभवांचा प्रभाव, संवेदनाक्षम संरक्षण-घटक प्रभावित करणारे स्थान आणि खोली समज, आकाराचा अंदाज, आणि आकलनीय तयारी; समज च्या plasticity; एक्स्ट्रासेन्सरी समज; संस्कृती आणि धारणा, उदात्त धारणा.\nशिक्षणाच्या संकल्पना आणि सिद्धांत (वर्तणूकवादी, गेस्टाटालिस्ट आणि माहिती प्रक्रिया मॉडेल). विलोपन, भेदभाव आणि सामान्यीकरणाच्या प्रक्रिया. प्रोग्राम केलेले शिक्षण, संभाव्यता शिक्षण, स्वयं-शिक्षण शिक्षण, संकल्पना, मजबुतीकरणाचे प्रकार आणि वेळापत्रक, सुटका टाळणे आणि शिक्षा, मॉडेलिंग आणि सामाजिक शिक्षण.\nएन्कोडिंग आणि लक्षात ठेवणे; शॉट-टर्म मेमरी, दीर्घकालीन मेमरी, सेन्सरी मेमरी, आयकॉनिक मेमरी, इकोइक मेमरी: मल्टीस्टोअर मॉडेल, प्रक्रियेचे स्तर; मेमरी सुधारण्यासाठी संघटना आणि स्मृती तंत्र; विसरण्याचे सिद्धांत: क्षय, हस्तक्षेप आणि पुनर्प्राप्ती अपयश: मेटामेमरी; स्मृतिभ्रंश: अँटेरोग्रेड आणि रेट्रोग्रेड.\nविचार आणि समस्या सोडवणे\nसंज्ञानात्मक विकासाचा पायगेटचा सिद्धांत; संकल्पना निर्मिती प्रक्रिया; माहिती प्रक्रिया, तर्क आणि समस्या सोडवणे, सुविधा आणि अडथळा आणणारे घटक, समस्या सोडवणे, समस्या सोडवण्याच्या पद्धती: सर्जनशील विचार आणि सर्जनशीलता वाढवणे; निर्णय घेण्यावर आणि निर्णयावर परिणाम करणारे घटक; अलीकडील ट्रेंड.\nप्रेरणा आणि भावनांचा मानसिक आणि शारीरिक आधार; प्रेरणा आणि भावनांचे मोजमाप; वर्तनावर प्रेरणा आणि भावनांचा प्रभाव; बाह्य आणि आंतरिक प्रेरणा; आंतरिक प्रेरणा प्रभावित करणारे घटक; भावनिक क्षमता आणि संबंधित समस्या.\nबुद्धिमत्ता आणि योग्यतेची संकल्पना, बुद्धिमत्तेचे सिद्धांत आणि निसर्ग - स्पिअरमॅन, थरस्टोन, गिलफोर्ड व्हर्नन, स्टर्नबर्ग आणि जेपी दास; भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता आणि योग्यतेचे मोजमाप, I Q विचलन I Q ची संकल्पना, I Q ची स्थिरता; एकाधिक बुद्धिमत्तेचे मोजमाप; द्रव बुद्धिमत्ता आणि क्रिस्टलाइज्ड बुद्धिमत्ता.\nव्यक्तिमत्वाची व्याख्या आणि संकल्पना; व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत (मनोविश्लेषणात्मक, सामाजिक सांस्कृतिक, परस्पर, विकासात्मक, मानवतावादी, वर्तनात्मक, वैशिष्ट्य आणि प्रकार दृष्टिकोन); व्यक्तिमत्त्वाचे मोजमाप (प्रोजेक्टिव्ह चाचण्या, पेन्सिल-पेपर चाचणी); व्यक्तिमत्त्वाकडे भारतीय दृष्टीकोन;\nव्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण; मोठ्या 5-घटक सिद्धांतासारखे नवीनतम दृष्टिकोन; वेगवेगळ्या परंपरांमध्ये स्वत:ची कल्पना.\nवृत्ती, मूल्ये आणि स्वारस्ये\nवृत्ती, मूल्ये आणि स्वारस्यांची व्याख्या; चे घटक\nवृत्ती वृत्तीची निर्मिती आणि देखभाल.\nवृत्ती, मूल्ये आणि स्वारस्ये यांचे मोजमाप.\nवृत्तीतील बदलांचे सिद्धांत, मूल्यांना चालना देण्यासाठी धोरणे. स्टिरियोटाइप आणि पूर्वग्रहांची निर्मिती;\nइतरांचे वर्तन बदलणे. विशेषता सिद्धांत; अलीकडील ट्रेंड\nमानवी भाषा - गुणधर्म, रचना आणि भाषिक पदानुक्रम,\nभाषा संपादन - पूर्वस्थिती, गंभीर कालावधी गृहीतक; भाषा विकासाचे सिद्धांत- स्किनर आणि चॉम्स्की; संप्रेषणाची प्रक्रिया आणि प्रकार - प्रभावी संप्रेषण प्रशिक्षण.\nआधुनिक समकालीन मानसशास्त्रातील मुद्दे आणि दृष्टीकोन\nमानसशास्त्रीय प्रयोगशाळा आणि मानसशास्त्रीय चाचणीमध्ये संगणक अनुप्रयोग; कृत्रिम बुद्धिमत्ता; सायकोसायबरनेटिक्स; चेतन-निद्रा वेळापत्रकांचा अभ्यास; स्वप्ने, उत्तेजनाची कमतरता, ध्यान, संमोहन/औषध प्रेरित अवस्था; एक्स्ट्रासेन्सरी समज; अंतर्ज्ञानी समज; सिम्युलेशन अभ्यास.\nएमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 2\nMPSC मानसशास्त्र अभ्यासक्रम पेपर 2 हा मानसशास्त्र: समस्या आणि अनुप्रयोग यावर लक्ष केंद्रित करतो आणि उपविषयांमध्ये विभागलेला आहे. एमपीएससी मानसशास्त्र पेपर 2 चा अभ्यासक्रम खाली दिला आहे:\nवैयक्तिक फरकांचे मानसशास्त्रीय मापन\nवैयक्तिक फरकांचे स्वरूप. प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांची वैशिष्ट्ये आणि बांधकाम.\nमानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर, गैरवापर आणि मर्यादा.\nमानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरामध्ये नैतिक समस्या.\nमनोवैज्ञानिक कल्याण आणि मानसिक विकार\nआरोग्य-आरोग्य आरोग्याची संकल्पना सकारात्मक आरोग्य, मानसिक विकारांमधले तंदुरुस्तीचे प्रासंगिक घटक (चिंता विकार, मूड डिसऑर्डर; स्किझोफ्रेनिया आणि भ्रामक विकार;\nव्यक्तिमत्व विकार, पदार्थांचे सेवन विकार).\nसकारात्मक आरोग्य, कल्याण प्रभावित करणारे घटक;\nजीवनशैली आणि जीवनाची गुणवत्ता;\nसायकोडायनामिक थेरपी. वर्तणूक उपचार.\nस्वदेशी उपचार पद्धती (योग, ध्यान).\nबायोफीडबॅक थेरपी. मानसिक आजारांचे प्रतिबंध आणि पुनर्वसन;\nकामाचे मानसशास्त्र आणि संस्थात्मक वर्तन\nकर्मचारी निवड आणि प्रशिक्षण. उद्योगात मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर. प्रशिक्षण आणि मानव संसाधन विकास.\nहर्झबर्ग, मास्लो, अॅडम इक्विटी सिद्धांत, पोर्टर आणि लॉलर, व्रूम;\nनेतृत्व आणि सहभागी व्यवस्थापन; जा\nहिरात आणि विपणन; तणाव आणि त्याचे व्यवस्थापन; अर्गोनॉमिक्स; ग्राहक मानसशास्त्र; व्यवस्थापकीय परिणामकारकता; परिवर्तनशील\nनेतृत्व संवेदनशीलता प्रशिक्षण; संघटनांमध्ये सत्ता आणि राजकारण.\nशैक्षणिक क्षेत्रात मानसशास्त्राचा उपयोग\nप्रभावी अध्यापन-शिक्षण प्रक्रियेत अंतर्निहित मानसशास्त्रीय तत्त्वे.\nप्रतिभावान, मतिमंद, शिकणे अक्षम आणि त्यांचे प्रशिक्षण.\nस्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी प्रशिक्षण. व्यक्तिमत्व विकास आणि मूल्य शिक्षण.\nशैक्षणिक, व्यावसायिक मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन.\nशैक्षणिक संस्थांमध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर;\nमार्गदर्शन कार्यक्रमात प्रभावी धोरणे.\nसमुदाय मानसशास्त्राची व्याख्या आणि संकल्पना.\nसामाजिक कृतीमध्ये लहान गटांचा वापर.\nसामाजिक समस्या हाताळण्यासाठी सामुदायिक चेतना आणि कृती जागृत करणे.\nसामाजिक बदलासाठी गट निर्णय आणि नेतृत्व.\nसामाजिक बदलासाठी प्रभावी धोरणे.\nप्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक प्रतिबंध कार्यक्रम - मानसशास्त्रज्ञांची भूमिका.\nवृद्ध व्यक्तींसह शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सेवा आयोजित करणे.\nमादक द्रव्यांचा गैरवापर, बालगुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तनामुळे पीडित व्यक्तींचे पुनर्वसन.\nएचआयव्ही/एड्स पीडितांचे पुनर्वसन, सामाजिक संस्थांची भूमिका.\nवंचित गटांना मानसशास्त्राचा वापर\nवंचित आणि वंचित गटांच्या वंचित, वंचित सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिणामांच्या संकल्पना.\nवंचित लोकांना शिक्षण आणि विकासासाठी प्रेरित करणे;\nसापेक्ष आणि दीर्घकाळ वंचित राहणे.\nसामाजिक एकात्मतेची मानसिक समस्या\nजात, वर्ग, धर्म आणि भाषा संघर्ष आणि पूर्वग्रहांची समस्या.\nसमूह आणि समूह यांच्यातील पूर्वग्रहाचे स्वरूप आणि प्रकटीकरण.\nअशा संघर्ष आणि पूर्वग्रहांचे प्रासंगिक घटक.\nसंघर्ष आणि पूर्वग्रह हाताळण्यासाठी मानसशास्त्रीय धोरणे. सामाजिक एकात्मता साधण्यासाठी उपाय.\nमाहिती तंत्रज्ञान आणि मास मीडियामध्ये मानसशास्त्राचा अनुप्रयोग\nमाहिती तंत्रज्ञानाची सध्याची परिस्थिती आणि मास मीडियाची भरभराट आणि मानसशास्त्रज्ञांची भूमिका.\nआयटी आणि मास मीडिया क्षेत्रात काम करण्यासाठी मानसशास्त्र व्यावसायिकांची निवड आणि प्रशिक्षण.\nआयटी आणि मास मीडियाद्वारे दूरस्थ शिक्षण.\nटीव्हीचा प्रभाव आणि आयटी आणि मास मीडियाद्वारे मूल्य वाढवणे. माहिती तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचे मानसिक परिणाम.\nमानसशास्त्र आणि आर्थिक विकास\nसाध्य प्रेरणा आणि आर्थिक विकास.\nउद्योजकता आणि आर्थिक विकासासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि प्रशिक्षण देणे;\nग्राहक हक्क आणि ग्राहक जागरूकता, महिला उद्योजकांसह तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी धोरणे.\nपर्यावरण आणि संबंधित क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचा वापर\nआवाज, प्रदूषण आणि गर्दीचे पर्यावरणीय मानसशास्त्रीय परिणाम. लोकसंख्या मानसशास्त्र- लोकसंख्येचा स्फोट आणि उच्च लोकसंख्येच्या घनतेचा मानसिक परिणाम.\nलहान कौटुंबिक नियमांसाठी प्रेरक.\nपर्यावरणाच्या ऱ्हासावर जलद वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासाचा प्रभाव.\nइतर क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचा वापर\nनिवड, प्रशिक्षण आणि समुपदेशनासाठी संरक्षण कर्मचार्यांसाठी मानसशास्त्रीय चाचण्या तयार करणे;\nसकारात्मक आरोग्याला चालना देण्यासाठी संरक्षण कर्मचार्यांसह काम करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणे; संरक्षणातील मानवी अभियांत्रिकी.\nऍथलीट्स आणि खेळांच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी मानसिक हस्तक्षेप. वैयक्तिक आणि सांघिक खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती.\nप्रसारमाध्यमांचा सामाजिक आणि विरोधी वर्तनावर प्रभाव.\nभेदभावाचे मुद्दे, विविधतेचे व्यवस्थापन;\nग्लास सीलिंग इफेक्ट, स्वत:ची पूर्तता करणारी भविष्यवाणी, महिला आणि भारतीय समाज.\nMPSC Question Paper हे कोणत्याही परीक्षेची तयारी करताना मोठी भूमिका बजावतात. प्रथम, PYQs सोडवा आणि आपले विश्लेषण करा. या विषयाच्या संकल्पना आणि गरज समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे या पेपरला अधिक गुण मिळवण्याची खरी गरज काय आहे, याची जाणीव होईल.\nअभ्यासक्रम डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट मिळवा.\nसर्व अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी एक वेळ मर्यादा निश्चित करा.\nविषय सहज समजून घेऊन सुरुवात करा.\n60-70 % अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पीवायक्यूसह उत्तरे लिहिण्याचा सराव सुरू करा.\nखाली तुम्हाला एमपीएससीच्या इतर वैकल्पिक विषयांच्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती मिळणार आहे:\nMPSC मानसशास्त्र अभ्यासक्रम काय आहे\nMPSC मानसशास्त्र अभ्यासक्रमात परिचय, संबंधित समस्या, पद्धती इत्यादी विषयांचा समावेश आहे. उमेदवारांनी दोन्ही पेपर कुशलतेने तयार केले पाहिजेत. मानसशास्त्र पर्यायी MPSC अभ्यासक्रमाची ओळख MPSC परीक्षेच्या तयारीच्या धोरणात पहिली जोड असावी.\nमानसशास्त्र पर्यायी MPSC अभ्यासक्रमात किती पेपर आहेत\nएमपीएससी मानसशास्त्र अभ्यासक्रमात दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरमध्ये 250 गुण आहेत ज्यामुळे एकूण 500 गुण आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/sbi-bank-latest-yojana/", "date_download": "2022-10-01T14:01:21Z", "digest": "sha1:VLNBERTLMKNWTPZTBY2X7YQNOXUSCKRU", "length": 21972, "nlines": 235, "source_domain": "gavkatta.com", "title": "SBI Bank Latest Yojana देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/SBI Bank Latest Yojana देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना\nSBI Bank Latest Yojana देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना\nSBI Bank Latest Yojana देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना\nआताही सार्वजनिक सर्वात मोठी SBI बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (sbi बँक नवीनतम योजना) ग्राहकांसाठी योजना आखत आहे. एसबीआय पीसीने ग्राहकांना फिक्ड डिपॉझिट (एफडी) ते पब्लिक प्रॉव्हेंट फंड (पीपीएफ) च्या बचतीमध्ये अनेक बँका आहेत.आताही एका नव्या योजनेमध्ये SBI गुंतवणूक करून तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळू शकतात. SBI चला या बचत योजनांविषयी जाणून घेऊ.\nहे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर\nमार्केटमध्ये अनेक बँका आहेत ज्यांना कमी दिवसांमध्ये उत्तम परतावा देतात अनेक योजना ग्राहकांसाठी आणतात. आता ही सार्वजनिक सार्वजनिक बँक बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी योजना सुरू करत आहे.\nआता ही सार्वजनिक सार्वजनिक योजना एसबीआय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवी सुरू करत आहे.\nसर्वात पहिले बँक बँक, भारतीय स्टेट बँक (SBI) गुंतवणूक एक सुरक्षित पर्याय आहे. एसबीआय पीसीने ग्राहकांना फिक्ड डिपॉझिट (एफडी) ते पब्लिक प्रॉव्हेंट फंड (पीपीएफ) च्या बचतीमध्ये अनेक बँका आहेत.\nआताही एका नव्या योजनेमध्ये SBI गुंतवणूक करून तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळू शकतात. SBI चला या बचत योजनांविषयी जाणून घेऊ.\nहे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nमार्केटमध्ये अनेक बँका आहेत ज्यांना कमी दिवसांमध्ये उत्तम परतावा देतात अनेक योजना ग्राहकांसाठी आणतात. आता ही सार्वजनिक सार्वजनिक बँक बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी योजना सुरू करत आहे.\nकोरोनाचा जीवघेणा पाहिल्यावर आता गुंतवणुकांचे अंकुश ठेव आणि हा सत्ता सोपा सुरक्षित पर्याय. स्थायी उमेदवारास उत्तराधिकारिक परिणाम निश्चित उत्पन्न तसेच बाजारातील चढ-उतार त्याच्यावर काही होत नाही. अशा मार्केट अनेक बँका आहेत ज्यांना कमी उत्तम परतावा देण्यासाठी अनेक दिवस योजना ग्राहकांसाठी आणल्या जातात.आताही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवी योजना सुरु करत आहे. ( sbi bank latest yojana )\nसर्वात पहिले बँक बँक, भारतीय स्टेट बँक (SBI) गुंतवणूक एक सुरक्षित पर्याय आहे. एसबीआय बाजारपेठ ग्राहकांना फिक्ड डिपॉझिट (FD) ते पब्लिक प्रॉव्हेंट फंड (PPF) च्या बचतीच्या अनेक विकासात सामील आहे. आता एका कुटुंबात तुम्हाला दराने 1000 रुपये द्यावे लागतील. चला किंवा बचत योजना जाणून घ्या.\nअगरबत्तीचा व्यवसाया बद्दल सविस्तर माहिती\n👉🏻 अधिक माहितसाठी येथे क्लिक करा👈🏻\nSBI ची एन्युइटी योजना\n– एसआयआयची ही योजना 36, 60, 8 आणि 120 . – मध्ये गुंतवणुकीवरचं व्याज दरसेम असेल. – समजा जर तुम्ही पाच वर्षांसाठी उमेदवार केली तर तुम्हाला पाच वर्षांच्या नियमावर लागू होत असताना व्याजदराप्रमाणेच व्याज मिळाले. – पैसात मूल्य म्हणजे सर्व लोक या लाभाचा लाभ घेऊ शकतात.\nकसे मिळतील महिन्याला 10,000 रुपये\nजर एखाद्या गुंतवणुकदाराला दिवसाला 10,000 रुपये उत्पन्न हवं असेल तर त्याला 5,07,964 खरोखरच गुंतवणुकीची मोठी गुंतवणूक आहे. जमा करा त्याला 7 टक्के व्याज दराने परतावा, म्हणजे दरमहा 10,000 रुपये. SBI ची ही जबाबदारी चुकती करण्यासाठी 1000 रुपये निधी एनटी जमा करावी. (sbi बँक नवीनतम योजना)\nसोलर पंप किंमत जाणून घ्या किती आहे किती भरावी लागणार आहे.\n👉🏻 नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻\nमत्स्यपालन(Fish Farming) व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती\n👉🏻 अधिक माहितसाठी येथे क्लिक करा👈🏻\ngovernment jobs महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022\n(ssc) दहावीचा निकाल SMS द्वारे कसा पाहायचा\nNMMS Merit list 2022 NMMS परीक्षा गुणवत्ता यादी 2022 निकाल जाहीर विद्यार्थी निहाय गुणवत्ता यादी डाउनलोड करा….\nTup Khanyache Fayde घरगुती शुद्ध तुपाचा व्यवसाय सुरु करुन ते महिन्याला कमवितात 20 लाख\nagriculture अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी हेक्टरी 50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/part-of-a-building-collapsed-in-new-panvel/", "date_download": "2022-10-01T14:11:44Z", "digest": "sha1:ASHYX54MRF4P3EX4TFORINDQ4CYYYWVO", "length": 8434, "nlines": 278, "source_domain": "krushival.in", "title": "नवीन पनवेलमध्ये इमारतीचा भाग कोसळला - Krushival", "raw_content": "\nनवीन पनवेलमध्ये इमारतीचा भाग कोसळला\nin sliderhome, आसाम, क्राईम, पनवेल, रायगड\nनवीन पनवेल, सेक्टर 12 येथे एका इमारतीचा भाग अचानक कोसळल्याची घटना बुधवारी (दि.17) घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या बाजूला ही इमारत होती. इमारत कोसळताना रस्त्यावरून कोणीही जात नसल्याने जीवितहानी टळली. या इमारतीत कोणीही राहत नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shehnaaz-gill-condition-of-marriage-mhsz-739863.html", "date_download": "2022-10-01T14:51:31Z", "digest": "sha1:YAOKDQY3NWVXNSKZ5PVQWYKKORCFOHJF", "length": 8928, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shehnaaz gill condition of marriage mhsz - Shehnaaz Gill : शहनाजनं लग्नासाठी ठेवली अनोखी अट; तुमच्यात तर नाही ना 'ती' गोष्ट? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nShehnaaz Gill : शहनाजनं लग्नासाठी ठेवली अनोखी अट; तुमच्यात तर नाही ना 'ती' गोष्ट\nShehnaaz Gill : शहनाजनं लग्नासाठी ठेवली अनोखी अट; तुमच्यात तर नाही ना 'ती' गोष्ट\nशहनाज गिल तिच्या लग्नाच्या अटीमुळे चर्चेत आली आहे. लग्न करण्यासाठी शहनाजनं अट ठेवली असून सध्या याचीच चर्चा सगळीकडे रंगल्याचं दिसत आहे.\nनवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी\nछत्रपतींच्या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनाचा सुबोधने केला असा उपयोग\nहे तर प्रभू राम अभिनेत्याला पाहून महिला भावुक; एअरपोर्टवरच घातलं साष्टांग दंडवत\n वायर आणि दगडांनंतर आता उर्फीने घडाळ्यापासून बनवला स्कर्ट; तुम्हीच बघा\nमुंबई, 31 जुलै : 'बिग बॉस 13' मुळे प्रसिद्धी झोतात आलेली शहनाज गिल (Shehnaaz gill) अगदी कमी कालावधीत सगळ्यांची आवडती बनली. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी शहनाज तिच्या लग्नाच्या अटीमुळे चर्चेत आली आहे. लग्न करण्यासाठी शहनाजनं अट ठेवली असून सध्या याचीच चर्चा सगळीकडे रंगल्याचं दिसत आहे. शहनाज गिल अलीकडेच 'मसाबा मसाबा सीझन 2' च्या प्रमोशनदरम्यान दिसली. यावेळी मसाबा गुप्ता आणि शहनाज गिल 'मसाबा मसाबा'च्या नवीन सीझनचं प्रमोशन करत होत्या. शिवाय मसाबाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शहनाज गिलसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल आणि मसाबा एकमेकांना प्रश्न विचारत आहेत, ज्याचे त्यांना योग्य उत्तर द्यायचे आहे. यावेळी मसाबाने शहनाजला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले. हेही वाचा - Shreya Bugde: 'सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का', श्रेया बुगडेची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न मसाबनं शहनाजला विचारलं की, कोणीतरी तुला माझ्याशी लग्न करशील का विचारत आहे. यावर शहनाज म्हणाली, हो बायोडाटा पाठवा. पण मला हे सांगायचंय की माझ्यासोबत राहणं खूप कठिण आहे. याशिवाय माझी एक अटदेखील आहे. 24 तास माझी स्तुती करावी लागते आणि माझ्याबद्द्लच बोलायचं.माझी बडबडही सहन करायची. नाहीतर मी सोडून जाईल. शहनाज आणि मसाबाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहनाजची लग्नाची अटही चांगलीच चर्चेत आली आहे.\nदरम्यान, शहनाज आणि मसाबानं एकमेकींविषयी सगळ्यात जास्त गुगल केलेले प्रश्न विचारले. शहनाजला तिच्या सना नावाविषयीही विचारण्यात आलं. यावेळी सनाने मसाबाला विचारलं की, मसाबा मसाबाची कथा खरी आहे का. यावर मसाबा म्हणाली की, अर्धी गोष्ट खरी आहे आणि अर्धी नाही. दोघींचा हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/what-is-triple-vessel-disease-and-how-dangerous-is-it-for-heart-these-are-the-symptoms-mhpj-740522.html", "date_download": "2022-10-01T13:58:10Z", "digest": "sha1:OEBJQNSMZSJ3R5EZBWOVRQ4EUEFDXNEB", "length": 9665, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "What is triple vessel disease and how dangerous is it for heart? These are the symptoms mhpj - काय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हृदयासाठी कसा ठरतो घातक? ही आहेत लक्षणे – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nकाय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हृदयासाठी कसा ठरतो घातक\nकाय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हृदयासाठी कसा ठरतो घातक\nतज्ज्ञांच्या मते ट्रिपल व्हेसल डिसीज हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा अतिशय धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.\nतज्ज्ञांच्या मते ट्रिपल व्हेसल डिसीज हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा अतिशय धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.\n ब्रेड चावताच पडला तरुणाचा दात; वयाच्या 29 व्या वर्षीच पूर्ण बत्तीशी गायब\nशुगर असणाऱ्यांनी खरंच भात खायचा नसतो का डॉक्टर काय म्हणतात बघा\nतुम्ही जितके तणावात राहाल; तितके जोडीदाराचे दोष मोजत बसाल, वाद होतील - संशोधन\nफक्त पाणी पिऊनही High BP नियंत्रित ठेवता येते, ही सोपी पद्धत समजून घ्या\nमुंबई, 3 ऑगस्ट : हल्लीच्या काळात आपली जीवनशैली खूप बदललाय आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, अनियमित व्यायाम, पुरेशी झोप न घेणे यामुळे आपल्या शरीराला अनेक आजारांचा धोका वाढतो आहे. धावत्या काळात लोकांना हृदयाशी संबंधित आजार जास्त प्रमाणात जडत आहेत. हृदयविकारणद्दल तर सर्वांना माहीतच आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का हृदयविकारासारखाच जास्त गंभीर आणखी एक हृदयाशी संबंधित आजार आहे तो म्हणजे ट्रिपल व्हेसल डिसीज. जाणून घेऊया या आजाराबद्दल. काय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मानवाच्या संपूर्ण शरीराला हृदयाद्वारे रक्ताचा पुरवठा केला जातो. हृदयाकडे रक्त परत येणे धमन्यांद्वारे केले जाते. अनेक वेळा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्याने या धमन्यांमध्ये फॅट्स जमा होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तज्ज्ञांच्या मते हा कोरोनरी आर्टरी डिसीजचा अतिशय धोकादायक प्रकार आहे. हृदयापर्यंत रक्त वाहून नेण्याचे काम 3 प्रमुख धमन्यांद्वारे केले जाते आणि जेव्हा या तीन धमन्या ब्लॉक होतात तेव्हा त्याला 'ट्रिपल व्हेसल डिसीज' असे म्हणतात. त्यामुळे छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ट्रिपल व्हेसल डिसीजची लक्षणे - छातीत दुखणे - धाप लागणे - थकवा येणे - गोंधळ उडणे - छातीत जळजळ किंवा गुदमरल्यासारखे वाटणे - मळमळ किंवा उलट्या होणे - शरीराच्या वरच्या भागात वेदना होणे. जसे की पाठ, जबडा, मान, हात किंवा खांदे दुखणे - चक्कर येणे किंवा हलके डोके दुखणे - जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका\nDiet plan for diabetes : तुम्हाला डायबेटिस आहे का तर मग असा डाएट प्लॅन नक्की फॉलो करा\nट्रिपल व्हेसल डिसीज पासून असा करा बचाव - तेलकट अन्न कमी करा. - निरोगी आहाराचे पालन करा - वजन वाढू देऊ नका - नियमित व्यायाम करा - रक्तदाब वाढू देऊ नका Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं - दारू पिऊ नका - रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा - तणाव दूर करा\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/cisf-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:08:07Z", "digest": "sha1:VRWE4RF5UVB3U32ZKI5OKMVZU45N7IF3", "length": 5671, "nlines": 66, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 540 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : 540\nअर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 100/- रुपये. मागासवर्गीय/माझी सैनिक/महिला – फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 122\n2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 418\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).\nपद क्र.2 – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.\nवयाची अट : 18 ते 25 वर्षे.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nपुरुष : उंची – 165 से.मी. छाती – 77 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.\nमहिला : उंची – 155 से.मी.\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 26 सप्टेंबर 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर असोसिएट पदांची भरती\nफूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर असोसिएट पदांची भरती\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत डेव्हलोपमेंट असिस्टंट पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T13:45:45Z", "digest": "sha1:I4F5KRVG3RJQLPNFPIO5TFIOHMCQSUR3", "length": 7601, "nlines": 139, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "बिझनेस आयडिया मराठी Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: बिझनेस आयडिया मराठी\nभांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस \nभांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस पहिल्याच वर्षी आपल्या रेस्टॉरंटमध्ये दिल्या २६ प्रकारच्या व्हरायटी पहिल्याच वर्षी आपल्या रेस्टॉरंटमध्ये दिल्या २६ प्रकारच्या व्हरायटी आभाळात उंच भरारी घेणं फार अवघड नाही फक्त तुमच्या पंखात ताकद कमवायला हवी....\nफक्त एक लाख रुपये गुंतवून सुरू करता येण्याजोग्या १० बिझनेस आयडियाज\nआपल्याला असे वाटते की भरपूर भांडवल घातल्याशिवाय व्यवसाय सुरू होणार नाही. एवढे पैसे कसे जमा करायचे या विचारात राहून, आपला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा मनातच राहून जाते. परंतु आज आम्ही अशा १० बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्यासाठी केवळ एक लाख रुपये इतके भांडवल देखील पुरेसे आहे.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/fwP3XE.html", "date_download": "2022-10-01T15:22:42Z", "digest": "sha1:A2KBGDWGK574QIDZD22SKPDSL7DDP6V3", "length": 5881, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "बालविवाह नियमामध्ये सुधारणा", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nबालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठि\nमुंबई प्रतिनिधी : बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आयोजित बैठकीत दिले. बालविवाह (प्रतिबंध) नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत आयोजित बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, उपायुक्त रवी पाटील, उपायुक्त तथा बालसंरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरासीस, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा आदी उपस्थित होते.\nमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालविवाह प्रतिबंध नियम 2008 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी नियमातील तरतुदींचा नव्याने आढावा घेत त्यातील त्रुटी काढण्यासह सुधारणा कराव्या लागतील. यासाठी ही समिती नेमण्यात नेमण्यात येत आहे. समितीने नियमामध्ये आवश्यक त्या बदलांच्या अनुषंगाने अभ्यास करुन सुधारित नियमाचा मसुदा तातडीने शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nराज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये रमा सरोद, डॉ.आशा बाजपेयी, डॉ.जया सागडे, 'मासूम'च्या संस्था संचालक डॉ.मनिषा गुप्ते, विधायक भारतीचे संतोष शिंदे, सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे निशिध कुमार, युनिसेफच्या अल्पा वोरा, उपायुक्त (बालविकास) रवी पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी (बुलढाणा) दिवेश मराठे हे सदस्य आहेत.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://arebapre.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T13:50:25Z", "digest": "sha1:TUDLRFXNQ4EVZ4EYGJ5OW4FCNNIB5HMG", "length": 6322, "nlines": 87, "source_domain": "arebapre.com", "title": "आरोग्य Archives - Arebapre.Com", "raw_content": "\nब्लू टी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर जाणून घेऊया याचे फायदे.\nचहा एक लोकप्रिय पेय आहे आणि जेव्हा जेव्हा चहाचे नाव येते तेव्हा फक्त काळा हिरवा किंवा तपकिरी रंगाचा चहा मनात येतो पण आपण निळा...\nरात्री फक्त एक विलायची चघळल्याने होतील हे जबरदस्त फा यदे.\nविलायची मध्ये आवश्यक तेल आणि विटामिन सामील असते जे ऑंटीऑक्सीडेंट चे कार्य करतात. विलायची च्या से वनाने आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा असर कमी दिसतो. ...\nकांद्याचा रस शरीरासाठी आहे खुप उ पयुक्त, जाणून घेऊया त्याच्या अनेक फायद्या विषयी.\nकांदा न मिळाल्यास अनेकांना अन्नाची चव मिळत नाही. कधी कांदा भाजी मध्ये तर कधी कोशिंबीर मध्ये खाल्ला जातो. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे...\nतांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आहेत बरेच फा यदे, हे रोग कधीच होत नाहीत.\nतांबे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. शरीरात भरपूर तांबे असले पाहिजेत. याचा अभाव आपल्याला आजारी बनवू शकतो. तांबेचे बरेच महत्त्व आयुर्वेदातही नमूद केले आहे....\nदररोज सकाळी लिंबूपाण्याचे सेवन करणे आहे खूपच फायदेशीर, बऱ्याच रोगावर आहे रामबाण उपाय.\nदररोज सकाळी लिंबूपाण्याचे सेवन केल्याने आपण केवळ वजन कमी करू शकत नाही तर आपल्या शरीरास इतर अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. दररोज...\nदहीसह गूळाचे सेवन करणे आहे खुप फायदेशीर, सर्दी खोकल्यापासून ते रक्ताची कमी यासाठी उपयुक्त.\nदही खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात मुबलक पौष्टिक घटक आहेत. जर गूळ दह्या बरोबर खाले तर ते दह्याची ताकद वाढवते. वास्तविक, गूळात...\nलहान मुलांनी कीती प्रमाणात सॅनिटायझर वापरले पाहिजे, ते जाणून घ्या.\nया कोरोना कालावधीमध्ये व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे मास्क आणि सेनिटायझर आहे. बरेच लोक बाहेर येत असल्याने अशा परिस्थितीत ते मास्क घालतात...\nकान दुःखत असेल तर हे घरगुती उपाय करा, तुम्हाला त्वरित आराम मिळेल\nकानदुखी झाल्यास झोपेत किंवा खाण्यात खूपच अडचण येते. इतकेच नाही तर बर्याच वेळा हे दुखणे डोक्यापर्यंत वर जाते. जर आपला कान दुखत असेल तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-savaleshwar-toll-naka-police-attack-four-wheeler-arrested-3-man-5606972-NOR.html", "date_download": "2022-10-01T15:12:59Z", "digest": "sha1:SIBR33ZOHIQLWXJZWTOJ2KBHJ4PSYJUG", "length": 5817, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सावळेश्वर टोलनाक्यावर 3 लाखांचा गांजा जप्त: तिघांना अटक | Savaleshwar toll Naka police attack four wheeler arrested 3 man - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसावळेश्वर टोलनाक्यावर 3 लाखांचा गांजा जप्त: तिघांना अटक\nमोहोळ: सावलेश्वर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान गाडी क्रमांक ए. पी ०९ ए. पी ५००५ या स्कोडा गाडीची तपासणी केली असता यात २९ किलो ९५२ ग्राम असा जवळपास २ लाख ९९ हजार ५२० रुपयांचा गांजा तपासणी पथकास सापडला असून गाडी व गांजा असा एकूण १२ लाख ४९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावलेश्वर टोलनाका येथे करीत असताना सोलापूर कडून स्कोडा गाडी क्रमांक ए .पी. ०९ ५००५ ही गाडी आली असतांना तिची तपासणी करीत असताना गाडीतील तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या कुठून आलात व कुठे जाणार आहे असे विचारले असता हैद्राबाद येथून आलो आहोत व पुण्याला चाललो आहोत असे हिंदीतून सांगीतले बोलणे व हालचाली संशयास्पद वाटल्याने डिक्की उघडण्यास सांगीतले ना ना करीत डिक्की उघडली त्यामध्ये स्टेफनी टायर च्या खाली प्लास्टिक मध्ये पॅकिंग केलेली १४ पाकिटे आढळली यात दोन पाकिटे उघडी असल्याने गांजाचा वास आला ती दोन पाकिटे रस्त्यात कोणाला तरी देण्यासाठी उघडी ठेवली असावीत असा अंदाज पोलिसांनी बांधला गांजा असल्याची खात्री पटताच पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी इलेक्ट्रिक वजन काट्याच्या साहाय्याने वजन केले असता २९ किलो ९५२ ग्राम इतका गांजा आढळून आला व स्कोडा गाडी ९ लाख ५० हजार किंमतीची असा १२ लाख ४९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमालासह एम.रवी राजू माने वय ३२ , रा जिहागुडा , संजयनगर हैद्राबाद ,रावण पुमा नाईक वय २३ दुध्दाळ ,ता . आंदोला जि .संगारेड्डी व रामा चक्रपाणी चार्य रा .कारवान , हैद्राबाद अश्या तिघांनाही मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक राजू राठोड यांनी फिर्याद दिली असून नार्कोटेक्स ड्रग्ज सायकोट्राफिक सबस्टन्स अक्ट १९८५ कलाम २० (ब ) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/death-of-a-pregnant-woman/", "date_download": "2022-10-01T14:11:03Z", "digest": "sha1:DE5TYLMMMZGPZS6VCLXRFVATFAFCEZVZ", "length": 8584, "nlines": 278, "source_domain": "krushival.in", "title": "आकडी येऊन गर्भवती महिलेचा मृत्यू - Krushival", "raw_content": "\nआकडी येऊन गर्भवती महिलेचा मृत्यू\nमाणगाव उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती असलेल्या महिलेवर सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यावर तिला जनरल वार्डमध्ये बाळासह दाखल करण्यात आले होते. याठिकाणी अचानक तिला आकडी व घाम येऊन तिचा मृत्यू झाला ही मंगळवार दि.9 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे घडली.याबाबाबतची खबर सुवर्णा अंकुश साळवी रा.पिटसई कोंड ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/jhulan-goswami-bids-farewell-to-cricket-will-play-his-last-match-at-the-historic-lords-cricket-ground", "date_download": "2022-10-01T14:49:00Z", "digest": "sha1:DC6FISJZVOO7WBXAQZ7D62IYXI5SAF4H", "length": 4417, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "झुलन गोस्वामीचा क्रिकेटला अलविदा ;ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शेवटचा सामना खेळणार", "raw_content": "\nझुलन गोस्वामीचा क्रिकेटला अलविदा ;ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शेवटचा सामना खेळणार\nभारतीय संघाची वाटचाल आणि भविष्यासाठी तयारी करण्याबाबत निवडकर्त्यांनी झुलनशी चर्चा केल्याचे वृत्त आहे\n‘चकडा एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली झुलन गोस्वामी क्रिकेटला अलविदा करणार असून ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शेवटचा सामना खेळणार आहे.\nमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड दौऱ्यात झुलन गोस्वामी निवृत्ती घेणार आहे. बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटमधील तिच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nबीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार झुलन गोस्वामी लॉर्ड्सवर तिचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल. भारतीय संघाची वाटचाल आणि भविष्यासाठी तयारी करण्याबाबत निवडकर्त्यांनी झुलनशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.\n१० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात तीन टी-२० सामने आणि त्यानंतर तीन सामन्यांची वन-डे मालिका नियोजित आहे. एकदिवसीय मालिकेला १८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हाच सामना झुलन गोस्वामीच्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. झुलनने २००२ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी योगदान दिले. तिने १२ कसोटी, २०१ वन-डे आणि ६८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ३५२ विकेट्स घेतले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/thane/deputy-chief-minister-devendra-fadnavis-appeals-to-hoist-the-national-flag-tricolor-in-homes-in-thane", "date_download": "2022-10-01T14:55:53Z", "digest": "sha1:C6BW33FDELZESQ2YEFNTODUASJSYO7EN", "length": 6596, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन", "raw_content": "\nराष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन\nअमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता व अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. ठाणे शहर भाजपच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील विविध भागात रॅलींबरोबरच मान्यवर व्यक्तींकडे तिरंगा मानाने सुपूर्द केला जात आहे. त्याचबरोबर अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला आहे. या रथाचे व तिरंगा रॅलीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते संजय वाघुले, मनोहर डुंबरे यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार अमृत महोत्सवात घरोघरी तिरंगा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तिरंगा हा अस्मिता व अभिमानाचे प्रतिक आहे. देशाचा सैनिक हा तिरंगा फडकविण्यासाठी लढतो. मात्र, हरलो तर तिरंग्यात देह लपेटला जाईल, अशी सैनिकाची भावना असते. त्या राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा मानसन्मान वाढविण्यासाठी, ठाण्यातील प्रत्येक घरी तिरंगा फडकवावा. त्याचबरोबर अमृत महोत्सवानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाही महाराष्ट्र व बलशाही राष्ट्र घडविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nदरम्यान, भाजप ठाणे शहराच्या वतीने हर घर तिरंगा अभियानानिमित्ताने मंडलनिहाय प्रभातफेरी, तिरंगा रॅलीसह डॉक्टर व मान्यवर व्यक्तींना तिरंगा सन्मानाने प्रदान करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.\nकोपरी व राबोडी येथे भव्यरॅली काढून तिरंगा फडकविला गेला. या अभियानाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या विविध भागात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर १५ ऑगस्ट रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात देशभक्तीवरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी बाप्पा राऊत दूरध्वनी क्रमांक ७५०६२३१७७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/4812/", "date_download": "2022-10-01T14:32:04Z", "digest": "sha1:7LF46KLIUGGISDJWIGFEGPYKQVR5WXJW", "length": 7864, "nlines": 60, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "राळेगणसिध्दीच्या सरपंचपदी लाभेष औटी ! – Parner Darshan", "raw_content": "\nराळेगणसिध्दीच्या सरपंचपदी लाभेष औटी \nराळेगणसिध्दीच्या सरपंचपदी लाभेष औटी \nवीजेच्या बाबत परिसर स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार\nपारनेर : तालुक्यातील राळेगणसिद्धीसह परिसराला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना व्यक्त केला.\nआदर्शगाव राळेगणसिद्धीच्या सरपंचपदी लाभेष औटी यांची बिनविरोध निवड आज (शुक्रवारी ) करण्यात आली. औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजीव आहेत. गणपतराव औटी उर्फ नाना यांना संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचे सरपंच म्हणून ओळखले जात होते. तसेच ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते.\nविद्यमान सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडीसाठी मंडलाधिकारी आर. आर. कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आज (शुक्रवारी) झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली होती.\nयावेळी सरपंच पदासाठी लाभेष औटी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडलाधिकारी आर.आर कोळी यांनी जाहीर केले. या निवडीसाठी तलाठी अशोक डोळस, ग्रामसेवक वैशाली भगत, भाऊसाहेब पोटघन आदींनी मदत केली.यावेळी उपसरपंच अनिल मापारी, माजी सरपंच डॉ. धनंजय पोटे, जयसिंग मापारी, मंगल मापारी, ग्रामपंचायत सदस्य सुनिता गाजरे, स्नेहल फटांगडे, मंगल उगले, मंगल पठारे आदी उपस्थित होते.\nनिवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत जल्लोष केला. यावेळी उद्योजक सुरेश पठारे, व्हा. चेअरमन दादा पठारे, सुनिल हजारे, रमेश औटी, विठ्ठल गाजरे, उद्योजक जयसिंग मापारी, किसन पठारे, शरद मापारी, पोपट औटी, बाळासाहेब पठारे, कांतीलाल औटी, संतोष औटी, भाऊसाहेब मापारी, एकनाथ मापारी, शरद पठारे, अक्षय पठारे, प्रविण पठारे, आकाश पठारे, अरूण पठारे, दादाभाऊ गाजरे, दादाभाऊ पठारे, किसन मापारी, गोरख मापारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन यापुढे ग्रामविकासाचे कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.\nसंपूर्ण राळेगणसिद्धी व परिसर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. लवकरच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली २५ मेगावॅट प्रकल्प उभा करणार असून यापुढील काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही समस्या जाणवणार नाही. तसेच ४० बेडच्या रुग्णालयाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीसह परिसरातील सर्वांचे आरोग्याचे प्रश्न सुटतील.\nलोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे निंबाळकर यांची निवड \nबाबासाहेब तरटे यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी \nशिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाच्या विविध निवडी जाहीर \nसंदिप रोहोकले यांची ग्राहक संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड \nभाजपाने राखला नागपूरचा गड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/9718/", "date_download": "2022-10-01T14:59:41Z", "digest": "sha1:BF7MOLXTRUSRAAXU2MAKDRK4ZTOOMEIO", "length": 7083, "nlines": 65, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "आजपासून महाराष्ट्र निर्बंध मुक्त ! – Parner Darshan", "raw_content": "\nआजपासून महाराष्ट्र निर्बंध मुक्त \nआजपासून महाराष्ट्र निर्बंध मुक्त \nमुंबई: महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान मास्कचा वापर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.\nराज्यातील बहुतांशी लोकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.\nदरम्यान, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.\nकोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध सुरू आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. आता राज्यातील कोरोना हा नियंत्रणात आल्याने राज्य मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.\nनिर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढता येणार आहे. तसेच रमजानचा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहाने साजरा करता येणार आहे.\n▪️महाराष्ट्रात आजपासून काय काय बदलणार\n– 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटतील.\n– मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील.\n– गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.\n– केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोसल डिस्टन्सिंग कायम असेल.\n– मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल.\n– हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही.\n– लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.\nआमदार निलेश लंकेंचा जनता दरबार सोमवारी भरणार \n…म्हणून एखाद्याच्या मृत्यूनंतर RIP म्हटलं जातं\nअवैध वाळू उपशाबाबत महसूलमंत्र्यांनी दिला ‘असा’ इशारा\nआनंदाची बातमी : नगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 3 कोटी रूपये \n‘या’ शिक्षकांचे पगार होणार बंद\nबेरोजगार तरूणांनो लागा तयारीला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10592", "date_download": "2022-10-01T15:31:43Z", "digest": "sha1:SKFCNCWJVLAN2F5YASW7HB557SPSCAIK", "length": 17858, "nlines": 183, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी ; तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच “त्या” कट्टर शिवसैनिकांचे निधन…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nशिवसैनिकांची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी ; तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच “त्या” कट्टर शिवसैनिकांचे निधन….\nशिवसैनिकांची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी ; तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच “त्या” कट्टर शिवसैनिकांचे निधन….\nबीड :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर व त्याच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी प्रवास करत निघाले होते.\nसुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्यानं कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. त्यांच्या निधनामुळं बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nउद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय त्यांनी केला होता. 1 डिसेंबरपासून ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावं म्हणून सुमंत रुईकर चालत जात होते.\nतिरुपतीला पोहोचण्यापूर्वीचं मृत्यूनं गाठलं\nसुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला 31 डिसेंबरला पोहोचण्याचा संकल्प केला होता. मात्र, ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अखेर, शनिवारी दुपारी सुमंत रुईकर यांची प्रकृती खालावल्यानं निधन झालं.\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणूनही पायी यात्रा\nसुमंत रूईकर यांच्या मृत्युने बीड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रभागी असणार्या सुमंत रुईकर यांचा मित्र परिवार सर्व पक्षांमध्ये होता. मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व्यक्ती म्हणून रूईकर यांच्याकडे पाहिले जात होते.सुमंत रूईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरूपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करत सत्कार केला होता.\nPrevious: मुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा ; राहुल गांधी , उद्धव ठाकरे , अशोक गेहलोत , केजरीवालां कडून अभिनंदन , म्हणाले पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले….\nNext: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/14-28-2022.html", "date_download": "2022-10-01T13:38:20Z", "digest": "sha1:CKQQKTPJZPMTSERKGCK64BKFIAGUTTEH", "length": 9575, "nlines": 84, "source_domain": "www.marathatej.com", "title": "14 ते 28 जानेवारी 2022मराठी भाषा संवर्धन पंधरवडा· साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबई14 ते 28 जानेवारी 2022मराठी भाषा संवर्धन पंधरवडा· साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद\n14 ते 28 जानेवारी 2022मराठी भाषा संवर्धन पंधरवडा· साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद\nमुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या वतिने दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी आणि वाचन, भाषा आणि जीवन यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.\nभाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा - 2022 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nसाहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक या असतील, प्रास्ताविक नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दु.1 या दरम्यान होणार आहे.\nमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यवरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष महेश दत्तात्रय लोंढे असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.\nआभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते - अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन - प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक - भारत जाधव करणार आहेत.\nआभासी व्याख्यान - मी काय वाचतोया विषयावर वक्ते नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक - भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-news-about-team-india-won-by-240-runs-5610737-NOR.html", "date_download": "2022-10-01T15:47:10Z", "digest": "sha1:KZDY45YUXHLVI4AKK7UQ6FOGV3L3MNVI", "length": 5765, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सराव सामना : बांगलादेशचा 84 धावांत धुव्वा; टीम इंडिया 240 धावांनी विजयी | news about Team India won by 240 runs - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसराव सामना : बांगलादेशचा 84 धावांत धुव्वा; टीम इंडिया 240 धावांनी विजयी\nअर्धशतकी खेळीदरम्यान फटका मारताना भारतीय संघाचा दिनेश कार्तिक.\nलंडन - दिनेश कार्तिक (९४), हार्दिक (८०), धवनच्या (६०) झंझावाती फलंदाजीनंतर भुवनेश्वर (३/१३) व उमेश यादवने (३/१६) केलेल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्राॅफीचा सराव सामना जिंकला. भारताने मंगळवारी बांगलादेशवर २३.५ षटकांत २४० धावांनी शानदार विजय संपादन केला.\nअाता मुख्य फेरीत भारताचा पहिला सामना ४ जून राेजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी हाेणार अाहे.\nशेवटच्या क्षणी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी हाेण्याच्या मिळालेल्या संधीचे साेने करताना दिनेश कार्तिकने (९४) टीम इंडियाकडून सराव सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठाेकले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने विजयासाठी बांगलादेशसमाेर ३२५ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बांगलादेशने अवघ्या ८४ धावांमध्ये गाशा गुंडाळला.\nप्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर राेहित शर्मा (१) हा झटपट बाद झाला. त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यापाठाेपाठ अजिंक्य रहाणे ११ धावांची खेळी करून तंबूत परतला.\nकार्तिक, हार्दिकचा झंझावात : भारताकडून दिनेश कार्तिक अाणि हार्दिकने झंझावाती खेळी केली. दरम्यान, कार्तिकने ७७ चेंडूंत ९४ धावा काढल्या. यात अाठ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. हार्दिकने नाबाद ८० धावांची खेळी केली.\nशिखर धवन अाणि दिनेश कार्तिकने दाेन विकेटमुळे संकटात सापडलेल्या भारताचा डाव सावरला. त्यांनी बांगलादेशच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. दरम्यान, धवनने अर्धशतकाचे याेगदान दिले. त्याने ६७ चेंडूंचा सामना करताना सात चाैकारांच्या अाधारे ६० धावांची खेळी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/response-to-panthavane-cricket-tournament/", "date_download": "2022-10-01T14:33:36Z", "digest": "sha1:TZ4QIQCAHCCKTOGGV4ZZV6PI6XIOLMO4", "length": 9456, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "पानथवणे क्रिकेट स्पर्धेस प्रतिसाद - Krushival", "raw_content": "\nपानथवणे क्रिकेट स्पर्धेस प्रतिसाद\nin sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड\nजय गणेश पानथवणे आयोजित जिल्हास्तरीय भव्य टेनिस ओव्हर आर्म किक्रेट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्पर्धेचे उद्घाघाटन उद्योजक अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रथम क्रमाकांचे 35 हजार रुपये व द्वितीय 20 हजार रुपये पारितोषिक अमित नाईक यांनी मंडळास दिले. तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.\nही स्पर्धा आद्य सप्लायर्स म्हत्रोली येथील भव्य मैदानात तीन दिवस स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. मंडळाच्या वतीने उद्योजक अमित नाईक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटील ,रोहिदास पाटील, अंकुश म्हात्रे, जालिंदर पाटील ,अभिजीत थळे ,निलेश ठाकूर, गणेश म्हात्रे मंडळाचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/lionfish-found-for-the-first-time-in-britain-can-kill-humans-mhsd-gh-611191.html", "date_download": "2022-10-01T15:48:21Z", "digest": "sha1:WVKH3PZIVBTHZP4FOU6ITU77K4R2M563", "length": 9335, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध! खायचं सोडा, स्पर्शानेही जाऊ शकतो जीव – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nआकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध खायचं सोडा, स्पर्शानेही जाऊ शकतो जीव\nआकर्षक दिसत असला तरी या माशापासून राहा सावध खायचं सोडा, स्पर्शानेही जाऊ शकतो जीव\nविस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे.\nविस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे.\nमुंबई, 1 ऑक्टोबर : आपल्या पृथ्वीवर 71 टक्के भागात पाणी आणि 29 टक्के भागात जमीन आहे. उपलब्ध असलेलं बहुतांश पाणी महासागर आणि समुद्रात आहे. ज्या प्रकारे जमिनीवर अनेक परिसंस्था आहेत, त्याचप्रमाणे पाण्याखालीदेखील शेकडो परिसंस्था आहेत. या परिसंस्थांमध्ये अनेक विषारी प्रजाती अस्तित्वात आहेत. काही जीव तर असे आहेत, ज्यांच्या केवळ एका दंशानेसुद्धा आपला जीव जाऊ शकतो. विस्तीर्ण महासागरांच्या पोटामध्ये असा एक मासा आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला अर्धांगवायू होऊ शकतो. लायनफिश (Lionfish) असं या माशाचं नाव आहे. ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर लायनफिश दिसल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिसायला अतिशय आकर्षक असलेल्या लायनफिशचं वजन साधारण 1.5 किलोपर्यंत असतं, तर लांबी 5 ते 45 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. त्याच्या पेक्टोरल फिन्सला (Pectoral Fins) विषारी काटे असतात, ज्यांचा डंख खूप विषारी आणि वेदनादायक असतो. लायनफिशने डंख केला तर तर व्यक्तीला तीव्र वेदना सुरू होतात. याशिवाय धाप लागून उलट्यांचादेखील त्रास सुरू होतो. याहीपेक्षा भीतिदायक म्हणजे हा मासा चावल्यामुळे अर्धांगवायू (Paralysis) होण्याची शक्यता असते. कधीकधी व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. व्यक्तीला जीवे मारण्याची क्षमता असलेला हा लायनफिश काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या किनाऱ्यावर आढळला. किनारी भागात लायनफिश आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा मासा ज्या ठिकाणी आढळला तो भाग कायम पर्यटकांच्या गर्दीनं फुललेला असतो. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षांच्या अरफॉन समर्स नावाच्या व्यक्तीनं हा लायनफिश पकडला आहे. त्याची लांबी 6 इंच असून त्याच्या अंगावर 13 विषारी काटे आहेत. लायनफिश प्रामुख्यानं दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आणि हिंदी महासागरात (Indian Ocean) आढळतात; मात्र सध्या भेडसावत असलेल्या जागतिक तापमानवाढीच्या समस्येमुळे आता भूमध्य समुद्रातही (Mediterranean Sea) त्यांचं वास्तव्य दिसतं. अरफॉननं पकडलेला मासा इटलीहून ब्रिटनमध्ये पोहोचला असावा, अशी शक्यता सागरी जीवशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे मासे फक्त मानवासाठीच नाही, तर इतर सागरी जीवांसाठीदेखील हानिकारक आहेत. कारण, याचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं त्या भागातल्या इतर जीवांनादेखील ते हानी पोहचवतात. तुम्हाला समुद्रात डायव्हिंग करण्याची हौस असेल आणि त्यासाठी तुम्ही वारंवार पाण्यात जात असाल, तर या धोकादायक लायनफिशबद्दलची माहिती असणं नक्कीच गरजेचं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2021/02/bhrashtachar-essay-in-marathi.html", "date_download": "2022-10-01T14:13:57Z", "digest": "sha1:NXVVBZNJTFL5ESMHAQTRCYUFQ3NURZLC", "length": 11054, "nlines": 56, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi - माहितीदर्शक", "raw_content": "\nविद्यार्थी मिंत्रानो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी / Bhrashtachar Essay in Marathi हा निबंध पाहणार आहोत. आम्ही भ्रष्टाचार निबंध मराठी अत्यंत सध्या आणि सहज समजेल अश्या भाषेत दिला आहे जेणे करून तुम्हला लगेच समजेल.\nभारत हा दिवसेन दिवस एक समृद्ध राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे परंतु आजही आपल्या समोर खूप मोठ्या समस्या आहेत वाढती लोकसंख्या,बेरोजगारी व भ्रष्टाचार हि आपल्या समोरची सर्वात मोठी आव्हाने आहेत.\nअगदी सरकारी शिपाया पासून ते मोठं मोठया राजकीय नेत्या पर्यंत सगळेच भ्रष्टाचाराला खात पाणी घालत असतात आज भारतात कुठे कसलेही काम असेल तर आधी चिरीमिरी दिल्याशिवाय आपले काम होत नाही आणि महत्वाचे म्हणजे कुणालाच त्यात काही वावघे वाटत नाही.\nपण काळत नकळत आपणच भ्रष्टाचाराला बढावा देत असतो भ्रष्टाचाराची सुरुवात कुठून झाली हे कुणीही सांगू शकत नाही पण हे खरं आहे की जसजसा माणसाकडे पैसे येऊ लागला तसा माणूस चैनीचा व दिखाव्याचा गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला व त्याच्या गरजा वाढायला लागल्या व त्याला पैसा कमी पडू लागला त्यामुळे माणूस हा भ्रष्टाचाराकडे वळू लागला.\nजसजशी सुधारणा होऊ लागल्या तशा चैनीचा वस्तू उपलब्ध होऊ लागल्या व गरज नसतानाही त्या हव्या हव्याशा वाटू लागल्या माणसाला लोभ वाढू लागला जास्त मेहनत न करता अधिक अधिक संपत्ती मिळवायचा लोभ वाढू लागला हि हावच मूळ म्हणजे भ्रष्टाचार आहे.\nआपल्या पदाचा अधिकाराचा गैर वापर करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा त्या मागचा मानस असतो सामान्य माणूस सुद्धा त्यामागचा तेवढाच गुन्हेगार असतो सामान्य माणूस लाच देतो म्हणूनच समोरचा माणूस घेतो किती सहज आपण तो गुन्हा करतो.\nकिती वेळा आपण पाहतो कि आपल्याला नाक्या वर पोलीस पकडतात तेव्हा आपण सर्वजण त्याच्या हातावर पन्नास शंभर रुपये टेकवून आपण निघून जातो सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखोंची लाच दिली जाते शाळेत कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी लाच दिली जाते.\nएवढच नव्हे तर आपण देवळात सुद्धा लवकर दर्शन व्हावे म्हणून पुजाऱ्याला पैसे देतो पटत असेल का हे देवाला किती वेळा आपण पैसे देऊन उच्च पद मिळवतो निवडणुकांमध्ये पैसे वाटून मत विकत घेतली जातात नंतर जेव्हा असे लोक निवडून येतात तेव्हा कित्येक पटीने हि लोक पैसे आपले वसूल करतात.\nआपले प्रत्येक काम करताना त्यांना पैसे द्यावे लागतात का हे आपल्याला आधी कळत नाही आपण डोळ्या वर बक्षिसांची पट्टी बांधून गप्प राहतो आणि आपण कोणालाही निवडून देतो आणि भारतातल्या सिस्टिमला नावे ठेवत बसतो आपण आपली चूक हि कधीच मान्य का करत नाही.\nआपण सर्वांना कळायला पाहिजे कि भ्रष्टाचार करून पुढे जाता येईल पण अशी भ्र्रष्टाचार केलेली संपत्ती काही कामाची नाही या उलट इमानदारीने कमावलेले खूप कामाचे असतात व त्याच्यात खूप समाधान सुद्धा असते आपल्या सर्वाना हे काळात असेलही आपण कधी ना कधी भ्रष्टाचाराला खत पाणी घातले असेल कधी कधी तर असे होते कि आपल्यामुळे एकदा इमानदार अधिकाऱ्याला लाच घ्यायची सवय लागून जाते आणि तो या चक्रविव्हात अडकतो आणि त्याला पुढे त्याचा नफा दिसू लागतो.\nआपल्या भारताची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर सर्वानी प्रतिज्ञा करायला हवी मला कितीहि त्रास झाला कामाला कितीहि वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही.\nपण आता थोडेसे चित्र बदलताना दिसत आहे कारण भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी पासून सर्वसामान्य माणसापर्यंत नुकसान होत आहे हे लोकांना कळले आहे. आजकाल विद्यार्थी सुद्धा परीक्षेत होणारा भ्रष्टाचारा उघडकीस आणत आहेत. तसेच सरकार पण यावर कारवाही करते आहे पण त्याला वेळ लागतोय. तसेच अनेक चित्रपटातून भ्रष्टाचाराची जनजागृती होताना दिसते.\nपण हे पुरेसे नाही आता कुठे सुरुवात आहे आपल्याला या चळवळीला खूप पुढे न्यायाचे आहे. कारण आता सुरु होऊ पाहणारी हि चळवळ बंद होता काम नये आणि जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत भाग घेऊन भ्रष्टाचारा संपवण्यासाठी प्रयत्न केले तर भारतातून लवकरच भ्रष्टाचाराचा राक्षस नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.\nहे पण वाचा –\nशिक्षणाचे महत्व मराठी निबंध\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-may-2022/", "date_download": "2022-10-01T14:07:00Z", "digest": "sha1:JKC6Y3NQF4FU25QBSU25XLG76TBGPWHZ", "length": 14565, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 28 May 2022 - Chalu Ghadamodi 28 May 2022", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) भारत आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज (IIBX) किंवा भारतातील पात्र ज्वेलर्सद्वारे कोणत्याही अधिकृत एक्सचेंजद्वारे सोन्याची शारीरिक आयात सुलभ करण्यासाठी मानदंड सादर केले.\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय यश सर्वेक्षण 2021 चा अहवाल जाहीर केला.\nयुनियन कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेयर्स (CCEA) यांनी हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) मधील 29.5% च्या उर्वरित भागभांडवलाच्या विक्रीस मान्यता दिली आहे. सध्याच्या बाजारभावावर, सरकारच्या 29.5% हिस्सेदारीच्या विक्रीमुळे सरकारला, 38,062 कोटी रुपये मिळतील.\nअमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अलीकडेच पोलिसिंगमधील जबाबदारी सुधारण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेरुम्बक्कम येथे प्रीकास्ट प्रणाली वापरून बांधलेल्या 1,152 गृहनिर्माण युनिट्सचे उद्घाटन केले.\nगार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE) द्वारे L&T जहाजबांधणीच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या चार सर्वेक्षण जहाजे (लार्ज) (SVL) प्रकल्पांपैकी दुसरे जहाज INS निर्देशक चेन्नईच्या कट्टुपल्ली येथे लॉन्च करण्यात आले आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट्सची स्थापना करण्यासाठी बँक नसलेल्या संस्थांसाठी 25 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती कमी करून नियम सुलभ केले आहेत.\nपुरातत्व संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार्या लोकांमधील संबंध वाढवण्यासाठी 7 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेले केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळ (CABA) आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. अलीकडे, ASI द्वारे CABA ची पुनर्रचना करण्यात आली आहे.\nWEF च्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत 4.2 गुणांसह 54 व्या स्थानावर आहे.\nकेंद्र सरकारने पूरग्रस्त आसामला “स्टेट डिझास्टर रिलीफ फंड” (SDRF) मधून 324 कोटी रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (MPSC) MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021\nNext (HQ Eastern Command) हेड क्वार्टर ईस्टर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदाची भरती\n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A/?vpage=4", "date_download": "2022-10-01T14:21:03Z", "digest": "sha1:OYTK4OR4W7J6U2QZIORAPEGU7JJVQBIG", "length": 23961, "nlines": 167, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कामगार – एक माणूस – एक समाजाचा घटक! – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nHomeइतर सर्वकामगार – एक माणूस – एक समाजाचा घटक\nकामगार – एक माणूस – एक समाजाचा घटक\nDecember 31, 2011 मराठीसृष्टी टिम इतर सर्व\nमाझे वडील मार्क्सवादी कामगार चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळे लहानपणापासूनच आमच्या घरात कॉ. कृष्णा खोपकर, कॉ. फडके, कॉ. हरिभाऊ लावर इ. कामगार चळवळीतल्या त्या काळातल्या निःस्वार्थी, प्रामाणिक कामगार कार्यकर्त्यांचा व पुढा-यांचा राबता होता व त्यामुळे अर्थातच संस्कारक्षम वयात त्यांच्या कार्याचा मनावर प्रभाव होताच, पण वाढत्या वयात जसजशी समज येऊ लागली, तसतशी त्यांच्या एकूणच कामगाराविषयीच्या व भांडवलशाही विषयक धारणांची आणि धोरणांची मर्यादाही ध्यानात येऊ लागली. अर्थात त्या काळात जेव्हा नुकतीच कामगार चळवळ देशात-परदेशात बाळसं धरू पहात होतीय अशा प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर, मी उपरोल्लेखित कार्यकर्त्यांच्या व पुढा-यांच्या कामगार चळवळीतल्या योगदानाला कमी लेखत नाही किंवा कुठल्याही प्रकारे दूषणही देत नाही. ही सगळी मंडळी जी कामगारांसाठी खस्ता खात आयुष्यभर अक्षरशः पञ्यांच्या शेडमध्ये संसार करत जगली, ती मला आजही वंदनीयच वाटतात. तरीही कामगारांकडे प्रामुख्याने एक संघर्षाचे माध्यम याच नात्याने पाहण्याचा त्यांचा संकुचित दृष्टीकोन आणि कामगारांमधला ’माणूस घडवण्यात’ प्रारंभीच्या कामगार नेतृत्वाला आलेलं अपयश किंवा त्याबाबतीतील त्यांची अनिच्छा, हे सगळं अस्वस्थ करणारं होतं आणि दुर्दैवानं एवढा काळ लोटून, कामगार चळवळीला सुयोग्य ’दिशा’ मिळण्याऐवजी तिची ’दशा’ झाल्यानंतरही परिस्थितीत आजही फारसा फरक पडल्याचं जाणवत नाही, ही तर अधिकच खेदाची बाब आहे\nहा केवळ नेतृत्वाचा दोष मानायचा, व्यवस्थापनांच्या बदमाषीचा मानायचा, एकूणच सामाजिक परिस्थितीचा मानायचा की, दोषाची तर्जनी कामगारांकडे रोखायची, या गोंधळलेल्या मनोवस्थेत असतानाच 1981&82 च्या दरम्यान योगायोगानं तेव्हाच्या ’खिमलाईन पंप्स्’ (सध्याच नांव सुल्झर पंप्स् इं. लि.) या छोटेखानी इंजिनियरींग कंपनीत, कामगार चळवळीच नेतृत्व करण्याची जबाबदारी आली आणि ख-या अर्थानं माझ्या ’सामाजिक – प्रयोगाला’ सुरूवात झाली ईश्वरीकृपेनं नवनव्या सामाजिक जाणिवांना व बदलांना सामोरं जात, आजही हा प्रयोग ’सुफल’ होऊनही ’संपूर्ण’ झालेला नाही – अव्याहत – अहर्निश तो सुरूच आहे. तसा तो सुरू रहाण्यातच कदाचित त्याची यशस्विता दडलेली असावी\n’सातत्यानं बदल’ हा विश्वाचा स्थायीभाव जरी असला, तरी जगातील मूलभूत गोष्टी युगानयुगं शाश्वतच रहातात उदा. सूर्यच प्रकाश देणार, पाणीच तहान भागवणार, आपला श्वासोच्छ्वास हवेतूनच होणार किंवा मातीच मुळांना आधार देणार इ. म्हणूनच मानवी संस्कृतितील शाश्वत-मूल्यांची ओळख आणि जपणूक जाणिवपूर्वक एखाद्या समूहाकडून करवून घेणे, अत्यंत महत्वाची बाब ठरते. हे ’कर्म’ सतीच्या वाणासारखं ’महाकर्मकठीण’ असलं तरीही अशक्य नव्हे तर अत्यावश्यक आहे, हे जाणूनच काळजीपूर्वक संस्कृतिच्या पाऊल-खुणा छोटयाशा कंपनीच्या परिसरात उमटवायला सुरूवात केली – त्या घटनेला आता जवळ जवळ दोन तपं उलटून गेली\n’कृष्णं वंदे जगत्गुरू’ या नात्यानं मी व्यक्तिशः ’कृष्णमय’ तर केव्हाच झालो होतो, पण प्रश्न कामगारांच्या बौध्दिक क्षमतेला झेपेल-पेलेल असा, स्थलकालसापेक्ष संस्कृति-आधार त्यांच्या नजरेसमोर सदैव ठेवण्याचा आणि तद्नुरूप निश्चयपूर्वक पाऊलं टाकण्याचा होता ज्याने श्रीकृष्णाची तहहयात भक्ति करीत, त्याला ’प्रेरणास्त्रोत’ मानून त्याच्याच जीवन-संदेशानुसार आपल्या राज्यकारभाराचा गाडा अत्यंत बिकट परिस्थितीत हाकला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्या परता मग दुसरा संस्कृति-आधार तो कुठला असू शकतो\nया दृष्टीकोनातूनच शिवछत्रपतींना केंद्रस्थानी मानून सर्वसमावेशक ठरेल असं कामगार संघटनेचे ध्येयधोरणांच ’मार्गदर्शक-सूत्र’ पूर्ण विचारांती आखण्यात आलं आणि आत्मगौरवाचा दोष पत्करूनही ज्याचा गौरवपूर्वक उल्लेख व्हायलाच हवा, अशी गोष्ट म्हणजे कुठल्याही व्यक्तिचा किंवा प्रसंगाचा मुलाहिजा न ठेवता, आजवर अत्यंत निष्ठेनं व कसोशीनं त्याचं पालन केल गेलयंहे ’मार्गदर्शक-सूत्र’ संघटनेच्या कार्यालयात खालीलप्रमाणे शब्दबध्द करण्यात आलयं……\nसुल्झर पंप्स् कामगार संघटनेचे ब्रीद ः- ”कामगार कल्याण, संस्कृति निर्माण आणि न्यायदान“\n”माझ्या देहात प्राण असेस्तोवर आणि जोवर हा कामगार मला त्याच्या ‘न्याय्य‘ हुंकाराचा प्रणेता मानतो तोवर हे परमेश्वरा, कामगारांच्या जीवनात प्रकाशाची मशाल धरण्याचे बळ तू माझ्या दो करांना दे\n१) सद्रक्षणासाठी आणि खलनिग्रहणासाठी ज्याने धर्माचे राज्य निर्मिले.२) दया,क्षमा,शांती हे ब्रीद मानिले, प्रसंगी शत्रूलाही ममत्वाने आपलेसे केले.३) धर्म आणि माणुसकीचा वैरी झालेल्या शत्रूच्या विनाशासाठी प्रसंगी स्वतः शस्त्र करी धरीले.४) ज्याने फक्त न्याय आणि न्यायच केला आणि न्यायदानासमयी नाती-गोती, शत्रू-मित्र, धर्म, पंथ, जातपात यांचा विचारही मनास स्पर्शू दिला नाही.५) प्रबळ आणि राक्षसी वृत्तीच्या शत्रूच्या निःपातासाठी गनिमी कावा केला, कपटाला कूटनितीचा शह दिला.\nअसा हा धैर्याचा मेरूमणी, प्रजाहितदक्ष, नेतृत्वाचा हिमालय, मर्यादापुरूष, धर्म-संस्कृति रक्षक, राष्ट्रविधाता ‘छत्रपती शिवाजी राजा‘ माझं आराध्य दैवत आहे\n”माझी योग्यता शिवछत्रपतींच्या पायधुळीसमान जरी असो, तरीही माझ्या संघटनाकार्यात शिवाजी महाराजांच्याच राजनितीचं प्रतिबिंब ठायी ठायी पडेल, याची दक्षता घेऊन माझी प्रत्येक कृति अहंकाराला पूर्णतः तिलांजली देऊन, शिवछत्रपतींच्या पावन चरणी समर्पित करेन“ — राजन राजे\nत्यातूनच नैसर्गिक न्याय्यतत्वांना अनुसरून असलेली एक महन्मंगल, शाश्वत व अतुलनीय अशी ‘कार्य-संस्कृति‘ आमच्या कंपनी परिसरात टप्प्या-टप्प्याने, पण निश्चितपणे उभी राहायला लागली. हीच ‘कार्य-संस्कृति‘ गेल्या २०-२५ वर्षातील विविध पातळींवरील आपत्ति-अडीअडचणींना तोंड देताना कर्मचा-र्यांच्या हित रक्षणासाठी अभेद्य ढालीसारखी उभी राहिली. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती‘ या उक्तिनुसार मोठमोठया कंपन्या मंदीच्या, आधुनिकीकरणाच्या व जिवघेण्या स्पर्धेच्या तडाख्यात धडाधड बंद पडत असतानाही, ही छोटेखानी कंपनी नुसतीच पाय रोवून उभी राहीली असं नव्हे, तर तिनं प्रगतिचा वेगही कायम राखला व विविध स्तरांवरील कर्मचा-र्यांच्या आर्थिक हिताची व व्यक्तिगत प्रगतिची काळजी वाहिली.\nहा सामाजिक-प्रयोग पार पडत असताना नित्यनवीन पेचप्रसंगांनी आमची सत्वपरीक्षा पाहिली, पण त्याचबरोबर केवळ कामगार चळवळीकडेच नव्हे, तर एकूणच राजकीय व सामाजिक, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे पहाण्याची ‘नवी जीवनदृष्टी‘ दिली, त्याबद्दल आज त्या असंख्य अडीअडचणीं संकटांविषयी कृतज्ञभाव वाटतो व नव्यानं प्राप्त झालेल्या या परानुभवी नव्हे स्वानुभावी जीवनदृष्टी बद्दल पुन्हा वेळोवेळी लिहिता येईलच\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/north-maharashtra/ahmednagar", "date_download": "2022-10-01T14:14:23Z", "digest": "sha1:KZ3VBJMO3ZFK3K7VTUMPPFOKHVXOWMUF", "length": 13348, "nlines": 194, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अहमदनगर Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome उत्तर महाराष्ट्र अहमदनगर\nमाजी केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे नेते दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन\nव्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरण; मारेक-यांच्या अटकेसाठी बुधवारी राज्यव्यापी आंदोलन\nसाई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले\nराज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही: शरद पवार\nधनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले…\nअहमदनगर : धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावरून राज्यात विरोधकांनी मुंडे आणि ठाकरे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका मांडणार...\nयशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या\nअहमदनगर l यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने...\nसंतापजनक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला\nअहमदनगर: हिंगणघाट, सिल्लोडची घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यात संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर...\nराधाकृष्ण विखे पाटील भाजपातून बाहेर पडणार\nअहमदनगर : भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात भाजपचा एक गट सक्रिय झाल्यामुळे विखे पाटील एकाएकी पडले आहेत. त्यामुळे विखे पाटील भाजपला लकरच सोडचिठ्ठी देणार आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या फलकावरून भाजप गायब झाली...\nअखेर इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी\nशिर्डी : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर आज मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दिलगिरी व्यक्त केली आहे. समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा...\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणादायी\nसंगमनेर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा ही शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर...\nमनसेनं झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे : रामदास आठवले\nअहमदनगर : मनसेनं आज पक्षाचा झेंडा बदलला यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य रामदास आठवले यांनी जोरदार टीका केली. मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी...\nप्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे केली ‘सेक्स’ची मागणी\nअहमदनगर : नांदेडमध्ये सहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली. तसेच मुंबईच्या घाटकोपरमध्ये गुण वाढवून देतो असे सांगत प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केली होती. या घटना ताज्या असताना अहमदनगरमध्ये प्राध्यपकाने विद्यार्थीनीला परीक्षेत गुण वाढवून...\nफडणवीस सरकारच्या काळातील ‘या’ घोटाळ्यांची चौकशी करा : आ. रोहित पवार\nअहमदनगर : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात टँकर घोटाळा जलयुक्त शिवार आणि चारा छावण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अहमदनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची...\nअखेर शिर्डी बंद मागे, ग्रामसभेत निर्णय\nअहमदनगर : साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले होते. मात्र शिर्डी ग्रामसभेच्या बैठकीत आज मध्यरात्री १२ वाजेपासून बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात...\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/elder-man-expelled-by-khap-panchayat-for-opposing-child-marriage-11-arrested-nrsr-67340/", "date_download": "2022-10-01T13:55:16Z", "digest": "sha1:YZ5URF5PUHOB6AYXE5HJ5A2JXVKMIZPJ", "length": 12799, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "शहाणपण देगा देवा | हा कोणता न्याय? बालविवाहाला विरोध करणाऱ्याला खाप पंचायतीने केलं बहिष्कृत -११ जणांना अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nशहाणपण देगा देवा हा कोणता न्याय बालविवाहाला विरोध करणाऱ्याला खाप पंचायतीने केलं बहिष्कृत -११ जणांना अटक\nराजस्थानातील चित्तोडगड(chittodgad) येथे एका खाप पंचायतीने बालविवाहाला(child marriage) विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला १२ वर्षांसाठी जातीतून बहिष्कृत केले असलल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण समजल्यावर पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.\nभारतात आजही विविध जातींमध्ये खाप पंचायती(khap panchayat) स्वतःच्या कायद्यानुसार चालत असतात. यातील पंच मंडळी भ्रष्ट असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यांचे निवाडे हे अनेकदा बुद्धीला न पटणारे असतात. याचाच प्रत्यय राजस्थानमध्ये आला आहे.\nराजस्थानातील चित्तोडगड(chittodgad) येथे एका खाप पंचायतीने बालविवाहाला(child marriage) विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला १२ वर्षांसाठी जातीतून बहिष्कृत केले असलल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण समजल्यावर पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, शिवलाल असं त्या बहिष्कृत केलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव आहे. त्याने ‘बालविवाह’ आणि ‘मृत्यूभोज’ या पारंपरिक प्रथांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर १२ वर्षांसाठी बहिष्कार घालण्याचे आदेश खाप पंचायतीतील पंचांनी गावकऱ्यांना दिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन रविवारी ११ पंचायत सदस्यांना पोलिसांनी ताब्यातं घेतलं.\nयाच वर्षी लॉकडाऊनदरम्यान जुलै महिन्यात सातखंडा गावात खाप पंचायत बोलावण्यात आली होती. तसेच यामध्ये ग्रामस्थांना बालविवाह आणि मृत्यूभोज चालू ठेवण्याबाबत मतं मागवण्यात आली होती. यावेळी ६५ वर्षीय व्यक्ती शिवलाल यांनी विरोध दर्शवला होता.\nजर शिवलाल यांनी समाजातील प्रथांना विरोध केला तर त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंचायतीतील वरिष्ठ सदस्यांनी दिला होता. त्यानुसार, ३० सप्टेंबर रोजी त्यांनी शिवलाल यांच्या कुटुंबाचे ‘हुक्का पाणी बंद’चे गावकऱ्यांना आदेश दिले होते. यावर खाप पंचायत थांबली नाही तर जो शिवलाल यांच्या कुटुंबियांशी व्यवहार ठेवेल त्याला १.१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिला. या प्रकारानंतर पीडित शिवलाल यांनी ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत धाव घेत खाप पंचायतीतील १८ जणांविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत ११ जणांना अटक केली आहे.\nपाणीटंचाई दूर करण्यासाठी शिक्षकांनी घेतला पुढाकार, एकत्रित प्रयत्नामुळे वनराई बंधारा झाला साकार\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.paanifoundation.in/mr/training-films/", "date_download": "2022-10-01T14:16:35Z", "digest": "sha1:FQIDSHEUFQCYYNXZEIVJ5MWLA4KTDWWF", "length": 4805, "nlines": 64, "source_domain": "www.paanifoundation.in", "title": "पाहा: जल व्यवस्थापनाविषयी सोप्या फिल्म्स | पानी फाउंडेशन", "raw_content": "\nजलसंधारणाच्या विविध उपचारांविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या फिल्म्स पानी फ़ाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत. ग्राफिक्स आणि चलचित्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचं विज्ञान अतिशय सोप्या भाषेत आणि मजेशीर पद्धतीनं या फिल्म्समधून दाखवलं गेलं आहे.\nमूळ मराठी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह बनवलेल्या या फिल्म्स आजवर लाखो लोकांनी पाहिल्या आहेत. या फिल्म्स तुम्ही नक्की पहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं paanifoundation@paanifoundation.in वर पाठवा.\nजलसंधारणाचे उपचार कसे बनावे\nमुरघास बनवा घरच्या घरी\nलामकानीचा गोवर्धन शिकवतोय आदर्श गवत संवर्धन\nउगवा घरच्या घरी हिरवळीचे खत\nगांडूळ खत कसे बनवावे आणि उत्पन्न कसे वाढवावे\nघरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात\nपाणलोट नियोजन - प्रत्यक्ष उदाहरण\nहायड्रोमार्करने कंटूर रेषा आखणे\nहायड्रोमार्कर + जमिनीचा उतार मोजणे\nहायड्रोमार्कर शिवाय जमिनीचा उतार मोजणे\nसी. सी. टी. कसे बनवतात\nडीप सी. सी. टी. कसे बनवतात\nशोष खड्डा कसा बनवतात\nकंटूर बांध कसा बनवतात\nग्रेडेड कंटूर बांध कसा बनवतात\nकम्पार्टमेंट बांध कसा बनवतात\nलहान माती बांध कसा बनवतात\nमाती नाला बांध दुरूस्त कसा करावा\nनाला रुंदीकरण व खोलीकरण\nमनरेगा: एक लाभदायी योजना\nस्वतःचे जलयंत्र कसे बनवायचे\nजलयंत्र वापरुन कंटूर लाईन्स\nजलयंत्राच्या साहायाने ढाळीचा बांध बनवणे\nजे.सी.बी. आणि पोकलँड चालकांसठी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/10/Do5fpR.html", "date_download": "2022-10-01T14:54:12Z", "digest": "sha1:3JK66YWRLBNEAMUJ54IW543A7WLBKVN4", "length": 16292, "nlines": 37, "source_domain": "www.saptarang.page", "title": "महाराष्ट्राचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nमहाराष्ट्राचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र\nमहाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ\nयांचे सीमाभागातल्या बांधवाना पत्र\nमुंबई प्रतिनिधी : भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने 1 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री शिंदे व छगन भुजबळ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,संयुक्तमहाराष्ट्राच्या लढ्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर,भालकीसह संयक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेने महाराष्ट्र दणाणून सोडला. दुर्दैवाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवताना सीमाभाग मात्र आपण मिळवू शकलो नाही. भाई दाजीबा देसाईंच्या संपूर्ण महाराष्ट्र समितीपासून ते आताच्या काळा दिन आणि हुतात्मा दिनाला आंदोलन करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सहा दशकांहून अधिक काळ सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठीचा लढा चालू आहे. साराबंदी आंदोलन ते कन्नड सक्ती विरोधी आंदोलनापर्यंत, आणि येळ्ळूरमधल्या ग्रामस्थांना झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात उभ्या राहिलेल्या सनदशीर प्रतिकारापासून ते मराठी शाळा आणि मराठी संस्कृती यांच्या जतनासाठी उभ्या राहिलेल्या विधायक चळवळींपर्यंत, अनेक स्वरूपाची सामुदायिक ताकद सीमाभागाने पाहिली आहे. आम्ही दोघेसुद्धा या सीमालढ्यातले छोटे शिपाई आहोत. आमच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक जीवनातील अनेकांनी सीमालढ्याची धग कायम राहावी म्हणून प्रयत्न केले आहेत.\nसीमाभागातील लोकांचे बलिदान, त्याग आणि धाडस याचे खूप मोठे उपकारांचे ओझे महाराष्ट्राच्या मनावर आहे. शक्य त्या पद्धतीने त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत. महाराष्ट्र शासनाने हा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा दावा यशस्वी व्हावा यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता युद्ध पातळीवर करत आहोत. पण फक्त तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. सीमाप्रश्न आणि सीमाभागातील लोकांच्या इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणारा सीमाकक्ष नव्या जोमाने प्रयत्न करत आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, गृह, मराठी भाषा आणि अन्य शासकीय विभागांशी समन्वय साधून सीमाभागातल्या 865 खेड्यांसाठी शासनाने आजवर घेतलेल्या निर्णयांचे एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. जे प्रश्न अद्याप मार्गी लागलेले नाहीत, त्यासाठी विविध विभागांशी संपर्क साधून कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, याचा वेगवान आढावा घेतला जात आहे. सीमाभागातील जनता महाराष्ट्राचीच आहे, असे महाराष्ट्र शासन मानते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला उद्योग, रोजगार, शिक्षण आणि इतर बाबींमध्ये ज्या - ज्या सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातात, त्या सर्व सीमाभागातील जनतेलाही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास चार पिढ्या आपल्या भाषेच्या हक्काच्या राज्यात येण्यासाठी आपण सगळे निकराची लढाई लढत आहात. भाषावर प्रांतरचनेमुळे महाराष्ट्रावर जो अन्याय झाला, त्याच्या निराकरणासाठी सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्रातून संयुक्त महाराष्ट्र सीमा समिती यांनी दीर्घकाळ एकत्रितपणे काम केले आहे.\nअगदी अलीकडे राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतर सीमाभागातून महाराष्ट्रात आलेले तरुण आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील सीमाप्रश्नांबद्दल आस्था असणारे लोक यांनी संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा या नावाने सीमाभाग महाराष्ट्रात यावा आणि सीमाभागासह महाराष्ट्राचं मराठीपण उजळून निघावे, यासाठी आंदोलनात्मक आणि रचनात्मक कार्यक्रमही केले आहेत. महाराष्ट्रातील नव्या पिढीलाही या प्रश्नात रस आहे, ही गोष्ट आम्हाला दिलासादायक वाटते. तुरुंगवास सहन करणारे, पोलिसांच्या लाठ्या खाणारे, घर - कुटुंब यांची वाताहत झाली तरी त्याची फिकीर न बाळगणारे, राजकीय आणि आर्थिक कोंडी झाली तरीही धीर न सोडणारे, असे लाखो सीमा सत्याग्रही आहेत; म्हणूनच स्वतंत्र भारतातला हा अभूतपूर्व आणि एकमेवाद्वितीय लढा टिकून राहू शकला आहे. ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील वयाच्या नव्वदीतही अतिशय निष्ठेने या चळवळीचे नेतृत्व करत आहेत. आमचे नेते माननीय शरद पवार साहेब यांनी विविध टप्यांवर सीमालढ्याचे नेते आणि कार्यकर्त्यांना धीराने साथ दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी बिदरपासून कारवारपर्यंत सीमालढ्यात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी, या सर्वांना मानपत्र देऊन 2016 साली सत्कारही केला होता. आज सीमाभागामध्ये मराठी शाळा, मराठी वाचनालये, मराठी नाटक, मराठी लोककला यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत; किंबहुना उर्वरित महाराष्ट्राने मराठी भाषा, समाज संस्कृती याबद्दलचे टोकदार प्रेम काय असते, याचा धडा सीमाभागातील जनतेकडून घ्यावा, असेही म्हणता येईल. या सर्व व्यक्ती आणि संस्था यांना महाराष्ट्र शासनाने या आधीही आर्थिक सहकार्य केले होते. आताही मराठी भाषा विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सीमाकक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नातून सीमाभागातील सांस्कृतिक संस्था आणि वाचनालये यांना मदत करण्याची प्रक्रिया चालू आहे.\nसीमाभागातील सर्व जाती -धर्माचा मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्र आपला मानतो, त्यामुळे सीमाभागातील दलित, बहुजनांचे आणि अल्पसंख्याकांचे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न आम्हाला अत्यंत महत्वाचे वाटतात. त्यासाठीची आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची व उपलब्ध व्यवस्थेतील सर्व मर्यादा लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. या सर्व बाबतीतील तपशील आम्ही आपल्याला वेळोवेळी कळवत राहूच.ज्या दिवशी हा भाग महाराष्ट्रात येईल, त्या दिवशी सीमाभागातील जनतेचेच नव्हे; तर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. या लढ्यात खारीचा वाटा उचलल्यामुळे आम्हांलाही तेव्हा कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. तो ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही आपल्यासोबत आहोतच, असा ठाम विश्वास शासनाच्या वतीने आपल्याला देत\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/entertainment/the-unsolvable-riddle-of-the-husband/", "date_download": "2022-10-01T14:50:23Z", "digest": "sha1:SFENDK7G6VBEMOOIH6A2WOH4BDGGJ75O", "length": 19794, "nlines": 207, "source_domain": "gavkatta.com", "title": "चूक कोणाची सासूची कि सुनेची ? पतीची न सुटणारे कोडे - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/मनोरंजन कट्टा/चूक कोणाची सासूची कि सुनेची पतीची न सुटणारे कोडे\nचूक कोणाची सासूची कि सुनेची पतीची न सुटणारे कोडे\nचूक कोणाची सासू ची कि सूनेची की पतीची न सुटणारे कोडे\nगणिताचा अभ्यास करत होतो ,गणितातले कोड्याचे उत्तर लगेच मी काढत होतो ,तेवढयात मित्राचा कॉल आला आणि मी येतोय भेटायला आणि सोबत तो अजून एका मित्राला घेउन आला ..मग काय आल्यावर परिक्षेसंर्भात गप्पा सूरू झाल्या आणि काही वेळातच चर्चा अशा विषयावर येउन पोहचली की त्याचे उत्तर या पृथ्वी वर असणाऱ्या सर्व लोकांकडे शक्यतो नसेलच..नवरा,पत्नी ,घरकाम ,आई,सासू आणि बरेच काही…यांच्यातील वाद\nमाझे दोघेही मित्र विवाहीत ,एक मित्र त्याच्या बायकोचे स्तुती करत होता आणि दुसरा मात्र बायकोच्या चूका सांगून सांगून थकला होता..\nत्याचे असे म्हणणे होते की माझी बायको काहीच ऐकत नाही,घरातील काम करण्याची पध्दत तिची चूकीची आहे,घरात एखादया सूनेने कशाप्रकारे राहिले पाहिजे हे तिला समजायला हवे पण त्यामध्ये ती कमी पडत आहे..खूप प्रयत्न केले पण तिच्या वागण्यामध्ये काय फरक जाणवत नाही..\nमी सांगून सांगून थकलो की अस वागायच असते,तसे वागायचे असते पण तिच्या मध्ये बदल होत नाही..\nआणि दुसरा मित्र म्हणत होता की माझी बायको माझ्या मोबाईल मधील बॅटरी ९९ टक्के असली तर लगेच चार्ज करते आणि १०० टक्के करते ,म्हणजे एवढ ती माझी काळजी घेते आणि माझी प्रत्येक गोष्ट ऐकते..पण पहिला मित्र मात्र म्हणत होता की माझी बायको काम करते आणि आई वडीलांना न बोलता ,त्यांच्याशी गप्पा गोष्टी न करता तसीश रूम मध्ये निघून जाते,म्हणजे ती आई वडीलांशी मिळून मिसळून राहत नाही..\nकधी कधी खूप चांगली वागते पण कधी कधी काहीच ऐकत नाही.\nकिती प्रयत्न केले तरी तिला कळतच नाही..आमच्यात भांडण होत आहेत अशा गोष्टी मुळे..\nमी म्हंटले की तू कधी कधी फिरायला घेउन जात जा,मन मोकळया मनाने तिच्याशी बोलत जा,परिवारामध्ये कशे वागायचे असते हे तिला शांत आवाजात ,सौम्य भाषेत समजून सांग,.\nतसेच तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर..कारण कोणतेही भांडण संपवायचे असेल एकच मार्ग म्हणजे आपल्या वाणी वर आपले नियंत्रण,आपली भाषा जेवढी सौम्य तेवढया लवकर समोरचे भांडण मिटेल..पण मित्र म्हणाला हे पण करून बघितले पण काय फरक जाणवत नाही..\nतिच्या स्वभावामध्ये काय फरक जाणवत नाही..पहिले पाढे पंच्चावन..\nबाहेर जेव्हा तिला फिरायला घेउन जातो तेव्हा ती काही गोष्टींचा आग्रह करते त्या पैकी मला जेवढया शक्य आहेत त्या गोष्टी मी पुरवतो..पण समजा एखादी गोष्ट घ्यायची आहे पण आपल्या महिन्यातील जमा खर्चाचा विचार करून मी तीला ती गोष्ट घेण्यास नकार देतो..\nदुसरा मित्र म्हणाला माझी बायको कधीच म्हणत नाही की मला बाहेर फिरायाल घेउन जावा,कारण तिला माहीत आहे सर्व गोष्टी ,आणि ती समजूदार पण आहे ..माझ्या शब्दाच्या बाहेर ती कधीच जात नाही..\nपहिला मित्र शेवटी म्हंटला की ती माहेरी गेली आहे आणि तिला वापस यायचे असेल तर ,काही नियम ,स्वत:मध्ये काही बदल करावा लागेल,म्हणजे बाहेर जायचे असेल घरातील सर्व कामे करून जाणे,आई वडील म्हणतील तसेच वागणे ,आई वडीलांचा आदर करणे,मिळून मिसळून राहणे..\nपहिला मित्र मात्र त्याच्या पत्नी बद्दल सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत होता…पण दुसरा नकारात्मक गोष्टी..असो\nयाच्यावर माझे मत असे आहे की माणसांना काही नियम घालून त्यामध्ये बदल नाही घडवता येणार,तूमच्या बद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण होयला पाहिजे,तूम्ही त्याचे मन जिंकणे गरजेचे आहे,तूमच्या जीवनात ती व्यक्ती किती महत्वाची आहे याची जाणीव करून दिली पाहिजे..एखादे नाते टिकवायचे असेल तर त्या नात्या मध्ये कोणी तरी काही गोष्टी चा त्याग करणे गरजेचे असते,का रे ला कर म्हंटले की नात्यामध्ये दुरावा निर्माण होउन अजून भांडण होतात..\nचूक कोणाची का असेना ,पतीची असो की सासू ची असो ,की आपल्या सासरे बुवाची असो,का आपल्या पत्नीची असो, आपल्या माणसातल्या चूका काढण्यापेक्षा त्याच्या बद्दल आनंदाने कसे राहता येईल याला प्राधान्य द्यायला पाहिजे अशा अनेक गोष्टी मित्राच्या कानावर मी ऐकवल्या शेवटी तो म्हणून गेला की तूला लग्न झाल्यावर समजेल गप बस तू..\nPM :रोजगार योजना मिळणार 8,000 रू. pmkvy courses\nवाढीव दराने पीक अतीवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय (GR) आला. Nuksan bharpai\nMajhi Kanya Bhagyashree एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज\nPM kisan.gov.in लाभार्थी यादी : 12 व्या हप्त्याची लाभार्थी यादी जाहीर, या शेतकऱ्यांना मिळणार हप्ता\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gyangenix.com/pandit-jawaharlal-nehru-essay-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:02:12Z", "digest": "sha1:N6RYALVSR5OP5WPKASWJDRR4YUG5FTMZ", "length": 17308, "nlines": 86, "source_domain": "gyangenix.com", "title": "पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध 2022 | Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi | GYANGENIX", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….\nपंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते . ते एक प्रख्यात वकील होते . त्यांचे प्रारंभिक शिक्षण भारतात झाले . परंतु उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले . 1912 मध्ये ते भारतात परत आले . वडिलांप्रमाणेच ते वकील झाले . पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र कार्यकर्ते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते .\nत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन ब्रिटिशांविरुद्ध राजवट केली . त्या वेळी बऱ्याच वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले . मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत . त्यांचे आराम हराम है म्हणून प्रसिद्ध घोषवाक्य आहे .\nते राष्ट्रीय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले . त्यांना लहान मुले खूप आवडत त्यांच्या विकासासाठी त्यांनी अनेक मार्ग तयार केले . नंतर भारत सरकारने त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या कल्याणासाठी दरवर्षी बालदिन साजरा करावा असे जाहीर केले. 26 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले.\nपंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते . ते एक कुशल राजकारणी ,उत्तम लेखक आणि वक्ते होते . त्यांना आर्किटेक ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून ओळखले जाते . पंडित नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला . त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे व्यवसायाने वकील होते . पंडित नेहरूंनी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंड वरून केले .\nवडिलांप्रमाणेच ते देखील वकील झाले . भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला . त्यांना बराच वेळा तुरुंगवास भोगावा लागला पण तरीही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चा लढा थांबवला नाही . 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले .\nभारताचे पंतप्रधान असताना नेहरुंनी देशासाठी कठीण परिश्रम घेते देशातील तरुणांना देखील त्यांनी परिश्रम करण्याची प्रेरणा दिली . त्यांनी देशाला आराम हराम आहे हे दोन घोषवाक्य दिले. त्यांचा असा विश्वास होता की परीक्षण करून मिळालेले फळ सर्वात गोड असते . एक महान दृष्टी ,प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम ,देशप्रेम आणि बौद्धिक शक्ती असलेले व्यक्ती होते.\nपंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत मुलांनाही ते फार आवडत असत व ते त्यांना चाचा नेहरू म्हणून हाक मारत . लहान मुलांविषयी पंडित नेहरूंना वाटणारा प्रेम व जिव्हाळा याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाची सेवा करत असताना 26 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले . देशाच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही.\nभारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू . पंडित नेहरू यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे आहे . पंडित नेहरू हे एक महान दृष्टी ,कठोर परिश्रम ,प्रामाणिकपणा बौद्धिक शक्ती आणि देशप्रेम असलेले व्यक्ती होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1989 साली अलाहाबाद येथे झाला .\nत्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते . ते प्रख्यात वकील होते . पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोक प्रेमाने पंडित नेहरू किंवा चाचा नेहरू असेही म्हणत . त्यांना लहान मुले खूप आवडत लहान मुलांच्या विकासासाठी त्यांनी अनेक मार्ग तयार केले म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो .\nलहान मुलांच्या उज्ज्वल भविष्य वर भारताचे भविष्य अवलंबून आहे असे ते नेहमी म्हणत. पंडित नेहरू चे सुरुवातीचे शिक्षण खाजगी शिक्षणाद्वारे भारतातच पूर्ण झाले . परंतु उच्च शिक्षणासाठी ते वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्लंडला गेले . केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले . 1916 आली म्हणजेच वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला . भारतात परतल्यानंतर पंडित नेहरू हे सरळ राजकारणात उतरले. 1919 साली ते प्रथम महात्मा गांधीजींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले .\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांनी ध्यास घेतला . 1919 मध्ये ते होमरूल चळवळ अलाहाबादचे अध्यक्ष बनले . 1920 साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला . 1923 झाली ते भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले . 1929 आली ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वेळा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध राजवट लढली ब्रिटिशांविरुद्ध निदर्शने करताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला .\n1935 मध्ये अलमोडा तुरूंगात यांनी आत्मचरित्र लिहिले. भारत स्वतंत्र साठी ब्रिटिशांविरुद्ध लढून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . तर 15 ऑगस्ट 1947 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले . आराम हराम आहे असे प्रसिद्ध घोषवाक्य त्यांनी देशाला दिले . 27 मे 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले असे थोर व्यक्तिमत्व आपल्या भारतात देशाला लाभणे हे फार मोठे आपले भाग्य आहे.\nह्या पोस्ट मध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru essay in marathi बद्दल चर्चा केली . पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध म्हणजेच pandit jawaharlal nehru information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.\nतुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.\nभारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ कर्जबाजारी का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/12/12/indian-history-and-culture-science-part-2-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:41:00Z", "digest": "sha1:URM2YOUNT7TDPKVZ6AZXV4AVZEOAD3WV", "length": 14473, "nlines": 86, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग - 2 - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nभारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग – 2\nमित्रांनो , मागील भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा – 1 या लेखात प्राचीन भारतीय संकल्पना जसे धर्म , वर्णव्यवस्था , शिल्प- तंत्रज्ञान , राज्यव्यवस्था व तत्वज्ञान यांची चर्चा केली .तरी या लेखात आपण विज्ञान मुख्यतः खगोलशास्त्र व गणित या विषयावर चर्चा करणार आहोत .\nप्राचीन काळात भारतामध्ये धर्म आणि विज्ञान न सोडवता येणाऱ्या गुंतागुंतीने एकमेकांशी जोडले गेले होते. भारतात खगोलशास्त्रने आणि खूपच प्रगती केली; कारण आकाशस्थ ग्रह देव मानले गेले आणि त्यांच्या हालचालीचे लक्षपूर्वक निरीक्षण करण्यास प्रारंभ झाला. ऋतूबद्दल आणि हवामानाच्या स्थितीशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. ऋतू बद्दल आणि हवामानाची बदलती स्थिती या बाबी शेतीची कामे पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. व्याकरणाचे शास्त्र व भाषाशास्त्र यांचाही प्राचीन भारतात उदय झाला; कारण प्राचीन ब्राह्मण प्रत्येक व वैदिक प्रार्थना व मंत्र यांच्या पठणातील बारीकसारीक तपशीलातील शुद्धतेवर भर देत असत. खरे म्हणजे या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या परिणाम सुरू भारतीयांनी संस्कृत व्याकरणाची निर्मिती केली. इ. स. पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने संस्कृत भाषेचे नियमन करणाऱ्या सर्व नियमांचे सुव्यवस्थित संकलन करून अष्टाध्यायीं नावाचा व्याकरणग्रंथ तयार केला.\nइ. स. पूर्व सुमारे तिसऱ्या शतकात गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या तीनही शाखा स्वतंत्रपणे विकसित होण्यास सुरुवात झाली. गणिताच्या शाखेत प्राचीन भारतीयांनी पुढील तीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची भर घातली अंकलेखन दशमान पद्धती व शुन्याचा वापर. दशमान पद्धतीच्या उपयोगाचे सर्वात प्राचीन उदाहरण इसवीसनाच्या पाचव्या शतकात आढळते. भारतीय अंक लेखन पद्धती आत्मसात केली व त्यांनी तिचा पाश्चिमात्य जगात प्रसार केला. भारतीय बँकांना इंग्रजीत अरेबिक असे संबोधले संबोधले जाते. परंतु अरब त्यांच्या भाषेत हिंडसा या संज्ञाचा वापर अंकासाठी करतात. पाश्चिमात्य जगाला अंकाची ओळख होण्यापूर्वी भारतात शेकडो वर्षे त्याचा वापर होत होता. इ.स. पूर्व तिसर्या शतकातील अशोकाच्या कोरीव लेखात अंकांचा वापर केलेला आढळतो.\nदशमान पद्धतीचा वापर प्रथम भारतीयांनी केला. विख्यात गणितज्ञ (इ.स.४७६ ते ५००) आर्यभट्टाचा दशमान पद्धतीशी परिचय होता. बौद्ध धर्मप्रसारकांकडून चिनी लोक दशमान पद्धती शिकले.अरब भारतीयांच्या संपर्कात आल्यावर अरबांनी ती पद्धत आत्मसात केली. पाश्चिमात्य जगातील देशांनी ती अरबांकडून उचलली. इ. स. पूर्व सुमारे दुसर्या शतकात भारतीयांनी शून्याचा शोध लावला. जेव्हापासून शून्याचा शोध लावला तेव्हापासून भारतीय गणितज्ञांनी स्वतंत्र अंक म्हणून तिचा गणिती कृत्यात वापर केला. अरबस्थानात शून्याचा सर्वात प्राचीन उपयोग इसवीसन 876 मध्ये केलेला आढळतो. अरब चुन्याचा वापर करण्यास शिकले ते भारतीयांकडून. त्याचा स्वीकार करून त्यांनी शून्याचा युरोपात प्रसार केला. जरी भारतीयांनी व ग्रीकांनी बीजगणिताच्या शाखेत भर घातली तरी पश्चिम युरोपातील देशांनी बीजगणिताचे ज्ञान ग्रीकांकडून न मिळवता अरबांकडूनआत्मसात केले. अरबांनी भारतीयांकडून बीजगणिताचे ज्ञान प्राप्त केले होते.\nवायव्य भारतातील लोकांना मोजमापाचे व भूमितीचे उत्तम ज्ञान असल्याचे हडप्पातील विटांच्या बांधकामावरून दिसून येते. वैदिक लोकांना ज्ञान याचा नक्कीच फायदा मिळाला असावा. मोजमाप व भूमिती यासंबंधीचे उल्लेख इ. स. पूर्व पाचव्या शतकातील शुल्यसूत्रात केलेले आढळतात. राजेलोकांना यज्ञयागाकरता लागणाऱ्या यज्ञविधीच्या बांधकामासाठीच्या व्यवहारिक भूमितीची निर्मिती इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात आपस्तंबाने केली. या भूमितीत लघुकोन, विशालकोन व विषालकोनाचे वर्णन केले आहे. आर्यभट्टाने त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र तयार केले. त्यातूनच त्रिकोणमितिचा पाया घातला गेला. सूर्यसिद्धांत हे या कालखंडातील सर्वात प्राचीन पुस्तक त्यासारखे महत्वाचे पुस्तक समकालीन पूर्वेकडील देशात आढळत नाही.\nआर्यभट्ट आणि वराहमिहीर हे खगोलशास्त्रातील सर्वात सुप्रसिद्ध विद्वान होते. आर्यभट्ट व वराहमिहिर हे दोघे अनुक्रमे इसवीसन सणाच्या पाचव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेले. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण एका होतात ते त्याने शोधून काढले. त्याने अंदाजाच्या सहाय्याने केलेल्या पृथ्वीच्या परिघाचे मोजमाप आजही अचूक मानले जाते. सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते याकडे त्याचे लक्ष वेधले. आर्यभटाने शीर्षकाचे पुस्तक लिहिले.\nबृहत्सहिता हा वराहमिहिराच्या प्रसिद्ध ग्रंथ इसवी सनाच्या सहाव्या शतकातील आहे. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो व पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, असे त्यांने प्रतिपादन केले. ग्रहांच्या गतीचे संबंधी स्पष्टीकरण करण्यासाठी व काही खगोलशास्त्रीय समस्या सोडवण्यासाठी वराहमिहिराने विविध ग्रीक ग्रंथाचा वापर केला. भारतीय खगोलशास्त्रावर ग्रीकांच्या त्यासंबंधीच्या ज्ञानाचा प्रभाव पडला असला तरीही भारतीयांनी या विषयाचा पाठपुरावा करून अधिक ज्ञान मिळवले व त्या ज्ञानाचा वापर ग्रहांचे निरीक्षण करताना केला.\nआपण या लेखात भारतातील विज्ञान व सभ्यतेमध्ये विज्ञानाच्या मुख्यतः खगोलशास्त्र व गणित या विषयांची चर्चा केली . पुढील माहितीसाठी वाचत रहा STAY UPDATED …\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/04/hpcl-recruitment.html", "date_download": "2022-10-01T14:33:49Z", "digest": "sha1:D2JU5YSG6YV3VZ2MEZW3ND4SHLFWZQDL", "length": 6143, "nlines": 71, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nहिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांची भरती\nहिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 186 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : हिंदुस्तान पेट्रोलियम\nनोकरी ठिकाण : विशाख रिफायनरी\nएकूण रिक्त पदे : 186\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 21 मे 2022\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 ऑपरेशन्स टेक्निशियन 94\n2 बॉयलर टेक्निशियन 18\n3 मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) 14\n4 मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 17\n5 मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) 09\n6 लॅब एनालिस्ट 16\n7 ज्युनियर फायर & सेफ्टी इंस्पेक्टर 18\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.2 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.\nपद क्र.3 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.4 – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.5 – इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nपद क्र.6 – 60% गुणांसह B.Sc.(PCM) किंवा 60% गुणांसह M.Sc.(केमिस्ट्री)\nपद क्र.7 – 40% गुणांसह विज्ञान पदवीधर. + अवजड वाहन चालक परवाना.\nवयाची अट : 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुटंकलेखक पदांची भरती\nसीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_-_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2022-10-01T14:35:06Z", "digest": "sha1:DGWZP5TRXIIS55FBBOQ2EH7J3WI4ELGD", "length": 3939, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:ऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ (विजेता संघ)\n१ बॉर्डर (क) • २ बून • ३ डायर (य) • ४ जोन्स • ५ मार्श • ६ मे • ७ मॅकडरमॉट • ८ मूडी • ९ ओ'डोनेल • १० रीड • ११ पीटर टेलर • १२ व्हेलेटा • १३ स्टीव वॉ • १४ झेसर्स\nसाचे क्रिकेट विश्वचषक, १९८७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१९ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/2852/", "date_download": "2022-10-01T15:00:06Z", "digest": "sha1:UJ3MKV7UVUAQKB3HV33QU2J3GR5TMLBP", "length": 6704, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार ?” – Parner Darshan", "raw_content": "\n“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार \n“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार \nचंद्रकांत पाटलांच्या 'ऑफर'ला अशोक चव्हाणांचा टोला.\nमुंबई : काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आता या जागी पोटनिवडणूक होत आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. कारण भाजपसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.\nदेगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी मतदारांनाअनोखी ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nया गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. चंद्रकांत पाटलांच्या या ऑफरवर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे.जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय. तसेच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.\n▪️’अशी’ दिली चंद्रकांत पाटलांनी ऑफर \nदेगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी ही अनोखी ऑफर दिली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n गॅस सिलेंडरच्या बुकींवर मिळणार ‘ एवढया’ रुपयांचा कॅशबॅक \nचक्क ठाकरेंच्या घरातला माणूसच मुख्यमंत्र्यांनी फोडला \nराधाकृष्ण विखे पाटलांवर ‘या’ दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी\nविकासकामांच्या माध्यमातून तालुकाप्रमुखांना बळ देणार : ना.देसाई\nसुजित पाटलांनी साधला आजी,माजी आमदारांवर निशाणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/garbage-carts-now-watch-from-the-municipal-headquarters-nrab-327741/", "date_download": "2022-10-01T15:24:15Z", "digest": "sha1:T527PD4R4F7376J2BMSCCP3OKNEOPVO3", "length": 11498, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pimpri Chinchwad | कचरा गाड्यांवर आता पालिका मुख्यालयातूनच ‘वॉच’! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nPimpri Chinchwadकचरा गाड्यांवर आता पालिका मुख्यालयातूनच ‘वॉच’\nकचरा डेपोत घेऊन जाण्यासाठी ३८७ गाड्यांची व्यवस्था\nपिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी आणि हा कचरा डेपोत घेऊन जाण्यासाठी ३८७ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दोन ठेकेदारांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने नेमणूक केली आहे, मात्र अनेक भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असूनही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्यात येणार आहे.\n-शहरात सुमारे ११०० टन दररोज कचरा\nपिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी घंटागाड्यांमार्फत कचरा गोळा करून हा कचरा मोशीतील कचरा डेपो येथे डम्पिंग केला जातो. शहरात सुमारे ११०० टन दररोज कचरा निर्माण होतो. यासाठी बीव्हीजी आणि ए. जी. एनव्हायरो या दोन ठेकेदारांची नेमणूक केली आहे. या ठेकेदारांच्या घंटागाड्या, कॉम्पफॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र, शहरातील अनेक भागात वेळेवर अथवा घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. या सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रॅंकिंग मॅनेजमेनंट सिस्टीम आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही ठेकेदारांनी दापोडीत एकाच ठिकाणी सेंन्ट्रल केले आहे.\nआरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरही गाड्यांची माहिती मिळत आहे. मात्र, महापालिकेतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर यांनी आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकचरा गाडी एखाद्या भागात गेली की नाही याची महापालिकेत माहिती मिळत नाही. त्यामुळे या कचरा गाड्यांवर माहिती महापालिकेत बसून मिळावी, यासाठी महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे. मोशी कचरा डेपोला किती कचरा गेला, याची सर्व माहिती मिळणार आहे.\n-अजय चारठणकर, उपायुक्त,आरोग्य विभाग, पिंपरी\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/nashik/cycling-on-betli-jiva-41-devotees-who-went-to-pandharpur-from-nashik-to-pay-homage-to-vithuraya-were-affected-69251/", "date_download": "2022-10-01T15:42:49Z", "digest": "sha1:MGMZXLDH7J7HFP653PXJNASSGNSJOTFA", "length": 15016, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नाशिक | सायकलवारी बेतली जीवावर ; नाशिकहून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले ४१ भाविक काेराेनाबाधित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nसंदीप रेवडे सांगत आहेत ‘चुप’चा सेट तयार करताना आलेल्या आव्हानांविषयी\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nनाशिकसायकलवारी बेतली जीवावर ; नाशिकहून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले ४१ भाविक काेराेनाबाधित\nदिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील काही युवक पंढरपुरला सायकलवर जावुन आल्यानंतर काही युवक कोरोनाबाधीत आल्याने जानोरीच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने जानोरी दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून गरज पडल्यास आणखी दिवस वाढण्याबाबत ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nदिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील काही युवक पंढरपुरला सायकलवर जावुन आल्यानंतर काही युवक कोरोनाबाधीत आल्याने जानोरीच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने जानोरी दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून गरज पडल्यास आणखी दिवस वाढण्याबाबत ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nजानोरी येथे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने जानोरी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या संगनमताने जानोरीचे सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके व ग्रामविकास अधिकारी के.के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नागरिकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.\nकाही दिवसांपूर्वी जानोरी येथील सायकललिस्ट पंढरपूर येथे २४ सायकलस्वार गेले असता ते घरी परतल्यानंतर त्यातील काही तरूणांना करोना संदर्भीय लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी तात्काळ तपासणी करून घेतली त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांचेदेखील अहवाल खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले असता १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंची तपासणी केली असता त्यांचे व गावातील इतर रूग्ण असे एकूण ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात ४१ पैकी १० रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती व्यवसि्थत आहे. उर्वरित काेराेनाबाधितांना घरीच क्वारंटाईन करून उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृतीत सुधारणा झाली आहे.\nएकूण १४ कंटेनमेंट झोन करण्यात आले असून, ४ टीम सर्वेक्षण करत आहे. ४०८ नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे अशाप्रकारे जानोरीत काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढत असल्याने जणूकाही जानोरीकरांचा काळजाचा ठोका चुकला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ सर्व ग्रामस्थांच्यावतीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत जुलै महिन्यापासून जानोरी येथे १२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. तर आता सध्या परिस्थितीमध्ये ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आहे.\nआरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आरोग्य विभाग जोमाने काम सुरू केले असून लवकरच जानोरी गाव काेराेेनामुक्त करण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला असून, त्यात लवकरच यशस्वी हाेऊ, असा विश्वास ग्रामपंचायतीकडून व्यक्त केला जात आहे.\nजानोरी ते पंढरपूरला जाऊन आलेल्या सायकलस्वारांपैकी बहुतेक युवक करोनाबाधीत आढळल्याने जानोरीची एकुण संख्या ४१ वर पोहोचली आहे .त्यातील आठ-दहा युवक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित युवक होमकोरोंटाईन मध्ये उपचार घेत आहेत. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जानोरी गावात १२७ रुग्ण झाले असून आरोग्य विभागाने जानोरी गाव पूर्ण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यात लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. तरी जानोरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या सूचनांचे नियमित पालन करावे, असे आवाहन करतो.\n- डॉ. सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2022/01/blog-post_70.html", "date_download": "2022-10-01T15:45:21Z", "digest": "sha1:5JMNRN7HOSNUZDKIBYW6Z2T4JA5ZCT5H", "length": 7405, "nlines": 33, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "श्री सद्गुरु भावे महाराज समाज गुरूवर्य ह.भ.प. वै.नारायणदादा घाडगे महाराज यांच्या १३ व्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. श्री रामदादा घाडगे महाराज यांना स्कार्पिओ कार भेट", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nश्री सद्गुरु भावे महाराज समाज गुरूवर्य ह.भ.प. वै.नारायणदादा घाडगे महाराज यांच्या १३ व्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. श्री रामदादा घाडगे महाराज यांना स्कार्पिओ कार भेट\nपोलादपूर (निळकंठ साने) - तालुक्यातील कंरजे येथील श्री सद्गुरू भावे महाराज समाज गुरुवर्य , ईश्वरी महान विभूती ह.भ.प.वै.-नारायण दादा घाडगे महाराज यांच्या १३ व्या पुण्यथितीचे औचित्य साधून श्री सदगुरु भावे महाराज वारकरी समाज ट्रस्टी व शिष्यगण मुंबई, बडोदा, ठाणे ,ग्रामीण यांच्या वतीने आदरणीय गुरुवर्य ह.भ.प.श्री- रामदादा घाडगे महाराज यांना भावे महाराज वारकरी संप्रदाय ट्रस्टीचे अध्यक्ष उमेशदादा केसरकर यांच्या हस्ते स्कार्पिओ कार भेट देण्यात आली.\nजो न मागता करी \nया संतवचनाप्रमाणे सढळ हस्ते आर्थिक मदत उमेशदादा केसरकर (अध्यक्ष), केशव सखाराम उतेकर (सेक्रेटरी) के.पी.गोळे (खजिनदार), वामन विठोबा साने (उद्योजक),ज्ञानोबा पांडुरंग रेणोसे डी.पी. (उद्योजक), बाळकृष्ण विठोबा उतेकर (उद्योजक), सुभाष दगडु रेणोसे ( उद्योजक ), पंढरीनाथ केसरकर (गायनाचार्य), कैलास रामदादा घाडगे, विठोबा बाबुराव साने (उद्योजक), चंद्रकांत विठोबा केसरकर, भाऊ तुकाराम साने (उद्योजक), गणेश मारुती आहिरे, सोपान विठोबा साने (उद्योजक ), संजय ज्ञानोबा साने (उद्योजक ), ज्ञानोबा हनवती केसरकर , तुकाराम बाळु केसरकर , विशाल केसरकर, महादेव गोविंद केसरकर, के.पी.गोळे शंकर घाडगे , काशिराम कळंबे , सिताराम कळंबे (गायनाचार्य), भिमराव उतेकर (किर्तनकार), तात्याबा राघू साने (किर्तनकार) यांनी सद्गुरु चरणी मनोभावे स्कार्पिओ कारसाठी आर्थिक सहकार्य केले.यावेळी आदि मान्यवर,ग्रामस्थ ,सर्व शिष्यगण, आणि महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण भेटीबद्दल बहुजन समाजातून आदरणीय दानशूरांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2022-10-01T15:38:20Z", "digest": "sha1:3JUQS7HRHNCLBHVHKK3OX4D5DY5EJVRE", "length": 12367, "nlines": 236, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद | Solapur City News", "raw_content": "\nपुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद\nमुंबई- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महाविद्यालयीन काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सध्या हे सगळे वेळापत्रकच बदलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच स्वच्छता, सामाजिक अंतर पाळणे, आरोग्य, आहार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे क्रीडा राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी संगितले. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, पिरंगुट, पुणे येथील एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.\nराज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, क्रीडा या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कोविड-19 मुळे अनेक अडचणी येत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना पुढे कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी संबंधित विभागांचे मंत्री, राज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांनीही कोविड काळात काळजी घ्यावी आणि कोविडच्या सर्व नियमांचे पालन करावे,असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.\n(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)\nसोलापूरतील लॉकडाऊन मेसेज निघाले फेक; रविवारी ‘नीट’ परीक्षा पूर्वनियोजित पार पडणार\nम्हणून गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे\nEducation : विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा\nEducation : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-news-about-astronomical-event-in-amravati-5605713-NOR.html", "date_download": "2022-10-01T13:53:32Z", "digest": "sha1:SETH2BB5SAKIAXEQA53UHBEGXF5CPIBP", "length": 7645, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अमरावतीत सावली काहीवेळासाठी होणार गायब, दरवर्षीचा चमत्कार | news about Astronomical event in amravati - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमरावतीत सावली काहीवेळासाठी होणार गायब, दरवर्षीचा चमत्कार\nअमरावती- कोणी आपल्यासोबत असो अथवा नसो सावली मात्र मनुष्याची साथ कधीच सोडत नाही, असे म्हटले जात असले तरी वर्षातून एक दिवस काही वेळासाठी का होईना ती साथ सोडत असते. हेच आश्चर्य अन् निसर्गाचा चमत्कार आहे. अमरावतीकरांना गुरुवार २५ मे रोजी याचा अनुभव येणार आहे. म्हणूनच याला शुन्य सावली दिवस अर्थात ‘झिरो शॅडो डे’ असे म्हणतात.\nपृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा काहीवेळ भास होतो. संपूर्ण पृथ्वीवर एकाच दिवशी शुन्य सावली दिसते असे नाही. तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हा अनुभव येत असतो. मे महिन्यातच शुन्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. विदर्भात अमरावतीत २५ मे रोजी, अकोला येथे २४ मे रोजी आणि नागपुरात २६ मे रोजी शुन्य सावलीचा अनुभव येणार असल्याची माहिती खगोल तज्ज्ञांनी दिली आहे.\nसावलीचा खेळ तसा जुनाच असला तरी २५ मे रोजी सावलीच नाहीशी होणार म्हटल्यावर नेमके काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. एव्हाना बच्चे कंपनी अशा नैसर्गिक चमत्कारीक गोष्टींबाबत फारच जागृत झाल्यामुळे ती आतुरतेने २५ मे या दिवसाची वाट बघत आहे. हा सावलीचा खेळ म्हणजे एक खगोलीय चमत्कार आहे. त्यामुळे याबाबत अन्य कोणताही विचार करण्याची गरज नाही. असे दरवर्षीच घडत असते.\nस्वत:च करता येईल निरीक्षण\nसूर्य २५ मे रोजी डोक्यावर आल्यानंतर शुन्य सावलीचा अनुभव प्रत्येकाला स्वत:च घेता येईल. हा रोमांच अनुभवण्यासाठी अनत्र कुठेही जाण्याची गरज नाही. आपण एखाद्या रस्त्यावर चालत असलो तर आपल्याला आपलीच सावली गायब झाल्याचे दिसेल. किंवा झाडाची सावलीही नेहमीपेक्षा फारच कमी दिसेल. सकाळी १०.३० पासून शुन्य सावलीचे निरीक्षण करता येईल.\nखगोल प्रेमींनी हा रोमांचकारी अनुभव घ्यावा\n- नेहमीसावलीही तिरपी मोठी दिसते. परंतु, अमरावतीत २५ मे रोजी सावली पायाखाली दिसेल. विद्यार्थ्यांनी हा प्रयोग अवश्य करून बघावा. एखादी वस्तू उन्हात ठेऊन त्या वस्तुची सावली कशी पडते याचे निरीक्षण करावे. त्यांना स्वत:च निसर्गाचा हा चमत्कार अनुभवता येईल.’’ विजयगिल्लूरकर, हौशी खगोल तज्ज्ञ, अमरावती\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/05/22/horoscope-22-may-2021/", "date_download": "2022-10-01T14:19:44Z", "digest": "sha1:XBYRU4HI6AM3E5EQ2RJXM2HNEURZ3ROI", "length": 11389, "nlines": 140, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "राशीभविष्य 22 मे 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस... - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nराशीभविष्य 22 मे 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस…\n22 मे 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब तर जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.\nमेष: या राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.\nशुभ उपाय- शंकराची पूजा करा.\nशुभ दान- अन्नदान करा.\nवृषभ: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.\nशुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.\nशुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.\nमिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.\nशुभ उपाय- गाईला चारा द्या.\nशुभ दान- तांदूळ दान करा.\nकर्क: परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.\nशुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.\nशुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.\nसिंह: आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.\nशुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.\nशुभ दान- रक्तदान करा.\nकन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.\nशुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.\nशुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.\nशुभ रंग- क्रिम कलर\nतुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.\nशुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.\nशुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.\nवृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.\nशुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.\nशुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.\nधनु: धनु राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.\nशुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.\nशुभ दान- गाईंना चारा द्या.\nमकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.\nशुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.\nशुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.\nकुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.\nशुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.\nशुभ दान- अन्न दान करा.\nमीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.\nशुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.\nशुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/motorola-xt701", "date_download": "2022-10-01T14:18:09Z", "digest": "sha1:CG7CSIUYZJS7DMXUB3JZPIESKNKH2D6Z", "length": 7634, "nlines": 144, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोटोरोला एक्सटी701 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.मोटोरोला एक्सटी701 मध्ये Android v2 ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच मोटोरोला एक्सटी701 मध्ये सेन्सरही आहेत. Accelerometer.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. मोटोरोला एक्सटी701 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन मोटोरोला एक्सटी701 यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.मोटोरोला एक्सटी701 ची भारतातील किंमत 0.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी एस7 64जीबी0\nशाओमी मी 5S रॅम 128जीबी0\nऑनर नोट 8 64जीबी0\nभारतातील किंंमत ₹ 0\nऑपरेटिंग सीस्टीम Android v2\nएफएम रेडिओ Yes RDS\nऑडिओ जॅक 3.5 mm\nप्रोसेसर 600 MHz, TI\nस्क्रीन टू बॉडी रेश्यो 53.39 %\nपिक्सल डेन्सिटी 265 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 480 x 854 pixels\nइंटर्नल मेमरी 512 MB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 32 GB\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 720x480 @ 30\nस्टँडबाय टाइम Up to 300(2G)\nनेटवर्क सपोर्ट 3G, 2G\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nसॅमसंग गॅलक्सी टॅब S 10.5 एलटीई 16जीबीVS\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs शाओमी रेडमी 4A\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs व्हेरीकूल R23\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs सॅमसंग ए100\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs सॅमसंग जे200\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs शाओमी मी 4C 16 जीबी\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs सॅमसंग गॅलक्सी 551\nतुलना करा मोटोरोला एक्सटी701 vs सॅमसंग फोकस\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nमोटोरोला मोटो जी स्टायलस 5जी 2022\nमोटोरोला एड्ज 30 लाइट\nशाओमी एम आय 12 प्रो प्लस\nमोटोरोला मोटो जी स्टायलस 2023\nमोटोरोला एड्ज 20 प्लस\nमोटोरोला एड्ज 20 प्रो 5जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/barc-recruitment-2.html", "date_download": "2022-10-01T14:50:16Z", "digest": "sha1:MZ34BHXSGWDZIHYYUJJUFWFQQRUAKQ6X", "length": 5036, "nlines": 66, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nभाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती\nभाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 51 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : भाभा अणु संशोधन केंद्र\nनोकरी ठिकाण : कोलकाता आणि मुंबई.\nएकूण रिक्त पदे : 51\nअर्जाची फी : खुला – 500/- रुपये. मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PWD – फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर 16\n2 टेक्निकल ऑफिसर – C 35\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.2 – 60% गुणांसह विषयासह पदवी + 60% गुणांसह फिजिक्स विषयात पदव्युत्तर पदवी.\nपद क्र.2 – 18 ते 35 वर्षे.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 10 सप्टेंबर 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nइंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती\nकॉसमॉस बँक अंतर्गत विविध पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10595", "date_download": "2022-10-01T13:30:55Z", "digest": "sha1:QLURJWYTWBWJU6ZNUFBOHCDWXJ3FNIVU", "length": 13842, "nlines": 178, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के….\nमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के….\nनाशिक :- रविवारी पहाटे 5.35 च्या सुमारास महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी नोंदवण्यात आली. नाशिकपासून पश्चिमेला ८८ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.\nआतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.\nपहाटेच भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घरातून मोकळ्या जागेकडे धावताना दिसले.\nPrevious: शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी ; तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच “त्या” कट्टर शिवसैनिकांचे निधन….\nNext: आघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत अर्धा तास चर्चा ; विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर राज्यपाल म्हणाले….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/epaper", "date_download": "2022-10-01T15:13:30Z", "digest": "sha1:MJNRM44DEQGDBESV6C4PJNJ2NPKX3O3I", "length": 7244, "nlines": 213, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "Epaper | Mumbai Manoos", "raw_content": "\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ...\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021...\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय...\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/great-relief-to-those-seeking-a-government-job-a-big-decision-to-reduce-the-percentage-of-written-exams-nrvk-70824/", "date_download": "2022-10-01T13:55:59Z", "digest": "sha1:VAPFHPU6DVOSW7S5JQ5FTNU7DQOYDJQP", "length": 12537, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा; लेखी परीक्षेतील टक्केवारी कमी करण्याबाबात मोठा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nमुंबईसरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा; लेखी परीक्षेतील टक्केवारी कमी करण्याबाबात मोठा निर्णय\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क मधील पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांना उत्तीर्णतेची गुणमर्यादा ४५ टक्क्यावरुन ४० टक्के करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क मधील पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांना उत्तीर्णतेची गुणमर्यादा ४५ टक्क्यावरुन ४० टक्के करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.\nसरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nपदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील नियुक्ती परीक्षेमध्ये असलेल्या किमान गुणांची अट शिथील करण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रदेश समन्वयक विठ्ठल व्हनमारे, वैशाली राणे, गफुर शेख, प्रकाश होटकर, अंकिता कोलते आदी उपस्थित होते.\nपदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क च्या पदभरतीमध्ये दहा टक्के आरक्षण लागू असून परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा वाढवून ५५ वर्षे करण्यात आली आहे.\nपरीक्षा देण्याच्या वयोमर्यादेत वाढ झाली मात्र त्या तुलनेत उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये कपात करणे आवश्यक होते. ४५ टक्के किमान गुणांची मर्यादा राहिल्यामुळे अंशकालीन उमेदवारांतून भरावयाची अनेक पदे तशीच रिक्त राहात आहेत, अशी भूमिका संघटनेच्यावतीने मांडण्यात आली.\nअंशकालीन उमेदवारांना भरती परीक्षेत गुणांची मर्यादा ४५ टक्क्यावरुन कमी करण्याची संघटनेच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन त्वरीत सादर करावा, असे राज्यमंत्री भरणे यांनी निर्देश दिले.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात…\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/subscribe70/", "date_download": "2022-10-01T13:46:58Z", "digest": "sha1:WH6FCYO36CALDK5Q5JPZA5C5FP5U6PL5", "length": 2211, "nlines": 65, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "Subscribe - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/5-healthy-juices-that-people-in-fifties-should-drink-mhpj-746263.html", "date_download": "2022-10-01T15:15:31Z", "digest": "sha1:OWBSP2ESJL5FLQBF3NOMKZAJJQXBBEPX", "length": 8393, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "5 healthy juices that people in fifties should drink mhpj - पन्नाशीतील लोकांनी नक्की प्यावे हे 5 हेल्दी ज्यूस, सांधेदुखीसह इतर समस्या राहतील दूर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nपन्नाशीतील लोकांनी नक्की प्यावे हे 5 हेल्दी ज्यूस, सांधेदुखीसह इतर समस्या राहतील दूर\nपन्नाशीतील लोकांनी नक्की प्यावे हे 5 हेल्दी ज्यूस, सांधेदुखीसह इतर समस्या राहतील दूर\nवाढत्या वयाबरोबर आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: वयाच्या 50 व्या वर्षी तुम्ही आहारात फळांपासून तयार केलेल्या रसासह काही फळे, हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.\nवाढत्या वयाबरोबर आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: वयाच्या 50 व्या वर्षी तुम्ही आहारात फळांपासून तयार केलेल्या रसासह काही फळे, हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.\nडायबेटिसवर करा ‘हा’ उपचार; इतका आहे स्वस्त की कुणालाही परवडेल\n ब्रेड चावताच पडला तरुणाचा दात; वयाच्या 29 व्या वर्षीच पूर्ण बत्तीशी गायब\nशुगर असणाऱ्यांनी खरंच भात खायचा नसतो का डॉक्टर काय म्हणतात बघा\nतुम्ही जितके तणावात राहाल; तितके जोडीदाराचे दोष मोजत बसाल, वाद होतील - संशोधन\nवाढत्या वयासोबत शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते आणि दिवसातून फक्त दोन वेळा जेवल्ल्याने ते मिळवणे कठीण होऊ शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला 5 सर्वोत्तम रसांबद्दल माहिती देणार आहोत. हे वयाच्या 50 वर्षांनंतर प्यावे.\nसंत्र्याचा रस : Eatthis.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, तुमचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ताजे संत्र्याचा रस प्यावा. व्हिटॅमिन डी समृद्ध संत्र्याचा रस हाडांचे आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.\nस्ट्रॉबेरीचा रस : वयाच्या 50 वर्षांनंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्ट्रॉबेरीसोबतच इतर बेरीचा ज्यूस प्यावा. स्ट्रॉबेरीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे हृदया निरोगी ठेवतात.\nप्रून्स किंवा वाळलेल्या प्लम्सचा रस : वयाच्या 50 वर्षांनंतर, वाळलेल्या प्लम्सपासून तयार केलेला रस प्यायल्याने अनेक फायदे होतात. लघवीशी संबंधित समस्या किंवा स्त्रियांमध्ये पोस्टमेनोपॉजमुळे हाडांची झीज, या सर्वांवर हे फायदेशीर आहे.\nडाळिंबाचा रस : हा रस पॉलिफेनॉल सारख्या अँटीऑक्सिडंट्स तसेच वृद्धत्वविरोधी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. सांधेदुखी आणि जळजळ कमी करण्यासोबतच ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते. तसेच स्नायू मजबूत होतात.\nबीटचा रस : अनेक संशोधने दर्शवितात की बीटरूट रक्तदाब कमी करण्यासाठी आणि संज्ञानात्मक घट रोखण्यासाठी प्रभावी आहे. या दोन्ही समस्या वयोवृद्ध लोकांमध्ये अतिशय सामान्य आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AC-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE-123584.html", "date_download": "2022-10-01T14:51:24Z", "digest": "sha1:YGMPK6QNZABUXV6IXSXSHVIIWHI6BIT6", "length": 9253, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोस्ट पोल सर्व्हे :एनडीए राखणार दिल्लीचे तख्त, यूपीए पराभवाच्या छायेत ! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /बातम्या /\nपोस्ट पोल सर्व्हे :एनडीए राखणार दिल्लीचे तख्त, यूपीए पराभवाच्या छायेत \nपोस्ट पोल सर्व्हे :एनडीए राखणार दिल्लीचे तख्त, यूपीए पराभवाच्या छायेत \nठाकरे अन् शिंदेंनंतर मुंडेंचीही गर्जना; पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्याचा टिझर\n5G वापरणार असाल तर हे धोकेही लक्षात ठेवा; बँक ते खाजगी माहिती होऊ शकते हॅक\n5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतीलवाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे\n5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा\n12 मे : सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा आज शेवट झाला. ईव्हीएम मशीनमध्ये दिग्गजांचं भवितव्य बंद झालंय. 16 मे रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. पण देशात कुणाची सत्ता येणार कोण होणार पंतप्रधान यासाठी सर्वच एक्झीट पोल, पोस्ट पोल सर्व्हे प्रसिद्ध होत आहेत.\nसेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजेच CSDS ने आयबीएन नेटवर्कसाठी पोस्ट पोल सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार केंद्रात 'मोदी सरकार' येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व्हेनुसार 543 जागांपैकी एनडीएला तब्बल 270 ते 282 जागा मिळतील. तर गेली दहा वर्ष सत्ता उपभोगणार्या यूपीए सरकारला 92 ते 102 जागा मिळतील.\nपक्षनिहाय सर्व्हे पाहिला तर भाजप 230 ते 242 जागा पटकावेल आणि काँग्रेसला 72 ते 82 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. एकंदरीत 'अब की बार मोदी सरकार' यावर शिक्कामोर्तब होणार असंच चित्र आहे. इतर पक्षांनुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 25 ते 31 जागा मिळतील, अण्णा द्रमुक 22 ते 28, डावी आघाडी 14 ते 20, समाजवादी पार्टी 13 ते 17, बिजू जनता दल 12-16,वायएसआर (YSR) काँग्रेस 11 ते 15, बसप 10 ते 14, तेलंगणा राष्ट्र समिती 8 ते 12, द्रमुक + 7 ते 11 आणि आम आदमी पार्टीला 3 ते 7 जागा मिळतील. जागांचा अंदाज एकूण जागा - 543\nतृणमूल काँग्रेस - 25-31\nअण्णा द्रमुक - 22 - 28\nडावी आघाडी - 14-20\nबिजू जनता दल - 12-16\nYSR काँग्रेस - 11-15\nतेलंगणा राष्ट्र समिती - 8-12\nतेलुगु देसम पार्टी - 12-16\nशिवसेना - 10 -14\nपक्ष 2009 मतदानापूर्वी मतदानानंतर\nपक्ष 2009 मतदानापूर्वी मतदानानंतर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/08/indian-navy-hq-anc-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:15:20Z", "digest": "sha1:S2TKCESJ3KRZMJIW6YH4A3ADETIJD4CF", "length": 4693, "nlines": 56, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nभारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांची भरती\nभारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 112 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : भारतीय नौदल\nनोकरी ठिकाण : अंदमान आणि निकोबार/संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : 112\nअर्जाची फी : 150/- रुपये.\nपदाचे नाव & तपशील : ट्रेड्समन मेट.\nशैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये ITI.\nवयाची अट : 18 ते 25 वर्षे. SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 ऑगस्ट 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nमहिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत ‘PO/MT’ पदांची भरती\nमहिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती\nसीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/world-health-day-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:32:08Z", "digest": "sha1:EHIQVJAI4SASA62UDOCWWBSZS72LZBQK", "length": 14693, "nlines": 75, "source_domain": "marathimitra.in", "title": "जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? | World Health Day In Marathi", "raw_content": "\nजागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो\nजागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो\nमित्राला प्रत्येक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीला महत्त्व असेल तर ते म्हणजे आरोग्य. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर विश्वास असेल तर तो व्यक्ती जीवनामध्ये काहीही करू शकतो.\nस्वस्थ आरोग्य असेल तर व्यक्ती नेहमी प्रसन्न आनंदी राहण्यास मदत होते. दर वर्षी जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो त्याच्या मदतीने जगभरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचे महत्व पटवून दिले जाते.\nआजच्या लेखामध्ये आपण जागतिक आरोग्य विषयी मराठी निबंध पाहणार आहेत चला तर मग पाहूया, जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो\nजागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो\nजागतिक आरोग्य दिन निबंध मराठी | जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो\nजागतिक आरोग्य दिवस का साजरा केला जातो\nजागतिक आरोग्य दिवस कसा साजरा केला जातो\nये देखील अवश्य वाचा :-\nजागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओ ( WHO ) ज्याला इंग्रजीमध्ये World health Organization असे म्हणतात. 7 एप्रिल या रोजी डब्ल्यू एच ओ या संघटनेची स्थापना झाली त्यामुळे दरवर्षी जगभरामध्ये सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो\nजागतिक आरोग्य संघटना हा संयुक्त राष्ट्रांचा अविभाज्य आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जगभरातील स्वास्थ ऑल संबंधित सर्वांना समस्यांवर नजर ठेवणे व त्या समस्यांचे निराकरण करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असते.\nWHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना या संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली होती जगभरातील आरोग्य संबंधित येणारा समस्याचे निराकरण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली.\nडब्ल्यू एच ओ या संघटनेचे मुख्य कार्यालय स्विझर्लंड येथील जिनिव्हा या ठिकाणी आहे. या संघटनेच्या स्थापनेवेळी जगभरातील एकूण 61 देशाने संविधानानुसार या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी हस्ताक्षर करून पाठिंबा दिला होता. डब्ल्यू एच ओ संघटनेची स्थापना झाल्यानंतर त्याची पहिली बैठक 24 जुलै 1948 रोजी भरवण्यात आली.\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेचा स्थापनेनंतर उद्भवलेल्या देवी (smallpox) या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती सध्या ही संघटना जगभरातील एड्स, इबोला, टीव्ही आणि covid-19 या विषाणूच्या प्रतिबंधासाठी निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहे.\nडब्ल्यू एच ओ ही संघटना जागतिक आरोग्य संबंधित येणाऱ्या सर्व समस्यांचे अहवाल घेण्याकरिता जबाबदार ठरते.\nजागतिक आरोग्य दिवस का साजरा केला जातो\nप्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य म्हणजे हीच त्याची खरी संपत्ती असते. म्हणूनच म्हणतात ना, “Health is Wealth” घरातील सर्व व्यक्तींना आरोग्य विषयक व येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व आरोग्यासाठी जागृत करण्यासाठी डब्ल्यूएचओ नेत्याच्या स्थापने दिवशी म्हणजे 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.\nस्वास्थ संबंधी चे मुद्दे आणि स्वास्थ्य समस्या बद्दल लोकांना जागृत करण्याच्या मुख्य उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली दरवर्षीच्या जगभरामध्ये आरोग्य विषयक अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.\nदरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे साजरा करण्यास मागे एक खास theme ची निवड केली जाते.\nउदाहरणात सण 1995 मध्ये जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याच्या हेतूने WHO चा मुख्य विषय “वैश्विक पोलिओ निर्मूलन” हा होता. तेव्हापासून आजपर्यंत बरेच लोक हे पोलिवो सारख्या वैश्विक रोगापासून मुक्त झाले आहेत. तर इतर देशांत जागृतीची पातळी वाढली आहे.\nया वर्षी म्हणजे 2021 ला साजरा केल्या गेलेल्या एक आरोग्य दिन चा मुख्य विषय हा ” Building a Fairer, Healthier World” म्हणजेच एक “सुसंस्कृत आणि निरोगी जग” बनविण्याच्या दृष्टीने यावर्षीच्या आरोग्य दिनाचा विषय निवडण्यात आला आहे.\nजागतिक आरोग्य दिवस कसा साजरा केला जातो\nवर्ल्ड हेल्थ डे च्या पार्श्वभूमीवर अनेक स्वास्थ आणि आरोग्य संघटनांकडून तसेच सरकारी आणि गैर सरकारी संस्थांकडून आरोग्यविषयक जागृकता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.\nप्रतीक आरोग्य दिनाच्या दिवशी जगभरामध्ये आरोग्यविषयक विविध शिबिरांचे आयोजन केले जाते तसेच अनेक स्वास्थ्याचा मधील कार्यक्रम देखील आयोजित केले जाते ज्याच्या मदतीने सामान्य जनतेला आरोग्याची जाणीव करून देण्यात येते.\nविविध ठिकाणी अनेक प्रयोग आणि नाटकांचे देखील आयोजित करण्यात येते. शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा तसेच विविध स्पर्धा घेऊन जागतिक आरोग्य दिनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवली जाते.\nआजच्या धावपळीच्या जगामध्ये सर्व लोक पैसा कमावण्याच्या मागे लागल्याने स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना पुरेसे लक्ष देता येत नाही अशा वेळी जागतिक आरोग्य दिन आतून सर्वांना आरोग्याचे महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जातो.\nत्यामुळे आपल्या आरोग्य आपल्याला योग्य, निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपण नियमित योगा व्यायाम योगासने करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने आपला मानसिक तणाव तर दूर होतो त्यासोबत आपले आरोग्य निरोगी देखील होते.\nत्याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये नियमित पालेभाज्यांचा, तंतुमय पदार्थांचा आणि विविध फळांचा उपयोग केल्यास आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहण्यास हातभार लागेल.\n हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nये देखील अवश्य वाचा :-\n | केवायसी चा इंग्रजी अर्थ\nसाहित्य आणि समाज मराठी निबंध\nम्युच्युअल फंड म्हणजे काय\n७/१२ उतारा माहिती ऑनलाईन माहिती\nइस्रो संस्थेची मराठी माहिती | ISRO Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2022-10-01T14:58:54Z", "digest": "sha1:273E6GIJMZ7CX34ZQY424JOW2SWNTMWL", "length": 14158, "nlines": 140, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society प्रवरेत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न – शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा-सौ.सुजाता थेटे | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nप्रवरेत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न – शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा-सौ.सुजाता थेटे\nलांबी,रुंदी आणि खोली शिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही, आपल्या जीवनाचे हि तसेच आहे. असे सांगताना तरुण पिढीने दीर्घ जीवणासाठी प्राप्त केलेल्या ज्ञान आणि अर्थार्जतुन दुसऱ्याला मदत होईल या भावनेने काम केले तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता थेटे यांनी केले.\nलोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी यथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी सौ. सुजाता थेटे बोलत होत्या.या प्रसंगी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आणि आणी शिक्षक उपस्थित होते.\nसौ.सुजाता थेटे म्हणाल्या कि, जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही वस्तू पूर्ण केव्हा होते तर जेव्हा लांबी, रुंदी आणि खोली असते तेव्हा आपल्या जीवनातही निर्मिती पूर्ण झाल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, यानिमित्त लांबी म्हणजे दीर्घ जीवन, रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्ती करा पदव्या प्राप्त करा आणि पैसे मिळवा, खोली म्हणजे दुसऱ्या काही करणे आपले ज्ञान पदव्या,पैसा यातील काही भाग तरी दुसऱ्याच्या भल्यासाठी उपयोग होयला आहे तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे त्या म्हणाल्या.\nयावेळी प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतले आहे त्या बळावर त्यांनी आपल्या स्वत:चा अवकाश निर्माण करावा, केवळ नशीबावर अवलंबून न राहता आपली क्षमता दाखवून द्यावी व उच्च ध्येय ठेऊन पुढच्या काळासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबरोबर सर्वांगिण विकास महत्त्वाचा आहे. समाजात उपयोगी आयुष्य जगतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तसेच ज्ञानाला शालिनतेचि जोड मिळाल्यास आदर्श व्यक्तीमत्व घडतील असे प्रतिपादन प्रा.गायकर यांनी केले.\nअंतिम वार्षितील विद्यार्थी सोनाली बनकर,विद्या वर्धीनी,आभा मुसळे, अश्विनी सोळुंके,सौरभ फुलपगार,अतुल जांभुळकर, सौरभ भालके,चेतन मोरे यां विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून निरोप समारंभात गहिवरून आले व या महाविद्यालयात येऊन आम्हाला आमचे शाळेतील दिवस आठवले व येथे खूप नविन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या व परत या महाविद्यालयात येता येणार नाही याची पण खंत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.सूत्र संचालक तृतीय वर्षातील विद्यार्थी स्वप्नील गावडे व प्रेषिता यंदे यांनी केले व शेवटी आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मानले.\nफोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. सुजाता थेटे,संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आदी.\nPrevious PostPrevious राजश्री शाहू महाराज हे लोकशाहीचे आदर्श राजे प्रा.गायकर – कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी\nNext PostNext योग्य मार्गदर्शन, मेहनत, आणि स्मार्ट स्टडी ही यशाची गुरुकिल्ली\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/announced-this-year-as-dnyanpept-by-hindi-writer-krishna-sobati.html", "date_download": "2022-10-01T14:06:40Z", "digest": "sha1:PYTG43JZ2XU5MGDYVQL277GX35MR5NE2", "length": 7850, "nlines": 169, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा 'ज्ञानपीठ' जाहीर | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome देश हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ‘ज्ञानपीठ’ जाहीर\nहिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ‘ज्ञानपीठ’ जाहीर\nनवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील लेखिका कृष्णा सोबती यांना प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी सोबती यांना २०१७ वर्षाचा ज्ञानपीठ जाहीर झाला आहे.\n९२ वर्षीय कृष्णा सोबती यांना ५३ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. सोबती यांना ११ लाख रुपये, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह बहाल करण्यात येईल. १९८० साली ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी कृष्णा सोबती यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. १९६६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली होती. कृष्णा यांच्या लेखणीतून उतरलेली ज़िन्दगीनामा, ऐ लड़की, मित्रो मरजानी, जैनी मेहरबान सिंह यासारखी पुस्तकं गाजली आहेत. २०१४ मध्ये भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यापूर्वी वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), विंदा करंदीकर या मराठी साहित्यिकांना आतापर्यंत ज्ञानपीठ प्राप्त झाला आहे.\nPrevious articleरेल्वेस्थानकावर दोन महिन्याची चिमुकली सापडली\nNext articleआधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सर्वोच्च न्यायालय\nVideo : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…\nतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य\nसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/krida/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7.html", "date_download": "2022-10-01T14:46:10Z", "digest": "sha1:PEQTOZPXIGBDJXTJK2BQW4JJE2RXL6FC", "length": 9121, "nlines": 168, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "विश्वचषक जिंकणं हेच आयुष्याचं ध्येय – राशिद खान | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome क्रीडा विश्वचषक जिंकणं हेच आयुष्याचं ध्येय – राशिद खान\nविश्वचषक जिंकणं हेच आयुष्याचं ध्येय – राशिद खान\nराशिद खान हे सध्याच्या घडीला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधलं एक महत्वाचं नाव. १९ वर्षीय राशिद खानने गेल्या काही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना आपली छाप पाडली आहे. याच कामगिरीच्या जोरावर राशिदची सर्वात आधी आयपीएल आणि त्यानंतर बिगबॅश लिग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी आयसीसीने अफगाणिस्तानला कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा दिला. यानंतर आगामी वर्षांसाठी राशिदने आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली. “मला अफगाणिस्तानात क्रिकेट विश्वचषक जिंकून आणायचा आहे. सध्यातरी माझ्या आयुष्याचं हेच एक ध्येय असल्याचं,” राशिद खान म्हणाला.\nजागतिक क्रिकेटच्या पटलावर अफगाणिस्तानचा संघ जरी नवीन असला तरी त्यांच्यात अनेक मोठ्या संघाना हरवण्याची ताकद आहे. पुढील १० वर्षांमध्ये हा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या सहा जणांमध्ये येऊ शकतो. अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक अॅडम होलीओक यांनीही संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. “अफगाणिस्तानातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं वेड आहे. राशिद खानमुळे अनेक स्थानिक खेळाडू क्रिकेटकडे वळले आहेत. अनेकदा दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट यारख्या गोष्टींची पर्वा न करता लोकं राशिदचा सामना पहायला येतात. अफगाणिस्तानमध्ये होणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह असल्याचं,” होलीओक यांनी म्हणलंय.\nआयपीएलनंतर राशिद खानची बीगबॅश लीगच्या अॅडीलेड स्टाईकर्स या संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज जेसन गिलेस्पीच्या हाताखाली राशिद सराव करणार आहे. त्यामुळे बीगबॅश लीग स्पर्धेत राशिद कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nPrevious articleत्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो…\nNext articleहार्दिक पांड्याची कपिल देवशी तुलना नको – सौरव गांगुली\nIPL 2021 : “मुंबईत आयपीएलचे सामने खेळवू शकता, मग…”; मुख्यमंत्र्यांचा BCCI ला सवाल\nपंतप्रधान मोदींचं स्टेडियमला दिलेलं नाव मागे घ्या; भाजपा खासदाराची मागणी\nयुसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4854", "date_download": "2022-10-01T14:12:36Z", "digest": "sha1:YMPQ4CMXTDG4CALIDKM4HBEHYR7WLEJ7", "length": 15108, "nlines": 219, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 13 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 13\nअद्वैताचा मंत्र जपत जीवनात संगीत आणणारे आपले पूर्वज होते. हिंदु-मुसलमानांतही ते आशेने ऐक्य आणीत होते. हिंदूंच्या देवस्थानांना मुसलमानी राजांनी देणग्या दिल्या व मुसलमानी पीरांना हिंदू राजांनी वतने दिली. हिंदू राजे मोहरम साजरा करीत व हिंदू उत्सवांत मुसलमानही येत. अमळनेरच्या सखाराम-महाराजांच्या रथाला पहिली मोगरी देण्याचा मान मुसलमानांचा आहे आणि त्यांना नारळ प्रसाद म्हणून देण्यात येतो आणि त्यांना नारळ प्रसाद म्हणून देण्यात येतो हिंदूंच्या रथाला मुसलमान बंधूंनी मोगरी पहिल्याने द्यायची हिंदूंच्या रथाला मुसलमान बंधूंनी मोगरी पहिल्याने द्यायची आजच्या काळात हा मूर्खपणा व स्वाभिमानशून्यपणा समजला जाईल. परंतु पूर्वजांची दृष्टी फार थोर होती. भारतात आलेल्या सर्वांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण करणे हे त्यांचे पारंपारिक पवित्र कर्तव्य होते. आस्तिकाने पेटविलेला तो नंदादीप त्यांना विझवावयाचा नव्हता. मुसलमानांच्या मोहरमात हिंदूही सामील होत. हिंदू जमीनदारांच्या घरी ताबूत यावयाचे. मुसलमानांस नारळ व गूळ देण्यात यावयाचा. आमच्या लहानपणी आमच्या गावात हे प्रेमळ संबंध मी पाहिले आहेत. गरीब मुसलमान मुले आमच्याजवळ कागद मागावयास येत व आम्ही त्यांना ते देत असू. माझ्या शेजारच्या बंधूंचा होऊ दे चांगला डोला\nहिंदूंच्या उत्सवाला मुसलमानांस बोलाविले तर ते येतात. माझ्या एका मित्राजवळ एक मुसलमान मुलगा प्रेमाने गणपति-अथर्वशीर्ष शिकला. माझ्या एका अंमळनेरच्या मित्राकडे दत्तजयंतीला मुसलमान मित्र आले होते.\nआपल्यापेक्षा आपले पूर्वज अधिक समाजशास्त्रज्ञ होते. आपण आज साम्राज्यवादी परसत्तेचे गुलाम झालो आहोत. परकीय लोक आपल्यात भेद पाडीत आहेत. आपणही भेद पाडीत आहोत. भेद पाडून गुलामगिरी लादणा-या सरकारला आपण साहाय्यभूत होत आहोत. भेदांवर अभेद हेच औषध आहे. विषावर अमृताचा उपाय; दुसरा चालणार नाही.\nपूर्वजांचे प्रयोग आपण पुढे नेऊ या. अद्वैत अधिक साक्षात्कारू या. भरतभूमीत ऐक्य निर्मून मग जगाला आपण हाक मारू. ही भरतभूमी मानवजातीचे तीर्थक्षेत्र होईल. सारे धर्म, भिन्न भिन्न संस्कृती, येथे एकत्र नांदत आहोत हे ऐकून सर्व देश भरतभूमीच्या पायांपाशी येतील दे ईश्वरदत्त महान कार्य आपणास साधावयाचे आहे दे ईश्वरदत्त महान कार्य आपणास साधावयाचे आहे हे महान ध्येय आपणास बोलावीत आहे. या महान ध्येयासाठी बाकी सारी क्षुद्रता आपण झडझडून फेकून दिली पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या उपासकांनी श्रद्धेने त्यागपूर्वक यासाठी उठले पाहिजे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/nagpur/drank-200-ml-of-petrol-and-jumped-from-the-fourth-floor-of-the-college-death-of-bca-student-in-nagpur-mhmg-745734.html", "date_download": "2022-10-01T15:41:22Z", "digest": "sha1:OW6KEECVDFRPZRK7ATBAU3V52POITXQ6", "length": 7800, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Drank 200 ml of petrol and jumped from the fourth floor of the college Death of BCA student in Nagpur mhmg - 200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\n200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू\n200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nनागपूरमधील BCA चं शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने असं का केलं\nनागपूरमधील BCA चं शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने असं का केलं\nVIDEO : नांदेडमधील बँकेत सशस्त्र दरोडा, भयानक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nगुवाहाटीत होणार दक्षिण आफ्रिकेचं गर्वहरण 'तो' रेकॉर्ड टीम इंडियाचं टार्गेट\nकोच राहुल द्रविडनंही बुमराबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला 'बुमरा फक्त...'\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\nनागपूर, 13 ऑगस्ट : नागपूरात एका विद्यार्थ्याने आपल्या कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थी पेट्रोल प्यायला होता. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार शिवम मोरेश्वर कातरे (19) याने आपल्या सेमिनारी हिल्स स्थित कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. शिवम हा बीसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. ही घटा सकाळी 11.30 वाजता घडल्याचं सांगितलं जात आहे. जीन्सने संपवलं 7 जन्माचं नातं, पतीने कपड्यांवरून टोकलं आणि घात झाला... शिवमने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी 200 ml पेट्रोल प्यायला होता. रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कॉलेज प्रशासनाने शिवमच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. याबाबत शिवमच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं कोणाशी शत्रूत्व नव्हतं. याशिवाय त्याला कसला त्रासही नव्हता. तर दुसरीकडे शिवमच्या मित्रांनी सांगितलं की, शिवम गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळेल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/samsung-galaxy-c9-pro", "date_download": "2022-10-01T13:42:57Z", "digest": "sha1:32NSLNSH3GSK3IITO6ANRDVR2OKJIPT3", "length": 14050, "nlines": 201, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसॅमसंग गॅलक्सी C9 प्रो\nसॅमसंग गॅलक्सी C9 प्रो हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो मध्ये Android v6.0 (Marshmallow) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो मध्ये सेन्सरही आहेत. Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो 4G: Available (supports Indian bands), 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो ची भारतातील किंमत 36900.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nशाओमी Mi मिक्स 256GB34990\nसॅमसंग गॅलक्सी A7 201733490\nसॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी34990\nसॅमसंग गॅलक्सी ए9 प्रो33990\nशाओमी एमआय नोट प्रो32900\nसॅमसंग गॅलक्सी C9 प्रो स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 36,900\nफ्रंट कॅमेरा 16 MP\nफिंंगरप्रिंट सेन्सर पोझिशन Front\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस्प्ले टाइप Super AMOLED\nपिक्सल डेन्सिटी 367 ppi\nयुजर अव्हेलेबल स्टोरेज Up to 51.8 GB\nइंटर्नल मेमरी 64 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 256 GB\nयूएसबी ओटीजी सपोर्ट Yes\nइमेज रिझॉल्युशन 4616 x 3464 Pixels\nऑप्टिकल इमेज स्टॅबिलिसेशन No\nव्हिडिओ रिकॉर्डिंग 1920x1080 @ 30 fps\nक्विक चार्जिंग Yes Fast\nयूएसबी टाइप सी Yes\nएसएआर व्हॅल्यू Head: 1.080 W/kg\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nसॅमसंग गॅलक्सी C9 प्रोVS\nसॅमसंग गॅलक्सी C9 प्रोVS\nसॅमसंग गॅलक्सी ए8 स्टारVS\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी नोट 9 vs सॅमसंग गॅलक्सी S9 प्लस\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी नोट 9 512जीबी\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs पोकोफोन एफ1\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी जे8 प्लस\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs ओप्पो एफ9 प्रो\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs शाओमी पोको एफ1\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs हुवावे नोवा 3आय\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी नोट 8 128जीबी vs सॅमसंग गॅलक्सी नोट 9\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs शाओमी मी ए2 128जीबी\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी Mega 6.3 I9200 vs सॅमसंग गॅलक्सी S8 प्लस vs सॅमसंग गॅलक्सी A8 प्लस 2018\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs शाओमी रेडमी Y2 (रेडमी S2)\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs शाओमी मी मॅक्स 2 vs शाओमी मी नोट 5\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs Realme 2 Pro\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी On7 प्रो 2017 vs सॅमसंग गॅलक्सी S8 प्लस\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी E7 vs ओप्पो F5\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs ऑनर प्ले\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी नोट 8 vs सॅमसंग गॅलक्सी S9 vs सॅमसंग गॅलक्सी X\nतुलना करा सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो vs सॅमसंग गॅलक्सी नोट 8 vs सॅमसंग गॅलक्सी S9 256जीबी vs सॅमसंग गॅलक्सी X\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n12 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4\nसॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी\nसॅमसंग गॅलेक्सी क्वांटम 3\nसॅमसंग गॅलेक्सी एस22 लाइट\nसॅमसंग गॅलेक्सी एक्स कव्हर 6 5जी\nसॅमसंग गॅलेक्सी एफ64 5जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2022-10-01T15:56:15Z", "digest": "sha1:5YU2ZUINGD7SMUYKS6KK5KTAJWZJRSQX", "length": 28811, "nlines": 334, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अब्राहम लिंकन - विकिपीडिया", "raw_content": "\nशिकागोच्या सेन पार्कमधील तरुण लिंकनचा पुतळा\nअब्राहम लिंकन एक सेंटवर\nअब्राहम लिंकन (इंग्लिश: Abraham Lincoln ;) (फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ - एप्रिल १५, इ.स. १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते (कार्यकाळ: १८६१ ते १८६५) तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन यांचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता. युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाऱ्या लोकांनी कट करून त्यांची हत्या केली.\n१ जन्म व शिक्षण\n४ लग्न व अपत्ये\n५ संदर्भ आणि नोंदी\n६ लिंकनवरील मराठी पुस्तके\n७ अब्राहम लिंकन उद्गार\nअब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हॅंक्स हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्यांचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्यांचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. ते स्वतः मात्र वडिलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाले नाही.\nजमिनीच्या वादामुळे लिंकन कुटुंबाला त्यांच्या जमिनीवरून हलावे लागले. त्यांनी इ.स. १८११ साली जवळच नॉब क्रीक येथे ३० एकर जमीन भाडेपट्टीवर घेतली व तेथे बस्तान हलविले. ही जमिन त्या भागातील उत्तम शेतजमिनींपैकी होती. या काळात लिंकनचे वडील हे एक सन्मान्य नागरिक व यशस्वी शेतकरी व सुतार होते. पुढे इ.स. १८१५ साली जमिनीसंदर्भातील आणखी एका वादामुळे लिंकन कुटुंबाला या जमिनीवरूनही हलावे लागले. या सर्व त्रासास कंटाळून लिंकनच्या वडलांनी इंडियाना राज्यात हलण्याचा निर्णय घेतला. या राज्यातील जमिनीचे केंद्र सरकारने सर्वेक्षण केले असल्याने येथील जमिनींचे कागदपत्र अधिक स्पष्ट व विश्वासार्ह होते. पुढे अब्राहम लिंकनने सर्वेक्षण व वकिली शिकण्यामागे कदाचित या घटनांचा परिणामही असण्याची शक्यता आहे.\nअखेर इ.स. १८१६ साली, लिंकन सात वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब इंडियानामधीलस्पेन्सर काउंटी येथे हलले. लिंकनने या हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती असे पुढे सांगितले आहे. लिंकन नऊ वर्षाचे असताना इ.स. १८१८ साली त्यांच्या आईचा दुधातून होणाऱ्या विषबाधेच्या आजारपणामुळे मृत्यू झाला. लवकरच लिंकनच्या वडिलांनी सारा बुश जॉन्स्टन हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकनच्या सावत्र आईने त्यांचा स्वतःच्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला.\nआणखी आर्थिक व जमिनीशी निगडित अडचणींनंतर इ.स. १८३० साली लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले व इलिनॉय राज्यातील मेकन काउंटी येथे सरकारी जमिनीवर बस्तान हलविले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापाऱ्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम न्यू सेलम ते न्यू ऑर्लिअन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्यांनी ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्यांच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.\nत्यांचे शालेय शिक्षण केवळ १८ महिने विविध शाळांमध्ये फिरत्या शिक्षकांकडून झाले. परंतु हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्यांचे स्वतःचे स्वतः बरेच शिक्षण झाले. बायबल, शेक्सपियरचे लेखन, व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्यांनी खोलवर अभ्यास केला. याच काळात त्यांनी अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरितादेखील प्राणी मारण्याची कल्पना त्याना पसंत नसल्याने त्यांनी शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्यांची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून ते उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीपटू होते.\nअब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.[१]\nलिंकनने त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ इ.स. १८३० साली इलिनॉयच्या विधिमंडळाची निवडणूक लढून केला. या वेळी त्यांचे वय २३ वर्षाचे होते. याच काळात त्यांनी इलिनॉयच्या सैन्यदलातही कॅप्टन म्हणून सेवा केली. या काळात त्यांना युद्धास मात्र सामोरे जावे लागले नाही.\nयाच काळात त्यांनी बरेच लहान लहान व्यवसाय करण्याचे अयशस्वी प्रयत्नदेखील केले. त्यांनी दारु विकण्याचा परवाना घेऊन व्हिस्की विकली. याच काळात त्यांनी सर विल्यम ब्लॅकस्टोनच्या इंग्लिश कायद्यावरील भाष्य या चार खंडाच्या पुस्तकातील दुसरा खंड वाचला. या पुस्तकाने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःचे स्वतःच कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १८३७ मध्ये त्यांना इलिनॉय राज्यात वकिली करण्याची परवानगी मिळाली. याच वर्षी त्यांनी आपले बस्तान याच राज्यातील स्प्रिंगफील्ड गावी हलविले व स्टीफन टी. लोगन यांच्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. लवकरच ते या राज्यातील प्रतिष्ठीत व यशस्वी वकिलांपैकी एक बनले व त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील सुधारली.\nअब्राहम लिंकनने इ.स. १८३४पासून इलिनॉय राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून काम केले. याच काळामध्ये तो ते व्हिग पक्षाचा सभागृहातील नेता म्हणुनही काम केले. त्यांनीइ.स. १८३७ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेचा विधिमंडळात पहिला निषेध केला. या वेळेस त्यांनी या प्रथेस अन्यायकारक व चुकीचे धोरण असे म्हटले.\nलिंकनने इ.स. १८४१ साली विल्यम हर्नडॉन या व्हिग पक्षाच्या सदस्याबरोबर वकिलीच्या व्यवसायास सुरुवात केली. या दोघांनीही इ.स. १८५६ नव्यानेच सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.\nअब्राहम लिंकनने नोव्हेंबर ४, इ.स. १८४२ रोजी ३३ वर्षाच्या वयात मेरी टॉड यांच्याशी विवाह केला. या दांपत्यास चार मुले झाली.\nरॉबर्ट टॉड लिंकन: ऑगस्ट १, इ.स. १८४३, मृत्यु: जुलै २६, इ.स. १९२६.\nएडवर्ड बेकर लिंकन: मार्च १०, इ.स. १८४६, मृत्यु: फेब्रुवारी १, इ.स. १८५०.\nविल्यम वॉलेस लिंकन: डिसेंबर २१, इ.स. १८५०, मृत्यु: फेब्रुवारी २०, इ.स. १८६२.\nथॉमस टॅड लिंकन: एप्रिल ४, इ.स. १८५३, मृत्यु: जुलै १६, इ.स. १८७१.\nलिंकनचा अखेरचा वंशज, त्यांचा पणतु, रॉबर्ट बेकविथ हा डिसेंबर २४, इ.स. १९८५ रोजी मरण पावला.\n^ सचिन दिवाण. अब्राहम लिंकन, वॅन गॉ यांचे ‘हत्या’रे. लोकसत्ता. 15-03-2018 रोजी पाहिले. बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nअब्राहम लिंकन (ज्योत्स्ना चांदगुडे)\nअब्राहम लिंकन (प्रदीप पंडित)\nअब्राहम लिंकन (भा.रा. भागवत)\nअब्राहम लिंकन (लक्ष्मण सूर्यभान)\nअब्राहम लिंकन (विजया ब्राह्मणकर, पद्मगंधा प्रकाशन)\nअब्राहम लिंकन (विनायक डंके)\nअब्राहम लिंकन (स्मिता लिमये)\nअब्राहम लिंकन चरित्र (बा.ग. पवार)\nअब्राहम लिंकनच्या छान छान गोष्टी (बालवाङ्मय, बाबुराव शिंदे)\nफाळणी टाळणारा महापुरुष अब्राहम लिंकन (वि.ग. कानिटकर)\nगुलामगिरीमुक्त देशाचे स्वप्न पाहणारा अब्राहम लिंकन (जाह्नवी बिदनूर)\nअब्राहम लिंकन हा शब्द/शब्दसमूह\nविकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.\nअब्राहम लिंकन हा शब्द/शब्दसमूह\nविकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ३, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n\"अब्राहम लिंकन: अ रिसोर्स गाइड (अब्राहम लिंकन: संसाधनांची मार्गदर्शिका)\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nवॉशिंग्टन · अॅडम्स · जेफरसन · मॅडिसन · मनरो · जॉन क्विन्सी अॅडम्स · जॅक्सन · वान ब्यूरन · विल्यम हेन्री हॅरिसन · टायलर · पोक · टेलर · फिलमोर · पियर्स · ब्यूकॅनन · लिंकन · अँड्र्यू जॉन्सन · ग्रँट · हेस · गारफील्ड · आर्थर · हॅरिसन · क्लीव्हलँड · मॅककिन्ली · थियोडोर रूझवेल्ट · टाफ्ट · विल्सन · हार्डिंग · कूलिज · हूवर · रूझवेल्ट · ट्रुमन · आयझेनहॉवर · केनेडी · जॉन्सन · निक्सन · फोर्ड · कार्टर · रेगन · जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश · क्लिंटन · जॉर्ज डब्ल्यू. बुश · ओबामा · ट्रम्प · बायडेन (निर्वाचित)\nइ.स. १८०९ मधील जन्म\nइ.स. १८६५ मधील मृत्यू\nहत्या झालेले अमेरिकन राजकारणी\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nरिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२२ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.renovablesverdes.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T14:49:16Z", "digest": "sha1:OCD6GA7TEEZRK2S5LXCQSXY6GWKJXYCY", "length": 9782, "nlines": 98, "source_domain": "www.renovablesverdes.com", "title": "भरती ऊर्जा - ग्रीन नूतनीकरणयोग्य | ग्रीन नूतनीकरणयोग्य", "raw_content": "\nसमुद्र हा अक्षय ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे, या कारणास्तव, मनुष्याकडून येणार्या समुदायाचा फायदा होतो भरतीसंबंधी ऊर्जा कॅप्चर करा, त्याबद्दल धन्यवाद, अल्टरनेटर वापरल्यानंतर, आम्हाला एका स्वच्छ मार्गाने विद्युत ऊर्जा मिळते जी एकाधिक वापरासाठी वापरली जाऊ शकते. नूतनीकरणक्षम उर्जा असल्याने, त्याचा स्रोत अक्षय आणि आहे वातावरणात हानिकारक वायूंचे उत्सर्जन करत नाही, पृथ्वी आणि त्यात राहणा inhabit्या सजीवांना हानी पोहचविणार्या हरितगृह परिणामास आळा घालण्यात योगदान देणारी एक गोष्ट.\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 9 महिने .\nअक्षय ऊर्जेच्या जगात सौर ऊर्जा आणि ऊर्जा यासारख्या काही अधिक ज्ञात आहेत...\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 1 वर्ष .\nआज आपण ज्या जगात राहत आहोत तेथे वीज निर्मिती खूप आवश्यक आहे, जिथे आपण मोजू शकतो ...\nभरतीसंबंधी ऊर्जा किंवा भरतीसंबंधी ऊर्जा\nपोर्र डॅनियल पालोमीनो बनवते 5 वर्षे .\nसमुद्राची भरतीओहोटी किंवा अधिक वैज्ञानिकदृष्ट्या समुद्राची भरतीओहोटी म्हणून ओळखल्या जाणार्या उर्जेची उर्जाच याचा फायदा घेतल्याने उद्भवते ...\nसागरी ऊर्जा नूतनीकरणक्षम उर्जा देखील निर्माण करते\nपोर्र टॉम बिगॉर्डे बनवते 5 वर्षे .\nखरं तर समुद्र निर्मितीसाठी ऊर्जा निर्मितीची अपार क्षमता आहे. दुर्दैवाने, याद्वारे हे शोषण केले जात नाही ...\nभरतीसंबंधी उर्जासाठी नवीन शोध\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 5 वर्षे .\nभरती उर्जा एक प्रकारची नूतनीकरणयोग्य उर्जा आहे ज्याचे नाव सांगते की, पातळीच्या तफावतीचा फायदा घेते ...\nते ऊर्जा निर्माण करण्यासाठी कृत्रिम खालाव तयार करण्याचा प्रस्ताव ठेवतात.\nपोर्र डॅनियल पालोमीनो बनवते 6 वर्षे .\nयुनायटेड किंगडम, विशेषत: ज्वारीय लगून पॉवर ही कंपनी माझ्या मते तयार करण्यासाठी एक रसाळ पण संशयास्पद प्रस्ताव देते ...\nभरतीसंबंधी उर्जा आणि लहरी उर्जा दरम्यान फरक\nपोर्र डॅनियल पालोमीनो बनवते 6 वर्षे .\nदोन्ही ऊर्जा समुद्रामधून आल्या आहेत, परंतु समुद्राच्या भरतीतील उर्जा आणि लहरी ऊर्जा कोठून येते हे आपल्याला माहिती आहे काय सत्य खूप आहे ...\nभरतीसंबंधी उर्जा, नूतनीकरण करण्यायोग्य उर्जेचे भविष्य\nपोर्र फॉस्टो रमीरेझ बनवते 6 वर्षे .\nनैसर्गिक संसाधनांचा तुटवडा आणि नवीन हवामान मागणीला सामोरे जाणारे ज्वारीचे सामर्थ्य आज प्रतिनिधित्व करतात ...\nप्रथम पूर्ण-भरती भरतीसंबंधी उर्जा उत्पादनकर्ता आला आहे\nपोर्र मॅन्युएल रमीरेझ बनवते 8 वर्षे .\nआज पर्यायी आणि स्वच्छ उर्जा स्त्रोताला खूप महत्त्व आहे. भरतीसंबंधी उर्जा एक ...\nपोर्र फॉस्टो रमीरेझ बनवते 9 वर्षे .\nसागरी ऊर्जा समुद्राच्या पाण्याच्या संभाव्य, गतीशील, औष्णिक आणि रासायनिक उर्जेमधून येते, जी वापरली जाऊ शकते ...\nभरतीसंबंधी ऊर्जा किंवा भरतीसंबंधी ऊर्जा\nसागरी ऊर्जा नूतनीकरणक्षम उर्जा देखील निर्माण करते\nभरतीसंबंधी उर्जा आणि लहरी उर्जा दरम्यान फरक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/201", "date_download": "2022-10-01T14:28:36Z", "digest": "sha1:FBJJLBIB6HZIZKYFEWMZUHJCZMXDCX7I", "length": 23559, "nlines": 145, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "स्वातंत्र्य प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत मी रणांगणात- विवेक पंडित – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड\nस्वातंत्र्य प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत मी रणांगणात- विवेक पंडित\nश्रमजीवीच्या जनसागराने गणेशपुरी दुमदुमली\nस्वातंत्र्याचे मूल्य काय आहे याची समाजाला शिकवण देणाऱ्या अनोख्या स्वातंत्रोत्सवाची साडेतीन दशके\nसंघटन शक्तीचा जगाला आदर्श देणाऱ्या श्रमजीवीचा सार्थ अभिमान- पत्रकार शरद पाटील\nभिवंडी/ प्रमोद पवार :\nभारतीय स्वातंत्र्याचा उत्सव 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र नेहमीप्रमाणे साजरा होत असतो, शासकीय राजकीय कार्यक्रम होत असतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे एक अनोखा स्वातंत्र्योत्सव पार पडला, ज्यांना स्वातंत्र्यानंतर इथल्या व्यवस्थेने केवळ वेदना, भूक, बेरोजगारी आणि दारिद्र्यच दिले अशा कष्टकरी बांधवांचा हा अनोखा उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वज्रेश्वरी ते गणेशपुरी अशी भव्य मिरवणूक यावेळीही काढण्यात आली. स्वातंत्र्याचे काय मूल्य आहे हे दाखविणारे हे अदिवासी कष्टकरी गेली साडेतीन दशके हा कार्यक्रम अखंडपणे साजरा करत आहेत. आपल्या एकतेची, संघटित शक्तीची ऊर्जा घेऊन इथून दरवर्षी सभासद परत जात असतात असे बोलले जाते.\nया अभिनव झेंडावंदनाला एक संघर्षमय इतिहास आहे. 1983 -84 पासून जातीयवादी सावकारी मानसिकतेचा प्रस्थापितांचा विरोध डावलून संघटनेचे संस्थापक विवेक आणि विद्युलता पंडित यांनी झेंडावंदन कार्यक्रम सुरू केला होता. वसईतील देपिवली गावात ही सुरुवात झाली. तेव्हा पासून हा कार्यक्रम गेली 36 वर्षे अविरत सूरु आहे. आज झालेल्या उत्सवात या पालघर,ठाणे ,रायगड आणि नाशिक जिल्हयातील सुमारे 15 हजार सभासद सहभागी झाले होते, गेली 36 वर्षे अखंडपणे चढत्या आलेखाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव गणेशपूरी येथे होत असतो, 10 वर्षाचे बालकार्यकर्ते पासून तर 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच यात सहभागी होता. एवढ्या मोठ्या संख्येने घाम गाळणाऱ्या आदिवासींचा एकत्र येऊन होत असलेला हा झेंडावंदन भारतातील एकमेव रेकॉर्डब्रेक कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला प्रचंड महत्व आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 35 वर्ष उलटलेली तेव्हाही येथील आदिवासी बांधव वेठबिगारीत, पारतंत्र्यात होता, तेव्हा स्वातंत्र्य हा शब्दही ज्याने ऐकलं नाही, राष्ट्रध्वज पहिला नाही अशा भारतीयांना घेऊन आम्ही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, स्वातंत्र्याची किंमत आम्ही स्वातंत्र्य भारतात मोजली आहे, म्हणून स्वतंत्र किती मौल्यवान आहे हे माझ्यासह माझ्या संघटनेच्या प्रत्येक बांधवाला माहिती आहे असे प्रतिपादन यावेळी श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी केले. तसेच संघटना ही कोणत्याही जाती धर्माच्या बंधनात नसून ज्याच्यावर अन्याय होईल अशा प्रत्येकासाठी संघटना असल्याचे पंडित यांनी आडोरेखीत केले. मी सरकार सोबत असो नसो, कोणत्याही शासकीय पदावर असो नसो मी आधी संघटनेचा आहे, जेव्हा जेव्हा अदिवासी गरीब कष्टकऱ्यांवर अन्याय होईल अशी भूमिका सरकार घेईल तेव्हा सगळ्यात आधी आवाज हा विवेक पंडित उठवतो आणि यापुढेही उठवेल असे त्यांनी ठाम पणे सांगत भारतीय वन अधिनियम सुधारणा विधेयक 2019 च्या अन्यायकारक मसुद्याला केलेल्या विरोधाचे उदाहरण देत स्पष्ट केले.\nप्रमुख अतिथी असलेल्या ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांनी आपल्या मनोगताने सर्वाना मंत्रमुग्ध केले, ज्या संघटनेच्या विरोधात मी टोकाचे लिखाण केले आज त्याच संघटनेचा मला अभिमान वाटतो आणि मी ते जाहीरपणे मान्य करतो असे त्यांनी सांगितले. संघटना पाटील समाजाच्या विरोधात असल्याचे चित्र उभे करणाऱ्यांमध्ये एके काळी सहभागी आसलेल्या या पाटलाच्या पोराला आज संघटनेने हा अविश्वसनीय सन्मान देऊन मला कायमचा संघटनेचा बनवून टाकला असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. संघटना ही प्रत्येक जाती धर्मातील दुर्बल बांधवांच्या हक्काचे घर आहे हे सांगत त्यांनी अनेक उदाहरण देत त्यांनी विवेक पंडित यांच्या कार्याचा गौरव केला.\nश्रमजीवी संघटना गेली 35 वर्षे आदिवासी कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. या स्वातंत्र्य उत्सवाला एक क्रांतिकारी इतिहास आहे. संघटनेने जेव्हा काम सुरू केले तेव्हा स्वातंत्र्याला 35 वर्ष लोटलेले, मात्र स्वतंत्र भारतात देखील सावकारी गुलामगिरीच्या पाशात अडकलेल्या आदिवासींना स्वतंत्र शब्दाचा अर्थ सोडा साधा हा शब्दही त्यांच्या कानी कधी पडला नसल्याचे विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांच्या लक्षात आले. त्यानंतर जेव्हा त्यांनी या वंचितांना घेऊन झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर तो त्या काळच्या प्रस्थापित पुढारी आणि मालकधार्जिण्या सरकारने हा झेंडावंदन गुन्हा ठरवत पंडित दाम्पत्यासह तेरा कार्यकर्त्याना तुरुंगवास भोगावा लागला होता, स्वातंत्र्य भारतात देखील ह्या कार्यकर्त्यांनी कडवी झुंझ देत आपला स्वतंत्र्याचा हक्क बजावला. त्यानंतर हा स्वातंत्र्य उत्सव अविरतपणे सूरू आहे. तो आज सलग साडेतीन दशके सातत्याने सुरू आहे हे विशेष.\nया कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला, यावेळी श्रमजीवी संघटनेच्या आणि विधायक संसद च्या संस्थापिका विद्युलता पंडित, संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील ,ज्येष्ठ पत्रकार एस.रामकृष्ण श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर,उपकार्याध्यक्ष स्नेहा दुबे-पंडित,उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांच्यासह ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, मुंबई जिल्हाध्यक्षा नलिनी बुजड, रायगड जिल्हाध्यक्ष अशोक पवार, भगवान मधे, नाशिक जिल्हासरचिटणीस रामराव लोंढे, यांच्यासह सर्व राज्य, जिल्हा, तालुका, झोन आणि गावकमेटी पदाधिकारी या सोहळ्याला सहभागी झाले होते.\nअनुसूचित जमाती व वननिवासी लोकांना लगतच्या वनक्षेत्रात आवासासाठी जमीन उपलब्ध होणार\nअनुसूचित जमाती व वननिवासी लोकांना लगतच्या वनक्षेत्रात आवासासाठी जमीन उपलब्ध होणार मुंबई/ प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना […]\nताज्या पनवेल रायगड सामाजिक\nकोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती\nकोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी […]\nटाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा…मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई\nटाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा वाहनासह केला तब्बल साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई पनवेल शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल पनवेल/ प्रतिनिधी : टाळेबंदी कालावधीत अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल बस स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या हॉटेल दत्ता इन या बार विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये […]\nशासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन\nप्रसाद सावंत यांच्या संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4855", "date_download": "2022-10-01T15:08:50Z", "digest": "sha1:OWK43L4HY25P6NJQQL5ECNI5OXCLT2XQ", "length": 17645, "nlines": 224, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 14 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 14\nभारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.\n वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही, एकच पैगंबर नाही, एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.\nजीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दु:खाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.\nकाल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वांआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही, ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितान्त आदर आहे.\nभारतीय संस्कृती एकाच काळी सारे ऋषी झाले असे कधीही मानणार नाही. असे म्हणणे अहंकार आहे. तो परमेशावराचा अपमान आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही जरूरच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकावयाची, एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधावयास काही जर शिल्लकच नसेल, तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही.\nनवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणांस मिळते. युरेनस व नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, ते आता दिसू लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तोरे दिसतात, त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरे पाहिले तर इतर सर्व शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ह्या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरले नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत. संशयातीत अशी काही तत्त्वे आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी दोन नि दोन चार अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे, यांची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत.\nअसे असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचा आग्रह धरीत नाही. “बुद्धे: फलमनाग्रह” – कोणत्याही तत्त्वाचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णांनी शेवटी अर्जुनाला “यथेच्छसि तथा कुरु” असे सांगून त्याच्या बुद्धीला महत्त्व दिले. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणे, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणे. “अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे” असे भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वत:च्या हृदयातील बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. “मन:पूतं समाचरेत्” या वचनाचा अर्थ हाच. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस.\nवेद अपौरुषेय आहेत वगैरे कल्पना भ्रामक आहेत. मानवी बुद्धीचा हा सारा पसारा आहे. वेदाला मानणे म्हणजे बुद्धीला मानणे. वेदातील सर्वांत पवित्र मंत्र म्हणजे गायत्रीमंत्र. या गायत्रीमंत्राला एवढे महत्त्व का या मंत्राची उपासना करूनच मनुष्याचा पुनर्जन्म होतो. या मंत्रात एवढे काय आहे या मंत्राची उपासना करूनच मनुष्याचा पुनर्जन्म होतो. या मंत्रात एवढे काय आहे या मंत्रात बुद्धीची निर्मळता मागितली आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/580161", "date_download": "2022-10-01T15:26:23Z", "digest": "sha1:I5T34OGZZPA2WE5NLJVZFAHXOMKVSDNG", "length": 2001, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"फुंकल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फुंकल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:१५, १२ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१६:०२, ४ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: be:Горад Фуншал)\n२१:१५, १२ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:Funchal)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10598", "date_download": "2022-10-01T13:45:27Z", "digest": "sha1:LJ5UXS7KLBUD4PEK43LSPEPY47WIVEMI", "length": 17142, "nlines": 179, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "आघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत अर्धा तास चर्चा ; विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर राज्यपाल म्हणाले…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nआघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत अर्धा तास चर्चा ; विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर राज्यपाल म्हणाले….\nआघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत अर्धा तास चर्चा ; विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर राज्यपाल म्हणाले….\nमुंबई :- महाविकास आघाडीतील तीन बड्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर तीनही नेत्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.\nराज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, 28 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीची माहिती देण्यासाठी आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज राजभवनावर दाखल झाले होते. या तिन्ही नेत्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांना सरकारचा प्रस्तावही सादर केला. त्यामुळे राज्यपाल उद्या काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nराज्यपालांना काही माहिती घ्यायची असेल तर घेतील आणि आम्हाला मान्यता देतील. बिगर अध्यक्षांची विधनासभा कशी ठेवता येईल. ते सीनियर नेते आहेत. त्यांना खूप अनुभव आहे, असंही ते म्हणाले. 12 निलंबित आमदारांबाबत काही चर्चा झाली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.\nराज्यपालांनी जे पत्रं दिलं होतं सरकारला अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं. त्यानुषंगानेच आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्रं त्यांना दिलं. ही निवडणूक दोन दिवसात व्हावी. कायम अध्यक्ष विधानसभेला असणं आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही मागणी केली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.\nPrevious: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के….\nNext: मंत्रालयात 32 कर्मचाऱ्यांना कोरोना पॉझिटिव्ह….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/sampadakiya/agralekh", "date_download": "2022-10-01T15:40:35Z", "digest": "sha1:ADIJP25I33VFIH2J2NPUUO6VDEX2F3YN", "length": 11942, "nlines": 194, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अग्रलेख Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nनवनीत कौर राणा चित्रपट अभिनेत्री ते राजकीय अभिनेत्री\nउद्धव ठाकरे – महाराष्ट्राचे सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री\nप्रताप सरनाईकांचा बळी जाईल\nदुर्बल बाल कलाकार आणि विशेष उपाय\nअनेक बालकलाकार माझ्या संपर्कात आहेत. काही तर माझ्या खूपच जवळचे आहेत. काहीं दिवसांपूर्वीच माझ्या एका युवा मित्राने व्हॉट्स्अॅप वर एक व्हीडियो मेसेज पाठविला. जीवन पूर्णतः ठप्प झाले आहे, असा त्यात संदेश देण्यात आला होता....\nखासगी शाळां की शिक्षणाची माफियागिरी\nमागच्या शंभर वर्षात कधी नव्हे, एवढ्या बिकट संकटमय परिस्थितीचा सामना आज आपला देश करीत आहे. बारा कोटींपेक्षा जास्त नागरिकांच्या नोकर्या गेल्या. 84 टक्के कुटुंबीयांचे मासिक उत्पन्न घटले असल्याचा अहवाल नुकताच एका सर्वेक्षणातून प्राप्त झाला....\nमाध्यमे, ग्लॅमर उद्योग, ड्रग्स आणि यामागील काळे वास्तव\n सगळं काही संपल्यासारखं झालं. आपली माध्यमं. गेल्या कित्येक वर्षांपासून आपली माध्यमं विचित्रच वागताहेत. विश्वास ठेवण्यासाठी माध्यमांजवळ काहीच शिल्लक राहिलं नाही आता. गुन्हेगारी जगताचे गुप्तचर अधिकारी हेच, हेरगिरी करणारे पक्के अधिकारी हेच, न्यायव्यवस्था हेच,...\n अनुराग कश्यप की पायल घोष\nकाहीं दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अनुराग कश्यप वर मी-टू चा आरोप लावण्यात आला होता. लोकल चित्रपटाची छोटीशी नटी पायल घोष. 'पटेल की पंजाबी शादी' आणि एक टी व्ही वाहिनी 'साथ निभाना साथिया' सारख्या फ्लॉप चित्रपटात...\nकंगनाचं बॉक्स ऑफिसवर आपटलेलं नाटक\nइंडियन वॉक ऑफ शेम, बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनावत... बरं, सुशांत प्रकरणात वृत्त वाहिन्या आणि माध्यमांत म्हणजे एकदम फ्रंट लाइनवर बरं, सुशांत प्रकरणात वृत्त वाहिन्या आणि माध्यमांत म्हणजे एकदम फ्रंट लाइनवर बिचार्याच्या अंत्य विधीला गेली होती का बिचार्याच्या अंत्य विधीला गेली होती का तर नाही त्याच्या कुटुंबीयांना भेटली होती का\n मुंबईत पुन्हा गँगवारची सुरुवात\nमुंबई हे आपल्या देशातील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक राजधानी आहे. एकदा ही नगरी अंडर वर्ल्डचा विळख्यात सापडली. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या टोळ्यांचे वर्चस्व मुंबईवर राहिलेले आहे. शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्रकार खासदार संजय राउत...\nगरुड़ पुराण, आत्मा, स्वर्ग आणि नर्क\nआज एका असामान्य विषयावर लेखनी उचलत आहे. कारण आत्ताच तीन दिवसांपूर्वी आई समान काकी वारल्या. याप्रसंगी कुटुंबातील एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यास गरुड पुराणाचे पठण का केले जाते, यावर चर्चा झाली. हिंदू धर्मात अनेक प्रथां...\nप्रेम विवाहाची परिणीती भयावह\nया जगात प्रत्येकाला आपली आवड निवड जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे, आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी वयाची कोणतीही बंधने नाहीत. प्रेम या शब्दावर सार्या जगात सर्वात जास्त काथ्याकूट झाला. नळ दमयंती,...\nभय इथले संपत नाही…\nकोरोना काळात तरुणांना बेरोजगारीचे असह्य चटके सोसावे लागत असल्याने ते मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. मार्च उजाडला तेव्हाच कोरोनाचे निमित्त साधून वित्त मंत्रालयाने सर्व शासकीय विभागातील नोकऱ्यांची वाट लावली. आता कुठे सहा महिने उलटून गेल्यावर...\nचंदेरी दुनियेत ड्रग्सचा काळोख जुनाच\n\"महा घोर काळोख त्यात झगमगती काजवे किती जणू पिश्शाचे भय दाखवाया कोलीते नाचती...\" अशा दोन ओळी लहानपणी कवितेत वाचल्याचे आठवते.विषय निघालाच मुळात चित्रपट सृष्टीचा. तर चित्रपट सृष्टीच्या या झगमगत्या चंदेरी दुनियेमागे अत्यंत भयावह गडद काळोख दाटलेला...\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1809", "date_download": "2022-10-01T14:19:57Z", "digest": "sha1:IOBDV276DPTJWOLSWUCPCVV3DMTG76OM", "length": 13823, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "माथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह – Adivasi Samrat", "raw_content": "\nकर्जत ताज्या माथेरान सामाजिक\nमाथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह\nमाथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृत देह\nमाथेरानच्या जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृत देह आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या बाबत स्थानिक रहिवाशी हे रस्त्यावरून जात असताना दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार समोर आला. सदर मयत व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले असून शरीर कुजलेल्या अवस्थेत दिसत आहे.\nजागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान घाट रस्त्यालगत दुर्गम परिसरातील गारबट गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना परिसरात दुर्गंधी पसरलेली जाणवल्याने, रस्त्या लागत काही अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मानवी जातीचे शरीर दिसून आले.\nहे शरीर पूर्ण कुजल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. लागलीच ग्रामस्थानी या बाबत नेरळ पोलिसांना माहिती दिली. सदर घटनास्थळी नेरळ पोलीस हजार झाले असता, मयत व्यक्ती ही पुरुष जातीचे असून साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी ते झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. ऐकूनच या मयत व्यक्तीचा चेहेरा पूर्णतः कुजलेला अवस्थेत दिसून येत असून डोक्यावरील केस देखील गळ्यापर्यंत पसरलेले दिसत आहे. सदर मयत व्यक्ती ज्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. त्या ठिकाणी बॅग आढळून आली असून त्या बॅग मध्ये काही लोखंडी शस्त्र देखील सापडली आहेत तसेच मयत व्यक्तीचा मोबाईल देखील पोलिसांना सापडून आला आहे. काही दिवसांपूर्वी माथेरान ला चालत निघालेली ही व्यक्ती नागरिकांना अडवून स्वतःच्या नोकरी साठी विचारपूस करत होती तर भूक लागली म्हणून सांगत असल्याचे बोलले जात आहे.\nसदर घटने बाबत नेरळ पोलीस अधिक तपास करत असून ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही.\nकर्जत कल्याण कोकण सामाजिक\nकर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल …\nकर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल … कर्जत/ नितीन पारधी : मध्य रेल्वे वरील कर्जत रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. भिसेगाव- गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल हा रेल्वेच्या नवीन मार्गिकेसाठी तो पूल निकामी करणार आहे. दरम्यान, नवीन मार्गिकेमुळे त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ […]\nअलिबाग ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय सामाजिक\nराहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका \nराहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. जसजशी चौकशी सुरू आहे, तसतसा राहुल यांच्या अटकेचा धोका निर्माण झाला आहे. ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या तिसऱ्या दिवसाच्या चौकशीदरम्यान अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती होत आहे. कारण, तपासात एजन्सीला त्यांचे अचूक […]\nकातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम संपन्न\nकातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम संपन्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासन आदिवासी बांधवांच्या सदैव पाठीशी -विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे अलिबाग/जिमाका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासन आणि संपूर्ण प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. […]\nगुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत\nजिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2021/01/08/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2022-10-01T14:15:17Z", "digest": "sha1:EUDOORCIKKVFYCXXI5U6PZIQGIGY5MKI", "length": 8688, "nlines": 66, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझी वडवणी » रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख.\nरोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख.\nरोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम – एस.एम.देशमुख.\n– वडवणीत पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.\nवडवणी – कोरोना महामारीच्या काळात पत्रकारांनी जिवाची पर्वा न करता समाजात जनजागृतीचे काम केलेले आहे त्यामुळे पत्रकार हि कोरोना योध्दा आहे तरी या पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता वडवणी रोटरी क्लबचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे वडवणी येथील दर्पण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.\nवडवणी रोटरी क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त काल दि.7 जानेवारी रोजी वडवणी येथे मोफत पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मयुरेश्वर हाँस्पिटल येथे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे तर उदघाटक म्हणून एस.एम.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सय्यद कलीम तर प्रोजेक्ट चेअरमन डॉ. देवेंद्र थोटे, प्रोजेक्ट को.चे.किसन माने,सुशेन महाराज नाईकवाडे उपस्थित होते यावेळी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच यावेळी पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी प्रस्ताविक डॉ. निपटे यांनी केले तसेच यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की रोटरी हि जागतिक सामाजिक संघटना असुन यामध्ये वडवणी रोटरी क्लब हि नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात तरी पत्रकारांचे आयुष्य हे धकाधकीचे आयुष्य असुन पत्रकार हा समाजातील चांगल्या, वाईट गोष्टी या बातम्याच्या माध्यमातून समाजा समोर मांडुन जनजागृती करत असतो तरी पत्रकारांच्या कार्याची दखल ही वडवणी रोटरी क्लबने घेतलेली असुन पत्रकारांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी मोफत आरोग्य तपासणी राबविण्यात आले हा रोटरी क्लबचा स्तुती करण्या सारखा उपक्रम आहे तरी यावेळी डॉ.जगदीश टकले, डॉ. निपटे,डॉ. रवींद्र मुंडे,डॉ.गाडे यासह इतर डाक्टरांनी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी केल्या तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब वडवणीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे, सचिव माधव पुरी,डॉ. देवेंद्र थोटे,अँड.श्रीराम लंगे, डॉ. रवींद्र मुंडे,किसन माने,सुदामराव शिंदे, सचिन आंडील, प्रा.भालेराव, वचिष्ठ शेंडगे, सुनील कुलकर्णी, भाऊसाहेब नवले, गोरख आळणे यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. श्रीराम लंगे यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nPrevious: तर आघाडी करू नसता सतरा जागा लढू – दादासाहेब मुंडे.\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा रद्द..\nविकासा चे केंद्रबिंदू मानून कामे करा – एस.एम. देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/devshayani-ekadashi-2022on-july-10-the-importance-of-worship-mhss-gh-724023.html", "date_download": "2022-10-01T14:13:24Z", "digest": "sha1:VFB2CRJXI7FIILKN7GLD7OXYCEYJG4YB", "length": 9873, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Devshayani Ekadashi 2022on July 10 the importance of worship mhss gh - Devshayani Ekadashi 2022 : 10 जुलैला देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजेचा मुहूर्त – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nDevshayani Ekadashi 2022 : 10 जुलैला देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजेचा मुहूर्त\nDevshayani Ekadashi 2022 : 10 जुलैला देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजेचा मुहूर्त\nदेवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात.\nदेवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात.\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\nपुणे : मृत्यू दाखला द्यायला सरपंचाने मागितली लाच, ग्रामसेवकानेही दिली साथ अन्..\nहर्षा भोगले-स्टोक्समध्ये रंगलं 'ट्विटरवॉर', पाहा कुणी केला कुणावर वार\nआऊट की नॉट आऊट थर्ड अम्पायरच्या निर्णयानं युवराज सिंगही हैराण\nमुंबई, 02 जुलै : हिंदू संस्कृतीमध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. त्यातच आषाढ महिन्यातील एकादशी (Ashadh Ekadashi) ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2022) म्हणून साजरी केली जाते. या एकादशीला रूढ भाषेत आषाढी एकादशीही म्हणतात. या वर्षी ही एकादशी तिथी शनिवार 9 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजून 39 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 10 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 13 मिनिटांपर्यंत ही तिथी (Devshayani Ekadashi tithi) असणार आहे. त्यामुळे 10 जुलै रोजी या एकादशीचं व्रत केलं जाईल. काय आहे महत्त्व देवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात. तर, भगवान शंकर जागे राहून संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार पाहतात, अशी आख्यायिका (Devshayani Ekadashi importance) आहे. या देवशयनी एकादशीपासूनच चतुर्मासाची सुरुवात होते. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. भारतीय शुभकार्यांत पहिल्यांदा गणपतीला आणि मग अन्य देवतांना आवाहन केलं जातं. पण चातुर्मासात (Chaturmas) देव योगनिद्रेत असल्यामुळे लग्न, साखरपुडा, मुंज अशा प्रकारची कोणतीही शुभकार्य केली जात नाहीत. अर्थात, चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तुम्ही देवपूजा नक्कीच करू शकता. त्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. यंदा चातुर्मासाचा कालावधी इंग्रजी कॅलेंडरनुसार 9 जुलै ते 18 नोव्हेंबर हा असणार आहे, अशी माहिती नई दुनिया या वेबसाईटने दिली आहे. तीन शुभ योग यंदाच्या देवशयनी एकादशीला (Devshayani Ekadashi Muhurta) तीन योग जुळून येत आहेत. रवी योग, शुभ योग आणि शुक्ल योग हे तिन्ही योग या एकादशीच्या कालावधीमध्ये येतील. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच रात्री 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत शुभ योग असेल. त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल. पहाटे 5.31 पर्यंत शुक्ल योग असेल. त्यानंतर रवी योग सुरू होईल, जो सकाळी 9.55 पर्यंत असेल. हे तिन्ही योग (Devshayani Ekadashi Shubha Yog) कोणत्याही कार्यासाठी शुभ असतात. 11 तारखेला असेल पारणं 10 जुलै रोजी हे व्रत करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 11 जुलै 22 रोजी पहाटे 5.31 ते सकाळी 8.17 या कालावधीमध्ये व्रताचं पारणं फेडावं. द्वादशीची तिथी सकाळी 11.13 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे तुम्ही योग्य मुहूर्तानुसार आपलं व्रत, पूजा आणि पारणं याचं नियोजन करू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A/", "date_download": "2022-10-01T14:09:08Z", "digest": "sha1:WTEHOIODXFHFWO7I7ZRSLH3UF5CWSXJ3", "length": 14709, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "'संसार' म्हणजे काय हे कळायच्या आतच ''वडिलांनी आठवीत असताना मुलींचे लग्न केले''..पण आज नवऱ्याने त्या मुलींचे काय हाल केले आहेत - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\n‘संसार’ म्हणजे काय हे कळायच्या आतच ”वडिलांनी आठवीत असताना मुलींचे लग्न केले”..पण आज नवऱ्याने त्या मुलींचे काय हाल केले आहेत\n‘संसार’ म्हणजे काय हे कळायच्या आतच ”वडिलांनी आठवीत असताना मुलींचे लग्न केले”..पण आज नवऱ्याने त्या मुलींचे काय हाल केले आहेत\nOctober 15, 2021 admin-classicLeave a Comment on ‘संसार’ म्हणजे काय हे कळायच्या आतच ”वडिलांनी आठवीत असताना मुलींचे लग्न केले”..पण आज नवऱ्याने त्या मुलींचे काय हाल केले आहेत\nतर ही गोष्ट आहे अनामिका या मुलीची तर आठवीत ल ग्न केल्यामुळे तिच्या सोबत जे काय घडलं होत ते आपण आपण पाहणार आहोत, तर एकेदिवशी हातात येईल तो कपडा बॅगेत भरत अनामिका स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. एवढ्या छोट्या चु कीसाठी संदीपने आपल्याला एवढे खडे बोल सुनावले याचा तिला प्रचंड रा ग येत होता. छोट्या-मोठ्या कारणांवरून होणारी वा दावा दी आणि भां डणे तशी तर आता रोजचीच गोष्ट बनून राहिली होती.\nपण आज मात्र कहर झाला होता. रा ग डोक्यात ठेऊन संदीप मात्र दोन्ही मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे बाहेर निघून गेला. हि मात्र घरात एकाकी, काय झालंय का रडत आहे असा विचारणारा देखील तिसरा माणूस घरात नाही. पण जड पावलांनी तिने भरलेली बॅग उचलली, संदीपच्या पगारातून घरखर्च भागउन उरलेले काही बचतीचे पैसे पर्स मध्ये कोंबले आणि दरवाजा लाऊन किल्ली नेहमीप्रमाणे तुळशीत ठेऊन चालू लागली.\nसंसार दोघांचा, उडणारे खटके, होणारे वा द, भांडणे सगळ दोघांचे पण प्रत्येक वेळी माघार मात्र प्रत्येकवेळी मीच का घ्यायची याचा विचार तिला अस्वस्थ करत होता. संदीपचे सकाळचे शब्द अजूनही तिच्या कानात घु मत होते. “कुठुन बुद्धी झाली आणि तुझ्या सारखा दगड गळ्यात बांधून घेतला काय माहिती” दगड आपण दगड आहोत का तिला आता स्वतःचीच कीव करावीशी वाटली.\nनृत्य, गायन, चित्रकला कुठल्याच स्पर्धेतला आपला पहिला नंबर कधीच कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकला नाही. शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांची खास मर्जी होती आपल्यावर. टपोरे अक्षर, सुंदर रेखीव आकृत्या यामुळे कार्यक्रमाचे फलक लेखन आपणच करायचो. आपल्या वह्या वर्गातील इतर हुशार मुला – मुलीना नमुना म्हणून दाखवले जायचे नेहमी. बाबांची खासगी कमी पगाराची साधी नोकरी त्यात सहा माणसाचं कुटुंब सगळा भार वडिलांच्यावर.\nचार बहिणीत मोठी म्हणून वडिलांनी आपलं ल ग्न लवकर करायचा निर्णय घेतला आणि सगळाच मागे पडल. आठवीची परीक्षा झाली आणि संदिपच स्थळ आल. मुलगा चांगला शिकलेला शिवाय स्वतःच्या पायावर उभा, मागे कोणतीच जबाबदारी नाही. म्हणून वडिलांनी लग्न लावलं. संसार म्हणजे काय हे कळायच्या आतच अख्खा संसार आपण बिनदिक्कत चालवायला लागलो तेही कोणाच्याही मदती शिवाय.\nसंदीपची आपल्याला कोणतीच मदत मिळत नाही हे माहित असून देखील कधीही त्याच्यावर चि डचि ड केली नाही, आपल्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही म्हणून कधी रु सवा नाही, चि डचि ड नाही उलट प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात नेऊन दिली. तरी सुद्धा सध्या साध्य गोष्टीवऋण एवढ बोलायचं आज खूप झाल. आता परत मागे फिरायचं नाही. असा निश्चय करूनच ती बस मध्ये बसली.\nबसमध्ये बसून तिने आपला चेहरा रुमालाने झाकून घेतला. सकाळचा प्रसंग पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर आला, संदीपच्या ऑफिसची फाईल त्याला सापडत नव्हती. घरभर शोधून देखील त्याला फाईल मिळाली नाही म्हणल्यावर त्याचा पारा चढला. त्याचा असा रूप बघून दोन्ही मुले अगदी घाबरून गेली होती. त्यावरूनच त्याने आपल्याला दगड म्हणले. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतेले आणि आपण घर सोडून कोणतीही चूक करत नाही आहोत म्हणून पुन्हा मनाची समजूत काढू लागली.\nजिथे आपल्याला साध माणूस म्हणून वागवल जात नाही तिथ राहायचं कशाला तिकीट तिकीट करत कंड्टर तिच्या जवळ आल. पुणे स्टेशन म्हणून तिने तिकीट काढल. पैसे ठेवत असतानाच फोनकडे लक्ष गेल. संदीपचे दहा फोन येऊन गेले होते, शिवाय पाच मेसेज सुद्धा होते. घरी परत ये, मुले तुझ्याशिवाय राहू शकत नाहीयेत, घरात खूप गोंधळ करत आहेत म्हणून सांगितलं.\nमुलांच्या काळजीने तिचा मन व्याकूळ झाल. तुम्ही मुलांना सांभाळा मी पुण्याला मावशीकडे जात आहे म्हणून तिने मेसेज केला. असशील तेथेच थांब मी तुला न्यायला येतोय म्हणून त्याने रिप्लाय दिला. वरून दहा बारा सॉरीचे मेसेज सुद्धा केले. त्याच्या विनवण्या ऐकून आता मात्र तिचा रा ग निवळला तिने पुढे जाऊन बस थांबवण्याची विनंती केली.\nतो बाहेरच उभा होता. जगाचे भान विसरून दोघेही एकमेकांच्या मिठीत शिरले आणि अश्रुना वाट मोकळी करून देऊ लागले. ‘औरत को समझना मुश्कील है’ म्हणत ड्रायव्हरने बस पुढे नेली. संसार दोघांचा, चूक दोघांची मग माघार सुद्धा दोघांनी घेतली पाहिजे न एकाने ताणल तर दुसर्याने सैल सोडलं तरच संसाराचा रथ पुढे चालू शकतो. बरोबर ना \nरिकाम्या पोटी आवळा ज्यूस पिण्याचे फायदे…१०१ रोंगाचा कर्दनकाळ आहे आवळ्याचा ज्यूस…मधुमेह, र क्तदाब, हृ दयविकार असलेल्या लोकांनी पहा\nरावणाच्या पायाखाली असलेला हा माणूस कोण होता…का रावण त्यांच्या अंगावर पाय ठेवत होता…काय आहे यामागील रहस्य..जाणून आपले सुद्धा होश उडतील\nलग्नानंतर जगातील कोणत्याही पुरुषाला आपल्या पत्नी कडून हव्या असतात या ”तीन” गोष्टी…आणि जर त्या तीन गोष्टी त्याला नाही मिळाल्या तर तो…\n११ मार्च तेजस्वी सूर्याचे ब लि दान…प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने जगायला शिकवणाऱ्या वाघाचा ब लि दान दिन …\nइंदिरा गांधी यांचे शेवटचे अंतिम १२ तास…काय आणि कशाप्रकारे त्यांची ह त्या झाली होती…काय घडले होते शेवटच्या १२ तासांत\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/7852/", "date_download": "2022-10-01T15:15:14Z", "digest": "sha1:7MKGDXMOERUCK2BN3445CQGKDCA3TGA7", "length": 4407, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "1 फेब्रुवारीपासून कोणत्या बँकांचे कोणते नियम बदलणार? – Parner Darshan", "raw_content": "\n1 फेब्रुवारीपासून कोणत्या बँकांचे कोणते नियम बदलणार\n1 फेब्रुवारीपासून कोणत्या बँकांचे कोणते नियम बदलणार\nसविस्तर माहिती जाणून घ्या\nयेत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर केल्यनानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत अनेक बदल होतील. ज्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. दरम्यान काही बँकाही त्यांचे नियम बदलणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात…\nSBI : बँकेने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांदरम्यान रक्कम ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + जीएसटी शुल्क आकारले जाईल.\nबॅंक ऑफ बडोदा : 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना चेक अर्थात धनादेशाद्वारे पेमेंटसाठी, पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा वापर करावा लागेल. हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी असेल.\nPNB : जर तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणुकीची प्रक्रिया फेल झाली तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. सध्या दंडाची रक्कम 100 रुपये आहे.\nLPG किंमत : दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हे दर निश्चित केले जातात. त्यामुळे यंदा एलपीजी घरगुती गॅसचे दर वाढतात की स्थिर राहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nखासदार डॉ.अमोल कोल्हे गांधीचरणी नतमस्तक \nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 175 पदांच्या जागांसाठी भरती \nगोरेश्वरचे कामच भारी ; दिली अर्थकारणाला उभारी \nपैशाला आयुष्यात काय स्थान असावं\nअसं करा पैशाचं नियोजन \nमार्च महिन्यात 13 दिवस बँका बंद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://belgavkar.com/newsnetwork.php?newsId=32163&tblId=32163", "date_download": "2022-10-01T13:29:54Z", "digest": "sha1:G7LYQPFL5SCNEGK4F5KS7MNWKEZEFDU7", "length": 12399, "nlines": 70, "source_domain": "belgavkar.com", "title": "कर्नाटकातील मंत्री आपल्याच मंत्र्याच्या निशाण्यावर, व्हायरल ऑडिओनंतर राजीनाम्याची मागणी | belgaum news | belgavkar marathi news | website design and software developement belgaum", "raw_content": "\nकर्नाटकातील मंत्री आपल्याच मंत्र्याच्या निशाण्यावर, व्हायरल ऑडिओनंतर राजीनाम्याची मागणी\nकायदा मंत्री मधुस्वामी यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल\nआता कर्नाटक काँग्रेसनेही या ऑडिओवरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.\nकर्नाटकचे कायदा मंत्री जेसी मधुस्वामी यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बँकांकडून कर्ज देण्याच्या नावाखाली शेतकर्यांची लूट होत असल्याची तक्रार एक तरुण मंत्र्याकडे करत आहे. आता कर्नाटक काँग्रेसनेही या ऑडिओवरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी राज्याच्या फलोत्पादन मंत्र्यांनी त्यांचे सहकारी कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत कायदामंत्र्यांकडून सध्या कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.\n8 ते 26 सेकंदांच्या या ऑडिओ कॉलमध्ये एक तरुण म्हणतोय, 'मी Vssn बँकेत 50000 चे कर्ज घेतले आहे. बँकेचे कर्मचारी नूतनीकरणासाठी 1300 रुपये घेत आहेत. शेवटी पूर्ण रक्कम भरली जाते. असे करताना ते 1300 रुपये कापतात. हे प्रत्येक बँकेत घडत आहे.\nमंत्री मधुस्वामी सांगतात, 'आता मी काय करू\nमला याविषयी सर्व काही माहित आहे. आम्ही हा मुद्दा सहकार मंत्री सोमशेकर यांच्याकडे नेला. त्यांनी व्याज आणि इतर पैसे कर्जाच्या रूपात घेतले. ते घेऊ. ते काहीही करत नाहीत, मी आता काय करावे.' त्याचवेळी 44 ते 50 सेकंदांच्या ऑडिओमध्ये आवाज येतो, 'बँका शेतकऱ्यांसोबत माकडांसारखे वागत आहेत. त्यावर उत्तर मिळाले, मी स्वत: पैसे दिले आहेत. 56 सेकंदांपासून ते आवाज येतो. 1 मिनिट 01 सेकंद., 'हे सर्व बरोबर दिसत नाही.'\n'आम्ही सरकार चालवत नाही'\n1:02 मिनिटांनी, मंत्री कथितपणे म्हणतात, 'आम्ही सरकार चालवत नाही. आम्ही फक्त व्यवस्थापन करत आहोत. 8 महिन्यांत निवडणूक आहे, म्हणून आम्ही ते पुढे नेत आहोत.\nराजीनामा देऊन अशी विधाने द्या - फलोत्पादन मंत्री\nदुसरीकडे, कर्नाटकच्या फलोत्पादन मंत्र्यांनी या व्हायरल ऑडिओवरून त्यांचे सहकारी कायदामंत्र्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री मुनीरत्न म्हणाले की, 'आम्ही कारभार करत नसून फक्त मॅनेज करत आहोत, त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि मगच असे वक्तव्य करावे.' ते मंत्रिमंडळ आणि सरकारचाही एक भाग आहेत. मंत्रिमंडळातील प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतो. ते जबाबदार पदावर आहे. त्यांचे असे बोलणे चुकीचे आहे.\nबेळगाव : खानापूरात 1 टन तांदूळ जप्त, एकाला अटक\nटीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार..\nVideo : उत्तराखंडच्या 'केदारनाथ'मध्ये हिमस्खलन; निसर्गाचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद\nबेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल बेनके हेच उमेदवार\n दुखापतीतून सावरत 191 किलोचा भार उचलून जिंकलं 'गोल्ड'\nVideo आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी;\nClean India 2.0 : देशात महिनाभर चालणार 'क्लीन इंडिया 2.0' मोहिम;\n नागराज अण्णांनी केली नव्या सिनेमाची घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nउद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात\nपाकिस्तानच्या विरोधात भारताकडून मोठा 'डिजीटल स्ट्राईक'\nकर्नाटक : संघावर बंदीची मागणी दुर्दैवी\nकर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा\nT20 विश्वचषकात टीम इंडियाकडून शेवटचा खेळताना दिसेल हा खेळाडू, करू शकतो निवृत्तीची घोषणा\n डोले शोलेवाल्या पंजाबींना पिटबुलची दहशत, किती ठार\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... बुरखा घालून कराल, तर हे होणारचं ना\nकर्नाटक : एसडीपीआयबाबत घडामोडींनुसार कारवाई;\nविवाहातंर्गत बलात्कार गुन्हा ठरणार सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी\nऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण\n चक्क एका ‘रोबोट’चा विश्वविक्रम\n ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक\n कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; 8 वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली\nदेशातील महामार्गावरील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज महाराष्ट्रात बनणार;\nकोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला\nT20 वर्ल्ड कप स्पर्धेत हे 5 नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी\nस्पीडमध्ये असलेला पाळणा तुटला; ट्रॉली 5 फूट लांब उडाली आणि…. जत्रेत घडली भयानक दुर्घटना; थरारक व्हिडिओ\n महागाईत स्वस्ताई, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव घटले, पण…; भाव काय\nबेळगाव : आर्थिक व्यवहारातून एकावर हल्ला\nबेळगाव : वीज धक्क्याने सर्व्हिसिंग सेंटर मालकाचा मृत्यू\nबेळगाव : कोगनोळी आरटीओवर लोकायुक्तचा छापा, पहिलीच मोठी कारवाई\nपती, पत्नी और वो... अब्जाधीशाच्या सूनेची हत्या; सत्य समोर येताच पोलिसही हादरले\nबेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रातील वाचकांच्या सेवेत Entertainment, News and Media, Information देणारे online web portal. belgaum news | belgavkar\nकर्नाटक, महाराष्ट्र व देशभरातील विविध घडामोडींची माहिती देणारे belgavkar.com portal.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4857", "date_download": "2022-10-01T14:39:56Z", "digest": "sha1:DL6YV44WCL6PKCVHICFUJ53UCXZ5RL6J", "length": 17387, "nlines": 220, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 16 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 16\nनचिकेता प्रत्यक्ष मृत्यूजवळही ज्ञानाचीच भिक्षा मागता झाला; याच्याहून ज्ञानाची थोरवी आणखी कोणती असावी ज्ञानासाठी मृत्यूजवळही जावे लागेल ज्ञानासाठी मृत्यूजवळही जावे लागेल ज्ञानाला कशाची भीती नाही. ज्ञान मिळवू पाहणा-या सा-या त्रिखंडात जाईल व त्यासाठी वाटेल तो त्याग करावयास तयार होईल.\nसमाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्यतर दुसरे काय आहे चिंतन करून आपणास जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याची वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये.\nज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्या त्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडतो आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दुसरेतिसरे काहीच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनात ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहीत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले वाघ हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ.” “व्याजिघ्रति स व्याघ्र:” पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केव्हाच पळून गेले होते वाघ हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ.” “व्याजिघ्रति स व्याघ्र:” पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केव्हाच पळून गेले होते वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकले वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकले ज्ञानाची किती थोर उपासना ज्ञानाची किती थोर उपासना ज्ञानाची उपासना करणारा सर्व काही विसरून जातो. त्याच त्या विचारांशी तो तन्मय होतो. त्याची जणू समाधी लागते. समाधी म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधी म्हणजे ध्येयेतर सृष्टीचे विस्मरण ज्ञानाची उपासना करणारा सर्व काही विसरून जातो. त्याच त्या विचारांशी तो तन्मय होतो. त्याची जणू समाधी लागते. समाधी म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधी म्हणजे ध्येयेतर सृष्टीचे विस्मरण समाधी म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे.\nज्ञानाचा प्रांत कोणताही असो, त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जाऊन त्या बाबतीत शेवटचे टोक जो गाठतो, परमोच्च स्थान जो मिळवतो, तोच ऋषी. ज्याची पैशावर किंवा सुखावर दृष्टी असते, तो अशा फंदात कधी पडणार नाही. तपस्वीच ज्ञान देतात. ज्ञान देतात. ज्ञान असो वा विज्ञान असो, ते सिद्ध करण्यासाठी, जीवनात आणण्यासाठी महात्मेच मरतात. ज्ञानोपासक सारखा पुढे जाईल. ज्ञानदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय तो थांबणार नाही. जीवनाच्या नानाविध क्षेत्रांत अपार संशोधनास वाव आहे. भारतीय संस्कृती त्या त्या संशोधकाचा सन्मान करावयास उभा आहे. ज्ञानसंशोधनात खाणेपिणे विसरणारा न्यूटन हा ऋषीच होता. पन्नास वर्षे अध्ययन करून, विचार करून नवदृष्टी देणारा कार्ल मार्क्स हा महर्षीच आहे. जगाच्या विचारात क्रांती घडविणारा चार्लस् डार्विन याला ऋषी कोण म्हणणार नाही इंग्लंडमधील एका झोपडीत राहून सहकार्याने नवीन नवीन मार्ग जगाला दाखविण्यासाठी धडपडणारा तो हद्दपार झालेला थोर क्रॉपोटकिन्-त्याला ऋषी म्हणावयाचे नाही तर कोणाला\nभारतीय संस्कृती या सर्वांची पूजा करील. रवीन्द्रनाथ टागोरांनी जगातील ऋषींची भारत आपलेपणाने पूजा करतो, हे विश्वभारती विद्यापीठ काढून दाखविले आहे. जागीतल महान आचार्यांना ते तेथे बोलावून घेत होते व त्यांचा सन्मान करीत होते. रवीन्द्रनाथ भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखीत होते. भारतीय संस्कृतीचे ते खरे उपासक होते.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4901", "date_download": "2022-10-01T14:25:59Z", "digest": "sha1:NFPA3QGUWS2NOTTDWZVXG3WD43TKF55D", "length": 14410, "nlines": 219, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 60 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 60\nजगात जोडणे कठीण आहे, तोडणे सोपे आहे. वृक्ष वाढविणे कठीण आहे, परंतु त्याला एका क्षणात तोडून टाकता येते. घर बांधणे कठीण, पाडणे सोपे. आपणांस जीवने जोडावयाची आहेत. ती संयमाने जोडता येतील.\nआपण रेड्याला कमी मानतो. कारण तो संयमी नाही. तो सारखीच शिंगे उगारतो, साऱखेच डोळे वटारतो. आपण त्या पशूंना किंमत देतो, -जे संयमी आहेत, जे लगाम घालून घेतात, गा़डीला नीट चालतात, नांगर नीट ओढतात, जो घोडा लगाम घालून घेणार नाही, त्याला कोण जवळ करील त्याला कोण किंमत मोजील त्याला कोण किंमत मोजील पशूला चामड्याचा लगाम घालावा लागतो. परंतु माणसाला काही असले लगाम घालावयाचे नाहीत. बुद्धी हा माणसाचा लगाम आहे. मनुष्य हा विचाराने वागतो. जो विचाराने वागणार नाही तो मनुष्य नाही. संयमी असणे ही मनुष्यत्वाची पहिली खूण आहे. परंतु ही खूण किती जणांजवळ आपणांस आढळेल पशूला चामड्याचा लगाम घालावा लागतो. परंतु माणसाला काही असले लगाम घालावयाचे नाहीत. बुद्धी हा माणसाचा लगाम आहे. मनुष्य हा विचाराने वागतो. जो विचाराने वागणार नाही तो मनुष्य नाही. संयमी असणे ही मनुष्यत्वाची पहिली खूण आहे. परंतु ही खूण किती जणांजवळ आपणांस आढळेल आज जगात माणसे वृक-व्याघ्रासारखीच वागत आहेत आज जगात माणसे वृक-व्याघ्रासारखीच वागत आहेत परस्परांस खावयास उठली आहेत परस्परांस खावयास उठली आहेत स्वतःस उच्च समजून दुस-यास तुच्छ लेखीत आहेत स्वतःस उच्च समजून दुस-यास तुच्छ लेखीत आहेत संयमाचा संपूर्ण अभाव दिसत आहे.\nदोन दगड एकत्र जोडण्यास सिमेंट लागते. संयमाचे सिमेंट जर असेल, तरच जीवने जोडली जातील. परंतु प्रांत प्रांतास, राष्ट्र राष्ट्रास जोडले जाईल. परंतु अहंकार जर असेल तर हे साधणार नाही. एखाद्या प्रांताला उज्ज्वल भूतकाळ असतो. परंतु त्या उज्ज्वल भूतकाळाच्या अहंकाराने आपण इतरांस जर पदोपदी तुच्छ मानू लागलो तर काय फायदा अशा वेळेस उज्ज्वल भूतकाळ नसता तर बरे, असे वाटू लागते. ज्या इतिहासामुळे मी घमेंडखोर बनतो, मीच शहाणा-बाकी दगड असे मला वाटते. तो इतिहास नसलेला पत्करला. मला भूतकाळाच्या इतिहासापासून स्फूर्ती मिळावी, परंतु ती शेजारच्या भावास हिणविण्यासाठी नसावी. महाराष्ट्राने ही गोष्ट ध्यानात धरली पाहिजे.\nसंयम म्हणजे शरणता नव्हे. संयम म्हणजे नेभळटपणा नव्हे. संयम म्हणजे सामर्थ्य आहे. जीवनाच्या विकासासाठी तो आहे. कर्म उत्कृष्ट व्हावे म्हणून तो आहे. सेवा उदंड हातून व्हावी म्हणून तो आहे. समाजात आनंद अधिक यावा, संगीत अधिक यावे, म्हणून तो आहे. संयम ही सार्वभौम वस्तू आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/ssc-cgl-recruitment.html", "date_download": "2022-10-01T15:44:58Z", "digest": "sha1:POQGWBYXP6TQKC77IPIMCHBU6KRGIN5K", "length": 6030, "nlines": 86, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 - माहितीदर्शक", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\nपरीक्षेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022.\nनोकरी खाते : स्टाफ सिलेक्शन कमिशन\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : माहिती उपलब्ध नाही.\nअर्जाची फी : खुला/ओबीसी – 100/- रुपये. मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PWD – फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव\n1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर\n2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर\n3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर\n7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर\n12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी\n15 अकॉउंटन्ट/ ज्युनियर अकॉउंटन्ट\n16 पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट\n17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक\n18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक\n21 उच्च श्रेणी लिपिक\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : 12 वीत गणित विषयात किमान 60% गुण + पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी.\nपद क्र.2 – इतर सर्व पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.\nवयाची अट : कृपया जाहिरात बघा.\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nTier – II : नंतर कळवण्यात येईल\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 17 सप्टेंबर 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2022 (11.00PM)\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nभारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध पदांची भरती\nपेन्शन फंड नियामक अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती\nपेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती\nहिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/521258", "date_download": "2022-10-01T14:26:08Z", "digest": "sha1:AH7OKWBOOFJA3QER2Q3SIWCQ7KTU6FBK", "length": 1975, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"फुंकल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फुंकल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:०२, १८ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०५:२०, २ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ar:فونشال)\n०२:०२, १८ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Funchal)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/1471/", "date_download": "2022-10-01T15:43:31Z", "digest": "sha1:EWVTG6K2ASSBA7DNUS7DY4JV3JNGOGRT", "length": 5427, "nlines": 63, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "गाडीचा अॅव्हरेज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स उपयुक्त…! – Parner Darshan", "raw_content": "\nगाडीचा अॅव्हरेज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स उपयुक्त…\nगाडीचा अॅव्हरेज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स उपयुक्त…\nतर मग नक्की जाणून घ्याच \nवाढती महागाई पाहता गाडी मेन्टेन करणे अवघड होऊन बसलंय. म्हणूनच तुमच्या गाडीचा अॅव्हरेज वाढून देणाऱ्या काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…\n● वेळोवेळी गाडीच्या टायरमधील हवेची तपासणी करा. कारण बऱ्याचदा गाडीच्या टायरची हवा गाडीच्या मायलेजवर परिणाम करत असते.\n● जर तुमच्या गाडीचा टायर जास्त घासलेला असेल तर सहसा बदलून टाका.\n● गाडी ओबडधोबडपणे चालवू नये. गाडीचा क्लच, ब्रेक, गिअर आणि अॅक्सिलेटरचा वापर योग्यरीत्या आणि योग्य तेवढाच करा.\n● गाडीच्या स्पीडनुसार योग्यवेळी गिअर बदला. क्लच दाबून गाडी चालवणे शक्यतो टाळा.\n● कमी अंतरावर जाण्यासाठी गाडीचा उपयोग टाळा. कारण याने गाडीचा मायलेज कमी होण्याची शक्यता असते. वारंवार इंजन चालू बंद केल्याने गाडीचा मायलेज कमी होऊ शकतो.\n● तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग वेळोवेळी करा. अशाने गाडीचा अॅव्हरेज चांगला राहण्यास मदत होते.\n● नियमितपणे तुमच्या गाडीचे इंजन ऑईल, एअर फिल्टर, गिअर ऑईल बदला. याने गाडी चांगल्या स्थितीत राहते.\n● पेट्रोल भरण्यासाठी नेहमी योग्य पेट्रोलपंपाची निवडा. कारण भेसळरुक्त पेट्रोलचे गाडीवर वाईट परिणाम होतात.\n● हवेचा आणि गाडीचाही संबध आहे. गाडी चालवताना गाडीच्या काचा नेहमी बंद ठेवा. गाडीच्या काचा उघड्या ठेऊन गाडी चालवल्यास पेट्रोलची टाकी लवकर रिकामी होऊ शकते.\n● गाडी हलकी राहील याची काळजी घ्या. गाडीत गरजेचे सामानच ठेवा. कारण गाडी जेवढी हलकी तेवढा गाडीचा मायलेज चांगला.\nशरद पवारांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते \nप्रकल्प अधिकारी नारायण कराळे ‘क्लास वन’ \n‘गुगल पे’वर एखादा कॉन्टॅक्ट कसा ब्लॉक करायचा\nजंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रलमधील फरक माहिती आहे का\nचिप्सच्या पॅकेटमध्ये स्पेशल गॅस का भरला जातो\nस्मार्टफोन सतत हँग होतोय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1779260", "date_download": "2022-10-01T15:34:10Z", "digest": "sha1:GERIK5KGCN2LQL3YTQWZNTYC2DDKBLNS", "length": 8875, "nlines": 20, "source_domain": "pib.gov.in", "title": "अर्थ मंत्रालय", "raw_content": "सीजीएसटी मुंबई सेंट्रल आयुक्तालयाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले\nमुंबई, 8 डिसेंबर 2021\nसीजीएसटी मुंबई सेंट्रल आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. ते 35 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट विविध कंपन्यांना पुरवत होते. मुंबई आणि आसपासच्या 15 हून अधिक कंपन्यांना हे बनावट क्रेडिट तयार करून ते पुरवल्याबद्दल अधिकाऱ्यांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती बनावट आयटीसी मिळवत होता आणि प्रत्यक्ष पावती किंवा मालाचा पुरवठा न करता इतरांना पाठवत होता. त्याला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली आणि मंगळवारी (7 डिसेंबर 2021) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nहे अटक प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने गेल्या तीन महिन्यांत छडा लावलेल्या विविध प्रकरणांपैकी एक आहे, बनावट आयटीसी मिळवून ते इतरांना पुरवण्यासाठी खोट्या कंपन्या स्थापन करणाऱ्यांविरुद्ध या विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांचे 50 हून अधिक जाळे उघडकीस आणले असून 3000 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. त्यांनी 400 कोटी रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या तीन महिन्यांत 24 जणांना अटक केली आहे .\nवास्तविक पावती किंवा मालाचा पुरवठा न करता बनावट आयटीसी तयार करणाऱ्या आणि वापरणाऱ्या बनावट कंपन्या आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे जाळे उध्वस्त करण्याचा आणि प्रामाणिक करदात्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सीजीएसटी विभागाचा प्रयत्न आहे. महसूल वाढवण्यासाठी सीजीएसटी विभाग विविध स्त्रोतांकडून विशिष्ट गुप्त माहिती संकलित करून डेटा मायनिंग आणि डेटा विश्लेषण करून ही विशेष मोहीम राबवत आहे.\nसीजीएसटी मुंबई सेंट्रल आयुक्तालयाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले\nमुंबई, 8 डिसेंबर 2021\nसीजीएसटी मुंबई सेंट्रल आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) तयार करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. ते 35 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट विविध कंपन्यांना पुरवत होते. मुंबई आणि आसपासच्या 15 हून अधिक कंपन्यांना हे बनावट क्रेडिट तयार करून ते पुरवल्याबद्दल अधिकाऱ्यांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती बनावट आयटीसी मिळवत होता आणि प्रत्यक्ष पावती किंवा मालाचा पुरवठा न करता इतरांना पाठवत होता. त्याला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली आणि मंगळवारी (7 डिसेंबर 2021) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nहे अटक प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने गेल्या तीन महिन्यांत छडा लावलेल्या विविध प्रकरणांपैकी एक आहे, बनावट आयटीसी मिळवून ते इतरांना पुरवण्यासाठी खोट्या कंपन्या स्थापन करणाऱ्यांविरुद्ध या विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांचे 50 हून अधिक जाळे उघडकीस आणले असून 3000 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. त्यांनी 400 कोटी रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या तीन महिन्यांत 24 जणांना अटक केली आहे .\nवास्तविक पावती किंवा मालाचा पुरवठा न करता बनावट आयटीसी तयार करणाऱ्या आणि वापरणाऱ्या बनावट कंपन्या आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे जाळे उध्वस्त करण्याचा आणि प्रामाणिक करदात्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सीजीएसटी विभागाचा प्रयत्न आहे. महसूल वाढवण्यासाठी सीजीएसटी विभाग विविध स्त्रोतांकडून विशिष्ट गुप्त माहिती संकलित करून डेटा मायनिंग आणि डेटा विश्लेषण करून ही विशेष मोहीम राबवत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/lifestyle/some-special-tips-to-look-perfect-in-office-look-nrrd-328421/", "date_download": "2022-10-01T13:36:52Z", "digest": "sha1:O4SAD2M3UXAPJKVISCHCAGFTHGALIJUM", "length": 10942, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Perfect Look Tips | ऑफिस लुकमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी काही खास टिप्स... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nPerfect Look Tipsऑफिस लुकमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी काही खास टिप्स…\nतुमचा ऑफिस लुक आणि ड्रेसिंग सेन्स ऑफिसमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये कपडे कसे असावेत यासंदर्भात बऱ्याचवेळा सल्ला घेतला जातो. ज्या कपड्यात तुम्ही स्वत:ला कूल आणि कम्फर्टेबल असता असे कपडे वापरा असे सांगितले जाते. ऑफिसच्या ड्रेसिंगबाबत सगळ्यांनाच फॉर्मल कपडे आणि शूज पुरेसं वाटतात. मात्र व्यावसायिक स्वरूपासाठी ते पुरेसे नाहीत. या अशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला ऑफिसमध्ये दिसण्याच्या बाबतीत मदत करतील.\nऑफिसमध्ये स्टायलिश आणि परफेक्ट लूक मिळवण्यासाठी ऋतूनुसार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. लुक आणि मॉन्सून एलिगंट लुक निवडूनही परफेक्ट लुक मिळवू शकता. प्रोफेशनल आउटफिट्समधील ट्रेंडचीही काळजी घ्यायला विसरू नका. जर तुम्ही बदलानुसार कपडे निवडले तर ते तुम्हाला ऑफिसमध्ये परफेक्ट लूक देण्यास मदत करेल.\nकपड्यांमध्ये परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य तोल राखणे फार महत्वाचे आहे. चांगले फिटिंग कपडे तुम्हाला प्रेझेंटेबल बनवतात. कोणाला पाहिल्यानंतर कधीही ट्रेंड फॉलो करू नका, तुमच्या सोयीनुसार कपडे निवडा. अनेकांना फॉर्मल्स कपड्यांमध्ये आराम किंवा कम्फर्टेबल वाटत नाही, अशांनी त्यांची शैली बदलली पाहिजे. अनेकांना घट्ट किंवा सैल कपडे परिधान केल्यानंतर अस्वस्थ वाटू शकते.\nत्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटतील असे कपडे आणि डिझाइन निवडून कपडे परिधान करु शकता.तसेच तुम्हाला जे रंग सुट होतात अशाच रंगाची निवड करा, रंगा बरोबर कपडे, चप्पल याचा देखील विचार करायला हवा.\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nPhotos:Vande Bharat Expressदेशाला आज मिळाली स्वदेशी बनावटीची तिसरी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/product/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-4-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-68-500-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/AGS-CP-161?language=mr", "date_download": "2022-10-01T14:52:58Z", "digest": "sha1:DQHIBAALERD3EYKXPPNVVB5GIR54EP46", "length": 4741, "nlines": 85, "source_domain": "agrostar.in", "title": "इंडोफील अवतार (हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%) 500 ग्रॅम - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nअवतार (हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%) 500 ग्रॅम\nघटक: हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%डब्ल्यूपी\nप्रमाण: भात (तांदूळ): 400-500 ग्रॅम / एकर; चहा: 250 ग्रॅम / एकर; सफरचंद: 25 ग्रॅम / 10 लिटर पाणी\nपरिणामकारकता: भात (तांदूळ): शीत ब्लाइट, तपकिरी डाग, करपा, ग्रेन डिसकोलोरेशन; चहा: काळी कूज, राखाडी करपा; सफरचंद: स्कॅब , अकाली लीफ फॉल, अल्टेरानेरिया लीफ स्पॉट / ब्लाइट,भुरी, कोर रॉट.\nमिसळण्यास सुसंगत: अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.\nप्रभाव कालावधी: 10 दिवस\nपुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nअतिरिक्त माहिती: हे एक वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशक आहे आणि अनेक रोगांच्या नियंत्रणाबरोबरच जस्त अन्नद्रव्य सुद्धा पुरवते.\nटिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा\nअवान्सर ग्लो (अझॉक्सीस्ट्रोबिन8.3%+एमझेडबी 66.7%डब्ल्यूजी) 300 ग्रॅम\nबीएएसएफ कब्रिओटोप (3 किग्रॅ)\nकॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली\nकोरोमंडल ग्रोमोर 19-19-19 (1 किग्रॅ)\nसुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर\nरॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली\nबेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली\nयुपीएल- उलाला - 500 ग्रॅम\nकोरोमंडल ग्रोमोर 0-52-34 (1 किग्रॅ)\nटाटा बहार (1000 मिली)\nटाटा माणिक (250 ग्रॅम)\nस्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर\nपॉवर जेल - वनस्पती पोषक (500 ग्रॅम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/importance-of-healthy-food-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:19:07Z", "digest": "sha1:KDD45HVXWVGDWXOTJJ7JZEBUBNLLJUAD", "length": 12623, "nlines": 84, "source_domain": "marathimitra.in", "title": "निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi", "raw_content": "\nनिरोगी अन्न खाण्याचे फायदे \nImportance Of Healthy Food in Marathi मित्रांनो आजच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे शरीर निरोगी असावे असे वाटते. व या दिशेने वाटचाल देखील करता परंतु निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपल्याला केवळ व्यायाम ऑपरेशन आहे निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी अन्न खाणे देखील अशक्य आहे.\nनिरोगी अन्नाचे आपल्या शरीरावर खूप फायदे होतात. आणि हेच फायदे आजच्या ” निरोगी अन्न खाण्याचे फायदे Importance Of Healthy Food in Marathi “ लेखामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nनिरोगी अन्न खाण्याचे फायदे \nनिरोगी अन्न खाण्याचे फायदे \nप्रौढांसाठी निरोगी अन्न खाण्याचे फायदे Benefits of Healthy Food in Marathi\nमुलांसाठी निरोगी खाण्याचे फायदे Benefits of Healthy Food in Marathi\nहे देखील अवश्य वाचा :\nनिरोगी अन्न किंवा निरोगी आहार म्हणजे अन्ना मध्ये सर्व पोषक तत्वे आणि योग्य प्रमाणात पाण्याचा समावेश असणे म्हणजेच निरोगी आहार होय. आरोग्यासाठी फायद्याची असलेली ही पोषक घटक आपल्याला वेगवेगळ्या पदार्थातून वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारे आपले शरीर तयार होते. त्यामुळे निरोगी अन्न खाण्यास आपले शरीर देखील निरोगी राहते.\nनिरोगी अन्न खाण्याचे फायदे जाणून घेण्यापूर्वी आपण आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्त्वे जाणून घेऊ व ती पोषकतत्वे कोण कोणत्या पदार्थातून मिळतात हे जाणून घेऊया.\n1. Protein म्हणजे प्रथिने आपल्या प्रत्येकाच्या शरीराला दररोज 0.6 ते 1 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. तुमच्या शरीराच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, डाळी, चीज, दही, शेंगदाणे आणि इतर काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश गरजेचे आहे.\n2. मेंदूचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी ऍसिड ची गरज असते. आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये भाज्या आणि मासांचा समावेश करावा. कारण माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विपुल प्रमाणात आढळते. यामुळे आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी मिळते.\n3. स्नायू नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे कोलिन आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान या पोषक तत्वांचा अभाव बाळाच्या आरोग्यावर होतो. कोलीनची शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश करावा.\n4. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आपल्या शरीराला कॅल्शिअमची गरज असते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनतात तर दातांना झिज लागते.\nशरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.\n5. याव्यतिरिक्त अनेक पोषक तत्व असतात ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात त्यामुळे आपण नेहमी निरोगी आणि खाणे गरजेचे आहे. अण्णा मध्ये सर्व प्रकारच्या पदार्थांचा सामान खरा दिसते कि कडधान्य, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, मांस, पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी.\nमित्रांनो आता तुम्हाला कळाले असेल ते आहारामध्ये वर सांगितलेल्या प्रत्येक पदार्थांचा समावेश करणे म्हणजेच निरोगी अन्याय होय. कारण त्यातून मिळणारे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते.\nआता आपण प्रौढ व्यक्तींसाठी आणि मुलांसाठी निरोगी अन्न खाण्याचे फायदे \nप्रौढांसाठी निरोगी अन्न खाण्याचे फायदे Benefits of Healthy Food in Marathi\nनियमितपणे निरोगी अन्न खाल्ल्याने तुम्हाला अधिक काळ जगण्यास मदत होऊ शकते. म्हणजे तुमच्या आयुष्य वाढेल.\nत्वचा , दात आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी निरोगी अन्न फायद्याचे ठरते.\nस्नायूंना वाढीसाठी मदत होईल.\nरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निरोगी अन्न फायद्याचे ठरते.\nरोजच्या आहारामध्ये पोषक तत्व युक्त अन्नाचा समावेश केल्यास हाडे मजबूत होतात .\nहृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि काही कर्करोगाचा धोका कमी होता .\nनिरोगी गर्भधारणा आणि स्तनपानास मदत होते.\nपाचन तंत्राचे कार्य सुधारण्यास मदत होते.\nनिरोगी वजन प्राप्त करण्यास आणि राखण्यास मदत .\nमुलांसाठी निरोगी खाण्याचे फायदे Benefits of Healthy Food in Marathi\nलहान मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मुलांना रोजच्या आहारामध्ये निरोगी अन्न देणे खूप गरजेचे आहे त्यामुळे त्यांना खालील प्रकारे कायदे होऊ शकतात.\nत्वचा, दात आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते.\nनिरोगी वजन प्राप्त करण्यास आणि राखण्यास मदत करते.\nनिरोगी अण्णाचा समावेश केल्यास लहान मुलांची हाडे मजबूत होतात.\nनिरोगी अन्न लहान मुलांच्या मेंदूच्या विकासास समर्थन देते.\nअठरा वर्षाच्या आत मध्ये मुलांची वाढ होत असते त्यामुळे मुलांना निरोगी अन्न न दिल्यास निरोगी वाढीस समर्थन देते.\nपाचन तंत्राचे कार्य करण्यास मदत करते.\nतर मित्रांनो, ” निरोगी अन्न खाण्याचे फायदे Importance Of Healthy Food in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nहे देखील अवश्य वाचा :\nएरंडेल तेलाचे : फायदे आणि नुकसान\nसंगीत वर मराठी निबंध\nऑलिव्ह ऑइल : फायदे आणि तोटे\nमाझा आवडता संत तुकाराम\nभ्रमणध्वनी नसते तर निबंध मराठी\nएरंडेल तेलाचे : फायदे आणि नुकसान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/8114/", "date_download": "2022-10-01T15:14:39Z", "digest": "sha1:NJN5WOYFQ4RLJJYCEAV6NSYBGVNEDTOA", "length": 7902, "nlines": 58, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "शिवसेना देशभरात लोकसभेच्या शंभर जागा लढविणार ! – Parner Darshan", "raw_content": "\nशिवसेना देशभरात लोकसभेच्या शंभर जागा लढविणार \nशिवसेना देशभरात लोकसभेच्या शंभर जागा लढविणार \nमहाराष्ट्राबाहेर टाकणार दमदार पाऊल.\nलखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 2024मध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या किमान 100 जागा लढकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत विधानसभा निवडणुका झाल्या की शिवसेना लगेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.\nदेशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून येथील निकाल नेहमीच देशाची दिशा आणि दशा ठरवतात. शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर किमान 100 जागा लढवणार आहे. त्यात 15 ते 20 जागा आम्ही उत्तर प्रदेशात लढणार आहोत, असे खा. संजय राऊत यांनी सांगितले.\nशिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 50 ते 60 जागा लढत आहे. किसान रक्षा पार्टी, अवध केसरी सेना अशा पक्षांसोबत आम्ही युती केली आहे. काही शेतकरी संघटनाही आमच्या सोबत आहेत. नियोजनबद्धपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुका झाल्या की लगेच आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.\nमहाराष्ट्राबाहेर शिवसेनेने दमदार पाऊल आधीच टाकले आहे. दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. हा भाजपचा गड होता आणि तो शिवसेनेने काबीज केला आहे. तिथून पुढे दक्षिण गुजरातवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. निश्चितपणे लोकसभा निवडणुकीत राज्याबाहेरही शिवसेना आपली ताकद दाखकेल, असा विश्वास खा.राऊत यांनी व्यक्त केला.\nउत्तर प्रदेशची निवडणूक आणि इथले निकाल देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल याचा निर्णय घेतात. यासाठी संपूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय याकडे लक्षपूर्वक पाहत आहे. उत्तर प्रदेश जो कौल देणार आहे त्यातून 2024मध्ये काय होणार याचा अंदाज येईल.\nविरोधी पक्षातील एका प्रमुख नेत्यावर राजरोसपणे पाच राऊंड गोळ्या झाडल्या जात असतील तर त्याचा अर्थ काय तुम्ही माफियाराज संपलं म्हणता… कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करता… मग हा हल्ला कसा झाला, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला केला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा त्यांनी निषेध केला.\nकै.शिवाजी औटी : शिक्षणाचे महत्त्व समजलेला कष्टाळू शेतकरी \nजगातील सर्वात महागडा गुलाब \nचक्क ठाकरेंच्या घरातला माणूसच मुख्यमंत्र्यांनी फोडला \nराधाकृष्ण विखे पाटलांवर ‘या’ दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी\nविकासकामांच्या माध्यमातून तालुकाप्रमुखांना बळ देणार : ना.देसाई\nसुजित पाटलांनी साधला आजी,माजी आमदारांवर निशाणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/59-thousand-students-got-placed-in-eleventh-standard-special-round-nrsr-70418/", "date_download": "2022-10-01T15:37:08Z", "digest": "sha1:QALPFKCYW73F56FXPIUT34QZH44DP2IA", "length": 12392, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अलॉटमेंट | अकरावीच्या विशेष फेरीत ५९ हजार विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश ,इतक्या जागा रिक्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nसंदीप रेवडे सांगत आहेत ‘चुप’चा सेट तयार करताना आलेल्या आव्हानांविषयी\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nअलॉटमेंटअकरावीच्या विशेष फेरीत ५९ हजार विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश ,इतक्या जागा रिक्त\nकरावीच्या विशेष फेरीची(eleventh standard special entrance round) गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.\nमुंबई: अकरावीच्या विशेष फेरीची(eleventh standard special entrance round) गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. तर सुमारे ८ हजार ८५६ विद्यार्थीना प्रवेश मिळाला नाहीये, या यादीनंतर मुंबई विभागात किमान ८९ हजार ४४ जागा रिक्त राहतील,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nविशेष फेरीमध्ये मुंबई विभागातील कॉलेजांमध्ये सर्व शाखांच्या मिळून १,४८,३८६ जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. यासाठी एकूण ६८,१७८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी ५९,३२२ विद्यार्थ्यांना विशेष फेरीत कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेचे ३५ हजार ४२३, कला शाखेचे ४ हजार ४८७, विज्ञान शाखेचे १८ हजार ८१९ तर एचएसव्हीसी शाखेच्या ५९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nया विशेष फेरीमध्ये निवड झालेले विद्यार्थी महाविद्यालयांत ३१ डिसेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची पुढील कार्यपद्धती शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ३५ हजार ३१४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महािवद्यालय अलॉट झाले आहे.\nतिसऱ्या फेरीनंतर एक लाख ३५ हजार ४६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या यादीत कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना आता ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार असल्याचे बाेलले जात आहे. विशेष फेरीमध्ये जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाचे तब्बल ५४ हजार ४७८ विद्यार्थी आहेत. सीबीएसई ,मंडळाचे १ हजार ७८३ तर आयसीएसई मंडळाचे २१५४ विद्यार्थी आहेत.\nविशेष फेरीनंतर यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश\nसिरो सर्व्हे ३ मधून होणार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, त्यानंतर लागणार लसीकरणासाठी वर्णी\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T14:56:36Z", "digest": "sha1:36R4Q6KN3ZLARVFE45QX2UT2Z2VAS2BD", "length": 14780, "nlines": 237, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "लवकरच उर्वरित आठ जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार | Solapur City News", "raw_content": "\nलवकरच उर्वरित आठ जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार\nमुंबई- सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २६ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु ८ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.\nयासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून 31 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.\nअहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट-क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल असेही थोरात यांनी सांगितले.\n(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)\nमहाराष्ट्र सरकार कष्टकरी महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविणार\nसेवानिवृत्त अधिकाऱ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सेवेची संधी\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nJob : खनिज साठ्यांच्या शोधातून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे\nJob : मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस\nJOB : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने कौशल्याधारित नवनवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करावी : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/category/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3", "date_download": "2022-10-01T15:16:09Z", "digest": "sha1:4EE2UACFZOIZLEEWSKT5AYOF2WTV6H53", "length": 8283, "nlines": 122, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "चिपळूण – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण कोल्हापूर खारघर गडचिरोली चिपळूण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक नेरळ पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पेठ पेण मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रत्नागिरी रायगड वसई विदर्भ सामाजिक सुधागड- पाली\n‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ\n‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]\nचिपळूण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड\nनवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या…\nनवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या… युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. मात्र पर्यावरणाला धक्का पोचता कामा नये. शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर यांचे आवाहन चिपळूण येथे जनआशिर्वाद यात्रा व विजय संकल्प मेळावा चिपळूण/ प्रतिनिधी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नवा महाराष्ट्र घडवू पाहात आहेत, त्यासाठी ते युवक, शेतकरी व कामगार यांच्याशी संवाद साधत असून उद्योग […]\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4859", "date_download": "2022-10-01T14:14:42Z", "digest": "sha1:Y5YFZ5L3HG5XZP4V5TRXYOWN5WAKR6MK", "length": 18052, "nlines": 222, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 18 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 18\nभारतीय संस्कृती प्रत्येक पाऊल बुद्धिपूर्वक टाकावयास सांगत आहे. “दृष्टीपूतं न्यसेत्पादम् वस्त्रपूतं पिबेज्जलम्” –विचार करून वागा, पाहून पाऊल टाका, गाळून पाणी प्या. भारतीय संस्कृती सांगते की विचार सर्वत्र घेऊन जा. धर्म म्हणजे काय” –विचार करून वागा, पाहून पाऊल टाका, गाळून पाणी प्या. भारतीय संस्कृती सांगते की विचार सर्वत्र घेऊन जा. धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. सकाळी सात वाजता स्नान करून संध्या करणे, एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे चोवीस तास होणारी कर्मे. जन्मभर होणारी कर्मे. धर्म का देवघरापुरता असतो धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. सकाळी सात वाजता स्नान करून संध्या करणे, एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे चोवीस तास होणारी कर्मे. जन्मभर होणारी कर्मे. धर्म का देवघरापुरता असतो धर्म सर्वत्र आहे. हवा ज्याप्रमाणे आपण जेथे जेथे जाऊ तेथे तेथे पाहिजे, त्याप्रमाणे धर्म सर्वत्र हवा. तुम्ही विधिमंडळात जा, स्वयंपाकघरात जा, कारखान्यात जा, कोठेही जा, जे जे कर्म कराल ते ते धर्ममय पाहिजे.\nधर्ममय पाहिजे म्हणजे वेदमय पाहिजे, विचारमय पाहिजे. याचाच अर्थ प्रत्येक कर्म बुद्धिपूर्वक करा. परंतु बुद्धी शुद्ध व्हावयास हृदयाची जरूर असते. हृदय व बुद्धी यांच्या एकतानतेतून जो महाविचार निर्माण निर्माण होईल तो धर्म होय अशी एकतानता ज्याची होते; त्यालाच आपण धर्मस्थापक म्हणतो. समर्थांनी एकच धर्मस्थापक सांगितला नाही.\n झाले आहेत, पुढें होणार”\nत्या त्या काळातील परिस्थितीचा खोल विचार करून, त्या त्या काळातील बहुजनसमाजाच्या सुखदु:खांचा एकरूपतेने विचार करून, महापुरुष त्या त्या काळातील युगधर्म देत असतो. त्या त्या काळाला नवीन दृष्टी देतो, नवीन विचार देतो. अशा रीतीने धर्म वाढत जातो.\nभारतीय धर्म हा वर्धिष्णू धर्म आहे. नवीन नवीन तो घेईल व पुढे जाईल. नवीन नवीन क्षेत्रांत घुसेल. सारे ज्ञान आपलेसे करून समाजाचे धारण करू पाहील. विचाराशिवाय समाजाची धारण कसे होणार ज्ञान ही शक्ती आहे. खरा सनातन धर्म ते ज्ञान घेतल्याशिवाय कसा राहील ज्ञान ही शक्ती आहे. खरा सनातन धर्म ते ज्ञान घेतल्याशिवाय कसा राहील मारुती ज्याप्रमाणे लाल दिसणा-या सूर्याला धरावयाला उडाला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृती क्षितिजावर दिसणा-या भव्य, दिव्य, नव्य विचारांना कवटाळू पाहील. भारतीय संस्कृती ही स्थाणूंची स्थाणुसंस्कृती नाही. ती गतिशील आहे, पुढे जाणारी आहे. ती कधी थांबणार नाही. सत्याची नवनवीन दर्शने घ्यावयास भारतीय आत्मा तडफडेल. सत्याचा संशोधक “आता बस झाले” असे कधी म्हणणार नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उघडे असते. आज महात्मा गांधीच पाहा. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्रात ते बुद्धीचा दीप घेऊन शिरले नाहीत मारुती ज्याप्रमाणे लाल दिसणा-या सूर्याला धरावयाला उडाला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृती क्षितिजावर दिसणा-या भव्य, दिव्य, नव्य विचारांना कवटाळू पाहील. भारतीय संस्कृती ही स्थाणूंची स्थाणुसंस्कृती नाही. ती गतिशील आहे, पुढे जाणारी आहे. ती कधी थांबणार नाही. सत्याची नवनवीन दर्शने घ्यावयास भारतीय आत्मा तडफडेल. सत्याचा संशोधक “आता बस झाले” असे कधी म्हणणार नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उघडे असते. आज महात्मा गांधीच पाहा. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्रात ते बुद्धीचा दीप घेऊन शिरले नाहीत राजकारणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग त्यांनी चालविलेच आहेत. उद्योगधंद्यांची गोष्ट घ्या, त्यातही ते शिरतीलच. राष्ट्रीय शिक्षण असो, राष्ट्रभाषा असो, समाजसुधारणा असो, धार्मिक प्रश्न असो, आरोग्य असो, खाण्यापिण्याचे प्रयोग असोत, ब्रह्मचर्यादी मानसिक प्रश्न असोत, प्रत्येक क्षेत्रात ते शिरतील. ते बुद्धीचे उपासक आहेत. शुद्ध हृदयाची शुद्ध बुद्धीला जोड देऊन ते प्रयोग करीत असतात. ख-या सनातनी वेदधर्माचे ते खरे अनुयायी आहेत.\nबुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कोणाचे तुणतुणे वाजवीत बसणार नाही. तो आपल्या विशंकतेने पुढे पाऊल टाकील. जुने लोक कलियुग, कलियुग म्हणतात. नवीन लोक यंत्रयुग, यंत्रयुग म्हणतात. गांधी म्हणतील, “मी माझे युग निर्माण करीन. मी चरख्याचे युग आणीन. ग्रामोद्योगाचे युग आणीन.” बुद्धिमान मनुष्य री ओढीत बसणार नाही. तो स्वत:च्या विचारांचे युग आपल्याभोवती निर्माण करू पाहतो.\nजगात स्वतंत्र बुद्धि फार थोडी असते. सनातनी लोक दहा हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात, तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात परंतु भारतीय संस्कृती स्वतंत्र दिवा लावावयास सांगत आहे. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा. आजूबाजूच्या देशांचाही विचार करा. आणि स्वत:च्या समाजाला काय हितकर ते बघा.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4903", "date_download": "2022-10-01T14:00:03Z", "digest": "sha1:HHHO5SSAMHC7EV3SK4T3V2M6QTLEKSKZ", "length": 17233, "nlines": 221, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 62 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 62\nमुले खेळतात. खेळताना आपणास इतका व्यायाम होईल, आपले शरीर असे सुधारेल, वगैरे विचार त्यांच्या मनात नसतात. हे विचार मनात आणून मुले खेळतील तर खेळाचा आनंद त्यांना लुटता येणार नाही. आट्यापाट्या खेळताना माझ्या मांड्यांना आता व्यायाम होत आहे असा का विचार करून खेळाडू खेळेल असा विचार करून त्याला कोंडी फोडता येणार नाही. मुले खेळासाठी म्हणून खेळतात. त्याने मिळणारे जे व्यायामाचे फळ, त्या फळाकडे खेळताना त्यांचे लक्ष नसते.\nयाचा अर्थ असा नाही, की खेळ खेळणा-याला व्यायामाचे फळ मिळत नाही. त्याची प्रकृती निरोगी राहते. तो आनंदी राहतो. तो मनमोकळा होतो. कितीतरी फळे त्याला मिळतात. खेळ खेळावयास जाण्यापूर्वी, खेळाला आरंभ करण्यापूर्वी, व्यायामाचा विचार त्यांच्या मनात असतो. मी जर रोज खेळत जाईन, तर माझी प्रकृती निकोप राहील असे तो ठरवितो. फळाचा विचार प्रथम मनात असतो. परंतु एकदा कर्म सुरू झाले म्हणजे त्या फलाचा विसर पडला पाहिजे. प्रत्येक प्रयत्न म्हणजे कर्मसिद्धी आहे, प्रत्येक घाव म्हणजे विजय आहे, प्रत्येक टाकलेले पाऊल म्हणजे ध्येयप्राप्ती आहे, असे वाटले पाहिजे. प्रयत्न म्हणजे सिद्धी.\nबेलदार मोगरी हातात घेऊन दगड फोडीत असतो. समजा, दहा धावांनी दगड फुटला नाही, आणि अकराव्या घावास तो फुटला, तर ते पहिले घाव फुकट का गेले प्रत्येक घाव त्या दगडातील अणूंना आघात करीतच होता. ते अणू अलग केले जात होते. प्रत्येक घाव ध्येयाकडेच नेत होता.\nकर्म उत्कृष्ट व्हावे म्हणूनच कर्मफलत्यागाची जरूरी आहे. फळाचे सतत चिंतन करण्यापेक्षा कर्मातच जो रमला, त्याला अधिक थोर फळ मिळेल. कारण पदोपदी फळाचे चिंतन करणा-याचा पुष्कळसा वेळ चिंतनातच जातो. पाऊस नाही पडला तर, भाव नीट नाही आला तर, उंदीर लागला तर, अशी पदोपदी जो काळजी आणि विवंचना करीत बसेल, फळाविषयी विचार करीत बसेल, त्याच्या हातात भरपूर उत्साह राहणार नाही ; त्याच्या मनात अनंत आशा उरणार नाही ; त्याचे कर्म उत्कृष्ट होणार नाही. ह्याच्या उलट, जो शेतकरी कर्मातच रंगला आहे, खत घालीत आहे, पाणी घालीत आहे, निंदणी करीत आहे ; दुसरा विचार करावयास ज्याला वेळच नाही, त्याला अधिक उत्कृष्ट फळ मिळेल यात शंका नाही.\nकमळ असते ना, त्याची गोष्ट रामकृष्ण परमहंस नेहमी सांगावयाचे. कमळाला फुलावयाचे असते. रात्रंदिवस चिखलात पाय रोवून ते धडपडते. सूर्याकडे तोंड करून ते फुलू पाहात असते. त्या कमळाची साधना सारखी अखंड सुरू असते. स्वतःचे फुलणे विसरून जाते. फळाला जणू विसरून जाते. थंडी, ऊन, वारा, पाऊस, चिखल यांत राहून धडपडत असते. परंतु एक दिवस उजाडतो. ते कमळ मंद-मधुर फुलते. सूर्याचे किरण त्याला चुंबितात. वारे त्याला आंदुळतात ; गाणी म्हणतात. आपण फुललो आहोत, याचे भान त्या कमळाला जणू नसते. सुगंधाने, पावित्र्याने, मकरंदाने मी भरून राहिलो आहे, याची जाणीव त्याला नसते. शेवटी भ्रमर गुं गुं करीत येतो. त्या कमळाभोवती प्रदक्षिणा घालतो. त्या कमळाच्या अंतरंगात तो शिरतो व सांगतो, “पवित्र कमळा तू फुलला आहेस. किती गंध, कसा रंग ; किती गोड रस तू फुलला आहेस. किती गंध, कसा रंग ; किती गोड रस \nमनुष्याचे असेच झाले पाहिजे. फळाचा विचार पडला पाहिजे. फळ पायाशी येऊन पडले तरीही तिकडे दृष्टी जाता कामा नये. ध्रुवाच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष नारायण येऊन उभा राहिला, तरी त्याचे डोळे मिटलेलेच नारायणाच्या चिंतनातच तो तल्लीन झाला होता. इतकी समरसता साधनेत होणे ही महत्त्वाची वस्तू आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-photos-of-bombay-velvet-set-4990804-PHO.html", "date_download": "2022-10-01T13:55:54Z", "digest": "sha1:BPWDW6Q2ZQFHDHS2VJNPJZJAGW2NMI2J", "length": 7347, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 महिन्यात 15 कोटींचा खर्च करुन तयार झाला रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेलवेट'चा सेट | Bombay Velvet Set Was Made In 15 Crore Rupees In Colombo, Sri Lanka - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10 महिन्यात 15 कोटींचा खर्च करुन तयार झाला रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेलवेट'चा सेट\n(रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर बॉम्बे वेलवेटच्या सेटचा लूक)\nमुंबईः अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-अनुष्का शर्मा स्टारर 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात 60च्या दशकातील मुंबईचे दर्शन घडणार आहे. मात्र या सिनेमाचा सेट अर्थातच 60 च्या दशकातील मुंबई शहराचा सेट श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथे तयार करण्यात आल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाचे आर्ट डायरेक्टर समीर सावंत यांनी सांगितले, \"शूटिंगसाठी आम्ही कोलंबो, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथील ठिकाणे बघितली. बजेटनुसार आम्ही कोलंबोची निवड केली. कारण येथील 40 रिअल लोकेशन्सला मुंबईतील जुन्या इमारतींच्या रुपात पडद्यावर दाखवणे शक्य होते. ज्या ठिकाणी सिनेमाचा सेट बनवण्यात आला ती जागा कोलंबोपासून सहा तासांच्या अंतरावर आहे.\"\nसमीर सांगतात, ''9 एकर परिसरात आमच्या प्रॉडक्शन टीमला काही लँडमार्क बनवायचे होते. यामध्ये खादी ग्रामोद्योग भवन, एलआयसी बिल्डींग, सीएसटी स्टेशन (व्हीटी स्टेशन)चा परिसर आणि जहांगिर आर्ट गॅलरी या ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय मुंबईतील कोलाबा परिसरातील एक प्रसिद्ध इमारतसुद्धा येथे तयार करण्यात आली. आर्ट डायरेक्टर समीर यांनी सांगितल्याप्रमाणे, \"बजेट कमी असल्याने 40 पैकी केवळ 18 इमारतींचे रिक्रिएशन करण्यात आले. श्रीलंकेत 60च्या दशकातील मुंबई उभी करण्यासाठी आम्हाला 10 महिन्यांचा काळ आणि 15 कोटींचा खर्च आला.\"\nसमीर यांनी पुढे सांगितले, \"लोकेशन्स तयार करण्यासाठी सर्वात मोठी अडचण ही ओबडथोबड जमीन होती. इमारती उभ्या करण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम 9 एकर जमीन सपाट करावी लागली. याशिवाय साइनबोर्ड्सवरसुद्धा काम करावे लागले. रस्त्यांवर लागलेले साइनबोर्ड्स हे कोलंबोच्या स्थानिक भाषेत (सिंहली) होते. टीमने त्यांना मराठीत बदलले. बॉम्बे वेलवेटमध्ये हिंदीऐवजी 60 च्या दशकातील स्थानिक भाषेचा अर्थातच मराठीचा वापर करण्यात आला आहे.\"\nसेट व्यतिरिक्त सिनेमातील अनेक सीन्स हे कोलंबो येथील रिअल लोकेशन्सवर शूट करण्यात आले. विशेषतः खंबाटा (करण जोहर) चे घर, रोजी (अनुष्का शर्मा) चे घर, एक बिलियर्ड्स क्लब, स्ट्रीट आणि बँक हे सर्व रिअल लोकेशन्स आहेत. समीर यांनी हा देखील खुलासा केला, की कोलंबो रेल्वे स्टेशनला विक्टोरिया टर्मिनल (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनल) चे रुप देण्यात आले.\nसमीर यांनी Divyamarathi.comसोबत कोलंबो येथे उभारण्यात आलेल्या मुंबई शहराची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता.\nनोटः 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा 15 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/page/5/", "date_download": "2022-10-01T14:58:44Z", "digest": "sha1:GXZ3SV2RIHSS3M4SHSGHRF3UJYTZ7346", "length": 12922, "nlines": 94, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "माझा बीड जिल्हा – Page 5 – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझा बीड जिल्हा\nलोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान.\nलोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान. – डोंगरचा राजा / ॲानलाईन. माजलगाव – संपुर्ण भारत देशामध्ये १ जुलै २०१७ पासुन वन नेशन वन टॅक्स म्हणजेच सर्व देशासाठी एकच कर अशी सुटसुटीत जीएसटी कर प्रणाली राबविण्यात आली या कर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याला,तिमाही, वार्षीक अशी विविध विवरणपत्र बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात अशा प्रकारे विवरणपत्र दाखल करीत असताना शेवटचा करउपभोक्ता यांनी ...\nपिक कर्जाच्या वसुलीसाठी मुदतवाढ..\nपिक कर्जाच्या वसुलीसाठी मुदतवाढ..\nजलदगतीने पूर्ण करू – ना. धनंजय मुंडे\nजलदगतीने पूर्ण करू – ना. धनंजय मुंडे – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – परळी मतदारसंघातील दळवळणासह इतरही विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करू – ना. धनंजय मुंडे. – ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते परळी बायपास व परळी ते धर्मापुरी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न, दर्जेदार पद्धतीने वेळेत काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना. – आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक – ना. मुंडेंनी पुन्हा करून ...\nना.धनंजय मुंडेंनी दिला खा.छत्रपती संभाजीराजेंना विश्वास\nना.धनंजय मुंडेंनी दिला खा.छत्रपती संभाजीराजेंना विश्वास – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक; सर्व स्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील – धनंजय मुंडे यांनी दिला खा. छत्रपती संभाजीराजेंना विश्वास – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक; सर्व स्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील – धनंजय मुंडे यांनी दिला खा. छत्रपती संभाजीराजेंना विश्वास – बीड येथे ना. धनंजय मुंडे यांनी खा. छत्रपती संभाजीराजे यांचे केले स्वागत* बीड – महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या कायम बाजूने व सकारात्मक असुन, समाजाला आरक्षण मिळवून ...\nसमाज बांधवांनी सहभागी व्हावे – भारत जगताप\nसमाज बांधवांनी सहभागी व्हावे – भारत जगताप – डोंगरचा राजा / ॲानलाईन. वडवणी – मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे,आता राज्याने विनंती याचिका केली आहे,त्यात योग्य माहिती देऊन पाठपुरावा करावा यासाठी दि.२८ जून रोजी आ.सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात वडवणी तालुक्यातील समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवा नेते भारत ...\nशिवसेनेचे वाघ आपसात भिडले..\nशिवसेनेचे वाघ आपसात भिडले.. – डोंगरचा राजा / आँनलाईन – बीड जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात राडा. माजलगाव – माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव शहरात येताच त्यांच्या स्वागताच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष पापा सोळुंके आणि जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. यात शहराध्यक्ष पापा ...\nना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण\nना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण – डोंगरचा राजा / ॲानलाईन. – पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका आणि पोलिस विभागाच्या १६५ वाहनांचे लोकार्पण. बीड – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या मंगळवार २२ जून २०२१ रोजी पोलीस विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या शासकीय वाहनांचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित ...\nयापुढे रुग्णांचे रेफर होणार नाही – डॉ.साबळे\nयापुढे रुग्णांचे रेफर होणार नाही – डॉ.साबळे – डोंगरचा राजा / ॲानलाईन नेकनूर येथील कुटिर आणि स्त्री रुग्णालयातील मोठ्या प्रमाणात कोविड साठी डॉक्टर आणि कर्मचारी प्रतिनियुक्तीवर बीड आणि इतरत्र पाठवण्यात आले होते त्यामुळे या रुग्णालयातील कारभार ढासळला याकडे दैनिक पुढारी ने लक्ष वेधले नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी येथील तीस कर्मचारी परत पाठवले असून यापुढे येते रुग्णांना सर्व ...\nजखमी हरिणाचा शेतकऱ्यांमुळे जीव वाचला.\nजखमी हरिणाचा शेतकऱ्यांमुळे जीव वाचला. जय जोगदंड / केज कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरिणाला शेतकऱ्यांनी सोडवून जखमी हरिणाला वनविभागाच्या स्वाधीन केले. साळेगाव ता. केज येथे दि. १४ जून रोजीखटकळी नावाने ओळखल्या जात असलेल्या भागात कैलास पटणे यांच्या उसाच्या शेतात एक नर जातीचे हरीण हे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले होते. कुत्रे पाठलाग करून हल्ला करीत होते. हे पाहताच या परिसरातील शेतकरी ...\nविश्वनाथ वरपे यांचे निधन..\nविश्वनाथ वरपे यांचे निधन.. – केज पंचायत समितीचे वरपे बंधू यांना पितृशोक. केज – केज तालुक्यातील कृषी विस्तार अधिकारी विलास वरपे व ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ वरपे यांचे वडील विश्वनाथ वरपे ( वय ७१ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साळेगाव ता. केज येथील विश्वनाथ वरपे वय ७१ वर्ष यांचे दि.१३ जून रविवार रोजी दुपारी ४:०० वा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन ...\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/farming/e-shram-card-payment-status/", "date_download": "2022-10-01T14:51:09Z", "digest": "sha1:U35YMNKVATX3FOQGJBHPNXHE4VA3WUJC", "length": 25317, "nlines": 238, "source_domain": "gavkatta.com", "title": "E Shram Card : ई श्रम कार्डचे पैसे येणार आहेत त्यांची यादी जाहीर पुढील प्रमाणे आपले नाव यादीत पहा.. - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/शेती कट्टा/E Shram Card : ई श्रम कार्डचे पैसे येणार आहेत त्यांची यादी जाहीर पुढील प्रमाणे आपले नाव यादीत पहा..\nजागतिक कट्टाशिक्षण कट्टाशेती कट्टा\nE Shram Card : ई श्रम कार्डचे पैसे येणार आहेत त्यांची यादी जाहीर पुढील प्रमाणे आपले नाव यादीत पहा..\nई श्रम कार्डचे पैसे कधी येतील हे कसे कळेल\nE Shram Card : काही काळापूर्वी केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मदतीसाठी लेबर कार्ड योजना सुरू केली होती. असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्यांना या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात सुमारे 27.28 कोटी ई-श्रम कार्ड जारी करण्यात आले आहेत.\nई-श्रम कार्ड चे पैसे आले का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nE Shram Card : कार्डसाठी अर्ज करताना एखाद्या मजुराने चुकीची माहिती दिली असेल, तर त्याचे ई-श्रम कार्ड कधीही रद्द होऊ शकते. जर काही चूक झाली तर लेबर कार्ड नोंदणी रद्द होण्याचा धोका आहे. ज्यांनी अशी चूक केली असेल, त्यांना ई श्रम कार्ड योजनेचा दुसरा हप्ता मिळणार नाही.(E Shram Card Paise Check) हे टाळण्यासाठी, अर्ज करताना, सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा आणि कोणत्याही चुका शिल्लक नाहीत याची खात्री करा.\n🔺या कारणांमुळे हप्ता अडकू शकतो\nयाशिवाय कामगाराच्या बँक खात्याची केवायसी झाली नाही, तर हप्ते अडकण्याचा धोका आहे. ज्या लोकांचे बँक खाते KYC झालेले नाही, त्यांनी नुकसान टाळण्यासाठी हे काम लवकर करावे. त्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे. यासाठी लेबर कार्ड धारकाला फक्त एकदाच पैसे भरावे लागतात.बँकेच्या शाखेत जावे लागेल. आधार कार्ड आणि पॅन कार्डची प्रत बँकेत जमा होताच केवायसी केले जाते. त्रास टाळण्यासाठी ई-श्रम कार्डधारक कामगार मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडणे देखील आवश्यक आहे.\n🔺राज्य सरकारेही लाभ देतात\nलेबर कार्ड योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या लोकांना केंद्र सरकारकडून लाभ तर मिळतोच, पण राज्य सरकारेही त्यांच्या वतीने वेळोवेळी पैसे देतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने करोडो मजुरांच्या खात्यात एक हजार रुपये टाकण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये, राज्य सरकार E Shram Card ई-श्रम कार्डधारक कामगारांना दरमहा 500-500 रुपये देखभाल भत्ता देत आहे.\nई-श्रम कार्ड चे पैसे आले का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा\n🔺ई श्रम कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी\nसर्वप्रथम ई श्रम कार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.\nमग नोंदणीची लिंक पृष्ठाच्या अगदी बाजूला असेल.\nत्यानंतर ‘ई-श्रम वर नोंदणी’ वर क्लिक करा.\nयानंतर तुम्हाला आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा टाकावा लागेल.\nत्यानंतर send OTP वर क्लिक करा.\nत्यानंतर OTP टाका आणि त्यानंतर ई-श्रमसाठी नोंदणी फॉर्म उघडेल.\nत्यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक तपशील प्रविष्ट करावे लागतील.\nयानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.\n🔺पहिल्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले: ई-श्रम कार्ड पेमेंट कामगार यादी\nविशेष बाब म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत लेबर कार्डधारकांना 2 लाख रुपयांची विमा सुविधा दिली जाते. याशिवाय शासनाकडून या योजनेंतर्गत मजुरांना आर्थिक मदत दिली जात आहे. (E Shram Card Paise Check) याद्वारे गरीब मजूर कुटुंबाला दरमहा एक हजार रुपये दिले जातात. या ई श्रम कार्डचा पहिला ईएमआय नोंदणीकृत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे.\n🔺लेबर कार्डचा दुसरा हप्ता सप्टेंबरमध्ये येईल\nउत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगारांचा डेटा तयार केला होता. जेणेकरून सर्व पात्र लोकांची डाटा बँक शोधता येईल. जानेवारी महिन्यात सरकारच्या ई-श्रम कार्ड योजनेत राज्यातील १.५० कोटी कामगारांना देखभाल भत्त्याची रक्कम कामगारांच्या खात्यात हस्तांतरित करायची होती.मिळालेल्या माहितीनुसार, हा कामगार कार्ड भत्ता दुसऱ्या हप्त्यात वर्ग केल्याचे वृत्त आहे. सप्टेंबर महिन्यातच कामगारांच्या खात्यावर दुसरा हप्ता वर्ग होणार असल्याचा दावा विभागीय सूत्रांनी केला आहे. E Shram Card\n🔺ऑनलाइन लेबर कार्ड यादीतील नाव तपासण्याची प्रक्रिया\nसर्वप्रथम तुम्हाला उत्तर प्रदेश कामगार विभागाच्या वेबसाइट upbocw.in वर जावे लागेल.\nअशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर कामगार विभागाची वेबसाइट उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला श्रमाचा पर्याय दिसेल जो तुम्हाला निवडायचा आहे\nमजुरीच्या पर्यायावर निवड केल्यानंतर तुम्हाला कामगारांच्या यादीचा पर्याय मिळेल (जिल्हावार/ब्लॉकनिहाय) जो तुम्हाला निवडायचा आहे.\nयानंतर जिल्ह्यात प्रवेश करण्याचा पर्याय समोर येईल. तर तुम्हाला यूपीच्या जिल्ह्याची यादी शोधावी लागेल ज्यावर गाव किंवा शहर येतेजिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर महानगरपालिका आणि विकास गट असे दोन पर्याय असतील.\nत्यामुळे तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला मनपा निवड करावी लागेल. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला विकास विभागाची निवड करावी लागेल.\nतुमचा प्रदेश निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणाचा पर्याय दिसेल ज्यावर तुम्हाला निवडायचे आहे\nयानंतर तुमच्या स्क्रीनवर सर्व लेबर कार्डधारकांची यादी दिसेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि तुमचे नाव लेबर कार्डमध्ये आहे की नाही ते पाहू शकता\nअशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने लेबर कार्ड लिस्टमध्ये तुमचे नाव सहज तपासू शकता.\n🔺ई-शार्म कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील –\nमोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा\nई-श्रम कार्ड पहिल्या हप्त्याचे पैसे कामगार यादी नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा\n🔺ई-श्रम कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत, पात्रतेनुसार शासकीय योजनेचा लाभ दिला जातो\nअपघाती मृत्यू 2 लाख रु\n1 लाखापेक्षा जास्त अंशतः अपंगत्वासाठी\nआश्रम पोर्टल नोंदणीनंतर अपघात विमा संरक्षण मिळेल.\nभविष्यात मजुरांच्या मुलांनाही शासनातर्फे शिष्यवृत्ती दिली जाईल, जेणेकरून त्यांचा अभ्यास चांगला व्हावा.\nज्या मजुरांनी लेबर कार्ड अंतर्गत नोंदणी केली आहे, त्यांच्याकडे स्वतःचे घर नसेल तर सरकार त्यांना देईल\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरही देणार.\nयेत्या काळात अशा मजुरांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी सरकार त्यांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी स्वस्त व्याजदरात कर्जही देणार आहे. E Shram Card\n(fast job) १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी ‘इतक्या’ पदांची भरती | पगार – १९ हजार ते ५६ हजार. आत्ताच फॉर्म भरा.\nSBI Customer: तुमच्या कारमध्ये फास्टटॅग असेल तर SBI ने दिली खास सुविधा, करोडो ग्राहकांना होणार फायदा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nCotton rate आजचे कापुस बाजार भाव.. 36 जिल्ह्याचे बाजार भाव..\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/stri-purush-samanta-essay-in-marathi/", "date_download": "2022-10-01T13:42:42Z", "digest": "sha1:F7LAACMRV6N7RL2HUEOUUJSVQFUHFA6I", "length": 14292, "nlines": 64, "source_domain": "marathimitra.in", "title": "स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi", "raw_content": "\n” स्त्री आणि पुरुष संसाराची दोन चाके आहेत “ असे म्हटले जाते. याचे एक जरी चाक खराब असेल किंवा तुटलेला असेल तर तो संसार पुढे जात नाही. तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये स्त्रियांना कमी आणि पुरुषांना अधिक अधिकार किंवा मान सन्मान दिला जातो. आपल्या समाज्यातील प्रत्येक स्त्रीला व पुरुषांना समान हक्क, समान अधिकार आणि समान मान असतो का\nफार पूर्वीच्या काळापासून आपल्या समाजामध्ये एकत्रित चालत आली आहे ती म्हणजे अशी स्त्रीने घर संभाळायचे आणि पुरुषाने संपत्ती कमवायचे. पूर्वीच्या काळामधील संसार गाडा हाकण्यासाठी केलेली ही विभागणी होती.\nपरंतु यातूनच संपती कमावणारी पुरुषप्रधान आणि चूल व मूल सांभाळणारी स्त्री अशी संस्कृती प्राप्त झाली. आणि हाच विचार जसजसा काळ बदलत गेला तसतसे स्त्रियांना गुलाम समजले जाऊ लागले. मग स्त्री झाली पुरुषांच्या लाथा खाणारी पायाची दासी\nपरंतु आजच्या आधुनिक काळाने त्याप्रमाणे प्रगती केले आहे त्याप्रमाणे स्त्रीचे चित्र देखील पालटून टाकले आहे. आजची स्त्री ही स्वतःच्या पायावर उभारली आहे. तिने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्री देखील पाहायला मिळते.\nअसे कुठलेही क्षेत्र नाही ज्यामुळे दिसती काम करताना पाहायला मिळणार नाही. वकिली असो किंवा वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, महाविद्यालयीन प्राचार्य, सैनिक, पोलीस, डॉक्टर, इंजिनियर अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आपली भूमिका बजावते.\nस्त्रीने केलेली ही कामगिरी खरोखरच अलौकिक आहे. आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये माहिती संरक्षण तंत्रज्ञान हे क्षेत्र अग्रेसर क्षेत्र म्हणून समजले जाते. या सर्वात मोठे क्षेत्र समजला जाणार्या मध्ये देखील स्त्री रेल्वे, कार, विमान इत्यादी वाहने चालवताना पाहायला मिळते. तेवढेच नसून अंतरामध्ये देखील स्त्रीने आपली कामगिरी बजावली आहे.\nआज स्त्री साठी कुठलेही क्षेत्र असाध्य असे राहिले नाही ती प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपली महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. ग्रामीण भागातील स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने शेतामध्ये राब राब कष्ट करतात. गुरे सांभाळतात, कुकुट पालन करतात. एवढेच असून आज ग्रामीण भागातील स्त्रिया या सरपंच, उपसरपंच या पदावर देखील असलेल्या पाहायला मिळतात.\nत्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सैन्याने आपल्या सर्वच क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली तरीसुद्धा आपण स्त्री-पुरुष असा भेदभाव करणे योग्य आहे का\nआजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी करताना दिसत असली तरी दुर्दैवाने काही भागांमध्ये आज ही स्त्री-पुरुष असा भेदभाव केव्हा पक्षपात केला जातो. आजची स्त्री घरातील पत्नी, गृहिण, माता, बहिण, मुलगी अशा सर्व भूमिका पार पाडतेच याशिवाय बाहेरची कित्तेक कामे सुद्धा करते.\nजेवढी पुरुषांवर नसते तेवढी जबाबदारी स्त्रिया असते संपूर्ण घराचा सांभाळत करीत असते. मुलांचा अभ्यास घेणे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे काळजी घेणे, इत्यादी काही जबाबदाऱ्या ती अतिशय मनापासून पार पाडत असते तरीसुद्धा स्त्रियांच्या मनाला जरासुद्धा किंमत दिली जात नाही.\nकाळातील स्त्रिया पुरुषांप्रमाणे राजकारणाच्या क्षेत्रात उतरले आहेत काही भागांमधील स्त्रिया सरपंच, जिल्हा परिषद, अध्यक्ष मुख्यालयाच्या अधिकारी, कलेक्टर अशा विविध पदांवर पोहोचलेले आहेत. तसेच आजच्या काळामध्ये स्त्रियांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले आहे.\nशिक्षणाच्या जोरावर स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावत आहे. आज ग्रामीण भागातील स्त्रिया आपले बचत गट स्थापन करून स्वावलंबी बनत आहेत. स्त्रियांचे कर्तृत्व ओळखून आज मुलांच्या प्रत्येक प्रमाणपत्र मध्ये वडिलांसोबत आईंचे नाव देखील जोडले जात आहे.\nपूर्वीच्या काळामध्ये जो स्त्री-पुरुष असा भेदभाव होता तो दूर करून स्त्री पुरुष समानता करणे हे आजच्या काळाने जाणले आहे. त्यामुळे आजचा काळ देखील स्त्री-पुरुष संबंध कडे आपली पावले टाकत आहे.\nएवढेच नसून आजची स्थिती आपल्या विरुद्ध झालेला अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी सुद्धा सक्षम झालेली आहे. संविधानानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला चे काय हक्क दिलेला आहे त्यातील हक्क स्त्रियांना दिले जात नव्हते परंतु स्त्री आणि आपले महत्त्व समजून आपल्या हक्काविषयी लढा दिला आहे त्यामुळे आज आपल्या समाजामध्ये बहुतांश भागांमध्ये स्त्री पुरुष समानता पहायला मिळतं आहे.\nएवढे असून सुद्धा आपल्या समाजाबद्दल काही भागांमध्ये आजच्या काळात सुद्धा स्त्रियांना बंदिस्त करून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. एका बाजूने स्त्री आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच उडी मारली आहे तर दुसऱ्या बाजूने अनेक ग्रामीण भागातील किंवा अनेक भागाचे स्त्रियांना बंदिस्त ठेवले जात आहे व त्यांच्यावर अन्याय केला जात आहे.\nआजही काही भागांमध्ये स्त्रियांवर गुलामी सारख्या अत्याचार केले जात आहेत. म्हणून आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने स्त्री-पुरूष समानता करायचे असेल तर संपूर्ण देशामध्ये स्त्रीचा सन्मान करणे गरजेचे आहे व तिला देवीचे स्थान देणे गरजेचे आहे. आपल्या देशातील प्रत्येक भाग हा स्त्रीला मान सन्मान करून तिला पुरुषांप्रमाणे वागणूक देत असेल तर तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता होईल.\n “ स्त्री पुरुष समानता मराठी निबंध | Stri Purush Samanta Essay In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\nये देखील अवश्य वाचा :-\nमी इंजिनियर झालो तर मराठी निबंध\nवृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध\nMole चा अर्थ काय\nमी शिक्षक होणार मराठी निबंध\nतंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-10-01T13:49:50Z", "digest": "sha1:UUDIL7A6C7C5O3LRLDV3V3VB2HKMLJ47", "length": 9634, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मातले जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nग्राम निलाधरी विभाग ५४५\nप्रदेश्य सभा संख्या ११\nक्षेत्रफळ १,९९३ वर्ग किमी\nश्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील मातले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९३[१] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातले जिल्ह्याची लोकसंख्या ४,४१,३२८[२] होती.\n३ संदर्भ व नोंदी\n२००१ ३,५३,५७९ २४,३२० २३,४९३ ३८,४६२ ४०२ ५२३ ५४९ ४,४१,३२८\n२००१ ३,४८,७६२ ४२,४३३ ३९,९८० ८,४०० १,७०३ ५० ४,४१,३२८\nमातले जिल्हयात १ महानगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत.[४] ११ विभागांचे अजुन ५४५[५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.\nगालेवेला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)\nदंबुल्ला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)\nनौला (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)\nपाल्लेपोला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)\nयतावट्टा (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)\nमातले (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)\nअंबानगंगा कोरले (२० ग्राम निलाधारी उपविभाग)\nलग्गाला पलेगामा (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)\nविल्गमूवा (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)\nरटोटा (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)\nउक्कुवेला (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)\n^ \"जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/salman-katrina-romance.html", "date_download": "2022-10-01T13:41:41Z", "digest": "sha1:GLWVZGDBLDQFJS5QHKKTMPIJMYBJ7YEB", "length": 7754, "nlines": 170, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सलमान-कतरिनाचा रोमान्स | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन सलमान-कतरिनाचा रोमान्स\nअभिनेता सलमान खानच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत. सलमान रॉ एजंट असून कतरिना पाकिस्तानी एजंटच्या भूमिकेत आहेत. दोघांचाही उद्देश शांतता पसरवणे आहे. यासाठी दोघेही एकत्र एका मिशनवर असतात. ट्रेलरमध्ये अॅक्शनसोबतच दमदार डायलॉग्ससुद्धा लक्ष वेधून घेतात. ट्रेलरच्या शेवटी सलमान म्हणतो, ‘उसमान अगर तुझमें दम है तो तू अब मुझे रोक कर दिखा\nयेऊ शकतो तिसरा भाग…\n‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून सलमान आणि कतरिनाची जोडी तब्बल पाच वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा तिसरा पार्ट येण्याचीसुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता आदित्य चोप्रा आणि सलमान खान यांनी टायगर फ्रेंचाइजचा पुढचा भाग आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वेल असून येत्या २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.\nPrevious articleइंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना ‘टाइम बॉम्ब’सारखी वागणूक दिली जाते- अक्षय कुमार\nNext articleपरभणीच्या जिंतूरमध्ये अंगणवाडी सेविकेची आत्महत्या\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/12/blog-post_19.html", "date_download": "2022-10-01T13:38:16Z", "digest": "sha1:XK7FO4NGJGW4MRRS3YUKAOBF5JY5HEVQ", "length": 12681, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Nagar कर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकडे पाहिले जाते अशा प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे उमेदवार शरद म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी नागराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले असून त्यांना प्रभागात वाढता पाठींबा मिळत असल्याचे प्रा राम शिंदे यांनी प्रचार रॅलीत बोलताना राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.\nकर्जत शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहावयास मिळत आहे, राष्ट्रवादीने दोन प्रभागात आपल्या खेळीने वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करताना नागरिकांना गृहीत धरले आहे व याचा अत्यंत वाईट परिणाम जनमानसावर झाला आहे, शहरातील सर्वात चर्चेत असलेल्या लढतीत आमच्या पक्षाचे उमेदवार शरद म्हेत्रे यांनी तगडे आव्हान जनतेच्या विश्वासावर उभे केले आहे, त्याच्या प्रचाराला अत्यंत उत्फुर्त प्रतिसाद सर्वत्र मिळत असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी कर्जत येथे प्रभाग 12 मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करताना दिली. लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जाऊन जनतेच्या मताचा आदर करण्याची निवडणूक ही संधी असताना ती नाकारून पैशाच्या जोरावर, दडपशाही करत, दबाव आणून लोकांच्या मताधिकाराला सामोरे न जाण्याची राष्ट्रवादीची कार्यपद्धती कर्जत मधील जनतेला पटलेली नाही, ज्या जागांवर त्यांना खात्री वाटत नाही तेथे ते येन केन मार्गाचा वापर करत आहेत, सत्ता येते जाते पण लोक तेच असतात व ते सर्व पाहत असतात, अशी पद्धत यापूर्वी कर्जत जामखेड मतदार संघात कधीही नव्हती, कर्जत नगर पंचायतीच्या रूपाने राष्ट्रवादीच्या दहशतीचा ट्रेलर पहायला मिळाला आहे त्यामुळे त्याचा चित्रपट पहायचा का नाही हे जनता ठरवणार आहे व त्याचा परिणाम मतदानातून पहावयास मिळणार आहे,\nअसे म्हणत प्रा राम शिंदे यांनी आपण अधिक उत्साहात प्रचारात आहोत असे म्हटले.\nप्रभाग 12 मध्ये भाजपाचे उमेदवार शरद म्हेत्रे यांचा माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांच्या विरुद्ध सामना आहे, याबाबत शरद म्हेत्रे यांनी बोलताना पाच वर्ष राऊत भाजपात होते, माजी मंत्री प्रा राम शिंदेच्या काळात सर्व अधिकार राऊत यांच्या कडेच होते, त्याकाळातील अनेक वक्तव्य आज प्रसारीत होत असून आता राऊत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उडी घेऊन कर्जतकराना मोठा धक्का दिला, मात्र गेली पाच वर्षात त्यांनी जी वक्तव्ये केले, भाजपाचे, भाजपातील नेत्यांचे जे गोडवे गायले, राष्ट्रवादीवर जी खरपूस टीका केली ती राऊत विसरले, राष्ट्रवादीवाले विसरले मात्र जनता विसरलेली नाही. त्यामुळे राऊत यांना भाजपावर प्रा. राम शिंदेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत राऊत यांच्या बद्दल सर्वाना सर्व माहिती आहे, त्यामुळे मी पुन्हा त्यावर बोलणार नाही. जनता सुज्ञ आहे, माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांला साथ देत आहे हीच खूप मोठी बाब आहे. आगामी दोन दिवसात नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना, अमिषाला बळी पडू नये असे आवाहन शरद म्हेत्रे यांनी यावेळी केले. या प्रचार रॅलीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.\nकर्जत शहरात सर्वात व्हाँटसिट म्हणून या प्रभागाकडे पाहिले जात असून सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात असून अफवांचे पीक आले आहे, कर्जतची नगर पंचायत निवडणूक सध्या अनेक कारणाने गाजत असून भाजपा व राष्ट्रवादी च्या प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/06/blog-post_1.html", "date_download": "2022-10-01T13:43:45Z", "digest": "sha1:CKTUW3WQH75XMWRUS5ED7OUOUVQYSFUG", "length": 8259, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "सिडको महागृहनिर्माण योजनेतील विलंब शुल्क भरलेल्या अर्जदारांना विलंब शुल्क परत करण्याचा सिडकोचा निर्णय", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nसिडको महागृहनिर्माण योजनेतील विलंब शुल्क भरलेल्या अर्जदारांना विलंब शुल्क परत करण्याचा सिडकोचा निर्णय\nनवी मुंबई - सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील सदनिकेकरिता भरावयाच्या 5 व 6 व्या हप्त्यांवरील विलंब शुल्कास यापूर्वीच माफी देण्यात आल्याने ज्या 3,417 अर्जदारांनी सदर हप्त्यांवर विलंब शुल्क भरले आहे, त्यांचे विलंब शुल्क परत देण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. सिडकोतर्फे अर्जदारांमार्फत भरण्यात आलेली अंदाजे रू. 1 कोटी 7 लाख रक्कम परत करण्यात येणार आहे. सदरची रक्कम अर्जदारांनी ज्या बॅंक अकाऊंटमधून भरली असेल त्याच अकाऊंटमध्ये परत करण्यात येईल. त्याचप्रमाणे रक्कम भरताना अर्जदारांनी ज्या माध्यमाचा वापर केला असेल, त्याच माध्यमातून रक्कम परत करण्यात येईल.\nकोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, सिडकोने सहानुभूतीपूर्वक विचार करून महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील अर्जदारांचे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ज्या अर्जदारांनी हा निर्णय येण्यापूर्वीच विलंब शुल्क भरले होते, त्यांचे विलंब शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यांपैकी 3,417 अर्जदारांनी 5 आणि 6 व्या हप्त्यांवर लागू होणारे विलंब शुल्क भरले आहे. यातील 2,689 अर्जदार हे अल्प उत्पन्न गटातील व 728 अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील आहेत. या अर्जदारांकडून अंदाजे 1 कोटी 7 लाख इतके विलंब शुल्क भरण्यात आले आहे. परंतु कोविड-19 महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, सहानुभूतीपूर्वक विचार करून महामंडळाने 29 मे 2020 रोजी ठराव करून 5 व्या आणि 6 व्या हप्त्यांवरील विलंब शुल्कास माफी देण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता ज्या 3,417 अर्जदारांनी 5 व्या आणि 6 व्या हप्त्यांवर विलंब शुल्क भरलेले आहे त्यांचे विलंब शुल्क परत करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25,000 घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. संगणकीय सोडतीनंतर कागदपत्रांची छाननी पार पाडून 7,748 पात्र अर्जदार पात्र ठरविण्यात आले.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rsbmbucket.com/mr/oem_catalog/oemodm/", "date_download": "2022-10-01T14:41:12Z", "digest": "sha1:JW3GB2WHIILC5A5JBXLJUUXA4TJJA7UV", "length": 4778, "nlines": 67, "source_domain": "www.rsbmbucket.com", "title": "OEM आणि ODM |", "raw_content": "\nएक प्रश्न आहे काआम्हाला कॉल करा: +86 13918492477\nहेवी ड्यूटी रॉक बादली\nउत्खनन 4 मध्ये 1 बादली\nस्किड स्टीयर आणि डूझर भाग\nRSBM तुमच्यासाठी OEM/ODM प्रदान करते\nतुम्हाला सानुकूलित सेवा प्रदान करण्यासाठी RSBM साठी मल्टीफंक्शनल अटॅचमेंट तयार करण्याचा 20 वर्षांचा व्यावसायिक अनुभव हा एक भक्कम पाया आहे.\n\"डिझाइनिंगचा वेळ कमी करा, सर्वात किफायतशीर उत्पादने, व्यावसायिक तांत्रिक सहाय्य आणि विक्रीनंतरची सेवा\" हे आमचे सेवेचे उद्दिष्ट आहे.\nतुमच्या सानुकूलनाच्या गरजांची पुष्टी केल्यानंतर, आमची डिझाईन टीम ग्राहकांना निवडण्यासाठी त्वरितपणे सोल्यूशन्स तयार करण्यासाठी अनेक वर्षांचे उद्योग तंत्रज्ञान वापरेल;उपकरणांच्या उत्पादनादरम्यान, दोष सहिष्णुता कमी करण्यासाठी आम्ही उपकरणे उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञान रिअल-टाइममध्ये नियंत्रित करू.काही फरक पडत नाही, संप्रेषण डिझाइन, असेंब्ली आणि तपासणी, आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात कठोर वृत्तीसह सर्वात व्यावसायिक सेवा प्रदान करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला वास्तविक \"खाजगी कस्टमायझेशन\" चा आनंद घेता येईल.\nEC300 स्केलेटन बकेट आणि थंब\n30T मड बकेट शिवाय इअर प्लेट\nहायड्रोलिक स्केलेटन ग्रॅब बकेट\n12T रेक इअर प्लेट पण छिद्र नाही\nइअर प्लेटशिवाय 3T रेक\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/kangana-is-an-intellect-kishori-pednekar/", "date_download": "2022-10-01T14:19:34Z", "digest": "sha1:FW7YQQZGEGSUDIR6J2DVRKJTKJSA75VJ", "length": 11099, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई आहे; किशोरी पेडणेकर - Krushival", "raw_content": "\nकंगना ही राक्षसी वृत्तीची बाई आहे; किशोरी पेडणेकर\nभारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण केल्यानंतर कंगना रणौतने आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण केल्यानंतर कंगना रणौतने आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले नायक निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.\nकंगनाच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं असता किशोरी पेडणेकर यांनी ही राक्षसी वृत्तीची बाई असल्याचं म्हटलं आहे. भयानक आहे, भयानक आहे, ही राक्षसी वृत्तीची बाई आहे. एकावर एक एकावर एक नीचपणाचा कळस करते, त्यामुळे सकाळी सकाळी या बाईचं नावंही घेऊ नये, असं म्हणत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\n‘बाबाची सोनपरी’ला प्रथम क्रमांक; इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गौरव\n३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश अंतिम लढत\n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आजपासून 5G चा शुभारंभ\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर; रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/3481/", "date_download": "2022-10-01T14:52:29Z", "digest": "sha1:OEJJFIGTEBZDVDTBOQZHWKXYNFDBXV6D", "length": 6378, "nlines": 56, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "“वाल्या कोळ्याची बायको, भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी राहिलेली पहिली व्यक्ती “ – Parner Darshan", "raw_content": "\n“वाल्या कोळ्याची बायको, भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी राहिलेली पहिली व्यक्ती “\n“वाल्या कोळ्याची बायको, भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी राहिलेली पहिली व्यक्ती “\nज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे यांचे रोखठोक विचार.\nनगर : दरोडेखोर, लुटारूवाल्या कोळ्याच्या बायकोने जर ‘ मी तुमच्या पापात सहभागी आहे ‘, असं मतलबी उत्तर नवऱ्याला दिलं असतं तर, लुटारूवाल्याचा ‘ वाल्मिकी ॠषी ‘ झाला असता का आणि मग रामायण कुणी लिहिले असते आणि मग रामायण कुणी लिहिले असते असा प्रश्न उपस्थित करून, ‘ भारतातल्या सर्व गृहिणींनी वाल्या कोळ्याच्या बायकोचा आदर्श अवलंबिल्यास देशातला बोकाळलेला भ्रष्टाचार नक्की नाहीसा होईल ‘ असा रोखठोक विचार ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे यांनी मांडला.\nअहमदनगरच्या ‘ साहित्य अक्षर प्रकाशनतर्फे देण्यात येणारा, ‘ अक्षर वैभव पुरस्कार ‘ साहेबराव ठाणगे यांच्या ‘ चांगभलं ‘ या ललित लेख संग्रहासाठी देण्यात आला.पुरस्कार प्रदानप्रसंगी ते बोलत होते. शिरीष चिटणीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.\nज्येष्ठ साहित्य संग्राहक शब्बीर भाई शेख यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठेचा ‘ अक्षर वैभव ‘ पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना साहेबराव ठाणगे यांनी वरील विचार मांडले. ते पुढे असे म्हणाले कि,आज आपल्या देशाला भ्रष्टाचार आणि अंधश्रध्देचा विनाशकारी विळखा पडला आहे. देशातून भ्रष्टाचार आणि अंधश्रध्देचे निर्मूलन केल्यास, देशाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. त्यासाठी कोट्यावधी रूपये खर्चून आणखी मंदीरे बांधण्याची काहीच गरज नाही असेही ठाणगे म्हणाले.\nया कार्यक्रमात, पुंजाविहारी सुपेकर, आबासाहेब उमाप,डाॅ.सुधाकर शेलार, अनघा कारखानीस आणि अर्चना डावखर या साहित्यिकांनाही त्यांच्या साहित्यकृतीसाठी ‘ अक्षर वैभव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सुरूवातीला, डाॅ. संजय बोरूडे संचलित ” आईपणाच्या कवितांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला ज्यात जिल्यातील कवींनी आपल्या रचना सादर केल्या.\nतुमच्या सासूला खुश ठेवण्यासाठी ‘हे’ करा\nआ. निलेश लंके,आ.रोहित पवार यांच्यावर ‘साकळाई’चे पाणी पळविणार असल्याचा आरोप \nसाहेबराव ठाणगे यांच्या दोन पुस्तकांचे उद्या प्रकाशन \nडॉ.बी.जी.शेखर पाटील यांचे कौशल्य कौतुकास्पद \nनिशांत दिवाळी’ अंकास मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार जाहीर \n”तुमच्या पुस्तक प्रवासाची शंभरी व्हावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/580046.html", "date_download": "2022-10-01T14:54:57Z", "digest": "sha1:QJNMQUWY7CQF3UMC7XXOR5VXVNPPUSST", "length": 45153, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! - टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा\nहिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नागराजूची हत्या : सेक्युलर गँग गप्प का ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद \nमुंबई – भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. उलट तेलंगाणा सरकार आणि एम्.आय.एम्. पक्ष धर्मांधाला वाचवण्याचा प्रयत्न करतील. ज्या वेळी नागराजूला मारले जात होते, तेव्हा तेथे उपस्थित असलेले ९० टक्के हिंदू शांत होते. हिंदू लढू इच्छित नाहीत, तर मरणासाठी सिद्ध आहेत. हिंदू आज ‘सेक्युलर’ झाले असून ते ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ची विचारधारा घेऊन जगत आहे. अशा ‘सेक्युलर’ हिंदूंनी लक्षात घ्यावे की, उद्या हे धर्मांध तुमच्या बहिणीला, मुलीला आणि आईला घरातून उचलून नेतील. त्यामुळे हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका. अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला कपाळावर टिळा लावण्यासाठी विचार करावा लागेल, असे रोखठोक प्रतिपादन गोशामहल (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नागराजूची हत्या : सेक्युलर गँग गप्प का ’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.\nहिंदूंनी स्वत:च्या रक्षणासाठी लढायला शिकणे आवश्यक – समीर चाकू, राष्ट्रीय सहसंस्थापक, द लीगल हिंदु\nनिर्घृणपणे हत्या झालेला नागराजू हा हिंदु असल्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल, साम्यवादी आणि सेक्युलर पक्षवाले तेथे भेटायला जाणार नाहीत; कारण ते धर्म-जाती आधारित राजकारण करतात. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला विशेष प्रसिद्धी देणार नाहीत. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या रक्षणासाठी लढायला शिकायला हवे.\nदेशभरात झालेल्या अनेक हिंदूंच्या हत्यांमागे मोठे षड्यंत्र – उमेश गायकवाड, मुंबईचे माजी संयोजक, बजरंग दल\nकेवळ नागराजूच नव्हे, तर या आधी देशभरात झालेल्या अनेक हिंदूंच्या हत्यांमागे मोठे षड्यंत्र आहे. आता तर आतंकवादी, खलिस्तानी आणि नक्षलवादी एकत्र आले आहेत. मुंबईतील एका प्रकरणाच्या चौकशीत वर्ष २०२४ मध्ये देशात मोठी दंगल घडवण्याचे षड्यंत्र चालू असल्याचे समोर आले आहे. एक मोठा संघर्ष होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी व्यवस्थेसह राहून लढायला पाहिजे.\nहिंदूंच्या हत्या करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nभारतात हिंदूंच्या हत्या करून हिंदूंनाच कलंकित करण्याचे जागतिक षड्यंत्र चालू आहे. हिंदूंच्या हत्या करणाऱ्या जिहाद्यांना सोडवण्यासाठी ‘जमियत-ए-उलेमा’ आर्थिक साहाय्य करत आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनेक हिंदूंच्या हत्या केल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर केंद्राने बंदी आणली पाहिजे. हिंदूंनी आता स्वरक्षणासाठी जागृत झाले पाहिजे. निद्रिस्त हिंदूंना विविध प्रकारच्या जिहादची माहिती, तसेच स्वधर्माचे शिक्षण देऊन जागृत केले पाहिजे.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags एमआयएम, टी. राजासिंह, धर्मांध, राष्ट्रीय, हिंदु जनजागृती समिती, हिंदूंवर आक्रमण Post navigation\nदेशात ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन \nकेदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर हिमस्खलन\nभारतात पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर बंदी\nबालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्या दोघा मुसलमानांना अटक\nदिवाळीमध्ये हिंदुबहुल भागात बाँबस्फोट करण्याचा ‘पी.एफ्.आय.’चा होता कट \nशाहजहानने ताजमहाल बांधल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यांचे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/vigsa1328/page/29/", "date_download": "2022-10-01T15:43:09Z", "digest": "sha1:UIYEHHK3MMRA2B6GMA4S5UYIPYV7TSJ3", "length": 17066, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विलास सातपुते – Page 29 – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nArticles by विलास सातपुते\nमुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)\nमागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. […]\nपसरूनिया दोन्ही बाहू मी उभा तव प्रतीक्षेत भास तुझाच अवकाशी प्रीती पाझरते अंतरात १ तव स्मृतींतुनी रमता मी न माझाच उरतो श्वासात गंधते कस्तुरी ओठावरी उमलते गीत २ माहोल, सारा सुगंधी परिमल हा चंदनगंधी सुखवितो या जीवाला लोचनी ओघळते प्रीत ३ आवेग हा भावनांचा व्याकुळ शब्द, शब्द रचितो अलवार काव्य तुझ्याच हृद्य स्मरणात ४\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३०)\nआपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो. […]\nक्षिणले स्वर आता थकलेली ही लोचने जाहली कातरवेळा वाटते तुजला भेटावे १ बिंब ते तेजाळलेले सांजेस गुलमुसलेले गगनही अंधारलेले वाटते तुजला भेटावे २ उचंबळलेल्या भावना मिठीस आसुसलेल्या शिथिल सारीच गात्रे वाटते तुजला भेटावे ३ क्षितीजी रंग केशरी सत्यप्रीत ती आगळी मन स्मरणात गुंतलेले वाटते तुजला भेटावे ४ वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८० १९ – ६ – […]\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २९)\nअशा अनेक मार्गदर्शक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. खरे तर प्रत्येकालाच तो लाभत असतो. मी फक्त सारे आठवणीत ठेवले आणि आज जे आठवते आहे ते शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. हे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशनच आहे असे मी समजतो. […]\nराऊळी, गाभारी नयन मी मिटलेले अंतरंग उजळलेले भक्तीप्रीतीत रंगलेले १ रूपडे निळेसावळे कृपासिंधू, कृपाळू ओढ नित्य अनावर भान माझे हरपलेले २ क्षणक्षण पुण्यपावन भक्तीत रंगगंधलेला ध्यानमग्न मीराराधा कृष्णरूप तेजाळलेले ३ रूप लडिवाळ लाघवी अंतरी साक्ष दयाघनाची निरांजनी दिपवी ज्योत श्वास सारे सुखावलेले ४ वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ७९ १८ – ६ – २०२१.\nआधार निश्चीन्ततेचा वटवृक्षाचीच सावली साथ शाश्वत निर्भयी सोबत सुखदुःखातली १ मूक, करडे आभाळ सांत्वनी, आधार हात फक्त निस्वार्थीच दाता जीवनाला सावरणारा २ हाच खरा भगवंत जगी कृपाळू, कृपावंत सदा घडविणारा, जगविणारा पुजावा, भजावा अंतरी ३ वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८३. २० – ६ – २०२१.\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)\nशिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच. नम. जोशी सर मूळ ता.पाटण जिल्हा सातारा येथील शिवाय त्यांचे पुणे येथील वास्तव्य सदाशिव पेठेत. माझे गाव सातारा आणि पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या मुलाचे ऑफिस. […]\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)\nगुरुवर्य मा. श्री. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ज्येष्ठवृंद, अभ्यासु प्रख्यात समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. सर्वश्रुत व्यक्तीमत्व. प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभणं म्हणजे एक आनंदच\nसाहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)\nजीवनात येणाऱ्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून आपण काहीतरी शिकत असतो. व्यक्ती तितुक्या प्रकृती असे सर्वश्रुत आहे. मी जरी लेखांकाच्या हेडिंग मध्ये सात्यिकांचा सहवास एक संस्कार असे जरी म्हटले असले तरी त्याचा तसा शब्दशः अर्थ घेवू नये. […]\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/blog-post_558.html", "date_download": "2022-10-01T14:35:00Z", "digest": "sha1:WHMAW33JT7KYNNWTNPZ463F4FGKJHJHS", "length": 8620, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "तनपुरे साखर कारखाना कामगारांचे उपोषण व धरणे आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar तनपुरे साखर कारखाना कामगारांचे उपोषण व धरणे आंदोलन.\nतनपुरे साखर कारखाना कामगारांचे उपोषण व धरणे आंदोलन.\nतनपुरे साखर कारखाना कामगारांचे उपोषण व धरणे आंदोलन.\nथकीत वेतनासाठी कामगार रस्त्यावर..\nराहुरी ः राहुरी फॅक्टरी येथे डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना आता विखेंच्या ताब्यात आहेत. या कारखान्यातील दोनशे कामगार थकित वेतन व इतर 25 कोटी 36 लाख रुपयांच्या मागणीसाठी उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. आज आंदोलनाचा सातवा दिवस असून राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर एक तास रास्ता रोको करून, कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे व संचालक मंडळाचा कामगारांनी निषेध केला. रिपाइ (आठवले गट) व शिवसेनेने रास्ता रोकोमध्ये भाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.\nकारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी आज सकाळी कामगारांची भेट घेऊन, लेखी प्रस्ताव दिला. त्यात वापरलेल्या जर-तर च्या भाषा होती त्यामुळे संतप्त कामगारांनी प्रस्ताव धुडकावला. आणि कामगारांनी आज दुपारी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.\nशिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, तोडगा काढला नाही तर खासदार डॉ. विखे यांच्या घरावर मोर्चा काढू. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार विखे एकाच माळेचे मणी आहेत. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले, विखेंनी केवळ पैसा खाण्यासाठी व खासदारकी मिळविण्यासाठी कारखाना ताब्यात घेतला. कामगारांना वार्यावर सोडले. उद्यापासून विविध संघटना कामगारांसाठी संघर्ष करतील. असा इशारा रिपाइंचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, तुषार दिवे, शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे,संतोष चोळके, भागवत मुंगसे, कुमार भिंगारे, ज्ञानेश्वर भागवत आदींनी दिला.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2022-10-01T14:04:48Z", "digest": "sha1:6GI3SO52QQKI5D53IY7JQTKL4BF25SES", "length": 5033, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अलप्पुळा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(अलेप्पी या पानावरून पुनर्निर्देशित)\nअलप्पुळा किंवा आलप्पुळ (लेखनभेद: अलेप्पी, मल्याळम: ആലപ്പുഴ) हे भारत देशाच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. अलप्पुळा शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १५५ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६२ किमी दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०११ साली १.७४ लाख लोकसंख्या असलेले अलप्पुळा केरळमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)\nअलप्पुळा शहर एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील कालवे व निसर्गरम्य खारकच्छांमुळे ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात. वेंबनाड सरोवराच्या दक्षिण टोकास स्थित असल्यामुळे अलाप्पुळाहून निवासी बोटीमधून २-३ दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे.\nराष्ट्रीय महामार्ग ४७ हा केरळमधील प्रमुख महामार्ग अलप्पुळामधून जातो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ७८ किमी दूर आहे. अलप्पुळा रेल्वे स्थानक एर्नाकुलम-कन्याकुमारी रेल्वेमार्गावर स्थित असून तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे थांबतात.\nविकिव्हॉयेज वरील अलप्पुळा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nशेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ तारखेला १६:४४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/8298/", "date_download": "2022-10-01T15:45:13Z", "digest": "sha1:4OINSLNL2UTFBYE637E4GB5ZANAP2QDX", "length": 4992, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "कान्हुर पठार पतसंस्था कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ ! – Parner Darshan", "raw_content": "\nकान्हुर पठार पतसंस्था कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ \nकान्हुर पठार पतसंस्था कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ \nअध्यक्षा सुशिला ठुबे यांची माहिती.\nपारनेर : राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कान्हुर पठार पतसंस्था कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ दिली असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुशिला ठुबे यांनी दिली.\nसंचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी कार्यकारी संचालक गोपाळ ठुबे,सहकार्यकारी संचालक नमिता ठुबे,उपाध्यक्ष पी.के.ठुबे संचालक सुभाष नवले,राजेंद्र व्यवहारे,पो.मा.झावरे,संपत खरमाळे,भोमा ठुबे,गवराम गाडगे,भास्कर ठुबे,भगवान वाळुंज,सुहास शेळके,राजेंद्र रोकडे,मंगेश गागरे,दादाभाऊ नवले,मधुकर साळवे उपस्थित होते.\nश्रीमती ठुबे म्हणाल्या,संस्थेची प्रगती साधत असताना संस्थेच्या वाढीस सभासद,हितचिंतक,ठेवीदार,\nसंचालक मंडळ यांच्या बरोबरच कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान असते.स्व.दिलीपराव ठुबे यांनी जी आर्थिक शिस्त संस्थेला घालून दिली ती पुढे नेण्याचे काम कर्मचाऱ्यांसमवेत संचालक मंडळ पुढे नेत आहोत.\nसंस्थेकडे ४२५ कोटी रूपयांच्या ठेवी असुन विविध शाखांमधुन २९० कोटी रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.विविध बँकामध्ये १८८ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.\nआहेसध्या ध्यानाला बसल्यावर काहीच कळत नाही,हे खरे आहे.\nआयपीएल लिलावात पहिल्या दिवशी महाग विकल्या गेलेल्या, न विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी\nशिक्षक बँक निवडणूक : स्वराज्य मंडळाचा वाद चव्हाट्यावर \nपारनेर तालुक्यातील ‘या’ सोसायटीत झाला लाखांचा घोटाळा\nश्री.स्वामी समर्थ सहकारी बँकेला ५ कोटी २४ लाखांचा करपूर्व नफा \nपारनेर सैनिक बँकेला १ कोटी ९० लाखाचा नफा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-01T13:33:59Z", "digest": "sha1:I3OOOCY4Y5PCYY6WMBQWBHSQ2HJATW5N", "length": 12185, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वाशिम जिल्ह्यातील पर्यटनस्थळे – शहरे आणि गावे", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर ओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती उद्योग-व्यवसाय\nवाशिम – येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. येथील पेशवेकालीन बालाजी मंदिर व त्याजवळील देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. ३०० वर्षांचे जुने असे हे बालाजी मंदिर आहे. तिरुपतीच्या श्री बालाजीचे हे विश्रांतीस्थळ आहे असे मानले जाते. देवतळे ‘बालाजी तलाव’ या नावानेही प्रसिद्ध असून ते चौकोनी आकाराच्या दगडी कठड्याने बंदिस्त केले आहे.\nपद्मतीर्थ – हे ठिकाण देखील वाशिम शहरातच आहे. वाशिममध्ये १०८ तीर्थे आहेत. विविध देवता व ऋषींशी ती निगडीत आहेत. पद्मतीर्थ त्यापैकीच एक. हे प्रत्यक्ष श्री. विष्णूने निर्माण केले अशी आख्यायिका आहे.\nमध्यमेश्वर मंदिर – हे प्राचीन मंदिर मध्यमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मध्यमेश्वराचे मंदिर हे प्राचीन असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. महाशिवरात्रीप्रमाणेच वैकुंठ चतुर्दशीलाही येथे मोठा उत्सव होतो. येथील पद्मावती तलावही प्रसिद्ध आहे.\nकारंजा – दत्त संप्रदायातील श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजा येथे झाला आहे. हे ठिकाण जैन संप्रदायिकांसाठी देखील महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. कारंज्यातील नृसिंह-सरस्वती मंदिर व जैन मंदिरे दर्शनीय आहेत. समर्थ संप्रदयातील कल्याणस्वामींचा व भीमदासांचा मठ येथे आहे. या शहरास ‘जैनांची काशी’ असे म्हणतात. येथील ऋषी तलाव प्रेक्षणीय आहे. या शहरास लाडाचे कारंजे असेही म्हणतात. येथे एक प्राचीन व्यापारी पेठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली ह्या शहरावर स्वारी केली होती.\nमंगरूळपीर – येथील तर्हाळा हे गाव पठाण लोकांचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंगरूळपीर बिरबलनाथाची यात्रादेखील प्रसिद्ध आहे.\nपोहरादेवी – मानोरा तालुक्यातील हे ठिकाण बंजारा समाजाचे पवित्रतम क्षेत्र असून येथे भव्य यात्रा भरते.\nडव्हा – जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात हे ठिकाण येते. येथे नाथ महाराजांचे व श्री ब्रह्मदेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.\nलोणी – रिसोड तालुक्यातील हे ठिकाण आहे. येथे सुप्रसिद्ध संत सखाराम महाराज यांचे समाधीस्थान आहे. या साधुपुरुषाच्या स्मरणार्थ बांधलेल्या मंदिरात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव साजरा केला जातो.\nचित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nमाझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला \"तेंडोलकर युनिव्हर्सिटी\" म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज ...\nअमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात ...\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nराज कपूरच्या \"हिना\" मध्ये छान ओळी होत्या- \"मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं ...\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\n“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nलेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ...\nवयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/11/blog-post_5.html", "date_download": "2022-10-01T15:39:35Z", "digest": "sha1:7IW544E5RVBNNJFOPCFKNEB56NT5UD7A", "length": 5702, "nlines": 32, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "तुर्भे बुद्रुक येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व जाहीर पक्ष प्रवेश संपन्न", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nतुर्भे बुद्रुक येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व जाहीर पक्ष प्रवेश संपन्न\nपोलादपूर :- तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथे महाड मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.या वेळी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून गावच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील असे यावेळी आश्वासन दिले.\nयावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे ,तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख अनिल भिलारे, लक्ष्मण मोरे ,उपतालुकाप्रमुख शौकत तार्लेकर, उपविभाग प्रमुख वैभव खेडेकर, केशव खेडेकर ,दशरथ उतेकर,अनिल मालुसरे,अनिल पवार, संदेश कदम, गणेश उतेकर, रामचंद्र साळुंखे, वासंती भावेकर, दत्ता चव्हाण, सिताराम गोळे ,दीपक उतेकर ,निलेश वाडकर, नामदेव गोळे, अर्जुन वाडकर, ज्ञानेश्वर वाडकर ,गणपत गोळे ,नारायण गोळे आदी उपस्थित होते.यावेळी मनोहर शिंदे,मनीषा शिंदे,शालिनी शिंदे,गीता शिंदे,हरिभाऊ शिंदे,अर्चना शिंदे,दगडू शिंदे,वनिता शिंदे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/03/blog-post_85.html", "date_download": "2022-10-01T15:18:30Z", "digest": "sha1:6FT2TCYYZCZJI3GJOGBGJ4EZJTZPFH75", "length": 6178, "nlines": 81, "source_domain": "www.marathatej.com", "title": "शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादशिवसेनेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन\nशिवसेनेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन\nहिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस परवानगी द्या\nऔरंगाबाद:- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी हिंदू नववर्ष समितीतर्फे गुढीपाडवा निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येते. १७ वर्षांची परंपरा मध्यंतरी कोरोनामुळे २ वर्षे स्थगित केली होती. मात्र यावर्षी हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस परवानगी द्यावी. अशी मागणी संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.\nयावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार आंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडेय, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख जयसिंह होलीये, नारायण कानकाटे, शेख अतिक आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.\nयावेळी वरिष्ठांना निवेदन पाठवत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिली.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/08/blog-post_24.html", "date_download": "2022-10-01T15:31:47Z", "digest": "sha1:HCMPPHSPWREAQVUNWLA3CAIL2BMLMXJT", "length": 8102, "nlines": 83, "source_domain": "www.marathatej.com", "title": "कामामध्ये गुणात्मक वृद्धी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसिल्लोडकामामध्ये गुणात्मक वृद्धी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nकामामध्ये गुणात्मक वृद्धी करा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात त्या राबवितानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामामध्ये गुणात्मक वृध्दी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले.\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सिल्लोड येथे हर घर तिरंगा,स्वराज्य महोत्सव, ई-पीक पाहणी,सातबारा संगणकीकरण, प्रलंबीत फेरफार,आपत्ती व्यवस्थापन या विषया बाबत आढावा बैठक घेण्यात आली.\nराष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत पण सन्मान करण्याचा एकच मार्ग असून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कार्यालयाची स्वच्छता करा, लोकांशी प्रेमपूर्वक व्यवहार करा, ई -पीक पहाणीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nसर्वप्रथम तहसील कार्यालय सिल्लोड येथे जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर हर घर तिरंगा या माहिती रथास हिरवा झेंडा दाखविला. यावेळी 'हर घर तिरंगा' मोहिम यशस्वी होण्यासाठी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या सरला कुमावत व भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करणारे भारूडकर शेखर निरंजन भाकरे यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.\nस्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेत स्वतः ला झोकून देऊन काम करण्याच्या सूचना शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केल्या.\nयावेळी उपविभागीय अधिकारी संदीप पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, तहसीलदार सिल्लोडचे विक्रम राजपूत , सोयगवचे तहसिलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी सय्यद रफिक,\nगटविकास अधिकारी अहिरे पंचायत समिती सिल्लोड\nप्रकाश नाईक गट विकास अधिकारी सोयगाव तसेच सिल्लोड-सोयगाव उपविभागातील सर्व यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4906", "date_download": "2022-10-01T14:27:22Z", "digest": "sha1:RGMNDZWGDH4D5SXNXR6M3PPG6ANBXXWS", "length": 15106, "nlines": 224, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 65 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 65\nतैं गजबजो लागे कैसा व्याधे विंधिला मृगु जैसा\nबाणाने हरिण विद्ध व्हावा, घायाळ व्हावा, त्याप्रमाणे मानसन्मानांनी तो गजबजून जातो, गांगरून जातो.\nतुकारामहारांजी कीर्ती ऐकून शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडे पालखी वगैरे पाठविली, घोडेस्वार पाठविले. पालखीत घालून तुकारामांना मिरवीत आणावे असे शिवाजीमहाराजांस वाटले. परंतु तुकाराम कष्टी झाले. आपल्या सत्कर्माला वैभवाची लागलेली फळे पाहून त्यांना वाईट वाटले. ते देवाला म्हणाले, “देवा ह्या दिवट्या, हे घोडे, ह्या पालख्या, ही छत्रचामरे, कशाला हे सारे ह्या दिवट्या, हे घोडे, ह्या पालख्या, ही छत्रचामरे, कशाला हे सारे मला का याची आवड आहे मला का याची आवड आहे ” तुकारामांना सेवेसाठी सेवा पाहिजे होती. मोक्षाचे फळही त्यांना नको होते. मोक्षावरसुद्धा त्यांनी लाथ मारली.\nजा रे चाळवी बापुडी ज्यांना असे त्याची गोडी ज्यांना असे त्याची गोडी\nअसे तुकाराम स्वच्छ सांगत आहेत. “कीर्तीला, मानाला आम्ही झुगारुन दिले आहे. त्याच्या पाठीमागे लागून कर्मच्युत होणारी दीनदुबळी अहंपूज्य माणसे आम्ही नाही त्या गोष्टींनी च्युत होणारी दुसरी माणसे आहेत.”\nही दृष्टी शेवटी माणसास आली पाहिजे. कर्म म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच संतोष. कर्म म्हणजेच सर्व काही. सत्कर्माची सवय झाली पाहिजे. सूर्याला जळणे माहीत. मेघाला वर्षणे माहीत, वा-याला वाहणे माहीत, संताला दुस-याचे अश्रू पुसणे माहीत. सवय झाली म्हणजे अहंकार जातो, फलेच्छा मरते. नाक सारखे श्वासोच्छवास करीत आहे. म्हणून त्या नाकाचे आपण आभार मानीत नाही. नाकालाही वाटत नाही की आपण फार मोठे काही करीत आहोत. तसे आपले झाले पाहिजे. स्वतःच्या मुलाचा शेंबूड आई जितक्या सहजतेने, फलविरहित हेतूने काढते, तितक्याच सहजतेने शेजारच्या मुलाचा शेंबूड काढण्याची तिच्या हाताला सवय झाली पाहिजे. प्रथम शेजारच्या मुलाचा शेंबूड काढताना ती आजूबाजूला पाहील. त्या मूलाची माता “हे काय, तुम्ही कंशाला काढलात ” वगैरे बोलून आपला गौरव करीत आहे की नाही इकडे तिचे लक्ष असेल. परंतु पुढे पुढे हे सारे नाहीसे झाले पाहिजे. हाताचा तो सहजधर्म झाला पाहिजे.\nअशी भगवंताची शिकवण आहे. फळ येवो वा न येवो, सत्याची आठवण ठेवून सदैव कर्म करीत राहा. देवाचे स्मरण ठेवून कर्म करावयाचे. परंतु देवाचे स्मरण म्हणजे काय सच्चिदानंदाचे स्मरण. मोझे कर्म सच्चिदानंदरुपी परमेश्वराचे पूजन करणारे झाले पाहिजे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2021/02/13/%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A5%85-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T15:39:52Z", "digest": "sha1:BDPQ4KVGWIZV2STAE5M4BBDDQN4GSCMS", "length": 7402, "nlines": 69, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची लोकसभेत मागणी. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची लोकसभेत मागणी.\nखा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची लोकसभेत मागणी.\nखा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची लोकसभेत मागणी.\n– डोंगरचा राजा / ॲानलाईन.\n– स्थानिक विकास निधीसाठी केंद्र सरकारने परवानगी दयावी ; खा.प्रितमताई मुंडे यांची लोकसभेत मागणी.\nदिल्ली-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसद सदस्यांचा स्थानिक विकास निधी आरोग्य व इतर यंत्रणांसाठी वळवण्यात आल्यामुळे मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि विकास कामांच्या निर्माणाला खीळ बसली आहे.प्राथमिक सुविधा आणि विकास कामांच्या समस्या सोडविण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्थानिक विकास निधी खर्च करण्यास परवानगी दयावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली आहे.\nलोकसभेत शून्य प्रहरादरम्यान लोकहिताचा मुद्दा उपस्थित करताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि ‘संसद सदस्यांचा स्थानिक विकास निधी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी वापरण्याचा अतिशय चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे,या निर्णयामुळे महामारी विरुद्धच्या लढ्यात योगदान देता आले याचे समाधान आहे.महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आता पूर्वपदावर येत असल्यामुळे निवडणूक क्षेत्रातील मतदारांच्या अपेक्षा आणि विश्वास सार्थ ठरवण्यासाठी स्थानिक विकास निधीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे.केंद्र सरकारने या निर्णयावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.\nसंसद सदस्यांमधून होणाऱ्या एकमुखी मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेताना खा.प्रितमताई मुंडे यांनी याविषयी विस्तृत विचार व्यक्त केले.’लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक क्षेत्रातील जनतेसमोर जाताना त्यांच्या समस्या आणि विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची जवाबदारी आमची आहे.त्यामुळे टप्प्याटप्प्याने स्थानिक विकास निधीतील थोडाफार निधी खर्च करण्यास सरकारने परवानगी दयावी,जेणेकरून मतदारसंघात विकासाची कामे करता येतील असे मत व्यक्त केले.खासदार प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या मागणीला सभागृहात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांनी सहमती दर्शवून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.\nPrevious: ते..निर्बंध तात्काळ हटवा -हनुमंत तांगडे पाटील.\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2022-10-01T15:00:34Z", "digest": "sha1:TXRD53GMTDMWDUA2SJD6DMKPU3Q7O34P", "length": 4010, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजा दाहिरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nराजा दाहिरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख राजा दाहिर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ६६३ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७१२ (← दुवे | संपादन)\nराजा दाहीर (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nभारतातील उमायद मोहिमा (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७०५०६ (← दुवे | संपादन)\nदाहिर (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nनवाबशाह (← दुवे | संपादन)\nमुहम्मद बिन कासिम (← दुवे | संपादन)\nदाहीर (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nभारताचा इतिहास (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF/", "date_download": "2022-10-01T15:38:39Z", "digest": "sha1:N2WCJDCT6XSUTGGKKU5T72ASTY7GD56P", "length": 12223, "nlines": 137, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम\nपद्मभुषण खा. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.\nना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सलग सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे काम सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी केले त्यात सर्व प्रथम कॉलेज परिसरात कल्पवृक्ष रोपण मा. बन्सी तांबे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तसेच सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली, दुसर्या दिवशी लोहारे येथील आश्रम शाळेतील मुलांना आरोग्य व स्वच्छता याबाबत माहिती देऊन जनजागृती करणात आली. तिसर्या दिवशी लोणी गावात फेरीचे आयोजन करून विविध ठिकाणी जाऊन प्लास्टिक बंदी बाबत विध्यार्थी व शिक्षक यांनी नागरिकांना माहिती दिली व त्यापासून होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. चौथ्या दिवशी दुधेश्वर देवस्थानयेथे माजी विध्यार्थ्यान्तर्फे भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या सोयी साठी १००० लिटर ची टाकी भेट दिली तसेच मंदिर परिसराची स्वच्छता केली व बिजरोपण केले.पाचव्या दिवशी महाविद्यालयीन शिक्षकांनी प्रवरा माध्यमिक विद्यालय, दुर्गापूर येथे सर्व विध्यार्थ्यांना शारीरिक स्वच्छता बाबत मार्गदर्शन केले तसेच सहाव्या दिवशी हसनापूर येथे धावपळीच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याचे जनजागरण व त्यासाठी उपलब्ध असलेल्या तपासण्या करण्यात आल्या त्यात २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. अशेविविध सामाजिक उपक्रम राबवून मा. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर सर्व उपक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.\nफोटो कॅप्शन :- ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयामध्ये सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात जनजागृती करताना विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी\nPrevious PostPrevious प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रतिक चौधरी या विद्यार्थ्याची इस्राईल येथे इंटर्नशीपसाठी निवड\nNext PostNext ‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ चा लाभ घ्यावा –सौ. धनश्रीताई विखे पाटील\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/bodybuilder-jagdish-lad-dies-of-corona-at-age-34/", "date_download": "2022-10-01T15:00:31Z", "digest": "sha1:54PW2KSGMXTRTOICYWNEVYGLIS5DNWVP", "length": 9927, "nlines": 156, "source_domain": "thepublitics.com", "title": "बॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाबॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन\nबॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन\nबडोदा : शरीरशौष्ठव विश्वातून वाईट वृत्त समोर येत आहे. शरीरशौष्ठवाचा सर्वोच्च किताब पटकावणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे वयाच्या ३४ व्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झाले आहे. जगदीश लाड यास ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रुग्णालयात त्याने आपला प्राण सोडला आहे. त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रिय स्पर्धामध्ये महाराष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जगदीशच्या अशा अचानक जाण्याने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक जणांना हिरावून घेतले आहे त्याच्या फटका बॉडीबिल्डिंग क्षेत्राला सुद्धा बसला आहे. बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. जगदीश मूळचा कुंडल जिल्हा सांगली येथील असून नवी मुंबईत तो वास्तव्यास होता. नंतर वडोदरा येथे त्याने आपली स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती व तेथेच स्थायिक झाला होता. जगदीश याने नवी मंबई महापौर श्रीचा किताब पटकावला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये गोल्ड मेडल, मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकले होते. व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळविले होते. जगदीश याच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन व मुंबई असोशिएसनने शोक व्यक्त केला आहे.\nPrevious articleस्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य ‘या’ कार्यकर्त्याने शहराध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त करत जयंत पाटलांना लिहिलं पत्र\nNext articleकॉंग्रेस नंतर राष्ट्रवादीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/the-unveiling-of-industrial-production-index-web-portal-by-deputy-chief-minister-ajit-pawar-tomorrow/", "date_download": "2022-10-01T15:05:58Z", "digest": "sha1:K7GTMH3TJNN7NCRFYY5YINVODPVBPUEM", "length": 9647, "nlines": 157, "source_domain": "thepublitics.com", "title": "‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचा‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण\n‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टलचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण\nमुंबई : केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.\nया वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दि. 29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करण्यात येणार आहे, असे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.\nऔद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करण्यासाठी नियमितपणे माहिती प्राप्त व्हावी यासाठी अर्थ व सांख्यिकी विभागामार्फत वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब पोर्टलचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 29 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईचे सह संचालक पू.हि. भगूरकर यांनी दिली आहे.\nPrevious articleहर्षद मेहता ते नरसिंहरावांपर्यंत अनेकांशी जवळीक असलेले हे चंद्रास्वामी होते तरी कोण\nNext articleसंभाव्य धोका लक्षात घेऊन गृह मंत्रालयाकडून अदार पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/non-government-appointments-canceled-by-shinde-fadnavis-government", "date_download": "2022-10-01T15:10:35Z", "digest": "sha1:UQQ6GQS7NASD72I55DQFBXLWX5PTFHQT", "length": 4281, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला पुन्हा धक्का; 'हा' निर्णय रद्द|Non-government appointments canceled by Shinde Fadnavis government", "raw_content": "\nशिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला पुन्हा धक्का; 'हा' निर्णय रद्द\nशिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द (Non-Government Appointments) करण्यात आल्या आहेत...\nमहाविकासआघाडी सरकारने केलेल्या विविध महामंडळ, प्राधिकरण, समित्या, सरकारी उपक्रम आणि मंडळं यावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manukumar Srivastav) यांनी सर्व विभागांना दिले आहेत. या आदेशानुसार १६ सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.\nदरम्यान, येत्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aghadi Government) केलेल्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द होणार असून महिनाभरात शिंदे-फडणवीस सरकारकडून नव्या अशासकीय नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/lumpy-disease-cattle-breeder-agricultural-science-centre-advice-babhaleshwar-rahata", "date_download": "2022-10-01T14:06:13Z", "digest": "sha1:RDTKWSWZWS3W3SRZSZM4TFEOXKIS3QCZ", "length": 7014, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लम्पी रोगांमुळे पशुपालकांनी घाबरून जाऊनये", "raw_content": "\nलम्पी रोगांमुळे पशुपालकांनी घाबरून जाऊनये\nकृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरचा सल्ला\nराहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata\nढगाळ वातावरण आणि हवामानामध्ये होत असलेल्या सततच्या बदलामुळे जनावरांच्या आरोग्यावर ताण पडतो. यामुळे जनावरांना वेगवेगळे रोग होण्याचा धोका असतो. याचाच एक भाग म्हणुन जनावरांमध्ये लम्पी स्कीन हा रोग आढळून येत आहे. जनावरांना लम्पी स्कीन हा रोग कॅप्री पॉक्स या विषाणुमूळे होतो. पशुपालकांनी घाबरून न जाता वेळीचं उपाय योजना करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल विखे यांनी दिली.\nकृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, पशुवैद्यकीय केंद्र अस्तगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव ता. राहाता येथे लम्पी स्कीन या रोगाबाबत जनजागृती आणि घ्यावयाची काळजी याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी केंद्राचे पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल विखे यांनी सांगीतले, या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात, जनावरांना ताप येतो, नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. काही जनावरांच्या पायांना सुज आल्यामुळे जनावरे लंगडतांना दिसतात अशा प्रकारची लक्षणे जाणवतात.\nलंपी स्कीन हा एक संसर्गजन्य रोग असून गोठ्यामध्ये चावणार्या माशा, डास यांच्यामार्फत या रोगाचा प्रसार होतो. तसेच दूषित खाद्य, पाणी हे या रोगास कारणीभूत होतात. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोठ्यामध्य गोचिड, डास, माशा यांचा नायनाट करावा. तसेच रोगबाधित जनावरे वेगळी बांधावीत. गोठ्यामध्ये नियमित सोडीयम हायपोक्लोराईड याची फवारणी करावी. गोठा नेहमी स्वच्छ व हवेशीर ठेवावा. गावामध्ये रोगबाधीत जनावरे आढळल्यास ते वेगळे बांधावेत व गावातील इतर जनावरांना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लंपी स्कीन या रोगावरील गोट पॉक्स वॅक्सीनचे लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांची खरेदी-विक्री बंद करावी.\nडॉ. उमेश पंडुरे म्हणाले, गोठ्यात स्वच्छता राखा, लिंबाच्या पानांचा धूर करा. सोडियम हाय पोक्लोराइड, फिनेलची फवारणी करा. गोठ्यात चिलटे, डास, माशा, गोचीड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पंडुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सरपंच सोपानराव कासार, उपसरपंच राजेंद गाढवे, दादासाहेब गाढवे, बाबासाहेब गाढवे, महेश कासार, राजाभाऊ गाढवे, दत्तात्रय कासार, माजी सरपंच सुर्यभान गाढवे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/04/blog-post_25.html", "date_download": "2022-10-01T14:58:05Z", "digest": "sha1:I54ELKY6GHJJKBPEQDWZFURGEFVDJWLD", "length": 9298, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "मतदार संघासाठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व जास्तीत जास्त औषध पुरवठा करा आमदार आशुतोष काळेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी", "raw_content": "\nHomeKopargaonमतदार संघासाठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व जास्तीत जास्त औषध पुरवठा करा आमदार आशुतोष काळेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी\nमतदार संघासाठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व जास्तीत जास्त औषध पुरवठा करा आमदार आशुतोष काळेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी\n-मतदार संघासाठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व जास्तीत जास्त औषध पुरवठा करा\nआमदार आशुतोष काळेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी\nकोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व बाधित रुग्णांना आवश्यक औषधे तातडीने उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त औषधांचा साठा कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.\nदिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे कि, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे औषधांची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे औषध साठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक औषधे मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे इतरही साथींचे आजार वाढले आहेत. कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर सारख्या औषधांचा देखील काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. औषधांचा साठा कमी असल्यामुळे काही ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच औषधांचा साठा कमी असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषध घेण्याची आर्थिक परिस्थिती नसतांना देखील मिळेल त्या किंमतीत औषधांची खरेदी करावी लागू शकते. औषध वेळेत मिळाले नाही तर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल होण्याची वेळ येऊ शकते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून कोपरगाव मतदार संघात देखील प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लस देखील कमी प्रमाणात मिळत असून त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे.\nएकूण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही व बाधित रुग्णांना योग्य किंमतीमध्ये औषध वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी कोपरगाव मतदार संघासाठी जास्तीत जास्त औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेस तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4907", "date_download": "2022-10-01T15:23:56Z", "digest": "sha1:FBXSAYXCJEVY7DSW3ABAIRGBDARFFROQ", "length": 15143, "nlines": 217, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 66 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 66\nमांगल्याची पूजा करणारे माझे कर्म आहे की नाही हे पाहणे म्हणजे सत्स्वरुपी स्मरण. तसेच माझे कर्म ज्ञानविज्ञानयुक्त आहे की नाही हे पाहणे म्हणजेच चित्स्वरुपी परमेश्वराचे स्मरण ; आणि हे कर्म करताना माझे हृदय उचंबळत आहे की नाही, मला अपार आनंद होत आहे की नाही, हे पाहणे म्हणजे आनंदस्वरुपी परमेश्वराचे स्मरण. कर्मात समाजाचे मांगल्य हवे ; कर्मात ज्ञान हवे ; कर्माचा मला बोजा न वाटता आनंद वाटायला हवा. याला म्हणतात सच्चिदानंदाची पूजा.\nभारतीय संस्कृती जय वा पराजय, सिद्धी वा असिद्धी, यश वा अपयश यांच्याकडे लक्ष देत नाही. समुद्राच्या लाटा वर उसळतात व खाली पडतात. वर चढतो व खाली पडत समुद्र तीराला गाठतो. समुद्राला भरती येते व ओहोटी येते. परंतु त्याची धीरगंभीर गर्जना कधी थांबत नाही, त्याचे कर्म चालले आहे. जीवन वा मरण, संपत्ती वा विपत्ती, दास्य वा स्वातंत्र्य, जय वा पराजय, इकडे लक्ष न देता ध्येयाकडे सदैव जावयाचे. चारित्र्य ही मुख्य वस्तू आहे. माझा स्वतःचा विकास ही मुख्य वस्तू आहे. तिच्यासाठी मी आहे. जयापजयाच्या लाटांशी झुंजत मी पुढे जाईन. जयाने हुरळणार नाही, पराजयाने होरपळून जाणार नाही. संपत्तीत गर्वान्ध होणार नाही, विपत्तीत निस्तेज होणार नाही. मी माझे कर्म हातात घेऊन पुढे जात राहीन. भारतीय संस्कृती केवळ विजयाचे तत्त्वज्ञान सांगत नाही. केवळ विजयावरच जर ती उभारलेली असेल, तर जगातील निम्म्या अनुभवांवरच ती उभारलेली आहे असे होईल. सदैव सुखाच्या स्वर्गात राहशीव अशी लालूच भारतीय संस्कृती दाखवीत नाही. विजयामुळे उतूमातू नकोस ; पराजयामुळे कष्टी, हताश होऊ नकोस ; हा भारतीय संस्कृतीचा महान संदेश आहे. जयापजयांना छाटीत, काटीत आपण पुढे जावयाचे. जयाचे व पराजयाचे साक्षी व्हावयाचे. ख्रिस्ताला क्रॉसवर जाण्याची वेळ आली तरी तो महापुरुष म्हणाला, “प्रभो जशी तुझी इच्छा ” कर्म करीत असताना फास मिळो ना सिंहासन मिळो, हार मिळोत, यश मिळो वा अपयश मिळो, माझा आत्मा मलिन होणार नाही. अशी ख-या कर्मवीराची श्रद्धा असते. अदृष्ट फळ त्याला दिसत असते. शेवटी सत्याचा विजय होईल, हे त्याच्या दृष्टीला दिसत असते. विजयाचे नगारे वाजवू नकोस. पराजयाची रडगाणी गाऊ नकोस. दोहोंच्यावर स्वार होऊन, निर्द्वंद्व होऊन, सदैव स्वकर्म करीत राहा. त्यात तन्मय हो. तोच तुझा मोक्ष, तीच पूजा, तोच खरा महान धर्म, असे भारतीय संस्कृती सांगत आहे. पण ऐकणार कोण \n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/10/blog-post_51.html", "date_download": "2022-10-01T14:25:50Z", "digest": "sha1:LQXVBFERMEKMX2FBJGLJAHSBY4XCHV7Q", "length": 6251, "nlines": 33, "source_domain": "www.saptarang.page", "title": "भूमि अभिलेख विभागात लवकरच पदभरती होणार ?", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nभूमि अभिलेख विभागात लवकरच पदभरती होणार \nभूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना\nमुंबई प्रतिनिधी : भूमि अभिलेख विभागातील गट 'क' संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट 'क' संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.\nजमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4908", "date_download": "2022-10-01T14:00:51Z", "digest": "sha1:2DRSYJPSTHTVTG37PTGM5J5VEHUDEPA7", "length": 16841, "nlines": 223, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 67 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 67\nभारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडे तिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे.\nगुरू म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, केवळ आचार्य नव्हे. शिक्षक किंवा आचार्य त्या त्या विशिष्ट ज्ञानाशी आपला थोडाफार परिचय करून देत असतात. त्यांचा हात धरून आपण ज्ञानाच्या अंगणात येतो. परंतु गुरु आपणांस ज्ञानाच्या गाभा-यात घेऊन जातो. त्या त्या ध्येयभूत ज्ञानाशी गुरू आपणांस एकरूप करून टाकतो. ज्ञानाशी तन्मय झालेला गुरु शिष्याचीही समाधी लावतो. शाळेत विद्यार्थी प्रश्न विचारतात, परंतु गुरुजवळ फारशी प्रश्नोत्तरे नसतात. तेथे न बोलता शंका मिटतात, न सांगता उत्तरे मिळतात. येथे पाहावयाचे, ऐकावयाचे. न बोलता गुरू शिकवितो. न विचारता शिष्य शिकतो. गुरु म्हणजे उचंबळणारा ज्ञानसागर सच्छिष्याचा मुखचंद्र पाहून गुरू हेलावत असतो. गीतेमध्ये ज्ञानार्जनाचे प्रकार सांगितले आहेतः\n“तद्धिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया”\nते ज्ञान प्रणामाने, पुनःपुन्हा विचारण्याने, सेवेन प्राप्त करून घे. शिक्षकाजवळ परिश्रमाने आपण ज्ञान मिळवितो. परंतु गुरुजवळ प्रणाम व सेवा हेच ज्ञानाचे दोन मार्ग असतात. नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे ; परंतु भाडे जर वाकणार नाही, तर त्या भांड्यात त्या अनंत पाण्यातील एक थेंबही शिरणार नाही. तसेच ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ जोपर्यंत आपण वाकणार नाही, निमूटपणे त्यांच्या चरणांजवळ बसणार नाही, तोपर्यंत ज्ञान आपणांस मिळणार नाही. भरण्यासाठी वाकावयाचे असते. वाढविण्यासाठी नमावयाचे असते.\nएखादा संगीत शिकू पाहणारा मुलगा एखादा संगीत-शाळेत जातो. तेथे काही वर्षे तो शिकतो. परंतु संगीताचे खरे ज्ञान त्याला होत नाही. संगीताशी त्याचा परिचय होतो. संगीताचा आत्मा त्याला केव्हा दिसणार केव्हा समजणार एखादा महान गायकाच्या संगीतात जेव्हा साधक होऊन तो वर्षानुवर्षे राहील, त्या गुरुची भक्तिप्रेमाने सेवा करील, जेव्हा जेव्हा गुरू राग आळवू लागेल तेव्हा तेव्हा नम्रपमे सर्व इंद्रियांचे कान करून तो राग तो ऐकेल, तेव्हाच खरी विद्या त्याला प्राप्त होईल. त्याच्या ओबडधोबड विद्येला तेव्हाच सुसंस्कृतता येईल, कळा चढेल.\nकेवळ विनम्र होऊन येणारा हा जो ज्ञानोपासक शिष्य, त्याची जातकुळी गुरू विचारीत नाही. तळमळ ही एकच वस्तू गुरू ओळखतो. शत्रूकडचा कचही प्रेमाने पायाशी आला, तर शुक्राचार्य त्याला संजीवनी देतील. रिकामा घडा घेऊन गुरूजवळ कोणीही या व वाका, तुमचा घडा भरून जाईल.\nगुरू आपणांस संपूर्ण ज्ञानाची भेट करवितो. त्या त्या ज्ञानप्रांतातील या क्षणापर्यंतच्या सकल ज्ञानाशी तो आपली सांगड घालून देतो. सर्व भूतकाळ तो आपणांस दाखवितो. वर्तमानकाळाची ओळख देतो. भविष्यकाळाची ओळख देतो. भविष्यकाळाची दिशा सांगतो. गुरू म्हणजे आतापर्यंतचे संपूर्ण ज्ञान.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/billionaire-candidate-in-nanded-the-chavan-family-owns-46-crores-125849871.html?ref=inbound_More_News", "date_download": "2022-10-01T14:44:17Z", "digest": "sha1:7734TRB7LXAY3IWHYU5Y6KX743XZG645", "length": 12155, "nlines": 79, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नांदेडमधील उमेदवार कोट्यधीश; चव्हाण कुटुंब ४६ कोटींचे धनी | Billionaire candidate in Nanded; The Chavan family owns 46 crores - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनांदेडमधील उमेदवार कोट्यधीश; चव्हाण कुटुंब ४६ कोटींचे धनी\nनांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अविभक्त हिंदू कुटुंबाची एकत्रित संपत्ती ४६ कोटी ११ लाख ८५ हजार ४०३ रुपये एवढी आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर ४ कोटी ३ लाख ९५ हजार ६८७ रुपये कर्जही आहे. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रातून चव्हाणांनीच ही माहिती दिली.\nवैयक्तिक अशोक चव्हाणांची मालमत्ता २१ कोटी ४७ लाख ३१ हजार ७५२ रुपये एवढी आहे. तर पत्नी अमिता चव्हाण यांच्याकडे १२ कोटी ८७ लाख ७ हजार ६९० रुपये एवढी संपत्ती आहे. अशोक चव्हाणांकडे रोख स्वरूपात ७ लाख २२ हजार ३२५ रुपये रक्कम असून अमिता चव्हाण यांच्याकडे २ लाख ५२ हजार ८११ रुपये रोख स्वरूपात रक्कम आहे. चव्हाणांवर वैयक्तिक स्वरूपात २ कोटी ८३ लाख रुपयाचे कर्ज आहे. तर अमिता चव्हाण यांच्यावरही १ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज आहे. अशोक चव्हाणांकडे शेती, फ्लॅट, प्लाॅट स्वरूपात २३ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अमिता चव्हाण यांच्याकडेही १४ कोटी ६९ लाख ३७ हजार ३११ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. चव्हाणांकडे सोने, चांदी, हिरे असून त्याचे मूल्य ५७ लाख ६८ हजार ३०४ रुपये आहे. तर अमिता चव्हाणांकडेही १ कोटी ६५ लाख २४ हजार ९३८ रुपयांचे दागदागिने आहेत. मुंबई, औरंगाबाद, पैठण, नांदेड आदि शहरात त्यांची स्थावर मालमत्ता असून तेथील बँकांतही त्यांचे पैसे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अशोक चव्हाण जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे या प्रतिज्ञापत्रावरून मानले जाते.\n२१ कोटी ४७ लाख ३१ हजार ७५२ रुपये एवढी आहे.\nडी.पी.सावंत यांची मालमत्ता ४.८४ कोटी\nनांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या दोन मतदार संघातील काँग्रेस व शिवसेना उमेदवार कोट्यधीश आहेत. डी.पी. सावंत यांची अविभक्त हिंदू कुटुंबातील संपत्ती तब्बल ४ कोटी ८४ लाख २३ हजार ६६१ रुपये एवढी आहे तर राजश्री पाटील यांची एकत्रित संपत्ती १ कोटी ९७ लाख १७ हजार ९९२ रुपये एवढी आहे. डी.पी.सावंत यांच्याकडे रोख रक्कम ७५ हजार तर त्यांच्या पत्नी रंजना सावंत यांच्याकडे ५० हजार रुपये आहेत. सावंत यांच्या ५३ लाख ५८ हजार ६४५ रुपयाच्या बँकांत ठेवी आहेत. तर पत्नीच्या नावे बँकांत ६ लाख ९२ हजार ६७८ रुपयाच्या ठेवी आहेत. २ लाख २२ हजार १०० रुपयाची त्यांची शेअर व इतरत्र गुंतवणूक आहे. त्यांच्या पत्नीची १० हजार २५० रुपयाची गुंतवणूक आहे. सावंत यांना विमा पॉलिसीतून ७ लाख ५८ हजार १५१ रुपयाचा लाभ होणार आहे तर पत्नीला ३ लाख ६८ हजार ९३ हजार रुपये विम्यापोटी मिळणार आहेत. सावंत यांच्याकडे २ लाख ७१ हजार ९५० रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तर पत्नीकडे ११ लाख २१ हजार ७०० रुपयाचे दागिने आहेत. सावंत व त्यांच्या पत्नीकडे एकत्रित १ कोटी ४५ हजार ७०३ रुपयाची चल संपत्ती आहे. याशिवाय सावंत यांच्याकडे वारसा हक्काने २ लाख २२ हजार ९५८ रुपयांची कोकणात वारसा हक्काने आलेली स्थावर मालमत्ता आहे. सावंतांवर तीन लाखांचे कर्जही आहे.\n४ कोटी ८४ लाख २३ हजार ६६१ रुपये एवढी आहे.\nराजश्री पाटीलही आहेत कोट्यधीश\nनांदेड दक्षिणमधून निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेच्या राजश्री पाटीलही कोट्यधीश आहे. राजश्री पाटील यांच्याकडे लाख रुपये रोख रक्कम तर त्यांचे पती खा. हेमंत पाटील यांच्याकडे ३ लाख रोख रक्कम आहे. राजश्री पाटलांच्या २ लाख ९४ हजार २९४ रुपयाच्या बँकेत ठेवी तर तर हेमंत पाटलांच्या ११ लाख ७२ हजार ५४८ रुपयाच्या बँकेत ठेवी आहेत. मुलगा रुद्रच्या नावानेही ३५ हजार ७९१ रुपयांच्या ठेवी आहेत. विम्यापोटी ९९ हजार १८५ रुपयाचा लाभ होणार आहे. राजश्री पाटील यांची शेअर व इतर गुंतवणुकीद्वारे १३ लाख ९ हजार ३०० रुपयाची गुंतवणूक आहेत तर हेमंत पाटलांची १ लाख ४५ हजार ५३४ रुपयाची गुंतवणूक आहे. राजश्री पाटलांकडे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागदागिने आहेत तर हेमंत पाटलांकडे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने आहेत. राजश्री पाटील यांच्या चल संपत्तीचे एकूण मुल्य ६४ लाख ८६ हजार २७३ रुपये एवढे आहे. याशिवाय हेमंत पाटील यांच्या नावे २० लाख रुपये किमतीचे भूखंड आहेत तर मुलगा रुद्र याच्या नावे ६ लाख ५१ हजार रुपये किंमतीचे भूखंड आहेत. राजश्री पाटील यांच्यावर २४ रुपये तर हेमंत पाटील यांच्यावर ८ लाख ९२ हजार रुपये कर्ज आहे. पाटील दांपत्याकडे एकूण १ कोटी ९७ लाख १७ हजार ९९२ रुपये एवढे आहे.\n१ कोटी ९७ लाख १७ हजार ९९२ रुपये एवढी आहे.\nभुसावळात वैमनस्यातून गोळीबार, भाजप नगरसेवकासह चौघांची हत्या\nबलात्कार पीडितेचा गळा आवळून खून; आरोपीचा अपघाती मृत्यू; मुलगाही बेपत्ता\nपाच वर्षांखालील बालकांना गाेड पेय पाजू नका\nचालकाने डॅशबोर्डवर लावावेत पत्नी व मुलांचे फाेटो; अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/gvaarce-sudhaarit-vaann-adhik-utpaadn-milel", "date_download": "2022-10-01T15:38:57Z", "digest": "sha1:XCNZPUPHRBIWCA3FDCMZYFWJOTKJFXFZ", "length": 2426, "nlines": 43, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "गवारचे सुधारित वाण, अधिक उत्पादन मिळेल", "raw_content": "\nगवारचे सुधारित वाण, अधिक उत्पादन मिळेल\nगवारचे सुधारित वाण, अधिक उत्पादन मिळेल\nगवारची लागवड करण्यापूर्वी त्याच्या सुधारित वाणांची माहिती घेणे आवश्यक आहे. तुम्हालाही गवार शेती करायची असेल, तर तुमच्या क्षेत्रानुसार जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल, तर आमच्या पोस्टला लाईक करा आणि त्यासंबंधीचे तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे विचारा. शेतीशी संबंधित अधिक माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\nसौजन्य : कृषी तज्ज्ञ\n0 लाइक और 0 कमेंट\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/kaaNdaa-pikaavr-jaaNbhlyaa-ddaag-rogaacaa", "date_download": "2022-10-01T15:23:59Z", "digest": "sha1:N4ZTV2CWI64Q5LLQL4Q7J5GRGFTMJQAM", "length": 6367, "nlines": 67, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "कांदा पिकावर जांभळ्या डाग रोगाचा प्रादुर्भाव", "raw_content": "\nकांदा पिकावर जांभळ्या डाग रोगाचा प्रादुर्भाव\nकांदा पिकावर जांभळ्या डाग रोगाचा प्रादुर्भाव\nकांदा पिकावर जांभळे डाग रोगामुळे पिकाचा दर्जा घसरतो. हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगापासून कांदा पिकाचे संरक्षण करण्यासाठी या रोगाच्या नियंत्रणाच्या पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे. या पोस्टद्वारे कांदा पिकाचे नुकसान करणाऱ्या जांभळ्या डाग रोगाची सविस्तर माहिती मिळवूया.\nजांभळ्या डाग रोगामुळे होणारे नुकसान\nया रोगाने प्रभावित झाडांच्या पानांवर लहान अंडाकृती ठिपके दिसतात.\nहळूहळू डाग जांभळ्या ते तपकिरी होतात.\nडागांच्या कडा पिवळ्या असतात.\nकाही वेळाने डागांच्या पिवळ्या कडा पसरू लागतात.\nजसजसा रोग वाढत जातो तसतसे पानांच्या वरच्या आणि खालच्या भागावर विकृती निर्माण होऊ लागतात.\nहळूहळू पाने कोमेजायला लागतात आणि झाडे सुकायला लागतात.\nजांभळ्या डाग रोगाच्या नियंत्रणाच्या पद्धती\nजांभळ्या डाग रोगापासून कांदा पिकाचे संरक्षण करण्यासाठी पीक फिरवा.\nजांभळ्या डाग रोगास प्रतिरोधक वाण निवडा.\nशेतातील तणांचे नियंत्रण करा.\n200 मिली मॅन्कोझेब 63 डब्ल्यूपी 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर जमिनीवर फवारणी करावी.\nगरज भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.\nयाशिवाय अँट्राकोल नावाच्या 250 ते 300 ग्रॅम औषधाची प्रति एकर जमिनीवर फवारणी करता येते. अँट्राकोल 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nरब्बी हंगामात लागवडीसाठी कांद्याच्या सुधारित जातींची माहिती येथून मिळवा .\nआम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकर्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी मित्र या माहितीचा लाभ घेऊन कांद्याचे चांगले पीक घेऊ शकतील. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा. पशुसंवर्धन आणि शेतीशी संबंधित अधिक माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nरबी मौसम में खेती के लिए प्याज की उन्नत किस्में\nप्याज : स्वस्थ पौधों के लिए इस तरह तैयार करें नर्सरी\nअनोखे तरीके से उगाएं हरी प्याज\nरबी मौसम में इस तरह करें प्याज की खेती\nप्याज की फसल को बैंगनी धब्बा रोग से बचाने के तरीके\nप्याज की फसल में लगने वाली विभिन्न रोग एवं उन पर नियंत्रण के तरीके\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/my-school-library-essay-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:07:33Z", "digest": "sha1:KOUQQ5RG6PIQ2R764WYSLAHBIC76JWYV", "length": 14082, "nlines": 68, "source_domain": "marathimitra.in", "title": "ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi", "raw_content": "\nग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi\nग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi\nनमस्कार मित्रांनो आपले डॉट डॉट या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.\nआजच्या पोस्टमध्ये आम्ही ” ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.\nआम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध | My School Library Essay in Marathi\nग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध :\nह्या जगामध्ये ज्ञाना इतके सुंदर आणि पवित्र असे दुसरी कुठलीही गोष्ट नाही. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की, वाटल्याने कमी होत नाही उलट वाढते. माणसाला असं पवित्र ज्ञान विविध माध्यमातून मिळते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे ग्रंथालय किंवा वाचनालय हे आहे.\nआजच्या अजून एक जग हे बदलत आहे हे विसरून चालणार नाही. तरीसुद्धा या जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत ज्या आजही वाचनालय किंवा ग्रंथालयाला देवालय समजून त्याची पूजा करतात.\n आजच्या काळाला वाचनालयाची खूप आवश्यकता आहे. कारण आज ची आधुनिक पिढी है वाचनालय आणि ग्रंथालय यासारख्य गोष्टींना विसरत चालली आहे.\nदररोज हजारो पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके प्रत्येक व्यक्तीला खरेदी करणे सोपे नाही. ज्या व्यक्तींना वाचनाची आवड आहे आणि त्यांच्याजवळ पुस्तके खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत अशा व्यक्तींसाठी ग्रंथालय खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात.\nदरमहा शंभर रुपये शुल्क भरून आपण ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचा लाभ घेऊ शकतो. जगातील सर्व साहित्य, कला, विज्ञान, तर्कशास्त्र आणि धोरण इत्यादी ज्ञानाचे अपार भांडार आपल्याला एकाच ठिकाणी वाचायला मिळते ते म्हणजे वाचनालय म्हणून वाचनालयाला देवालय म्हणतात.\nवाचनालय हे एकमेव असे भांडार आहे ज्या ठिकाणी जगातील सर्व ज्ञानाचे पूर्ती केली जाते. वाचनालय मध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती काही ना काही ज्ञान घेऊनच बाहेर जातो. वाचनालयातून केवळ ज्ञानच न देता एक सुसंस्कृत ज्ञान दिले जाते. जीवनाच्या वाटेवर पावलोपावली ज्या समस्या येतात त्या समस्यांना तोंड देण्याचे धाडस वाचनालयातील विज्ञानामुळे प्राप्त होते.\nचांगल्या वाचनालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्यास कोणत्याही विषयावर जास्तीत जास्त ज्ञान देणे होय. तसेच या विषयावर विविध सामग्री उपलब्ध करून देणे. या कारणामुळेच वाचनालय देवालय समजले जाते कारण, आपण आपल्या मनातल्या सर्व इच्छा आपण देवापाशी व्यक्त करतो. तसेच एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचनालयातून त्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच वाचनालय आजचे दिवाले म्हटले जाते.\nवेळेच्या चांगला वापर करण्यासाठी वाचनालय खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पत्ते, सिनेमा किंवा इतर कामासाठी वेळ घालवण्यापेक्षा वाचनालयातील कालिदास, सूरदास, तुळसिदास, सेक्सपियर इत्यादी कवितांचा आस्वाद घेतल्यास त्यातून वेगळाच आनंद प्राप्त होतो तसेच ज्ञान वाढण्यास सुद्धा मदत होते.\nएवढाच नसून वाचनालयामध्ये विविध महापुरुषांचे चरित्र पुस्तके असतात यातून आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांची माहिती मिळते.\nतसेच दररोज वर्तमानपत्र, मासिके वाचून आपण आपले सामाजिक ज्ञान पाठवू शकतो. जीवन अमर करणारे उत्तम ग्रंथ आपण सहजरित्या वाचनालयामध्ये बसून वाचू शकतो.\n ग्रंथालयाचे बौद्धिक विकासामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. गावोगाव फिरून विविध पुस्तकांचे वितरण करणारे चालते फिरते ग्रंथालय ग्राम सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत.\nग्रंथालय एक आदर्श आहे. ग्रंथालयातील पुस्तकांमुळे विविध लोकांचे जीवन यशस्वी होण्यासाठी महत्वाचे योगदान ठरत आहे. गरीब मुला मुलांनी तर ग्रंथालयातील पुस्तके वाचून आपले जीवन यशस्वी केले आहे त्यामुळे ग्रंथालयातील पुस्तकांचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी ग्रंथालय सभासद फी खूप कमी असली पाहिजे.\nग्रंथालय मध्ये सर्व ज्ञान विज्ञान यांच्या संबंधित पुस्तकांचा संग्रह असला पाहिजे. आपल्या देशातील बऱ्याच ग्रंथालयांमध्ये फार प्राचीन काळा पूर्वीची पुस्तके खूप वाईट अवस्थेमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे ग्रंथालयातील सभासदांनी या पुस्तकांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ग्रंथालय पूर्णपणे सार्वजनीक असणे गरजेचे आहे.\nग्रंथालयातील पुस्तके वाचून लोकांचा जास्तीत जास्त फायदा होत असेल तर खऱ्या अर्थाने ग्रंथालय आजचे देवालय होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आजचे जग हे डिजिटल जग झाल्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा गोष्टींचा जास्त वापर केला जात आहे. त्यामुळे आजची पिढी ग्रंथालयांमध्ये जाऊन पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाईल सारख्या गॅजेट्स मधील ज्ञान प्राप्त करून घेण्याकडे जास्त भर देत आहेत.\nयाच कारणामुळे आपल्या देशातील ग्रंथालयांचे संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परंतु ग्रंथालय व्यक्ती, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे ठरतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ग्रंथालय आजचे देवालय आहे हेही विसरून चालणार नाही. म्हणून प्रत्येकाने ग्रंथालयाचे महत्व समजून ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे.\n ” ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध ” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.\n” ग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nवृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध\nविरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी\nमादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध\nमी सैनिक बोलतोय मराठी निबंध\nमहागाईचा भस्मासूर मराठी निबंध\nमादक पदार्थांचे दुष्परिणाम मराठी निबंध \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/--/", "date_download": "2022-10-01T14:08:22Z", "digest": "sha1:X62XTDWABNA2PUSYRS366SGYRLXSJKIA", "length": 20305, "nlines": 246, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पुढील महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता? - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome ताज्या-घडामोडी पुढील महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता\nपुढील महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपुढील महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता\nमहाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली.\nयावेळी त्यांनी तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात 10 टक्के रुग्ण लहान मुलं आणि तरुण असतील असंही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.\nकोरोना नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज सांगताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी अशी परिस्थिती याआधी ब्रिटनमध्ये दिसल्याचं सांगितलं. ब्रिटनमध्ये देखील दुसऱ्या लाटेनंतर केवळ 4 आठवड्यात तिसऱ्या लाटेचा संसर्ग पाहायला मिळालाय. सामान्यपणे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये 100 दिवस किंवा 8 आठवड्यांचं अंतर असल्याचं साथीरोग तज्ज्ञांचं मत आहे. हे अंतर पहिल्या लाटेचा शेवट ते पुढील लाटेचं उच्चांक असा आहे.\nमहाराष्ट्रात दुसरी कोरोना लाटेची तीव्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी निर्बंध हटवण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आणि फिजीकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडताना दिसत आहे. त्यातच आता टास्कफोर्सने हा गंभीर इशारा दिल्यानं आरोग्य यंत्रणेच्या काळजीत वाढ झालीय.\nPrevious articleभिमा बचाव संघर्ष समिती शरद पवार साहेबांपेक्षा श्रेष्ठ आहे का\nNext articleभटक्या समाजातील लोकांना नक्कीच न्याय मिळवून देणार: आ.पठळकर\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ(असंघटित कामगारांना मोफत भोजन व्यवस्था)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nराष्ट्रवादी कॉंग्रेसची मोहोळ तालुका कार्यकारणी जाहीर\nविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळवून...\nदिलबहार संघाने KM चषक, फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले (2 लाखांचे बक्षीस...\nवन्य प्राणी संकटात असल्यास वन विभागाला माहिती द्या नागरिकांना वन विभागाचे...\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nबोहाळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला अखेर हिरवा कंदिल\nकलाकार सेनेचे स्व.प्रभाकर कदम यांना कलाकार सेनेच्या वतीने श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/--/", "date_download": "2022-10-01T14:55:24Z", "digest": "sha1:2DXHX35HWZQRVUDT7YXEJ4L5GK2EQAHW", "length": 18892, "nlines": 242, "source_domain": "satyakamnews.com", "title": "प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न! - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome Uncategorized प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 20 जून रोजी तीन रस्ता पंढरपूर येथे पार पडली असून. या बैठकीत सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित जगताप, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार धरणग्रस्त संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले, त्यांची तर सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी पोपट लोखंडे ,यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी भविष्यात शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार असल्याचे प्रहारचे दत्तात्रय व्यवहारे यांनी सांगितले.\nयावेळी राजेंद्र आरकिले, सजनपुरी उत्तम गोपने, बळीराम आटकळे, दत्तात्रय आटकळे, प्रकाश घोडके, ग्रामपंचायत सदस्य बंडू काटे,चंद्रकांत शिरसागर, ग्रामपंचायत सदस्य शेगाव राजाभाऊ आटकळे, दिलीप यादव, अरुण आटकळे, श्रीराम आरकिले, संतोष आरकिले, सुभेदार बोरकर , पोपट कांबळे, रमेश कनेरकर, अण्णा पाडुळे, विनायक झेंडे, अमोल देवकर, बिभीषण गुटाळ, संतोष सलगर ,आदी धरणग्रस्त कार्यकर्ते व आदी उपस्थित होते.\nPrevious articleसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nNext articleउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न\nआधार असलेलं राज्यातलं सरकारही गेले शिवसेनेचे 2 हजार सभासद देणार अभिजीत पाटील यांना मतदान\nपंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा\nआझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रधानमंत्री साधणार नागरिकांशी संवाद सर्व विभागांनी योजनांच्या लाभार्थ्यांबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार करावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nकर्मवीर औदुंबर आण्णानंतर अभिजीत पाटील यांनीच ऊस बीलसाठी फिरवला टांगा\nनगरपरिषदा व नगर पंचायती यांच्या वार्ड रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे...\nराष्ट्रीय लोकअदालतीत 4683 प्रकरणे निकाली\nसोलापूर जिल्ह्यातील SBC प्रवर्गातील उद्योजकांना 10 लाख ते 2 कोटी क्लस्टर...\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीणा आम्ही आता इथून पुढे स्वतंत्र लढणार:- नानाभाऊ...\nखेडभोसे येथे मनसे शाखाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/04/blog-post_21.html", "date_download": "2022-10-01T15:18:36Z", "digest": "sha1:UDRI6ADDMKGALVKHH2XSHZWLOYCDACA6", "length": 19462, "nlines": 39, "source_domain": "www.saptarang.page", "title": "भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nभारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण\nआम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्ट कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युईटीचे ४८३ कोटी रुपये क्लिकसरशी थेट खात्यात जमा\nमुंबई प्रतिनिधी : ..आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही इज ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम - बेस्टच्या \"नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड\" - एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बेस्टच्या कुलाबा आगारातील इलेक्ट्रीक हाऊसच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आदी उपस्थित होते.\nबेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आज मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला..पुढे चला म्हणत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे. माझा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला जातो. पण हे बिरुद माझ्या नावासमोर लागण्यासाठी माझ्या या कुटुंबातील तुम्हा सर्वांचे श्रेय आहे. तुम्ही मेहनतीने बेस्टचे मुंबई महापालिकेच्या कामाचे एक मॉडेल उभे केले आहे. या कामांचे कौतुक उच्च सर्वोच्च न्यायालय आणि न्यू यार्क टाईम्सनेही केले आहे. या कार्डच्या सुविधेच्या माध्यमातून मुंबईकरांची सुट्ट्या पैश्यांची कटकट दूर केली आहे. उद्योगांच्या इज ऑफ डुईंग प्रमाणेच आपण नागरिकांच्या इज ऑफ लिव्हिंगचा – आयुष्याचा विचार करत आहोत. शेवटी प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्यामध्ये आरोग्यासह पर्यावरणाचाही विचार करत आहोत. प्रदूषण वाढते आहे, उष्णता वाढते अशी नुसती चर्चा करत नाही. तर त्यावर काम ही करत आहोत. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाकडूनही आपल्या बस थांब्याच्या उपक्रमांची दखल घेतली गेली आहे. ज्यांच्या कष्टाच्या जीवावर, घामांवर केवळ राज्यच नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nबेस्ट अनेक उपक्रमांत पहिल्या क्रमांकावर आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही शिक्षण आरोग्यात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळेचा दर्जा हा आता अन्य शाळांत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांसाठीही आकर्षण ठरू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गणवेशातील मुलांना बेस्टच्या बसने मोफत प्रवास करण्याची मुभा आहे. यापुढे खासगी शाळांतील मुलांसाठीही कमी दरातील बस पास सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. अन्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना जसे आपल्या मुलांनाही महापालिकेच्या शाळेत जावे असे वाटू लागले आहे. असा या शाळांचा दर्जा आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांना बेस्टने प्रवास करावे असे वाटेल. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो ते यापुढेही करत राहू. या जनतेसाठीच्या सेवेत ज्या खासगी संस्थाना सेवा ज्ञानाचे योगदान द्यायचे आहे त्यांचे स्वागतच केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील बेस्ट बस प्रवासाच्या आठवणींनाही उजाळा दिला.\nउपमुख्यमंत्री पवार म्हणाले देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी अशी महत्त्वपूर्ण आणि चांगली सुविधा सुरू होते आहे याचा विशेष आनंद आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मिळवली आहे. या मुंबईचे मुंबईपण टीकवून येथील मराठीपण जपत मुंबईकराच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे त्यांच्या कष्टाचं फळ मिळाले पाहिजे या दृष्टीने विकास केला जात आहे. मुंबईने घोडागाडी ते मेट्रो पर्यंतचा प्रवास पाहिला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांनीही या शहराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे अशा तरूणांनी लक्ष घातले तर काय होऊ शकते हे मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईत रस्ते मेट्रो, उड्डाण पुल अशी विविध विकास कामे प्रकल्प सुरु आहेत. मुंबईच्या बेस्ट सेवाचा जागतिकस्तरावर उल्लेख केला जातो. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे. मुंबईत वरळी परिसरात जागतिकस्तरावरील पर्यटन प्रकल्प , मराठी भवन, जीएसटी भवन उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा येथे देशातील सर्वोत्तम असे वसतिगृह उभे करण्यात येईल. ज्यामध्ये सारथी, महाज्योती आणि राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पुढे चला’ हा मुंबईचा मंत्र आहे. हे पुढे चला देशभर नाही, तर जगभर घेऊन चालेल असा प्रय़त्न आहे. \"नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड\" - एनसीएमसी ही सुविधा उपलब्ध करून देणारा \"बेस्ट\" हा भारतातील पहिला सार्वजनिक परिवहन उपक्रम आहे. बेस्टने मुंबईकरांना अविरतपणे सेवा दिली आहे. संकट कुठलेही असो बेस्ट लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत राहीली आहे. कोरोनाच्या काळातही बेस्ट धावत होती. जगातील सर्वात स्वस्त आणि मस्त असा बेस्टचा लौकीक आहे. कमीत कमी तिकीट दरात, उत्कृष्ट बस सेवा देणारी आपली बेस्टच आहे. बेस्ट हा उपक्रम नावाप्रमाणे बेस्ट आहे. परिवहन आणि वीजेचा पुरवठा ही सर्व कामे बेस्ट उत्कृष्टरित्या करत आहे. सात लाख वीज ग्राहकांना ई-बिल्स दिली जात आहेत. शहरातील ४५० मार्गांवर बेस्ट धावते, हे कौतुकास्पद आहे. त्याबाबत लंडनच्या महापौरांनीही कौतुक केले आहे. हरित थांबे, सौर ऊर्जा छतांचे थांबे असे मेड इन मुंबई असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. मुंबईतील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बेस्टच्या ताफ्यात ई बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. येत्या काही वर्षात बेस्टच्या ताफ्यात दहा हजार बसेस असतील. त्यामध्ये डबल डेकर बसेसचाही समावेश असेल. मुंबईत मेट्रो जाळ्याचा विकास करत आहोत. रस्तेमार्गांनी जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे. मोफत आणि दर्जेदार शिक्षणासोबतच महापालिकेच्या शाळांतील मुलांना मोफत बस सेवा देणारी बेस्ट हा एकमेव उपक्रम आहे. या कार्डच्या रुपाने आपण मुंबईकरासाठीची वचनपूर्ती केली आहे.\nया सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या ४८३ कोटी रुपयांच्या निधीचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून डिजिटली वितरण करण्यात आले. बेस्टचे महाव्यवस्थापक चंद्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते एनसीएमसी कार्डचे अनावरणाद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बेस्टच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास महापालिका बेस्ट उपक्रमाचे अधिकारी कर्माचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1689289", "date_download": "2022-10-01T15:10:56Z", "digest": "sha1:DO6UKNKYGILW3A6MXWRBXZY5JIT2Q2BT", "length": 5103, "nlines": 172, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०७, २७ जून २०१९ ची आवृत्ती\n७५० बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\nखासदार संख्येत राज्यसभेचा आकडा जोडला\n२१:५६, २७ जून २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nMayur12025 (चर्चा | योगदान)\nखूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n२२:०७, २७ जून २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMayur12025 (चर्चा | योगदान)\n(खासदार संख्येत राज्यसभेचा आकडा जोडला)\nखूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n| [[आंध्र प्रदेश]] || २५ ▼\n| [[अरुणाचलआंध्र प्रदेश]] || २२५\n| [[हिमाचलअरुणाचल प्रदेश]] || ४२▼\n| [[बिहारआसाम]] || ४०१४\n| [[छत्तीसगड]] || ११\n| [[गोवाबिहार]] || २४०\n| [[गुजरात]] || २६▼\n| [[हरियाणा]] || १०▼\n▲| [[हिमाचल प्रदेश]] || ४\n▲| [[गुजरात]] || २६\n▲| [[हरियाणा]] || १०\n▲| [[आंध्रहिमाचल प्रदेश]] || २५ ४\n| जम्मू काश्मीर || ६\n▲| [[आसामझारखंड]] || १४\n| [[कर्नाटक]] || २८▼\n| [[झारखंड]] || १४\n| [[मध्यप्रदेश]] || २९▼\n▲| [[कर्नाटक]] || २८\n| [[महाराष्ट्र]] || ४८▼\n▲| [[मध्यप्रदेश]] || २९\n▲| [[महाराष्ट्र]] || ४८\n| [[मणिपूरमिझोराम]] || २१\n| [[मेघालयनागालँड]] || २१\n|राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली\n| [[मिझोराम]] || १\n| [[ओडिशा|ओरिसा]] || २१▼\n| [[नागालँड]] || १\n▲| [[ओडिशा|ओरिसा]] || २१\n| [[पंजाब]] || १३\n| [[राजस्थान]] || २५\n| [[सिक्कीम]] || १\n| [[तमिळनाडू]] || ३९\n| [[तेलंगणा]] || १७\n| [[त्रिपुरा]] || २\n| [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]] || ८०\n| [[उत्तराखंड]] || ५\n| [[पश्चिम बंगाल]] || ४२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2022-10-01T15:32:46Z", "digest": "sha1:GI4HH46NK6ZE6J2LODTSH5BZN7DBHMDK", "length": 5034, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १३३२ मधील जन्म (रिकामे)\nइ.स. १३३२ मधील मृत्यू (रिकामे)\n\"इ.स. १३३२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/rpi-athvale/", "date_download": "2022-10-01T14:14:05Z", "digest": "sha1:6BDEOXVXCKUXZRHZHR67Y22NBHTZGMEL", "length": 5096, "nlines": 115, "source_domain": "thepublitics.com", "title": "rpi athvale Archives - The Publitics", "raw_content": "\nरिपब्लिकन ऐक्याला विरोध करतील त्या नेत्यांना जनतेने विरोध केला पाहिजे – रामदास आठवले\nशिवसेना -भाजपमधील वाद हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण : रामदास आठवले\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2020/12/blog-post_20.html", "date_download": "2022-10-01T15:12:24Z", "digest": "sha1:S5XMGVQBM34J4DZ2HKDDBZWQNL5CFIKR", "length": 7920, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोपरगाव शहर वासियांनी दिवसाआड पाणी पुरवठा करा - भारतीय जनता पार्टीची मागणी", "raw_content": "\nHomeKopargaonकोपरगाव शहर वासियांनी दिवसाआड पाणी पुरवठा करा - भारतीय जनता पार्टीची मागणी\nकोपरगाव शहर वासियांनी दिवसाआड पाणी पुरवठा करा - भारतीय जनता पार्टीची मागणी\nकोपरगाव शहर वासियांनी दिवसाआड पाणी पुरवठा करा -\nभारतीय जनता पार्टीची मागणी\nकोपरगाव प्रतिनिधी ------ कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीची चारही तलाव पुर्ण क्षमतेने भरले असल्याचे नगरपालिकेने जाहीर केले, तरीही कोपरगावकरांना सहा दिवसाआड पाणी का असा सवाल उपस्थित करून शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.\nयेसगाव येथील नगरपालिकेच्या मालकीच्या तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. सध्या चारही तलाव पुर्ण क्षमतेने भरण्यात आल्याचे नगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेले आहे. पाणी नसतांना शहरवासीयांनी नगरपालिकेची अडचण लक्षात घेतली परंतु पाणी असतांनाही नागरीकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकेकडून होत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे.\nनागरीकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याची नगरपालिकेची जबाबदारी असतांना योग्य नियोजन होत नसल्याने त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. वास्तविक यापोटी आकारण्यात येणारी रक्कम नागरीकांकडून वसूल केली जाते. त्याबदल्यात त्यांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नाही. नेहमीच आवर्तनाचे कारण सांगून नागरीकांना वेठीस धरले जात असून पाणी असतांना नागरीकांसाठी विविध कारणे सांगून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, हे निश्चितच योग्य नसून तलावात पाणी असल्याने सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याऐवजी शहरवासीयांना दिवसाआड पाणी देण्यात यावे,अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी शहराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, कैलास खैरे, अविनाश पाठक, अशोक लकारे, विजय चव्हाणके, सत्येन मुंदडा, सोमनाथ आहिरे,बापू पवार, जयेश बडवे, अकबर लाला शेख, खालिकभाई कुरेशी, शंकर बिऱ्हाडे, संतोष साबळे, विकी मंजुळ, शक्ती परदेशी, मंदार बागले, सतिष चव्हाण, नरेंद्र लकारे, सोमनाथ म्हस्के, बंटी पांडे, चंद्रकांत वाघमारे, फकीरमहंमद पहिलवान, गोरख चोपडे, नितीन सावंत दौलत लटके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदि उपस्थित होते.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/raigad-fort", "date_download": "2022-10-01T13:51:58Z", "digest": "sha1:U65Q6KBQFOULLOUG5GRHZC3VX5LKGNWD", "length": 10225, "nlines": 77, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Raigad Fort - Forts in Raigad - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nरायगड किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार | A photo by Kokan Bhatkanti\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी\nरायगड जिल्ह्यात महाडजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगात वसलेला किल्ला म्हणजे रायगड (Raigad). ट्रेकर्स, पर्यटक या सर्वांकरिताच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला रायगडबद्दल एक वेगळाच आदर आहे. त्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे संस्थापक आणि संपुर्ण महाराष्ट्राचे दैवस्वरूप शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला होता. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.\n1680 मध्ये महाराजांचे देहवसन झाल्यानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनी रायगडावरूनच आपला लढा सुरू ठेवला. औरगजेबाने संभाजी महाराजांना फसवून कैद केले आणि त्यांचा वध केला. मात्र, राजाराम महाराजांनी स्वराज्याचा लढा चालू ठेवला. सुर्याजी पिसाळ या फितुर किल्लेदारामुळे रायगड 1689 मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. 1733 मध्ये शाहूमहाराजांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पुढे इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यावर कब्जा करून किल्ल्याची प्रचंड नासधुस केली.\nसमुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर असणारा रायगड किल्ला पुर्वी रायरी या नावाने ओळखला जायचा. अतिशय दुर्गम आणि जिंकण्यास अत्यंत कठीण असा हा किल्ला 1656 मध्ये शिवाजी महारांजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचा एकुण आढावा घेताच त्याची उपयुक्तता महाराजांच्या लक्षात आली. अतिशय अवघड ठिकाणात असणारा आणि सहजपणे आक्रमण करता न येणारी जागा, राज्यकारभार हाकण्यासाठी राजधानी बनविता येण्यासारखा सोयीचा विशाल डोंगरमाथा आणि सागरीमार्गही अतिशय जवळ अशा सर्वच प्रकारे मोक्याच्या जागी असणाऱया या जागेची निवड महाराजांनी आपल्या राजधानीसाठी केली. हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचा आराखडा तयार करून त्याबरहुकूम रायगड उभा केला. सुमारे 1400-1500 पायऱया चढून या गडावर यावे लागते.\nराडगडावर बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने खुबलढा बुरूज, चितदरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा, महाराजांचे राजभवन, अषटप्रधानांची घरे, महाराजांची राजसभा, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, शिरकाईचे मंदीर, जगदीश्वराचे मंदीर, शिवाजी महाराजांची समाधी, टकमक टोक, हिरकणी टोक यांचा समावेश आहे. राजसभेमध्ये महाराजांचे 32 मण सोन्याचे सिहासन होते असे बखरकार सांगतात. रायगडाचे बांधकाम अनेक बाबतीत आधुनिक आहे. राजसभेचे बांधकाम अशा खुबीने केले आहे की, महाराजांच्या सिंहासनापासून ते राजसभेच्या दरवाजापर्यंत साध्या आवाजातले बोलणे देखील स्वच्छ ऐकु जावे. बाजारपेठेतील दुकांनांचे जोते विशिष्ट उंची ठेवणारे आहेत. ज्यायोगे, घोडेस्वाराला आपल्या घोड्यावरूनच व्यवहार करता यावा.\nरायगडाच्या पायथ्याला पाचड नावाचे गाव आहे. रायगडावरील थंड हवा सहन होत नसल्याने शिवाजी महाराजांच्या मातोश्री जीजाऊमासाहेब या पाचड गावात बांधलेल्या वाड्यात राहात असत. याच ठिकाणी त्यांची समाधीदेखील आहे. रायगडावर जाण्यासाठी ट्रेकींगदेखील करता येते. पाचडपासून वर जायला रस्ता आहे. ज्यांना ट्रेकींग शक्य नाही त्यांच्यासाठी रोप वे ची देखील सोय आहे.\nरायगड (Raigad) आणि महाराष्ट्राने अनुभवलेला संस्मरणीय सोहळा म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक. अजुनही रायगडावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी हजारो शिवभक्त आपली हजेरी लावतात आणि महाराजांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होतात.\nएकदिवसीय ट्रीपसाठीचे सर्वात पॉप्युलर ठिकाण\nश्रीवर्धन जवळचे एक शांत आणि सुंदर बीच\n300 वर्षापेक्षा जास्त काळ समुद्राच्या रौद्र लाटांनाही न मानणारा अभेद्य किल्ला\nमहादेवाचे मंदिर आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱयाचा आनंद\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-01T14:27:30Z", "digest": "sha1:RCICUNBKIC6LQK2IL64YOWR4MLYANMSX", "length": 4827, "nlines": 95, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "नंदलाल मुरलीधर - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nसावळे ते रूप, काळा मेघ शाम\nयशोदेचा कान्हा, कृष्ण त्याचे नाम\nगोपिकांचा कान्हा, यशोदेचा तान्हा\nनट खट बाई हरी, कोणा आवरेना\nदेवकीचा बाळ, करी यशोदा सांभाळ\nयशोदा नंदन मोहन, तो त्राटिकेचा काळ\nवसुदेव पुत्र कृष्ण, जीवनाचे खरे सुत्र\nचालेना मात्रा त्यावरी, कंसाचा दुष्ट मंत्र\nपेंद्याचा तो सखा, सुदाम्याचा शाळा मित्र\nसंकटात येई धावून, नको त्याला पत्र\nमेघशाम घननीळा, जलात उतरे अवसेची रात्र\nवेद, पुराणे ज्ञात हरीला, तोच एक स्वयंभू शास्त्र\nपार्थाचा सारथी, युध्द सुत्र त्याच्या हाती\nतोच शास्त्र तोच गती, त्याची वर्णावी महती\nअहंकाराचा करिता त्याग, तोच देईल सद्गती\nआज कान्हाचा जन्म, दिन भाग्याचा जन्माष्टमी\nजडितांचा मुकुट मस्तकी, येईल मोरपीस खोऊनी\nछेडेल बसरीची धून, जमतील गोकुळच्या गौळणी\nओढील कुणाची वेणी, चोरेल तो कुणाचे लोणी\nगोपीका नदीत न्हाता, झाडा आडूनी पाहे चोरुनी\nत्याचा चाळा कुणा न कळे, वस्त्रे घेऊन जातो पळुनी\nबासरीची ऐकता तान, गोकुळाचे हरपे भान\nतल्लीन होई मन चरणासी, तृप्त होती सुराने कान\nअसा निराळा मुरलीवाला, यशोदेस त्याचा अभिमान\nकाय म्हणावे या चाळ्याला वाट अडवे मित्र जमवूनी\nसख्या म्हणती धडा शिकवुया, यशोदेस सांगू जावूनी\nलबाड हा पोचे झटपट, म्हणे आळ घेती सान म्हणूनी\nअशा या लबाड हरीला, आज बाई बांधून ठेवा\nचोरेल कुणाचे दहीदूध, खाईल शिंक्यातील मावा\nखोटे खोटे अश्रू याचे, उगाच करील मातेचा धावा\nचला सजवू पाळणा याचा, सुवासिनीनो अंगाई बोला\nचला सख्यांनो गोफ विणूनी, आनंदे आज नाचू चला\nधन्य घन्य तो मुरलीधर, आज त्याचा जन्म सोहळा\nखूपच छान. काव्यरचना छानच आहे पण त्यात हे दिसले की कृष्ण तुम्हाला समजला आणि तो शब्दात गुंफलाय अचूक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-freezer-drinks-chocolates-and-frozen-sticks-thief-5610242-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:47:59Z", "digest": "sha1:AZOCQ65FVI3NHZX5P2CSENZHI2XNIATQ", "length": 8409, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जळगाव: फ्रीजमधील शीतपेय, चाॅकलेटवर ताव मारून चाेरट्यांनी लांबवले ताेळे साेने | Freezer drinks, chocolates and frozen sticks thief - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगाव: फ्रीजमधील शीतपेय, चाॅकलेटवर ताव मारून चाेरट्यांनी लांबवले ताेळे साेने\nशीतपेय पिल्यानंतर चोरट्यांनी भिंतीवर ठेवलेली बाटली.\nजळगाव: माेहन नगरात चाेरट्यांनी बंद घराचे कुलूप ताेडून फ्रीजमधील शीतपेय, चाॅकलेटवर ताव मारल्यानंतर घरफाेडी केल्याची घटना रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. चाेरट्यांनी लाकडी कपाटाचे दरवाजे ताेडून ३६ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने ६ हजार किमतीचे चांदीचे दागिने असा सुमारे लाखाचा एेवज लंपास केला अाहे. याप्रकरणी साेमवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. शहरात गेल्या २९ दिवसांत १६ घरफाेड्या झाल्या अाहेत.\nमाेहननगरातील प्लाॅट क्रमांक ११० धर्मेंद्र भय्या यांच्या मालकीचा अाहे. त्यात खालच्या मजल्यावर नितीन नंदलाल मंधाण (वय ३६) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा इच्छादेवी चाैकात एन. एन. सन्स नावाने ट्रेडिंगचा व्यवसाय अाहे. २६ मे राेजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ते पत्नी साेनिया अाणि मुलगा युगल यांच्यासह अमरावती येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले हाेते. त्यांनी घरकाम करणारी राजश्री नावाच्या मुलीकडे घराची चावी दिली हाेती. २७ मे राेजी ६.३० वाजेच्या सुमारास घरात साफसफाई काम करून राजश्री कुलूप लावून निघून गेली. रविवारी सकाळी ८.३० वाजता ती पुन्हा साफसफाई करण्यासाठी अाली. त्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाला लावलेली दाेन्ही कुलपे जागेवर नव्हती. घराचा दरवाजा उघडाच हाेता. त्यामुळे तिने घरात जाऊन बघितले तर बेडरुममधील लाकडी कपाटाचे दरवाजे ताेडलेले दिसले. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या सुहास साहेबराव पाटील यांनी बाेलवले. त्यानंतर त्यांनी नितीन मंधाण यांना माेबाइलवरून चाेरी झाल्याची माहिती दिली. रविवारी सायंकाळी ७ वाजता मंधाण परत अाले. चाेरट्यांनी लाकडी कपाटाच्या लाॅकरमधून दुसऱ्या कपाटाची चावी घेऊन ते उघडले. त्यात ठेवलेले ९४ हजार रुपये किमतीचे ३६ ग्रॅम वजनाने साेन्याचे दागिने हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले.\n2 मे राेजी सेंट्रल बँक काॅलनीत ५० हजारांची घरफाेडी झाली. १० मे राेजी माेहाडी रस्त्यावरील लीलावती जैन अपार्टमेंटमध्ये दीड लाखांचा एेवज लंपास केला. १५ मे राेजी इच्छादेवी चाैकात २० हजारांची घरफाेडी त्याच दिवशी गुड्डुराजानगरात तीन ठिकाणी घरफाेडी २५ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला. १६ मे राेजी रिंगराेड परिसरात, १९ मे राेजी अादर्शनगरात, २२ मे राेजी पार्वतीनगर, २३ मे राेजी शिवाजीनगर हुडकाेतील दाेन दुकाने एका घरात घरफाेडी झाली. २६ मे राेजी भुरे मामलेदार प्लाॅटमध्ये अाणि शाहूनगरात, २७ मे राेजी इंद्रप्रस्थनगरात चाेरी करून चाेरट्यांनी ११ ताेळे साेन्याचे दागिने लंपास केले. तर २७ मे राेजी माेहननगरात चाेरट्यांनी घर फाेडले अाहे.\nचाेरी करण्यापूर्वी चाेरट्यांनी फ्रीजची तपासणी केली. यात त्यांना शीतपेयाची (काेल्ड्रिंक्स) बाटली दिसली. ती काढून ते प्यायले. काेल्ड्रिंक्स पिल्यानंतर बाटली एका भिंतीवर ठेवली. त्यानंतर फ्रीजमधील चाॅकलेटवर चाेरट्यांनी ताव मारला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/maharashtra/sowing-has-been-completed-on-95-percent-of-the-total-area-of-kharif-season-in-the-state", "date_download": "2022-10-01T15:42:52Z", "digest": "sha1:AIDO4AAJNADUD3W6VGTAXALAGHMHJB74", "length": 4821, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "राज्यात खरीप हंगामातील एकूण ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण", "raw_content": "\nराज्यात खरीप हंगामातील एकूण ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण\nकापसाच्या ९९ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. राज्यात सोयाबीन पिकानंतर कापूस पिकाचे क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे\nराज्यात खरीप हंगामातील एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात खरीप हंगामातील पिकांखाली सरासरी १४३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १३६ लाख हेक्टरवरील म्हणजे सरासरीच्या ९५ टक्के क्षेत्रांवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, या खरीप हंगामातील खरिपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख अधोरेखित झाली आहे. कारण सोयाबीनची ४७ लाख ४१ हजार हेक्टरवर (११४ टक्के) पेरणी पूर्ण करीत जुने विक्रम मोडीत काढले आहेत.\nकृषी विभागाच्या ३ ऑगस्टअखेरच्या अहवालात ही माहिती दिली आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र ४१.४३ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ४३ लाख हेक्टर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी पूर्ण झाली होती. हा विक्रमही यंदा मोडीत निघून ४७.४१ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे भरीव उत्पादन अपेक्षित मानले जात आहे.\nकापसाच्या ९९ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. राज्यात सोयाबीन पिकानंतर कापूस पिकाचे क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे. ४१.७० लाख हेक्टरवर कापसाची पेरणी पूर्ण झाली आहे, तर सोयाबीन आणि कापूस पिकाखाली सुमारे ८९ लाख हेक्टरइतके सर्वाधिक क्षेत्र आहे.\nदमदार पावसामुळे भात लावण्यांना चांगलाच वेग आलेला आहे. त्यामुळे ८२ टक्के म्हणजे सुमारे १२.५१ लाख हेक्टरवरील भात लावण्या पूर्ण झालेल्या असून, येत्या आठवड्यात हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला. खरीप ज्वारी आणि बाजरीच्या पेरण्या तुलनेने कमी झालेल्या आहेत. तसेच, तूर आणि उडदाच्या पेरण्या तुलनेने चांगल्या असल्या, तरी मुगाच्या ६७ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचेही अहवालात नमूद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2021/05/marathi-surnames.html", "date_download": "2022-10-01T14:33:18Z", "digest": "sha1:2U6XGC7DBNB3W7X4FR4FDQWVVSYPGHNG", "length": 9510, "nlines": 121, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "मराठी आडनावे | Marathi Surnames | Adnav in marathi - माहितीदर्शक", "raw_content": "\nया लेखामध्ये आम्ही मराठी आडनावे/Marathi Surnames दिली आहेत. इथे आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची आडनावे दिली आहेत.इथे आम्ही महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या समाजातील आडनावे दिली आहे.\nअनपट, अभ्यंकर, अवचट, अत्रे\nआवारे, आवटे, आंदळकर, आंबेडकर, आडाने, आगरकर, आठल्ये, आडारकर, आठवले, आपटे , आव्हाड\nइंगळे इंदूरकर इनामदार इनामके\nउमवणे उकिरडे उबाळे उनवणे\nकाळे कुंटे कुदळे कापसे कंक काळभोर कचरे करडुले कोळी कोळेकर काशीद करे कवडे काटकर काकडे कांदेकर कारंडे कदम करंदीकर करमरकर कर्वे कहाते कांबळे कानिटकर कुलकर्णी केचे केतकर कोरटकर केळकर कोल्हटकर कोल्हापुरकर कोरे करकरे कामथ\nखरे खाडिलकर खैरे खोटे खरात खांदवे खापारकर खटके खरे खाडे खोपडे खिस्ते खेडेकर खुटवड खांडेकर खोत खोपकर\nगुंजाळ गावंडे गावडे गिराम गुरव गोडसे गोते गवळी गुरव गोळे गळगुंडे गणेशपुरे गलांडे गडकरी गरवारे गाडगीळ गायकवाड गावडे गुप्ते गोंधळेकर गोखले गोगावले गोडबोले गोडसे\nघोगरे घाडगे घाटे घोरपडे घुगे घोडके घोलप\nचौधरी चव्हाण चाफेकर चितळे चौघुले चावके चांदगुडे चौरे चोपडे\nजांभळे जवळकर जंगम जगताप जळगांवकर जालनेकर जोग जोगळेकर\nटाकाळे टेके टिळक टोपे टोगळे\nठाकरे ठाकूर ठाकर ठाणेकर\nडोंगरदिवे डिसले डोंगरे डोके डोंबे डोळके डोळस\nढगे ढोले ढोणे ढाने ढसाळ ढेरे ढमढेरे ढम\nतेंडुलकर तावरे तांदळे तरडे तावडे तळवलकर तांबे\nदहे देवमुंढे दातार देवकर दुबे दाभाडे दरेकर देवरे देसाई दादरकर दंडवते दळवी दाभोळकर दामले दीक्षित देशपांडे देशमुख\nधांडे धनवडे धनकवडे धर्माधिकारी धारवाडकर धुळेकर धोंड धोत्रे\nनिकम नागरगोजे नाळे नंदुरबारकर नागपुरकर नारळीकर नाशिककर नेवासेकर\nपाडळे पाखरे पिंपळे पिंपरे पताळे पागळे पटवर्धन परांजपे परुळेकर पवार पाखले पाटील पाडगावकर पाध्ये पुणेकर पुरंदरे पुरोहित पेंढारकर पोंक्षे प्रभु प्रभुणे पाटेकर\nफुलारी फेस्टे फडणवीस फडकर फडके फाळके फुले\nबारगळ बिंदू बिरादार बडे बधे बोरसे बारणे बिचवे बागल बोकील बांदल बोराडे बद्रिके बुगडे बेर्डे बर्गे बापट बेंद्रे बेलवलकर बेळगांवकर बोंडाळे बोडखे बोरकर बेडसे\nभोसले भालेराव भिल भोळे भिसे भालेकर भावे भट भालेराव भोईर\nमोहिते मालुसरे माने मावळे मराठे मेमाणे महाले मगर मोघे मुळे मंजुळे मगदूम मुंढे म्हस्के महाजन मिसाळ मासाळ भामरे मोहना माळी मिटकरी मंगेशकर महाडिक मोकाशे मोरे म्हात्रे\nराणे राउत रायते रहाटकर रणदिवे रत्नागिरीकर रांगणेकर रायगडकर रेमणे\nलोखंडे लोंढे लावंड लसणे लाड लातूरकर लेले\nवाघ व्यव्हारे वाणी वाघमारे वाबळे वाढवे वैद्य वाड वाडकर\nशेडगे शिंदे शेळके शेलार शिरुरे शिदम शहाणे शिरसाठ शेंडगे शहाणे शिंपी शिरधनकर शेजवलकर शेजवलकर शेवाळकर\nसाळुंखे सावंत सोळंकी सपकळ सोनावणे सूर्यवंशी सांगळे सानप सावकारे सुर्वे सस्ते साबळे सराफ सप्रे सरदेसाई सांगलीकर साठे सातारकर साळुंखे सावरकर सोलापुरकर सातपुते\nहोनमाने हंगे होले हळबे हाटकर हुबळीकर\nइथे आम्ही जास्तीत जास्त मराठी आडनावे देण्याचा पर्यंत जर तुमचे आडनाव राहिले असेल तर खाली कमेंट करा आम्ही नक्की तुमचे आडनाव समाविष्ठ करू.\nहे पण वाचा –\nटॅरो कार्ड मराठी माहिती\nॲव्होकाडो फळाची माहिती व फायदे | Avocado in Marathi\nसंपूर्ण गणपती अथर्वशीर्ष | Ganesh Atharvashirsha\nमाझ्याशी समजते माझा नवरा येत नाही याच्यावर काय उपाय आहे का\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/page/3/", "date_download": "2022-10-01T13:58:57Z", "digest": "sha1:TNTLK4YX5JO5PWDMXJAIVLUJZICBBOEA", "length": 16376, "nlines": 236, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Homepage - Newsmag - satyakamnews.com - Page 3", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nरणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी ; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान ;...\nसोलापूर जिल्ह्यात पर्यटनाला पोषक वातावरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन\nउपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ नवरात्रोत्सवानिमित्त महिलासांठी अभियान\nफॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’...\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार जाहीर\nराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेशदादा पाटील यांचे माजी आमदार राजन पाटील यांना खुले...\nपांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nश्री विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या 41 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न.\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची...\nदामाजीचा बाॅयलर अग्नि प्रदिपन समारंभ संपन्न यंदा या गळीत हंगामात...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nताडी (शिंदी) दुकाने चालु करण्याचे धोरण रद्द करा.संघर्ष समितीचे उत्पादन शुल्क...\n“शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर...\nमहात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण, तक्रार निवारणासाठी विशेष मोहीम\nस्वेरी पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/100-crore-cases-anil-deshmukh-charged-cbi-raids-10-places/", "date_download": "2022-10-01T13:45:47Z", "digest": "sha1:JTRNJPXGKGF73VXA522GP27CIXXYL4RB", "length": 9894, "nlines": 163, "source_domain": "thepublitics.com", "title": "१०० कोटी प्रकरण; अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचा१०० कोटी प्रकरण; अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी\n१०० कोटी प्रकरण; अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर देखील छापा मारला आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.\nशंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण झाली आहे. सीबीआयने ११ तास चौकशी केली होती. सीबीआयने एक अहवाल तयार केला असून तो अद्याप कोर्टात दाखल करण्यात आला नाही. अहवाल दाखल करण्यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान सीबीआयने अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशिरा छापेमारी सुरू केली होती. ती पहाटे पर्यंत सुरू होती.\n१०० कोटी वसुलीचे टार्गेट\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने या आरोपांची दखल घेवून सीबीआयने १५ दिवसात चौकशी करावी असा आदेश दिला होता.\nPrevious articleज्येष्ठ भारूडकार निरंजन भाकरे यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली\nNext articleअनिल देशमुखांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी सरसावली; राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/01/blog-post_84.html", "date_download": "2022-10-01T15:47:35Z", "digest": "sha1:JZTB7KSEE3IJJKXRZ334IT6KEU6SO2ZW", "length": 6805, "nlines": 87, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र शीन वाटप शिबीराचे आयोजन.-- सी.ई.ओ. कांन्हूराज बगाटे", "raw_content": "\nHomeShridi.कर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र शीन वाटप शिबीराचे आयोजन.-- सी.ई.ओ. कांन्हूराज बगाटे\nकर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र शीन वाटप शिबीराचे आयोजन.-- सी.ई.ओ. कांन्हूराज बगाटे\nकर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप शिबीराचे आयोजन.-- सी.ई.ओ. कांन्हूराज बगाटे.\nशिर्डी प्रतिनिधी :------ श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) संचलित श्री साईनाथ रुग्णालयात न्यु साऊंड हिअरींग एड प्रा.लि., दिल्ली यांच्या सहकार्यातून दिनांक ३० जानेवारी ते दिनांक ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत कर्णबधीर रुग्णांची मोफत कानाची तपासणी (ऑडीओमेट्री) करुन आवश्यक त्या कर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.\nसद्यःस्थितीत महागाई व माहीती अभावी ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आधुनिक हिअरींग एड मशीन घेण्यापासुन वंचित राहतात. अशा रुग्णांना लाभ होण्यासाठी न्यु साऊंड हिअरींग एड प्रा.लि., दिल्ली यांच्या सहकार्यातून श्री साईनाथ रुग्णालयात “कर्णबधीर रुग्णांची मोफत कानाची तपासणी (ऑडीओमेट्री) करुन आवश्यक त्या कर्णबधीर रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मशीन वाटप” शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जवळपास ५०० गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंञ वाटप करण्याचा सदर कंपनीचा मानस आहे. या शिबीरात श्री साईनाथ रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ.शोभना कोल्हे, डॉ.अमोल जोशी, डॉ.योगेश गेठे व डॉ.शिरीष शेळके हे सहभागी होणार असल्याचे संस्थान प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे.\nतरी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी श्री साईनाथ रुग्णालयाच्या स्वागत कक्ष विभाग (०२४२३) २५८५५५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन सदर शिबीराचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कान्हूराज बगाटे यांनी केले.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/next-cabinet-expansion-after-monsoon-session-uday-samant-bachchu-kadu-pmw-88-3064492/lite/", "date_download": "2022-10-01T14:10:40Z", "digest": "sha1:QLCAIOYARABP6MGMWIRZIGRHNV5CZBO3", "length": 21864, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "next cabinet expansion after monsoon session uday samant bachchu kadu | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nपुढच्या मंत्रीमंडळ विस्ताराचाही मुहूर्त ठरला मित्रपक्ष आणि अपक्षांची नाराजी दूर होणार का मित्रपक्ष आणि अपक्षांची नाराजी दूर होणार का\nएकनाथ शिंदे सरकारचा पुढचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार उदय सामंत यांनी दिले सूतोवाच…\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस\nशिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी पार पडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारमधील सहभागी मित्रपक्ष आणि अपक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. ज्या अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, ते नाराज असल्याचं सांगितलं जात असतानाच ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू यांनी सूचक शब्दांत अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, युतीमध्ये कुणीही नाराज नसून पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सर्वांना समावून घेतलं जाईल, असं सरकारमधील मंत्री सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर नेमका पुढचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याविषयी तर्क-वितर्क लावले जात असतानाच सरकारमधील मंत्र्यांकडूनच यासंदर्भात सूतोवाच करण्यात आले आहेत.\nराज्य मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांचा समावेश आहे. मात्र, या विस्तारामध्ये युतीमधील इतर अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात आलं नसल्यामुळे नाराजीची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी अपक्ष आणि मित्रपक्षांना पहिल्या विस्तारात सहभागी करून घेतलं जाईल, अशी अपेक्षा होती, असं म्हटलं आहे.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार\n“बच्चू कडू स्वत:साठी कधीच नाराज होणार नाही. पण दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार होईल. तेव्हा तुम्हाला संधी देऊ”, असंही बच्चू कडू म्हणाले होते.\nसत्ताकारण : महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर\nदरम्यान, या सर्व चर्चांवर आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांनी पुढील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं जाईल, असं म्हटलं आहे.\n“अधिवेशनानंतर तात्काळ मंत्रीमंडळ विस्तार”\n“आज फक्त १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ४२ पैकी १८ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर उरलेल्या मंत्रीपदांवर सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे. ज्या शंका सध्या निर्माण केल्या जात आहेत, त्या प्रत्येक शंकेचं निरसन त्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये होईल. हा मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनानंतर तात्काळ होईल”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.\nयेत्या १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यानंतर होणारा मंत्रीमंडळ विस्तार बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nVIDEO: मरणानंतरही मरण यातना पुलाअभावी नदीच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा, सोलापुरातील घटना\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nCongress president election : ‘जी-23’ गटातील अनेक नेते ऐनवेळी खरगेंच्या बाजुने; शशी थरूर म्हणाले…\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”\n“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\nकंगना तुमची भेट घेणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “पोटात एक, ओठात एक…”\nगडचिरोलीतील पोलिसांचा पगार दीडपट होणार; दोन दिवसांत शासन आदेशाची फडणवीसांची ग्वाही\nVIDEO: …अन् भरसभेत अजित पवारांनी गायलं ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं’ गाणं, राणांचाही उल्लेख, नेमकं काय घडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/controversy-over-new-prices-for-covishield-vaccine/", "date_download": "2022-10-01T15:40:18Z", "digest": "sha1:JOYYKUOKGNWSKL5BMGMPO527GYYKAKVG", "length": 12856, "nlines": 161, "source_domain": "thepublitics.com", "title": "कोविशिल्ड लसीच्या नव्या किमतींवरुन वाद", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाकोविशिल्ड लसीच्या नव्या किमतींवरुन वाद\nकोविशिल्ड लसीच्या नव्या किमतींवरुन वाद\nनवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं बुधवारी कोविशिल्ड लसीच्या किमतीबाबत घोषणा केली आहे. कंपनीनं ठरवलेल्या नव्या किमतींवरुन आता नवीन वाद उभा राहिल्याचं पाहायला मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीकडून लसीच्या किमती आणि लसीची संख्या याचं राज्य सरकारं आणि खासगी रुग्णालयांना करण्यात येणारं वितरण निष्पक्ष आहे का असे सवाल उपस्थित होत आहेत. याशिवाय कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या लसींचा ५० टक्के हिस्सा केंद्राकडे जाणार आहे. तर, उरलेला ५० टक्के राज्य आणि खासगी रुग्णालयांना वितरित करण्यात येईल.\nसीरमनं कोविशील्डसाठी दोन किमती ठरवल्या आहेत. राज्यांना ही लस ४०० रुपये प्रति डोस या किमतीत मिळेल. तर, खासगी रुग्णालयांना लसीचा एक डोस ६०० रुपयात मिळेल. तर, केंद्रासाठी लसीच्या एका डोसची किंमत १५० रुपये असेल. द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, जाणकार सांगतात की केंद्र सरकारला माहिती दिल्याशिवाय किमती समोर आल्याची शक्यता कमी आहे.\nकंपनीसोबत जोडलेल्या एका निती निर्मात्यानं वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं, की राज्य आणि केंद्रासाठी वेगवेगळ्या किमती ठरवणं मूर्खपणाचं आहे आणि हे समजवता न येण्याासारखं आहे. मलाच कळत नाहीये की काय चाललंय. त्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर असं सांगितलं, की त्यांच्यासोबत चर्चाच केली गेली नाही. एका दुसऱ्या निती निर्मात्यानं सांगितलं, की त्यांनादेखील चर्चेत सामील केलं गेलं नाही. त्यांनी म्हटलं, की खुल्या बाजारात येण्याचा फायदा असा होईल, की तिथून येणारा नफा उत्पादन वाढवण्यासाठी मदत करेल.\nबुधवारी सिरमनं सांगितलं, की पुढच्या दोन महिन्यात लसीचे उत्पादन वाढवून मर्यादित क्षमतेवर काम केलं जाईल. यानंतर आमच्या क्षमतेच्या ५० टक्के लस भारत सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी जाईल. तर, उरलेली ५० टक्के लस राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना मिळेल. रिपोर्टनुसार, या घोषणेनंतर दोन मुद्द्यांवरुन राज्य चिंतेत आहेत.\nपहिली गोष्ट म्हणजे खाजगी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट आहे का, जे राज्यांमध्ये लस डोसचे वितरण निश्चित करेल जर कंपनीने हा निर्णय घेतला तर मग त्याचा आधार काय असेल जर कंपनीने हा निर्णय घेतला तर मग त्याचा आधार काय असेल आधी या आणि आधी मिळवा या धोरणावर कंपनी कार्य करेल की लोकसंख्या, तीव्रता किंवा मागणी यावर आधी या आणि आधी मिळवा या धोरणावर कंपनी कार्य करेल की लोकसंख्या, तीव्रता किंवा मागणी यावर दुसरे म्हणजे, राज्य आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीचे डोस कोणत्या निकषांवर वितरित केले जातील. मेट्रोपॉलिटन रुग्णालये आणि लहान नर्सिंग होम यांच्यात सीरम कसा फरक करेल.\nअहवालानुसार चर्चेत सहभागी सचिव-स्तरावरील अधिकारी म्हणाले की, ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण कार्यक्रमाचा खर्च केंद्र सरकार पूर्णपणे घेईल. ते म्हणाले की वितरण वगैरेबाबतचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेणार आहे\nPrevious articleऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार आहोत – राजेश टोपे\nNext articleरेमडेसिवीर औषधाची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतः कडे ठेवण्याचे प्रयोजन काय\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/todays-meeting-will-decide-the-lockdown/", "date_download": "2022-10-01T15:38:15Z", "digest": "sha1:RQIZWDZRY5ZSFTJM37DM2YW765JBIH7Q", "length": 8772, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "आजच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाआजच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार\nआजच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय होणार\nमुंबई: राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. कडक निर्बंध लावून सुद्धा परिस्थिती आटोक्यात येत नाही. यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोना रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यात येणार आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलाविली आहे. याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी उपस्थित राहणार आहे.\nआज पासून विकेंड लॉकडाउन करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजे पर्यंत लॉकडाउन असणार आहे.\nPrevious articleआमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन\nNext articleरेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा; रुग्णाच्या नातेवाईकांची खरेदीसाठी वणवण\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/05/blog-post_32.html", "date_download": "2022-10-01T14:19:12Z", "digest": "sha1:ZTA3C2ABFTLKCZZKJSVHLQUONK3BHCB2", "length": 10527, "nlines": 91, "source_domain": "www.janwarta.in", "title": "संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा. - श्री विवेकभैया कोल्हे यांची माहीती", "raw_content": "\nHomeKopargaonसंजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा. - श्री विवेकभैया कोल्हे यांची माहीती\nसंजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा. - श्री विवेकभैया कोल्हे यांची माहीती\nसंजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाना मोफत ऑक्सीजन सुविधा. - श्री विवेकभैया कोल्हे यांची माहीती\nउपचारादरम्यान रूग्णांची अचानक खालावणारी तब्बेत, या दरम्यान आरोग्य सुविधां उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे नागरीकांची मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याने संजीवनी उदयोग समुहामार्फत संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याचे काम सुरू आहे, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन बेडची मोठया प्रमाणात कमतरता जाणवत असल्याने संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये मोफत ऑक्सिजन बेड सुविधा सुरू करण्यात आली आहे. अशी माहीती जिल्हा बॅकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.\nआत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू करण्यात आलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे 40 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 ऑक्सिजन काॅन्सनट्रेटर व 20 ऑक्सिजन सिलेंडरद्वारे रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असुन श्री कोल्हे यांनी पहाणी केली, उपस्थित वैदयकिय अधिका-याकडून या व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी श्री कोल्हे पुढे म्हणाले, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष श्री बिपीनदादा कोल्हे आणि माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये सध्या अनेक रूग्ण उपचार घेत आहे, परंतु अनेक रूग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत असल्याने ही सुविधा तातडीने मिळत नाही, सहजासहजी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही, रूग्ण व नातेवाईकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. त्यादृष्टीकोनातून ही सुविधा सुरू करण्यात आली असून यापुढेही आणखी 40 ऑक्सिजन बेड सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या सेंटरमधून अनेक रूग्ण बरे होउन घरी गेलेले आहे. एचआरसीटी स्कोर 12 पर्यंत असलेले रूग्णही या ठिकाणाहून बरे झाले आहेत. ही समाधानाची बाब असून रूग्णांना गरजेच्या असलेल्या फेबीपिरावीर सारख्या टॅबलेटसचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. संजीवनी उदयोग समुहाच्या माध्यमातून येथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना फेबीपिरावीर सारखे महागडी औषधेही कमी दरात उपलब्ध करून दिली जात असुन गरजूंना ही औषधे\nमोफत दिली जाणार आहे. यासाठी उत्पादीत कंपनीशी संपर्क साधून औषधे उपलब्ध केली असल्याचे श्री कोल्हे म्हणाले.याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पाासाहेब दवंगे,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, नगरसेवक सत्येन मुंदडा, सुषांत खैरे, प्रमोद नरोडे डाॅ जाधव, डाॅ कृप्णा पवार आदी उपस्थित होते.\nसंजीवनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची उत्तम सेवा. डॉ. कृष्णा पवार\nचौकट - आरोग्य सुधारत असतांना अचानक ऑक्सिजन पातळी खालावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तातडीने रूग्णांस ऑक्सिजनची गरज भासल्यास ऑक्सिजन बेडची सुविधा संजीवनी कोविड सेंटरने सुरू केली असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे रूग्णांना बरे करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न या ठिकाणी सुरू असुन स्वच्छता, पौष्टीक आहार आणि विरंगुळा मिळावा म्हणून केलेल्या उपाययोजना निश्चितच उल्लेखनीय आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/sarvasva-arpa-prabhula-2/", "date_download": "2022-10-01T14:45:57Z", "digest": "sha1:57RNOH45NHNBXX72KMFMIPYAPSCNU4KC", "length": 9608, "nlines": 168, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सर्वस्व अर्पा प्रभुला – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nSeptember 27, 2020 डॉ. भगवान नागापूरकर कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\nकेला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं\nउशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं\nएका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं\nआयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं\nपरि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी\nनको मजसी जीवन हीच भावना उरीं\nसर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा\nतेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा\n— डॉ. भगवान नागापूरकर\nAbout डॉ. भगवान नागापूरकर 2131 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nकाळ व कार्याची सांगड\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D/?vpage=3", "date_download": "2022-10-01T15:16:44Z", "digest": "sha1:UOJYQ4ZQ5QUWQSVLNMSZSYTBZZGQ6LV6", "length": 9414, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रायगड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय – शहरे आणि गावे", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर ओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती उद्योग-व्यवसाय\nभात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पोलादपूर, महाड, रोहे या तालुक्यांत नाचणी व वरई हीदेखील पिके बर्याच प्रमाणात पिकवली जातात. याचबरोबर अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे माडाच्या मोठ्या बागा असून नारळ हे मुख्य फळ घेतले जाते. पोफळी व सुपारींची आगरेही श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड येथे अधिक प्रमाणत आढळतात. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे. येथील डोंगरउतारावरील तांबड्या मातीत आंब्याची लागवड केली जाते. कमी-अधिक प्रमाणात रातांबा म्हणजेच कोकमाची झाडेही पाहायला मिळतात. वाल, तूर, काजू, कलिंगड यांचेही उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. समृद्ध अशा सागरकिनार्यांमुळे या जिल्ह्यात मत्स्यशेतीही केली जाते. प्रामुख्याने यात कोळंबीची शेती केली जाते.\nचित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nमाझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला \"तेंडोलकर युनिव्हर्सिटी\" म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज ...\nअमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात ...\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nराज कपूरच्या \"हिना\" मध्ये छान ओळी होत्या- \"मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं ...\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\n“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्या ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/blog-post_452.html", "date_download": "2022-10-01T15:30:41Z", "digest": "sha1:PSOB7ROFN5GW3M3XKJ7PYF4IFRBE3C4D", "length": 12037, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "दरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar दरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड.\nदरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड.\nदरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड.\nरात्रीचा दरवाजा वाजला.. नागरिकांनो सावधान.\nअहमदनगर ः रात्री-अपरात्री घराचा दरवाजा वाजवून दरवाजा उघडल्यानंतर नागरिकांना मारहाण करून बळजबरी लूटमार करणार्या 5 सराईत गुन्हेगारां पैकी 2 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 39,000/रु. किमतीचा ऐवज चोरणार्या त्यांचे अन्य 3 साथीदारांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.\nसदर घटनेची हकीकत अशी की, दिनांक 08 ऑगस्ट रोजी चे रात्री फिर्यादी दिलीप संभाजी पवार (वय - 38 वर्षे रा.भगुर ता शेवगाव) हे त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना कुणीतरी अज्ञात आरोपींनी त्याचे घराचा दरवाजा वाजविला त्यावेळी फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता. आरोपींनी घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी व फिर्यादीचे आईस लोखंडी गजाने मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा 39,000/रु.कि.चा एैवज बळजबरीने चोरून नेला होता. या घटनेबाबत शेवगाव पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.\nगुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अहमदनगर यांच्या सूचनेनुसार अनील कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक समांतर तपास करीत असताना आणि अनील कटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा हा घार्या उर्फ शिवम काळे रा.साकेगाव ता पाथर्डी याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, दीपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे, रंजीत जाधव, सागर सुलाने, रोहित येमूल, उमाकांत गावडे यांनी मिळून पाथर्डी येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत गोपनीय माहिती घेऊन आरोपी अनिकेत उर्फ घार्या उर्फ शिवम वैभव काळे (वय 20 वर्ष रा.साकेगाव ता पाथर्डी) यास साकेगाव परिसरातून पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याने व त्याचे इतर चार साथीदारांना मिळून केला असल्याची माहिती दिल्याने माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी सेशन उर्फ रोशन उर्फ सेशा रायभान भोसले (वय 30 वर्ष साकेगाव ता पाथर्डी) यास ताब्यात घेतले उर्वरित तीन साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत.\nताब्यात घेतलेल्या वरील नमूद दोन आरोपींकडून गुन्ह्यातील चोरलेल्या उद्येमालापैकी 7,000/रु.कि.चा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पोस्टे येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही शेवगाव पोस्टे करीत आहेत. आरोपी अनिकेत उर्फ घार्या उर्फ शिवम वैभव काळे यांचे विरुद्ध - पैठण पोस्टे औरंगाबाद व रहिमतपूर पोस्टे सातारा येथे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधिक्षक, अहमदनगर सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/3qLK1B.html", "date_download": "2022-10-01T14:52:35Z", "digest": "sha1:SCO5E3YNFD3KSIVJCUWKNP7QYZM6MZF5", "length": 7838, "nlines": 37, "source_domain": "www.saptarang.page", "title": "वीज पारेषणाचे नियोजन करावे", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nवीज पारेषणाचे नियोजन करावे\n2030 पर्यंतची गरज लक्षात घेऊन वीज पारेषणाचे नियोजन करावे\n- डॉ. नितीन राऊत\nमुंबई प्रतिनिधी : राज्यात डेटा सेंटर, इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टेशनसारखी नवे औद्योगिक गुंतवणूक येत आहे, तर नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि कोस्टल हायवेसारखे नवे महामार्ग बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीजेची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊन 2030 पर्यंतचा वीज पारेषण आराखडा तयार करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. ऊर्जा विभागाअंतर्गत राज्य प्रेषण केंद्र (स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी) ची बैठक घेऊन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एस टी यू कडे प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते.\nराज्य पातळीवर वीज यंत्रणेच्या जाळ्याचे नियोजन अधिक शास्त्रीय दृष्ट्या करण्याचे काम एसटीयूला यापुढे करावे लागणार आहे. सध्याच्या यंत्रणेतील त्रुटी दूर करून लघुकालीन व दीर्घकालीन नियोजन करावे लागेल. 2030 पर्यंतची विजेची गरज आणि ती पुरविण्यासाठी पारेषण यंत्रणा कशी लागणार आहे, यासाठी एक आराखडा तयार करावा. अत्याधुनिक अशी स्काडा यंत्रणा उभारा, असे आदेशही डॉ.राऊत यांनी दिले. खासगी वीज कंपन्याकडून पारेषण यंत्रणा उभारण्यासाठी कोणते प्रस्ताव आले आहेत आणि ते प्रलंबित असल्यास त्या मागील कारणे काय, याबद्दल उर्जामंत्र्यांनी बैठकीत विचारणा केली. खासगी कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावांची व्यवहार्यता आणि गरज तपासून हे प्रस्ताव गतीने वीज नियामक आयोगाकडे सादर करायला हवेत. एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको इत्यादी संस्थासोबत बैठक घेऊन विजेची मागणी व आपल्या तयारीचा मेळ घालायला हवा, अशा सूचनाही डॉ.राऊत यांनी दिल्या.\nविजेची वाढती मागणी पाहता भविष्यात 12 ऑक्टोबरसारखी घटना घडू नये यासाठी आयलँडिंग यंत्रणा यशस्वीपणे राबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याची सूचना त्यांनी केली. सर्व ट्रान्समिशन कंपन्यांनी प्रस्तावित केलेल्या योजना जर त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर मुंबईच्या भविष्यातील मागणी पुरवठ्यावर काय परिणाम होईल याचे एसटीयुने मुद्देसूद सादरीकरण करावे. ग्रीड कोऑर्डीनेशन कमिटीला यापुढे आपल्या कार्यशैलीत आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून त्यासाठी वेगवेगळ्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी केल्या. यावेळी एस. टी. यु. कडून सादरीकरण करण्यात आले.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/04/record.html", "date_download": "2022-10-01T14:25:13Z", "digest": "sha1:GMX5U6CDA7V5XKUCKZ3QGGWZFHAVDNRS", "length": 9342, "nlines": 64, "source_domain": "www.saptarang.page", "title": "संस्थेचे कोणते अभिलेख(Record) दप्तर सुपूर्द करणे आवश्यक", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nसंस्थेचे कोणते अभिलेख(Record) दप्तर सुपूर्द करणे आवश्यक\nॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे\nदर आठवडयाला, दर सोमवारी...\nअनेकदा सहकार संस्थेत मोठ्या प्रमाणात असहकार दिसून येतो. सदस्य संस्थेत काम करण्यास इच्छुक नसतात. संस्थेचे काम करणे हे त्यांना लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखे वाटते. कारण काहींना पुरर्वानुभव वाईट आलेला असतो. तर कधी वेळेची कमतरता तर कधी मला काही माहित नाही तर कशाला जबाबदारी घ्या संस्थेच्या कार्यकारणीत काम करणे म्हणजे जमा झालेले पैसे बरोबर खर्च होत आहेत की नाही हे पाहणे, ते नेहमी जागरूक राहून पाहणे गरजेचे असते. पाण्यात उडी मारल्याने तसेच चुका करून शिकता येते आणि मदत लागलीच तर आम्ही आहोतच मदतीला.\nप्रश्न क्र. ९६) हंगामी समितीने कोणाला प्रभार सुपूर्द करावा \nउत्तर: हंगामी समितीचा अगर नामनिर्देशित समितीचा अध्यक्ष हा नवीन समिती निवडून आल्यावर तिच्या पहिल्या सभेच्या वेळी त्यांच्याकडे असलेली संस्थेची सर्व मालमत्ता व कागदपत्रांचा ताबा स्वतःजवळ काहीही न ठेवता, नव्याने निवडून आलेल्या समितीच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करावा\nप्रश्न क्र. ९७) हंगामी समितीच्या पहिल्या सभेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक न झाल्यास संस्थेचा मुख्य प्रवर्तक संस्थेचा अभिलेख कोणाला सुपूर्द करील \nउत्तर: नोंदणी प्राधिकाऱ्याने त्याचे नामनिर्देशन केल्यानंतर संस्थेचा मुख्य प्रवर्तक संस्थेचा अभिलेख संस्थेच्या अध्यक्षांकडे किंवा प्राधिकृत केलेल्या तिच्या कोणत्याही सदस्याकडे सुपूर्द करील.\nप्रश्न क्र. ९८) हंगामी समितीचे अधिकार व कर्तव्य काय असतात \nउत्तर: हंगामी समितीचे अधिकार व कर्तव्ये ही संस्थेच्या उपविधीनुसार रीतसर निवडून दिलेल्या समिती सारखीच असतात.\nप्रश्न क्र. ९९) हंगामी समितीचा पदावधि किती वर्षाचा असतो \nउत्तर: हंगामी समिती एक वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार घेण्यात येणाऱ्या नियमित निवडणुकांपर्यंत अधिकारावर राहील.\nप्रश्न क्र. १००) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने कोणते अभिलेख दप्तर नवीन अध्यक्षाकडे सुपूर्द करावेत \nउत्तर: पुढील अभिलेख मुख्य प्रवर्तकाने (चीफ प्रमोटर) नवीन अध्यक्षाकडे सुपूर्द करावेत:-\n1) संस्थेचा सर्व अभिलेख व विशेषकरून नोंदणी प्राधिकाऱ्याकडून परत मिळालेली संस्थेच्या नोंदणी अर्जाची प्रत.\n2) नोंदणी प्राधिकाऱ्याने नोंदणी केलेल्या संस्थेच्या उपविधीची प्रत.\n3) संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.\n4) बँकेत भरणा केलेल्या रकमांचे चलान.\n5) वापरलेल्या धनादेशाच्या (चेकच्या) स्थळप्रती व न वापरलेल्या धनादेशांचे (चेक्सचे) कोरे नमुने.\n7) त्याने वेगवेगळ्या पक्षकारांशी केलेल्या करारनामांच्या प्रती.\n8) त्याने तयार केलेली लेख्यांची विवरणे.\n10) प्रवर्तकाची माहिती देणारे विवरणपत्र.\n11) खर्च केलेल्या रकमांची प्रमाणके. (व्हाउचर्स)\n12) काही शिल्लक असल्यास ती रक्कम.\n13) जागेचा आराखडा/बांधकाम योजना.\n14) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त.\n15) नोंदणी प्राधिकाऱ्याशी, स्थानिक प्राधिकरणाशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या फाईल्स व\n16) त्याच्या ताब्यात असलेली स्वतःजवळ काहीही न ठेवता अन्य सर्व कागदपत्रे व संस्थेची मालमत्ता\n17) सुपूर्द अहवालाचा दस्तऐवज तयार करणे.\nमागील लेखाबाबत माहिती अथवा सशुल्क मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच सदर लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रीया\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/09/blog-post_13.html", "date_download": "2022-10-01T13:43:26Z", "digest": "sha1:SLKW3P554OM2DB3YYM5FXQQESIOJKQFZ", "length": 4067, "nlines": 32, "source_domain": "www.saptarang.page", "title": "प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nप्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nमुंबई प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.\nप्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/01/blog-post.html", "date_download": "2022-10-01T14:13:09Z", "digest": "sha1:EUT2ULLLZH3J6V7PHTCXS67NAE33WZ4S", "length": 6096, "nlines": 34, "source_domain": "www.saptarang.page", "title": "राज्यभरात ‘सावित्री उत्सव’ साजरा", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nराज्यभरात ‘सावित्री उत्सव’ साजरा\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त\nमुंबई प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज सावित्री उत्सव म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या राज्यभरातील सर्व कार्यालय व अंगणवाड्यांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली.\nजयंतीनिमित्त बोलताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशा स्त्री रत्न म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय स्त्री ने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या वर्षीपासून महिला व बाल विकास विभागातर्फे सावित्री उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीनुसार मी आणि माझा विभाग महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचे ॲड.ठाकूर त्यांनी सांगितले.\nसावित्री उत्सव साजरा करताना राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर प्रतिमा पूजन अभिवाचन जनजागृती कार्यक्रम प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. १०० टक्के लसीकरण करणा-या व पोषण माह मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या बिट मधील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेनूसार एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणा-या जोडप्यांना गौरविण्यात आले. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहेत. आज अनाथ बालकांच्या घरी भेटही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकार्यांनी दिली. विविध खेळात देशपातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/07/blog-post_10.html", "date_download": "2022-10-01T14:08:45Z", "digest": "sha1:BWPVQABGWBBRQH5HRIQ2APRUOK277B55", "length": 7071, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षणाचा संकल्प करूया -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nप्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षणाचा संकल्प करूया -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री\nपर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी'चा समारोप\nपंढरपूर प्रतिनिधी : आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' उपक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा.तानाजी सावंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे 1 जुलै 2022 पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी पर्यावरणाचा संदेश आपल्या अभंग आणि भारूडामधून दिलेला आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे संत तुकाराम महाराज म्हणतात, तर 'नगरेची रचावी जलाशय निर्मावी महा वने लावावी नानाविध' असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आपल्याला पर्यावरण जनजागृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा हा संदेश लक्षात घेऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावा.\nमहाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरण बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या सेवाभावी सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने गेली बारा वर्षे राज्यातील जनतेला पर्यावरण जागृतीचा संदेश या वारीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' हा स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्यमंत्री शिंदे व लता शिंदे यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम, 'ज्ञानोबा- माऊली तुकाराम' गजर करत कलावंतासोबत पाऊली खेळली.\nनिर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.thenewsagency.in/vernacular/parliament-passes-the-national-institutes-of-food-technology-entrepreneurship-and-management-bill-2021", "date_download": "2022-10-01T14:40:18Z", "digest": "sha1:TJ62JIK3CPJRVW5TUWQM2C6DL3GQZNXB", "length": 3490, "nlines": 54, "source_domain": "www.thenewsagency.in", "title": "Parliament passes the National Institutes of Food Technology, Entrepreneurship and Management Bill, 2021", "raw_content": "\nनॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट 2021 हा कायदा संसदेत मंजूर\nनॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट 2021 हा कायदा संसदेने मंजूर केला. राज्यसभेने यावर्षी 15 मार्च रोजी मंजूर केलेले हे विधेयक आज लोकसभेत बिनविरोध मंजूर झाले.\nसंसदेत मंजूर झालेल्या या कायद्याबद्दल सांगताना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सांगितले की, हे विधेयक मंजूर झालेला आजचा ऐतिहासिक दिवस आहे. यामुळे हरियाणातील कुंडली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेनरशिप व मॅनेजमेंट (NIFTEM) व तामिळनाडूतील तंजावूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी (IIFPT) या आपल्या देशातील, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील दोन शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा मिळाला आहे.\nया संस्थांमधील अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित म्हणजे शीतगृह तंत्रज्ञान, अन्न जैव सुक्ष्मतंत्रज्ञान अश्या अभ्यासक्रमांमुळे तंत्रज्ञान विषयक दरी कमी होण्यास मदत होईल. आता या संस्था देशात तसेच परदेशात कोठेही आपली शिक्षणकेंद्रे उभारू शकतील. असेही मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/05/19/bcci-announces-annual-contracts-for-players-see-who-won-the-lottery/", "date_download": "2022-10-01T15:01:19Z", "digest": "sha1:RRCV2TVMGK6Y7ZNXPVYRBY5YYGXMUMLT", "length": 5907, "nlines": 82, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "BREAKING NEWS : बीसीसीआयने खेळाडूंचे वार्षिक करार केले जाहीर, पाहा कोणाला लागली लॉटरी... - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nBREAKING NEWS : बीसीसीआयने खेळाडूंचे वार्षिक करार केले जाहीर, पाहा कोणाला लागली लॉटरी…\nनवी दिल्ली : बीसीसीआय दरवर्षी आपल्या खेळाडूंबरोबर करार करत असते. या करारामधील प्रत्येक खेळाडूला दरवर्षी ठराविक रक्कम मिळत असते. बीसीसीआयने नुकताच आपला वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये कोणा कोणाला संधी मिळाली आहे, पाहा…\nबीसीसीआयने यावेळी महिलांच्या करारामध्ये तीन गट केले आहे. पहिल्या ‘अ’ गटामधील खेळाडूंना वार्षिक ५० लाख रुपये मिळणार आहे. या गटामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधनाचा ‘अ’ गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये पुनम यादवचाही समावेश आहे. या ‘अ’ गटामध्ये तीन खेळाडूंचाच समावेश करण्यात आला आहे.\nबीसीसीआयच्या ‘ब’ गटातील खेळाडूंना वर्षाला प्रत्येकी ३० लाख रुपये मिळतात. ‘ब’ गटामध्ये भारताची माजी कर्णधार मिताली राज, भारताची सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज झुलान गोस्वामी, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटीया, जेमिमा रॉड्रीग्स यांचा समावेश करण्यात आला आहे.\nबीसीसीआयच्या ‘क’ गटातील खेळाडूंना वार्षिक १० लाख रुपये एवढी रक्कम मिळत असते. ‘क’ गटामध्ये यावेळी बीसीसीआयने मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पुजा वस्रकार, हार्लिन देओल, प्रिया पुनिया आणि रिचा घोष यांचा समावेश केला आहे.\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kattahonline.com/mr/62a3cec35da56b51963a87db/", "date_download": "2022-10-01T15:47:00Z", "digest": "sha1:4T6NCRCAEJZKJ7M4CYHC27LAJUWTPGZG", "length": 11140, "nlines": 89, "source_domain": "kattahonline.com", "title": "डाउनलोड करा Леша Свик - Я Хочу Танцевать (Dj ZeD & Albina Mango Radio Mix) (Gold Star (*.*)) - आपल्या फोनवर किंवा संगणकावर साउंडक्लाउडमधून संगीत डाउनलोड करा ⚡️ उच्च गुणवत्तेचे एमपी 3 आणि नोंदणीशिवाय 🚀", "raw_content": "\nसंगीत डाउनलोड करा साउंडक्लाउड\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nया विभागात आपण आपले संगीत डाउनलोडर वापरण्याबद्दल आपले प्रश्न विचारू शकता.\nमला कोणत्याही प्रोग्राम, अॅप्स आणि डाउनलोड्स स्थापित करण्याची आवश्यकता आहे\nआमचे ध्वनीकॉउड डाउनलोडर ऑनलाइन कार्य करते आणि तृतीय-पक्ष अॅप्स, प्रोग्राम्स, बॉट्स किंवा कोडेक आवश्यक नाही\nमी कोणता फोन साउंडक्लाउडकडून संगीत ट्रॅक डाउनलोड करू शकतो\nआपण डाउनलोड करण्यासाठी संगीत गुणवत्तेचे प्रकार निवडू शकता. आपण इच्छित पर्यायावर क्लिक केल्यास, ते एक फाइल उघडेल, जी आपण आपल्या डिव्हाइसच्या नेहमीच्या पद्धती वापरून डाउनलोड करू शकता. हे संगणक (पीसी, मॅक) आणि स्मार्टफोन (ऍपल आयफोन, अँड्रॉइड) वर कार्य करते.\nजेव्हा संगीत डाउनलोड केले जाते तेव्हा ते आपल्या डिव्हाइसवर कुठे जतन केले जाते\nविविध डिव्हाइसेसवर बचत आणि डाउनलोडिंग स्थान भिन्न असू शकते. आपण आपल्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणकावर डाउनलोड फोल्डरकडे पाहण्याची आवश्यकता आहे. किंवा आपल्या ब्राउझरमध्ये डाउनलोड इतिहास विभाग तपासा.\nडाउनलोड करण्यासाठी मर्यादा काय आहेत\nआमच्या साउंडक्लाउड डाउनलोडरकडे वेग किंवा वापरावर मर्यादा नाही\nसाउंडक्लाउडमधून कोणताही ट्रॅक डाउनलोड केला जाऊ शकतो\nदुर्दैवाने, आपण त्या ट्रॅक डाउनलोड करू शकत नाही, ज्यांच्या लेखकाने प्रवेश प्रतिबंधित केला आहे आणि त्यांना डाउनलोड करण्याची क्षमता आहे.\nध्वनीक्लाउडमधून संगीत कोणते स्वरूप आपण डाउनलोड करण्यासाठी समर्थन करता\nव्हिडिओचा दुवा घाला आणि आपण स्वरूप निवडू शकता. आपण विविध स्वरूप आणि गुणवत्तेत संगीत आणि गाणी ऐकू शकता. आणि आपण आपल्या डिव्हाइसवर आवश्यक असलेली फाइल डाउनलोड करू शकता.\nमला उच्च गुणवत्तेत साउंडक्लाउडमधून संगीत डाउनलोड करण्यासाठी प्रवेश मिळू शकेल काय\nहे सर्व मूळ ट्रॅकवर अवलंबून असते. SoundCloud वर ट्रॅक उच्च गुणवत्तेत रेकॉर्ड केले असल्यास, आपण ते डाउनलोड करण्यास सक्षम असाल. सूचीमध्ये सर्व संभाव्य पर्यायांचा समावेश असेल.\nMP3 वर सर्वोत्तम ध्वनीक्लाउड ट्रॅकर\nयेथे आपण सोयीस्कर एमपी 3 स्वरूपात सोयीस्कर एमपी 3 स्वरूपनात सोयीस्कर एमपी 3 स्वरूपात कोणत्याही सार्वजनिक संगीत ट्रॅक किंवा गाणे डाउनलोड करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/boy-rocked-the-street-with-his-moonwalk-dance-video-viral-on-social-media-sb-535710.html", "date_download": "2022-10-01T14:23:32Z", "digest": "sha1:COQ7DWOV7BOJCNCQ3CYE4AE53L64ECXK", "length": 8712, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Boy rocked the street with his moonwalk dance video viral on social media sb - वाह! या डान्सरने चक्क रस्त्यावर केला मूनवॉक, अनोख्या अदांचा VIDEO व्हायरल – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\n या डान्सरने चक्क रस्त्यावर केला मूनवॉक, अनोख्या अदांचा VIDEO व्हायरल\n या डान्सरने चक्क रस्त्यावर केला मूनवॉक, अनोख्या अदांचा VIDEO व्हायरल\nसोशल मीडियाचा मंच अनेक लपलेल्या कलाकारांना समोर आणत असतो.\nसोशल मीडियाचा मंच अनेक लपलेल्या कलाकारांना समोर आणत असतो.\nVIDEO- 40 सेकंदातच खेळ खल्लास; मुलीला छेडणाऱ्या रोडरोमिओला आईनेच दिली अशी शिक्षा\n अचानक तुटला ब्रेक डान्स झुला, हवेत उडाले लोक; भयंकर दुर्घटनेचा VIDEO\nसापासोबत खेळ करणं जीवावर बेतलं; वर्ध्यातील युवकाचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO\n11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO\nमुंबई, 17 एप्रिल : सोशल मीडियाच्या जगात एखादी गोष्ट लोकप्रिय किंवा व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. एखाद्या व्हिडिओत किंवा फोटोत काही लक्षवेधी किंवा आगळीवेगळी गोष्ट असेल तर लोक तिला लगेचच उचलून धरतात. (viral video) इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा कारमधून खाली उतरला आणि मुनवॉक करू लागला. त्याचसोबत तो या व्हिडिओमध्ये स्लोमोशन डान्स करताना देखील दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. (dancer moonwalk viral video) असे म्हणतात की प्रत्येकाकडे कोणते ना कोणते विशेष गुण किंवी कौशल्य हे असतेच मग तो गरिब असो किंवी श्रीमंत. त्यांच्यात असे काही तरी गुण अससात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हयरल झाला आहे. या व्हिडिओतल्या नृत्यकुशल मुलानं सर्वांचीच मनं जिंकली. (dancer does moonwalk on road) David Herrmann यांना सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ७० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगा मुनवॉक करताना दिसत आहे. (moonwalk dance viral video) हेही वाचा शोलेच्या 'जब तक है जान' गाण्यावर नाचली 'इराणी बसंती'; VIDEO तुफान व्हायरल\nया व्हिडिओमध्ये एक मुलगा गाडीतून खाली उतरला आणि मूनवॉक करू लागला . त्याचसोबत तो स्लोमोशन सुद्धा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ Kamil Szpejenkowski यांना टिकटॉकवर शेअर केला असून या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हेही वाचा तरुणांनाही मागे टाकणारे 72 वर्षांचे बॉडीबिल्डर आजोबा; सांगितला फिटनेस फंडा या मुलाचा डान्स पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिले आहे, की लोक इकते उत्कृष्ट नृत्य कसे करतात हे मला अजूनही कळत नाही तर दुसऱ्या चाहत्याने असे लिहिले आहे, की असा डान्स करणं फार अवघड आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी या मुलाचे भरभरून कौतूकही केलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/nine-crore-fund-for-ashadi-wari/", "date_download": "2022-10-01T15:43:03Z", "digest": "sha1:KRYIXYXYRJBP6GZPGWY6OPSYFYUEFNHK", "length": 8785, "nlines": 277, "source_domain": "krushival.in", "title": "आषाढी वारीसाठी नऊ कोटींचा निधी - Krushival", "raw_content": "\nआषाढी वारीसाठी नऊ कोटींचा निधी\nमुंबई : पंढरपूरला जाणार्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.\n३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश अंतिम लढत\nभारत पेट्रोलियमची विजयी सलामी\nतळोजामध्ये बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही\nशिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे बंडखोर आमदारांबद्दल म्हणाले….\nजिल्ह्याचा कारभार मलबार हिलवरुन\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://prafullawankhede.com/2022/01/22/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2022-10-01T14:49:11Z", "digest": "sha1:3DOKXJX6G3RSIFW4FHQOCWJAFNZDEJJ5", "length": 18463, "nlines": 38, "source_domain": "prafullawankhede.com", "title": "समाज माध्यमांचा संयत वापर | Prafulla Wankhede", "raw_content": "\nसमाज माध्यमांचा संयत वापर\nकाही गोष्टी अत्यंत साध्या–सोप्या असतात पण आपण करू करू म्हणत तशाच राहून जातात… हा लेख वाचा, विचार करा, पटला तर उपयोगात आणा. या छोट्याशा कृतीमुळे कुटूंबात, मित्र म्हणून संवाद तर वाढेलच पण विश्वासाचं एक नवं नात तयार होईल.\nहल्ली समाज माध्यमांचा वापर बराच वाढला आहे. सुरुवातीच्या काळातही त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अनेक जण तासन् तास त्यामध्ये गुंतून राहत; मात्र त्यामुळे वास्तविक जीवनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अनेकांचे नुकसानच होते.\nसाधारण २००४ ते २००७ हा माझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करियरमधला महत्त्वाचा टप्पा होता. चकचकीत वातावरण, चांगल्या पगाराची नोकरी, खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बॅचलर असल्यामुळे जबाबदारीचं असं फार काही ओझं नव्हतं आणि म्हणून काही फिकीरही नसायची. डिजिटल कॅमेरा सर्वसामान्यांच्या आवाक्यात तसेच मोबाईलमध्येही कॅमेरा येण्याचा क्रांतिकारी काळ होता तो. तसेच लॅपटॅाप आणि त्याला इंटरनेट कनेक्शन ही अशी काही भट्टी होती, की तरुण वर्ग त्यात रमला नाही तर नवलच. त्या वेळी रिलायन्सचं क्रेडिट कार्डसारखं एक कार्ड मिळायचं, ते लॅपटॅापमध्ये टाकलं की इंटरनेट सुरू व्हायचं.\nमुंबईत बॅचलर असल्याने आणि मित्रांकडेही लॅपटॅाप असल्याने आम्ही सर्वच वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी एकमेकांशी चर्चा करायचो. सुरुवातीला त्याचा चांगल्या कामासाठी वापर व्हायचा. अशातच साधारण २००५ च्या सुमारास आयुष्यात इंटरनेटचं महत्त्व वेगळ्या प्रकाराने अधोरेखित करणारी ‘ऑर्कुट’ नावाची एक सोशल नेटवर्किंग साईट आली. ते समाजमाध्यमं, नेटवर्किंग आणि इंटरनेटची मजा घ्यायचे नवे दिवस. शाळा-कॅालेजातील जुने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, गावाकडचे, शहरातले ओळखीपाळखीचे, देश-विदेशातले अनेक लोक त्या आभासी जगात भेटायचे. सोबतच प्रसिद्ध व्यक्ती, स्टार्स आणि बरीच आदर्श व्यक्तिमत्त्वंही त्यावर दिसायची… मग सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जसे सर्व टाकतात, तसे मी पण फोटो, पोस्ट टाकायचो. त्यावर मिळणारे रिप्लाय आणि एन्गेजमेंटची एक वेगळीच नशा होती. ऑर्कुट हा आयुष्यात वापरलेला पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. पुढे फेसबुक आलं आणि सर्वांचीच बोटं आणि डोळे तिकडे वळले.\nपुढे यातून बरीच व्यसनं लागत गेली. त्यातलं पहिलं वाईट व्यसन म्हणजे जेवणाचं ताट आलं की खायच्या आधी त्याचे फोटो काढायचे… तसेच फिरायला निघायच्या आधी तयारीचे फोटो टाकायचे… हॅाटेलच्या रूममध्ये जाण्यापूर्वी बाहेरच फोटो घ्यायचे… नवे कपडे, वस्तू, मित्र भेटले, की त्यावर लिहायचे… सिनेमा पाहायला जाण्यापूर्वी तिकिटाचे फोटो काढायचे, कोणाच्या लग्नातले, साखरपुड्याचे, सेलिब्रिटीसोबतचे हे सर्व समाजमाध्यमांवर टाकले जायचे.\nबरेचसे मित्र गावखेड्यांतून आलेले. तिथल्या आणि इथल्याही राजकारणाशी काही ना काही कारणांनी संबंधित होताच. ते सरकारच्या प्रत्येक घडामोडीबद्दल आपले ‘अमूल्य’ मत फेसबुकवर नोंदवायचे. कोणत्याही विषयावर मत मांडताना त्याबद्दल सखोल माहिती, ज्ञान किंवा बेसिक जबाबदारीचं भान असलंच पाहिजे असं काही बंधन नव्हतं. शैक्षणिक पात्रता चांगली असो वा यथातथा, आभासी जगात अमर्याद स्वातंत्र्य असते आणि स्वतःचे मत (मग ते चूक असो वा बरोबर) सरळ ठोकून मोकळे होऊन जायचे. त्यातही विकृत स्वातंत्र्यही भारी असते. मग जोरदार ‘वैचारिक’ चर्चा व्हायच्या. वाद आणि भांडणं… नुसता राडा आणि मज्जा\nवेळ कसा जायचा कळायचेच नाही. त्यातच यू-ट्युब, फेसबुक, ब्लॅकबेरी मेसेंजर या मायाजाळात अडकत चाललो होतो… सिनेमा, नाट्य, साहित्य, व्यवसायातले लोक, तसेच विज्ञान-तंत्रज्ञान तसेच आमच्या क्षेत्रातील दिग्गज लोकही समाजमाध्यमांद्वारे जोडले गेले. मी बऱ्यापैकी लिहायचो, त्यामुळे चांगले लोक जुळायला लागले होते. वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये जाण्यासाठी सगळेच जण धडपड करायचे. आपली स्वत:ची ओळख बनायला हवी, असं प्रकर्षाने जाणवायचं… मग तासन् तास तोच विचार करत या इंटरनेटच्या आभासी जगात माहिती आणि कामाच्या नावाखाली सर्फिंग करत राहायचो.\nएक दिवस ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मिटिंगशी संबंधित चर्चा सुरू होती. समोर जनरल मॅनेजर साहेब एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल सर्वांना सूचना करत होते. मी अगदी त्यांच्या जवळच बसलो होतो. अचानक त्यांनी रागाने कॉन्फरन्स टेबलवर जोरात हात आपटला. तो इतक्या जोरात होता, की माझा लॅपटॅाप जवळपास पडायचाच बाकी होता. मला कळेना नक्की काय झालंय… ते माझ्याकडे रागाने लालबुंद होऊन पाहत होते. सर्व सहकारी माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहत होते. (त्यातील काही माझ्यासोबत तेच सर्फ करत होते, जे मी करत होतो)\nसाहेबांनी रागाने मला विचारले – मी आता शेवटचे वाक्य काय बोललो ते सांग माझी बोबडी वळली. मला काहीच आठवत नव्हते… मी मान खाली केली आणि काय बोलावे तेच सुचेना… मला घाम फुटला. मी महत्त्वाच्या मिटिंगमध्येही या समाज माध्यमांच्या कमेंट्स वाचण्यात, स्क्रोलिंग करण्यात बिझी होतो आणि ते त्यांनी स्पष्ट पाहिले होते. मी लॅपटॅाप बंद केला. जागेवरच सर्वांसमक्ष हात जोडले आणि माफी मागितली… प्रकरण शांत झालं, पण मला या गोष्टीने खजिल केलं.\nबाहेरील लोकांशी नेटवर्किंग करता करता जवळच्या, खऱ्याखुऱ्या मोठ्या लोकांकडून महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याऐवजी मी उगीचच मृगजळाच्या मागे लागलो होतो. ज्या कामामुळे मला ओळख आहे, अजून स्वतःची मोठी ओळख बनवू शकतो, ते सोडून मी फक्त फोटोंच्या दिखाव्यामागे का लागलोय समाज माध्यमात ओळखी वाढवून माझे पोट भरणार आहे का समाज माध्यमात ओळखी वाढवून माझे पोट भरणार आहे का समाज माध्यमातील किती टक्के लिखाण मला आयुष्यात उपयोगी पडणार आहे, असे प्रश्न मला पडले. माझे बरेच मित्र राजकारणावर विकृत पद्धतीने लिखाण करणाऱ्यांवर रिॲक्ट व्हायचे. ते रिॲक्ट होता होता स्वतःही तसेच विकृत वागायला लागले होते. बरं जर माझ्या प्रोफेशनमध्ये यामुळे काही आर्थिक फायदा झाला असता, तर एक वेळ ठीक आहे. केवळ ‘टाइमपास’ म्हणून या पद्धतीने वेळेचा अपव्यय करणे हे किती चूक आहे ते मनोमन पटले.\nकाही गोष्टी मनोमन ठरवल्या, पुन्हा एकदा संध्याकाळी जाऊन साहेबांची माफी मागितली आणि या सर्वांतून बाहेर पडण्याचा निर्धार केला. पुढे साधारण एकदोन महिन्यांत मी सर्व समाज माध्यमातून हळूहळू बाहेर पडलो… जे माझ्यासाठी योग्य वाटले ते चालू ठेवले. टायमर लावले आणि त्यासाठी योग्य वेळ ठरवली. ते सोडल्यावर मला तसा काहीच तोटा झाला नाही; उलट मी माझ्या कामावर चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकलो. माझ्या त्या वेळच्या नोकरीसाठी किंवा आजच्या उद्योगासाठीही अशा प्रकारच्या समाजमाध्यमांची गरजच नव्हती. तो काही माझा उदरनिर्वाहाचा रस्ता नव्हता आणि बहुतांश जणांचा नसतोही… आपण तिथे किती वेळ आणि कोणत्या वेळी थांबायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न.\nआजकाल बऱ्याच तरुण मुला-मुलींमध्ये आर्थिक प्रगतीतील सर्वांत महत्त्वाचा अडथळा म्हणजे ही समाजमाध्यमं ठरताहेत. हल्ली बरेच विशी ते तिशीतले तरुण यू-ट्युब, टेडटॉक्स, मोटिव्हेशनल व्हिडीओ तसेच अनेक सक्सेस स्टोरीज ऐकून त्यात वाहत जातात. ते पाहणे पूर्णतः चूक आहे असे मी म्हणत नाही; पण ते केवळ ऐकीव आणि बऱ्याचदा रंगवलेले असते. खरे तर असे व्हिडीओ पाहून यश मिळत नसते. उलट आपल्या पाहण्यामुळे जे लोक व्हिडीओ बनवतात, त्यांना लाखो रुपये मिळतात. ‘मला सगळा समाज श्रीमंत करायचाय…’, ‘व्यवसाय करणं फार सोप्पं आहे…’, ‘घरबसल्या पैसे कमवा…’, ‘अमूक एक जण करोडपती झाला, तमूक एक आता ही गाडी घेऊन फिरतो…’, ‘मग तुम्ही पण करू शकता…, गुंतवा इकडे पैसे…’ या सर्व गोष्टीतला फोलपणा आणि वास्तविकता समजून घेणे आवश्यक आहे.\nकोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा निश्चित असा आधार असावा लागतो. वेगवेगळी स्कील्स लागतात, ती विकसित करावी लागतात आणि विश्वास ठेवा, व्यावसायिक क्षेत्रातली प्रगती ही आभासी जगातील केवळ यशाच्या गोष्टी ऐकून मिळत नाही. आर्थिक प्रगतीसाठी योग्य वेळी, योग्य गोष्टी करणे हे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच त्यासाठी चुकीच्या गोष्टी सोडून देणे हेही गरजेचे आहे.\nहुशार माणूसही हरतो तेव्हा…\nपैशाचा प्रवाह अन् बचतीचं धरण\nसंकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/4773", "date_download": "2022-10-01T15:05:18Z", "digest": "sha1:NATG54ACAAWX2OKZO5VWP3FSOFJUCHTS", "length": 13281, "nlines": 114, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Nagpur | युवा झेप प्रतिष्ठानद्वारा कोरोना काळात अन्नदानाचे कार्य | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\nHome हिंदी Nagpur | युवा झेप प्रतिष्ठानद्वारा कोरोना काळात अन्नदानाचे कार्य\nNagpur | युवा झेप प्रतिष्ठानद्वारा कोरोना काळात अन्नदानाचे कार्य\nमहापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून घडले सेवाकार्य\nनागपूर ब्यूरो : कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांचे मोठे हाल झाले. कित्येकांच्या हातचे काम गेले. दोन वेळच्या जेवणाची नामुष्की आली. अशामध्ये देशात सर्वत्र अनेक सेवाभावी लोक, संस्था पुढे आल्या. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही असेच चित्र पाहायला मिळाले. शासकीय संस्थाही यामध्ये मागे नव्हत्याच. यात महत्वाची भूमिका बजावली तरुणांनी.\nयुवा झेप प्रतिष्ठान या नागपुरातील सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेद्वारे या अन्नदानाच्या सेवाकार्यात मोठा वाटा राहिला. युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात प्रतिष्ठानच्या सदस्यांमार्फत तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत अन्न पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. हातचे काम गेले असले तरी कुणीही उपाशी राहू नये म्हणून प्रतिष्ठानचे युवांची धडपड सुरू होती. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रतिष्ठानचे युवक नागरिकांपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी कार्यरत होते.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना गरजूंची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. ज्यांना गरज आहे त्यांनी संपर्क साधण्याचीही विनंती करण्यात आली. संकटाचा काळ सर्वांसाठीच होता मात्र या काळात लढण्याचे आणि हिंमतीने सामोरे जाण्याचे बळ प्रतिष्ठानद्वारे देण्यात आले. या सेवाकार्याद्वारे दररोज सुमारे 6 ते 7 हजार लोकांना अन्न पोहोचविण्याचे मोठे कार्य प्रतिष्ठानद्वारे करण्यात आले\nअनेक क्षेत्रात काम करणारे तरुण, तरुणी युवा झेप प्रतिष्ठानशी जुळलेले आहेत. सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या तरुणांना एकत्रित आणून त्यांना ‘युवा झेप प्रतिष्ठान’ हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची महापौर संदीप जोशी यांची संकल्पना अगदीच योग्य असल्याची प्रचिती कोव्हिडच्या काळात आली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य महापौर संदीप जोशी यांच्यामार्फत आजही सुरू आहेत, हे विशेष.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nNext articlePositive News | एसडीपीओ प्रशांत स्वामी की कोशिशों से 39 युवाओं को मिला रोजगार\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/8337", "date_download": "2022-10-01T14:12:29Z", "digest": "sha1:ERNBSZ7MAOEERJLPFKXROYML2LHWIW4Z", "length": 10121, "nlines": 111, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "NEET 2021 Exam। नीट परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्टला होणार | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n नीट परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्टला होणार\n नीट परीक्षेची तारीख जाहीर, 1 ऑगस्टला होणार\nमुंबई ब्युरो : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021′ (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.\nNEET (UG) 2021 MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इंग्रजी हिंदीसह 11 भाषेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 1 ऑगस्टला ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा, अभ्यासक्रम व अर्ज भरण्याबाबत माहिती नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्जाबाबत लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी https://nta.ac.in\nया संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.\nPrevious articleNagpur | लगता है ये भीड़ ही कोरोना को कुचलकर मार डालेंगी\n समाजाने मला भरपूर दिलं, त्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार मी नाकारतो\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक...\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\nआत्मनिर्भर खबर - October 1, 2022\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n5G Launch | भारत के हर शहर, जिले और तहसील में दिसंबर 2022 तक 5G सर्विस देंगे- मुकेश अंबानी\n#Maha_Metro | महामेट्रो चे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते क्राफ्ट कौन्सिल एक्स्पोचे उद्घाटन\nकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/pratap-sarnaik-replied-to-aditya-thackeray-and-opposition-leaders-slogans-assembly-session-2022-spb-94-3078231/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T15:29:38Z", "digest": "sha1:LHBT7SC7GZAF5QF4WITHB3SHS7LL6R6I", "length": 21027, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pratap sarnaik replied To aditya thackeray and opposition leaders slogans assembly session 2022 spb 94 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“आम्ही गद्दार नसून…”; प्रताप सरनाईकांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर; विरोधकांनाही लगावला टोला\nराज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराज्याच्या पावसाळी अधिवेशनला कालपासून ( बुधवार १७ ऑगस्ट ) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुन्हा शिंदे गटाविरोधात ‘५० खोके एकदम ओक्के, गद्दार’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यासंदर्भात शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गद्दार म्हणण्यावरूनही प्रत्युत्तर दिले आहे.\nकाय म्हणाले प्रताप सरनाईक\nराज्यात आज शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, पूरस्थिती यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या घोषणाबाजीकडे लक्ष न देता, जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे. ते विरोधक असल्याने त्यांना प्रसिद्धीसाठी काहीतरी करावं लागतं. मात्र, त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता, चांगल्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गद्दार म्हणण्यावरूनही प्रत्युत्तर दिले आहे. ”आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत”, असे ते म्हणाले.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nविधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणबाजी\n‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओक्के’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यानंतर आजही असाच प्रकार विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पहायला मिळाला. आज थेट शिवसेनेचे फुटीरतावादी नेते एकनाथ शिंदे जून महिन्यात बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला वास्तव्यास होतो याच मुद्द्यावरुन विरोधकांनी शिंदे गटावर निशाणा साधला.\nफिफ्टी-फिफ्टी… चलो गुवाहाटी… गद्दारांना ताट-वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी\nपावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधीमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. https://t.co/2jrmCKNbWi #Mumbai #MonsoonSession #MonsoonSession2022 pic.twitter.com/Cln3FWJd6P\n‘ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडी सरकार हाय हाय..’, ‘फसवी मदत जाहीर करणार्या सरकारचा धिक्कार असो…’, ‘नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…’, ‘सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…’, ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’, ‘गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला होता.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nगणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News; शिवसेनेच्या प्रश्नानंतर शिंदे सरकारची मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्त्वाची घोषणा\n“पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n“उद्धव ठाकरेंना १९९६ सालीचं मुख्यमंत्री व्हायचं होतं,” माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट\n“…असा चाफा फक्त ‘मातोश्री’वर”, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची जोरदार टीका\nVIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात\n“भाजपाने दोन लोकांना रोजगार…”, निलम गोऱ्हेंची सोमय्या, राणांवर टीका; म्हणाल्या, “यांचे वेगळेचं उद्योग सुरु आहेत”\n“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला\n“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/vivek-agnihotri-gets-angry-on-anurag-kashyap-about-his-comment-on-oscar-entry-of-rrr-avn-93-3077023/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T13:50:40Z", "digest": "sha1:STQY7YG3Y6DSMK5GNKUXIQWT27VJ7ZTB", "length": 22260, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vivek agnihotri gets angry on anurag kashyap about his comment on oscar entry of rrr | 'द कश्मीर फाईल्स'ला ऑस्करपासून दूर लोटायचा बॉलिवूडचा डाव : विवेक अग्निहोत्री अनुराग कश्यपवर भडकले | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\n‘द कश्मीर फाईल्स’ला ऑस्करपासून दूर लोटायचा बॉलिवूडचा डाव : विवेक अग्निहोत्री अनुराग कश्यपवर भडकले\nविवेक अग्निहोत्री हे सध्या बॉलिवूडच्या विरोधात मोहीम चालवल्यासारखे ट्विट करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या बॉलिवूडचा बुरखा फाडण्याचं काम करत आहेत. ते सोशल मीडियावर रोज एखादा मुद्दा घेऊन बॉलिवूडवर टिका करत आहेत. नुकतंच त्यांनी आमिर खानवर जहरी टीका केली आणि आता त्यांच्या रडारवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आहे. नुकतंच त्यांनी अनुराग संदर्भात एक बातमी ट्विट करून बॉलिवूडचा छुपा अजेंडा उघड केला आहे.\nकाहीच दिवसांपूर्वी अनुराग कश्यपच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये अनुरागने RRR चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. अनुरागच्या मते यावर्षी जर भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून जर RRR या चित्रपटाला पाठवलं तर त्याला ९९% नामांकन मिळू शकतं. शिवाय ज्यापद्धतीने भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाहिलं आहे त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या दृष्टीकोनातून परदेशी लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे असं अनुरागचं मत आहे. त्याच्या या वक्तव्यावरच सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर\nठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nविवेक अग्निहोत्री यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉट घेत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की “ज्या लोकांनी काश्मीरी पंडितांचा नरसंहार नाकारला ती लोकं आता RRR ऑस्करला जावा यासाठी प्रचार करत आहेत.” यामध्ये त्यांनी अनुरागच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’चाही उल्लेख केला आहे.\nविवेक अग्निहोत्री हे सध्या बॉलिवूडच्या विरोधात मोहीम चालवल्यासारखे ट्विट करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त चालला आणि प्रेक्षकांनीही तो चित्रपट डोक्यावर घेतला. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांना तो चित्रपट ऑस्करला जावा असं वाटत असल्याचं म्हंटलं जात आहे. म्हणूनच त्यांनी अनुरागची वक्तव्यावर टीका केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.\nआणखीन वाचा : ‘जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान…’, विवेक अग्निहोत्रीने बॉलिवूडच्या Khans वर अप्रत्यक्ष टीका\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली “माझ्या आयुष्यातील…”\nअजित पवार पुन्हा भाजपासोबत जाणार का प्रश्न विचारताच शहाजीबापू म्हणाले, “ते कधी काय करतील…”\n“तुझे मनापासून आभार…”, बॉडी डबलच्या निधनानंतर सलमान खानने शेअर केली भावूक पोस्ट\nUmpire Aleem Dar: इंग्लड-पाकिस्तान यांच्यातील टी२०सामन्यात पंच आलीम दार थोडक्यात बचावले नाहीतर., नेमके काय झाले वाचा\nटोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्हे भागातील घटना\nछगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…”\n“’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया\n5G Launch in India : “इतिहासात १ ऑक्टोबरची नोंद सुवर्ण अक्षरात होईल”, 5G लाँच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन\nडोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले\nवसई फाटा : सीएनजी रिक्षाला बसची धडक बसल्याने भररस्त्यात रिक्षा पेटली\n‘हे’ काम कराच, अन्यथा; सहा एअरबॅग्सही आपला जीव वाचवू शकणार नाहीत\nनागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात अखेर प्रभातफेरी बंद; उच्च न्यायालयाचा निर्णय\nराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान स्वीकारताना कलाकार झाले भावूक\nPHOTOS: आनंद दिघेंच्या टेंभीनाका येथील देवीची मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब पूजा, शिंदे कुटुंबीय देवीचरणी लीन\n“मी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन…” अभिजीत बिचुकलेने महेश मांजरेकरांना दिले थेट चॅलेंज\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\n“’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया\nस्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख\nबॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत\nबिग बॉसच्या घरात होणार अपूर्वा नेमळेकरची एंट्री\nBox Office Collection : ‘पोन्नियिन सेल्वन’चा बॉक्स ऑफिसवर डंका, दमदार कमाई करत ‘विक्रम वेधा’लाही दिली मात\n“नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा\nरश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”\nअक्षय, आमिरच्या फ्लॉप चित्रपटांची कमाई विक्रम वेधापेक्षा जास्त पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी\n“तुम्ही दाखवलेल्या मनाच्या मोठेपणासाठी…” राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार\n‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार दूसरा भाग, नागराज मंजुळेची मोठी घोषणा\nस्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख\nबॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत\nबिग बॉसच्या घरात होणार अपूर्वा नेमळेकरची एंट्री\nBox Office Collection : ‘पोन्नियिन सेल्वन’चा बॉक्स ऑफिसवर डंका, दमदार कमाई करत ‘विक्रम वेधा’लाही दिली मात\n“नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा\nरश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/mahavitran-continues-to-hide-information-about-electricity-service-to-the-citizens-pune-print-news-zws-70-3079425/", "date_download": "2022-10-01T14:09:08Z", "digest": "sha1:J2GJXSKJPJGWB62MXD4Z4FMZMNUQ2OXV", "length": 22983, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mahavitran continues to hide information about electricity service to the citizens pune print news zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nवीज सेवेबाबत महावितरणची लपवाछपवी अद्यापही सुरूच ; पाच महिन्यांपासून विश्वासार्हता निर्देशांकाची प्रसिद्धी नाही\nपुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यातील लपवाछपवी महावितरणकडून अद्यापही सुरूच आहे. महावितरणकडून गेल्या पाच महिन्यांपासून सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध केलेले नाहीत. ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुन्हा एकदा ही बाब वीज नियामक आयोगाच्या निदर्शनास […]\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यातील लपवाछपवी महावितरणकडून अद्यापही सुरूच आहे. महावितरणकडून गेल्या पाच महिन्यांपासून सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध केलेले नाहीत.\n‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुन्हा एकदा ही बाब वीज नियामक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार महावितरणला प्रत्येक महिन्याला सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. मात्र, अनेकदा ते जाहीर करण्याचे टाळले जात असल्याची बाब वेळेवेळी समोर आली आहे. सध्या महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२२ नंतरचे निर्देशांक प्रसिद्धच केलेले नाहीत. यापूर्वीही वेलणकर यांनी आयोगाकडे तक्रार दिली होती. सप्टेंबर ते जून २०२१ हे तीन महिने, तर जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांतील निर्देशांक प्रसिद्ध न केल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. विशेष म्हणजे तक्रार झाल्यानंतर तातडीने त्याचे प्रसिद्धी करण्यात आली होती.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nमहावितरणने प्रसिद्ध केलेल्या शेवटच्या म्हणजे मार्च २०२२ मधील माहितीनुसार या माहिन्यात राज्यात वीज खंडित होण्याच्या १४ हजार २०५ घटना घडल्या. त्यात अडीच कोटी ग्राहकांना एकूण ४१ हजार ४९५ तास अंधारात बसावे लागले. पुण्यासारख्या शहरातही वीज खंडित होण्याच्या ९२३ घटना घडल्या असून, तीन लाख नागरिकांना २९६१ तास अंधारात बसावे लागल्याचे वेलणकर यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. महावितरणला नियमाप्रमाणे सातत्याने विश्वासार्हता निर्देशांकांची प्रसिद्धी करण्यास भाग पाडावे. महत्त्वाचे म्हणजे त्यातून समोर येणाऱ्या ढिसाळ कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास त्यांना बाध्य करावे, अशी मागणी वेलणकर यांनी आयोगाकडे केली आहे.\nमहावितरणकडून सातत्याने विश्वासार्हता निर्देशांकांची प्रसिद्धी करणे टाळले जाते. प्रत्येक महिन्याला महावितरणने स्वत:हून माहिती जाहीर करणे अपेक्षित असताना त्याबाबत तक्रार करावी लागणे दुर्दैवी आहे. तक्रार केल्यानंतर मात्र माहिती जाहीर केली जाते. म्हणजेच माहिती तयार असतानाही ती प्रसिद्ध केली जात नाही. कारण या माहितीतून महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असते.– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईची दहीहंडी\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nCongress president election : ‘जी-23’ गटातील अनेक नेते ऐनवेळी खरगेंच्या बाजुने; शशी थरूर म्हणाले…\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nचांदणी चौक पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी; १ हजार ३५० डिटोनेटर, २१० कर्मचारी\nभाजपाच्या माजी नगरसेवकास खंडणीची मागणी; तेलंगणातून एकास अटक\nशरीरसौष्ठवासाठी वापरणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री; पावणेदोन लाखांची इंजेक्शन जप्त\nपुणे : दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई\nटोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्हे भागातील घटना\nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट\nशाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल\nराज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक\nबेदाण्याला यंदा विक्रमी भाव..; सणांमुळे देशभरातील मागणीत वाढ; दिवाळीपर्यंत दर चढेच\nरुपी बँकेला सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा; परवाना रद्द करण्यावरील स्थगिती कायम\nचांदणी चौक पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी; १ हजार ३५० डिटोनेटर, २१० कर्मचारी\nभाजपाच्या माजी नगरसेवकास खंडणीची मागणी; तेलंगणातून एकास अटक\nशरीरसौष्ठवासाठी वापरणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री; पावणेदोन लाखांची इंजेक्शन जप्त\nपुणे : दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई\nटोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्हे भागातील घटना\nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/reowned-cricketer-brian-lara/", "date_download": "2022-10-01T15:46:26Z", "digest": "sha1:DCSMEWHM7NVZDP6GWQWTV7DY2DVXGZXS", "length": 21975, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nHomeक्रीडा-विश्वक्रिकेटसुप्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा\nसुप्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा\nAugust 21, 2021 सतिश चाफेकर क्रिकेट, क्रीडा-विश्व\nब्रायन चार्ल्स लारा याचा जन्म २ मे १९६९ त्रिनिनाद येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने त्याला हारवर्ड कोचिंग क्लीनिक मध्ये दर रविवारी घेऊन जात असत. त्यामुळे त्याला लहान वयातच अत्यंत अचूक पद्धतीचे क्रिकेट कोचिंग मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी लाराने शाळेच्या लीगमध्ये ऐकून ७४५ धावा केल्या होत्या १२६.१६ या सरासरीने प्रत्येक इनिंगला . मला आठवतंय त्यावेळच्या लाराच्या बॅटिंगची चित्रफीत मला एका पार्टीच्या निमित्ताने बघायला मिळाली आणि माझ्या बाजूच्या टेबलवर स्वतः ब्रायन लारा ती चित्रफीत पहात होता त्यावेळी आजूबाजूला क्लाइव्ह लॉईड , इयान चॅपेल , सुनील गावस्करा असे अनेक देशाचे टॉप क्रिकेट स्टार्स होते. ते सर्व पहाताना प्रत्येकाची नजर कधी लारावर तर कधी स्क्रीनवर जात होती आणि तो मस्त पैकी ड्रिंक्स एन्जॉय करत होता. तसे तर लाराबद्दल खूप आठवणी माझ्याकडे आहेत .\nब्रायन लारा वयाच्या १५ व्या वर्षी वेस्ट इंडिजकडून अंडर-१९ क्रिकेट खेळला. ब्रायन लारा त्याचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना खेळला तो लिवॉर्ड आयर्लंड विरुद्ध . दुसरा फर्स्ट क्लास सामना खेळला तो बार्बाराडोस विरुद्ध त्यावेळी बार्बाराडोसकडून गोलंदाजी करत होते वेस्ट इंडिजचे ‘ बाप ‘ गोलंदाज जोएल गिरनार आणि माल्कम मार्शल.\nजेव्हा ब्रायन लाराची वेस्ट इंडिजच्या संघासाठी निवड झाली परंतु त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याचे कसोटी सामन्यामधील खेळणे पुढे ढकलले गेले. १९८९ मध्ये तो वेस्ट इंडिजच्या ‘ बी ‘ टीमचा कप्तान झाला. त्यावेळी त्याने झिबावे विरुद्ध १४५ धावा काढल्या. वयाच्या २० व्या वर्षी तो त्रिनिनाद आणि टोबॅगो चा सर्वात तरुण कप्तान झाला आणि ह्याच वर्षी त्याने कसोटीमधील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला त्यामध्ये त्याने ४४ आणि पाच धावा केल्या. त्याचवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.\n१९९३ मध्ये लाराने २७७ धावा ऑस्ट्रलियाविरुद्ध सिडने येथे केल्या. त्याची आठवण म्हणून त्याच्या मुलीचे नाव ‘सिडने’असे ठेवले. लाराने खूप रेकॉर्डस् केले, १९९४ मध्ये वॉर्कशायर विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नाबाद ५०१ धावा केल्या. ह्या नाबाद धावा त्याने ४७४ मिनिटामध्ये ४२७ चेंडूंमध्ये केल्या. या धावा लाराने ६२ चौकार आणि १० षट्काराच्या सहाय्याने केल्या. तर १९९४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७५ धावा केल्या. पुढे हा ३७५ चा रेकॉर्ड २००३ रोजी म्यॅथु हेडनने २००३ साली झिम्बावे विरुद्ध ३८० धावा काढून मोडला. ब्रायन लारा १९९८ ते १९९९ वेस्ट इंडिजचा कप्तान होता. ज्या वेळी लारा कप्तान होता त्या आधीच वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेने ‘व्हाईटवॉश ‘ दिलेला होता. जेव्हा लारा कप्तान झाला वेस्ट इंडिजने ती सिरीज २-२ ने राखली. त्यावेळी ब्रायन लाराने त्या सिरीजमध्ये तीन शतके आणि एक डबल शतक काढून ५४६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये किंग्स्टनमध्ये २१३ धावा केल्या होत्या आणि तिसऱ्या कसोटीमध्ये नाबाद १५३ धावा केल्या. वेस्ट इंडिजने त्यावेळी ३११ धावा ‘ चेस ‘ केल्या होत्या आणि एक विकेट बाकी होती. त्यावेळी ब्रायन लारा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.\nत्यानंतर ब्रायन लारा २००३ साली परत कप्तान झाला . त्याने पहिल्या कसोटीमध्ये ११० धावा केल्या तो कप्तान असताना वेस्ट इंडिजने दोन कसोटी सामने जिंकले. त्यानंतर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्याची सीरिज १-० ने जिकली. त्यावेळी लाराने पहिल्या कसोटीमध्ये द्विशतक केले.\nत्यानंतर ब्रायन लाराने २००४ साली म्यॅथु हेडनने केलेला रेकॉर्ड लाराने इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावा काढून मोडला. सर डॉन ब्रॅडमन नंतर ट्रिपल शतके करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. विझडेनच्या १०० रेट्स मध्ये ब्रायन लाराने ज्या १९९८-९९ मध्ये केलेल्या नाबाद १५३ धावा ही लाराची इनिंग सर डॉन ब्रॅडमन च्या इंग्लंडच्या विरुद्ध केलेल्या मेलबोर्नच्या १९३६-३७ नंतरच्या इनिंगनंतर श्रेष्ठ ठरली.\n२००६ साली ब्रायन लारा परत वेस्ट इंडिजचा कप्तान झाला. १६ डिसेंबर २००६ साली तो वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,००० धावांचा आकडा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला. ब्रायन लारा शेवटचा कसोटी सामना २७ नोव्हेंबर २००६ रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला.\nब्रायन लाराने १३१ कसोटी सामन्यामध्ये ११,९५३ धावा ५२.८८ सरासरीने केल्या त्यामध्ये ३४ शतके आणि ४८ अर्धशतके होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ४०. लाराने २९९ एकदिवसीय सामन्यामध्ये ४०.४८ सरासरीने १०, ४०५ धावा केल्या. त्यामध्ये १९ शतके आणि ६३ अर्धशतके होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १६९. ब्रायन लाराने २६१ फर्स्ट क्लास सामन्यामधून ५१.८८ सरासरीने २२, १५६ धावा केल्या त्यामध्ये ६५ शतके आणि ८८ अर्धशतके होती तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ५०१ धावा . ब्रायन लाराची ही आकडेवारी थक्क करणारी आहे जी आपल्या सचिन तेंडुलकरच पार करू शकला . कारण सरासरीने सचिन तेंडुलकरच ब्रायन लाराच्या पुढे आहे.\nब्रायन लाराने मला दोन बॅटवर त्याचे ‘ ३७५ ‘ आणि ‘ ४०० ‘ धावा स्वाक्षरी करून दिल्या आहेत तर सचिन तेंडुलकरने जेव्हा ब्रायन लाराचा ११,९५३ जेव्हा मोडला तेव्हा बॅटवर तो रेकॉर्डचा आकडा ‘ स्टार ‘ काढून बॅटवर स्वाक्षरी करून दिला आहे . सुदैवाने मला लारा-सचिनचा खेळ अनेक वेळा प्रत्यक्ष बघायला मिळाला .\nब्रायन लाराला बघीतले तर तो इतर वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूच्या मानाने कमी धिप्पाड असेल परंतु त्याचे मनगटामधील स्किल जबरदस्त होते, त्याचे स्ट्रोक्स जबरदस्त होते.\nसचिन तेंडुलकर श्रेष्ठ की ब्रायन लारा श्रेष्ठ असे नेहमी विचारले जाते तर एकच उत्तर दयावे लागेल दोघेही श्रेष्ठच आहेत.\nसतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2022/01/blog-post_7.html", "date_download": "2022-10-01T14:54:48Z", "digest": "sha1:LBOW7ERBQ6ONOAVRFAYRDUWCUV6HEKD2", "length": 10299, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी.\nवैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी.\nवैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी.\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाला मान्यता..\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर नीट पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सुनावणी झाली होती. त्यावरील निकालाची आज सुनावणी झाली. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी असणार्या क्रिमिलेयर म्हणजे आर्थिक उत्पन्नाच्या आठ लाख रुपयांच्या मर्यादे संदर्भातील निर्णयावर मात्र मार्चच्या तिसर्या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nमेडिकल प्रवेशासाठी केंद्र सरकारकडून ऑल इंडिया कोट्यामध्ये 27 टक्के ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या या निर्णयावर याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्राचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. आर्थिक दुर्बल घटकांची मर्यादा ठरवण्यासाठी काही वेळ लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nतुर्तास सर्वोच्च न्यायालयाने या वर्षासाठी जुन्या नियमांनुसार नीट काऊंसलिंग तातडीने सुरु कऱण्यासाठी परवानगी दिली आहे. नीट पीजीचा निकाल 28 सप्टेंबर रोजी लागला होता. त्यानंतर या याचिका तातडीने दाखल झाल्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून यावर खल सुरु होता. आज आलेल्या निर्णयामुळे काऊंसलिंगची प्रक्रिया सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nएकच उत्पन्न मर्यादा ईडब्ल्यूएस आणि ओबीसी या दोन्ही वर्गांसाठी कशी असू शकते, याबाबत काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला होता. केंद्र सरकारने ही मर्यादा ठरवताना कुठल्या आधारावर किंवा अहवालावर ती ठरवली, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती. जी नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा ओबीसींसाठी आहे, तीच आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने लागू केली आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप होता. सध्या या दोन्ही घटकांसाठी ही मर्यादा आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी, 2019 मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केले आहे. हे ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करताना त्यासाठी आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेला गट हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल ठरवून त्या वर्गाला हे लागू करण्यात आले आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/tejas-thackeray-entry-in-political-at-dasara-melava-shivaji-parak-328456/", "date_download": "2022-10-01T14:55:43Z", "digest": "sha1:GLLCKEHVIPIB3SS6UMEKYWTXEX5JNFI4", "length": 12535, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tejas Thackeray | दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे करणार राजकारणात एट्री? बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nमुंबईत १३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद,\nशंभर दिवसांचा खेळ, कधी पास कधी फेल – उद्यापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन\nमहाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता\nदेवीच्या दरबारात भास्कर जाधवांचं जाखडी नृत्य,व्हिडिओ बघितला का \nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nTejas Thackerayदसरा मेळाव्यात तेजस ठाकरे करणार राजकारणात एट्री बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण\nतेजस ठाकरे (Tejas Thackeray) आता शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडल्याने तेजस ठाकरे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत, कारण, दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत झळकत असलेल्या शिवसेनेच्या बॅनसर्वर तेजस ठाकरे सुद्धा झळकत आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.\nमुंबई : सध्या राज्यातील राजकारण बरेच तापले आहे. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत (Shinde group and shivsena) चांगलीची ठिणगी उडत आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कमधील (Shivaji park) दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) दावा केल्यानंतर शिवसेनेनं कोर्टात (Court) आव्हान दिलं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्यासाठी ठाकरे घराण्यातील आणखी एक सेनापती सज्ज झाले आहेत. मागली काही दिवसांपासून ठाकरे घराण्यातील छोटे युवराज तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने रंगता आहे. तेजस ठाकरे अधुनमधून शिवसेनेच्या व्यासपीठांवर दिसतात. त्यामुळं तेजस ठाकरेंनी सुद्धा राजकारणात यावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, तसेच तेजस ठाकरे हे आजोबाप्रमाणे आक्रमक असल्याचं बोललं जात आहे. तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आता शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडल्याने तेजस ठाकरे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत, कारण, दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत झळकत असलेल्या शिवसेनेच्या बॅनसर्वर तेजस ठाकरे सुद्धा झळकत आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.\nमालाडच्या मढमधील १२ अनाधिकृत स्टुडिओवर कारवाई करण्याचे राज्य सरकारचे आदेश\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सवावेळीही शिवसेनेच्या बॅनर्सवर तेजस ठाकरे यांचा फोटो लागला होता. यामध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख ‘हिंदुहदयसम्राट’, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे ‘युवानेतृत्त्व’ आणि ‘युवाशक्ती’ म्हणून करण्यात आला होता. त्यामुळं आता मुंबईत झळकलेल्या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे हे सक्रिय आणि पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करतील, असं बोललं जात आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/videos/chatrapati-sanbhajiraje-bhosle-parlit/", "date_download": "2022-10-01T15:23:42Z", "digest": "sha1:A5SNU4MGJUJPXMUYM3EOLMTD7CQY3LNM", "length": 1523, "nlines": 26, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "chatrapati sanbhajiraje bhosle parlit – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nवडवणी शहर स्मार्ट सिटी करणार -ना.पंकजाताई मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/chitra-patil-will-be-honored-with-nelson-mandela-nobel-peace-prize-and-honorary-degree/", "date_download": "2022-10-01T15:27:47Z", "digest": "sha1:4BQIKX6CYJA75I75YYJXLM2XLZQFXWBR", "length": 12326, "nlines": 278, "source_domain": "krushival.in", "title": "नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डसह मानद पदवीने चित्रा पाटील सन्मानीत होणार - Krushival", "raw_content": "\nनेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डसह मानद पदवीने चित्रा पाटील सन्मानीत होणार\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |\nनेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्डसाठी झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा आस्वाद पाटील यांची निवड झाली आहे. झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो महिलांना रोजगार मिळवून देत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. याची दखल घेत नेल्सन मंडेला पीस अवार्ड अकादमीने चित्रा पाटील यांची सामाजिक क्षेत्रातील नि:स्वार्थी आणि समर्पित सेवेबद्दल निवड केली आहे. त्याच बरोबर त्यांना ‘सामाजिक कार्य’ या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे. हा समारंभ गुरुवार (दि.28) रोजी मुंबईतील सहारा स्टार या हॉटेलमध्ये होत आहे. नेल्सन मंडेला पीस अवार्ड अकादमी ही जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे. अमेरीकेत मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेच्या वतिने विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते. नि:स्वार्थी आणि समर्पित सेवेचा सम्मान करण्यासाठी सो. चित्रा पाटील यांची नेल्सेन मंडेला नोबेल पीस पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याखेरीज अमेरिकेतील जेबीआर हार्वर्ड मान्यताप्राप्त आणि केम्ब्रिज स्कूल ऑफ डिटन्स एज्युकेशनशी संलग्न असणाऱ्या सेंट मदर तेरेसा युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सलन्स सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटतर्फे ‘ सामाजिक कार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी आपणास देण्यात येणार आहे. नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड अकादमीच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांमध्ये नवीन पिढीला दिशा देण्याचे काम केले जात आहे. मंत्री आणि उद्योगपतीच्या उपस्थितीत गुरुवारी या पुरस्काराचे वितरण होणाऱ्या आहे. याबद्दल बोलताना चित्रा पाटील म्हणाल्या, सामाजिक कार्याची पुण्याई ही माझ्या सासूबाई माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्याकडून मिळाली आहे. तो सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. चित्रा पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/uncategorized", "date_download": "2022-10-01T14:07:27Z", "digest": "sha1:EUZPJLWWESGQLXP76EVWYLLKJBFWVCAX", "length": 2404, "nlines": 37, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "Uncategorized - माहितीदर्शक", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो लेखामध्ये आपण बँकाचे चेक कसे भरायचे ते आपण पाहणार आहोत आपल्याला बऱ्याच वेळेला बँकेत गेल्यावर लक्षात येते …\nराष्ट्रीयकृत बँक यादी | सरकारी बँकांची नावे | सरकारी बँकांची नावे\nबँक ही एक वित्तीय संस्था आहे जी लोकांकडून पैसे गोळा करते आणि जनतेला कर्ज देते.सामान्य लोकांकडून गुंतवणुकीसाठी कर्ज देणे आणि …\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/6662", "date_download": "2022-10-01T15:09:31Z", "digest": "sha1:XTSTKNOJ5LN5JE3PIUP5P4SACBR5YSWS", "length": 15487, "nlines": 182, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "पैनगंगा नदी पात्रात आढळला अनोळखी मृतदेह – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nपैनगंगा नदी पात्रात आढळला अनोळखी मृतदेह\nपैनगंगा नदी पात्रात आढळला अनोळखी मृतदेह\nस्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८\nउमरखेड तालुक्यातील सहस्रकुंड पैनगंगा नदी पात्रात आज सकाळी सात वाजता अनोळखी मृतदेह नदीपात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे\nमराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदी पत्रावर आहे मराठवाड्यातील परोटी ग्रामस्थांनी नदीपात्रात मृतदेह वाहत असल्याची माहिती मुरली येथील पोलीस पाटील मिथुन राठोड यांना दिल्यानंतर बिटरगाव पोलीस ठाणेदार व कर्मचाऱ्यांसह काल संध्याकाळी 6 वाजता पासून रात्रभर या मृतदेहाचा शोध घेणे चालू होते तो मृतदेह आज सकाळी सात वाजता सहस्रकुंड धबधबा पासून तीन किमी अंतरावर पैनगंगा नदीपात्रात मृतदेह सापडला आहे\nबिटरगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार सदर मृतदेह वय अंदाजे 35 ते 40 वर्ष आहे अंगामध्ये आकाशी रंगाचा टीशर्ट व फिकट कथीया रंगाचा नाईट पॅन्ट आहे उजव्या हाताला लाल धागा बांधलेला आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मर्ग नोंद करण्यात आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला आहे पुढील तपास बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायेभाये, नरेंद्र खामकर, अतिश जारंडे, रवी गीते, गजानन खरात, संदीप राठोड, सतीश चव्हाण व भालेराव करत आहे\nPrevious: 24 तासात 296 जणांची कोरोनावर मात,तिघांचा मृत्यु,95 नव्याने पॉझेटिव्ह\nNext: जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु,128 जणांना सुट्टी,85 नव्याने पॉझेटिव्ह\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/discharge-of-water-from-dams-in-nashik-district", "date_download": "2022-10-01T14:24:22Z", "digest": "sha1:TUTZ7Y7ZJ7EVCHBPJAG3VSDVYQOXTPGG", "length": 5150, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार क्युसेसचा विसर्ग; जिल्ह्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडले? | Discharge of water from dams in Nashik district", "raw_content": "\nनांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार क्युसेसचा विसर्ग; जिल्ह्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडले\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nगेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु करण्यात आला आहे....\nगंगापूर धरणातून (Gangapur Dam) २ हजार ९७० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर होळकर पुलाखालून (Holkar Bridge) ७ हजार ५१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.\nनांदूरमध्यमेश्वरमध्ये (Nandurmadhyameshwar) ४५ हजार ६५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर पालखेडमधून (Palkhed Dam) ८ हजार ५४४ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.\nदारणा धरणातून (Darna Dam) २ हजार ७०८ क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून कडवा धरणातून (Kadwa Dam) १ हजार ६८० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.\nमोहदरी घाटात 'द बर्निंग कार'चा थरार, पाहा व्हिडीओ...\nमुकणे धरणातून (Mukne Dam) १ हजार ८९ क्युसेस तर वालदेवीमधून (Waldevi) ४०७ क्युसेस, आळंदीमधून (Waldevi) ६८७ आणि भोजापूरमधून (Bhojapur) ९९० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.\nटोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ...\nदरम्यान, पावसाची (Rain) संततधार अशीच सुरु राहिल्यास टप्प्याटप्प्याने आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/dindori-gram-panchayat-election-voters-response-in-heavy-rains-results-today", "date_download": "2022-10-01T14:29:02Z", "digest": "sha1:Y7IIEU4F2CU3CX7GSHT2DGDUOXNZY5OV", "length": 6296, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dindori Gram Panchayat Election: Voters' Response in Heavy Rains; Results today", "raw_content": "\nदिंडोरी ग्रामपंचायत निवडणूक : भर पावसात मतदारांचा प्रतिसाद; आज निकाल\nदिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka )मोठ्या ग्रामपंचायती पैकी मोहाडी ग्रामपंचायतीत 6658 पैकी 5113 मतदारांनी म्हणजेच सरासरी 76 टक्के मतदानाचा हक्क बजावला. जानोरी ग्रामपंचायत च्या 5519 मतदारांपैकी 4312 मतदारांनी सरासरी 78 टक्के, मडकीजांब येथे 2218 पैकी 1961 झाले. तळेगाव दिंडोरी 92 टक्के, दहेगाव 88टक्के, वरखेडा 79टक्के. अंतिम वृत्त हाती येणे पर्यंत अनेक गावातील आकडेवारी मिळू शकलेली नाही.\nकाल तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने संततधार सुरु ठेवल्याने उमेद्वारांना प्रचारासाठी दमछाक झाली होती. आजही पावसाने सकाळपासूनच संततधार सुरु असल्याने मतदारांना भर पावसात मतदानासाठी घेऊन येण्यासाठी धावपळ सुरु होती. उमेद्वारही स्वत: पावसात उभे राहुन मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. भर पावसातही उमेद्वारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळत होते.\n50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी 304 उमेदवारांनी माघार घेतल्याने 586 उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातून 173 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तसेच नऊ ग्रामपंचायतींचीही बिनविरोध निवड झाली होती. 50 ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले होते. शक्यतो ग्रा.पं. निवडणुका स्थानिक पातळीवर राजकीय पक्षविरहीत लढवल्या जात असल्या तरी कोणता गट कुठे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावागावांत सत्ता स्थापनेसाठी संघर्ष बघावयास मिळत आहे.\nयंदा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असून सरपंचाला सर्वस्व अधिकार प्राप्त झाले असल्याने त्याबाबत अतिदक्षता घेण्यात आली. ऐन पावसात मतदारांनी मतदानासाठी दिलेला कल कुणाला तारणार याची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. आज 12 वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागणार असल्याने गावगावात विजय उत्सव साजरा करण्यासाठी कार्येकर्ते सज्ज झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/03/blog-post_82.html", "date_download": "2022-10-01T14:59:08Z", "digest": "sha1:VUJBYSGN43V3GOYHAHT2OWKOWA53FJHK", "length": 9229, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "खोट्या वल्गना करून शेतकऱ्यांना नादी लावू नका. --- केशवराव होन", "raw_content": "\nHomeKopargaonखोट्या वल्गना करून शेतकऱ्यांना नादी लावू नका. --- केशवराव होन\nखोट्या वल्गना करून शेतकऱ्यांना नादी लावू नका. --- केशवराव होन\nखोट्या वल्गना करून शेतकऱ्यांना नादी लावू नका.\nकोपरगाव प्रतिनिधी:------ समृध्दी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना तत्कालीन सरकारने थेट जमीन खरेदीच्या पर्यायात रेडीरेकनरच्या पाच पट रक्कम मोबदला देवून समृद्धी नेच शेतक-यांना समृध्द केले. जमिनी अधिग्रहण चा कायदा झाल्यामुळे आता बुलेट ट्रेन साठी जमिनी अधिग्रहित केल्यास त्या शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर मोबदला मिळेल. समृद्धीचा मोबदला माझ्यामुळेच मिळाला आणि आता बुलेट ट्रेन साठी सुद्धा मीच जादा मोबदला मिळवून देईन अशा खोट्या वल्गना करून कोणी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशी टीका चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी केली.\nसमृद्धी महामार्गाचे काम आणखी लांबणीवर पडू नये यासाठी उर्वरित जमीन भूसंपादन कायद्याने संपादित करण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मागितली आहे. थेट खरेदीऐवजी भूसंपादन कायद्याद्वारे जमिनी दिल्यास मोबदला कमी मिळेल, या धास्तीने शेतकरी आता जमिनी देण्याची तयारी दाखवू लागले आहेत.\nसद्य:स्थितीत थेट खरेदीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला दिला जातो आहे. याशिवाय झाडे, पिके, विहिरी, बांधकाम यांचे मूल्यांकन करून त्याची वेगळी रक्कमदेखील संबंधित मालकांना दिली जात आहे. भरघोस मोबदला मिळत असल्याने कोपरगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. आता तर जमिनी अधिग्रहण करण्यासाठी देणाऱ्या मोबदल्याचा कायदाच झाला आहे. तेंव्हा आता , बुलेट ट्रेन धावणार, म्हणजे जमिनी अधिग्रहण होणारच म्हंटल्यावर समृध्दी प्रमाणे अधिक मोबदला मिळेलच ना, आपण जास्तीचा मोबदला मिळवून देऊ अशा वल्गना करून मग उगाच शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे तालुक्याचे आमदार दाखवत आहेत. परंतु समृद्धी महामार्ग असो की बुलेट ट्रेन जमिनी अधिग्रहण करण्याच्या जादा भाव देण्याचे शेतकऱ्यावर आमदारांना आलेले प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना जर या शेतकऱ्यांचे खरे प्रेम असते तर त्यांनी या परिसरात होणारी स्मार्ट सिटी घालविली नसती, कारण स्मार्ट सिटी मध्ये जमिनी अधिग्रहण होण्याबरोबर पुढच्या पिढ्यांसाठी उद्योगांची मोठी निर्मिती होणार होती त्यामुळे परिसरा बरोबर तालुक्याचा ही मोठा विकास झाला असता परंतु केवळ विरोधात असल्याच्या कारणास्तव शेतकऱ्यांच्या व तालुक्याच्या विकासाबरोबर पाच पिढ्यांचे आर्थिक उन्नतीचे नुकसान करण्याचे पाप केले कारण स्मार्ट सिटी झाली असती तर उद्योग व्यवसाय वाढले असते आपली मुले आपल्याच तालुक्यात मोठमोठाल्या पदावर नोकरीला राहिली असती बाजारपेठ फुलली असती पाण्याचे स्रोत वाढले असते. ही दूरदृष्टी ज्यांना नाही ते काय शेतकऱ्यांचे व तालुक्याचे भले करणार असा सवाल श्री होन यांनी उपस्थित केला ते तर केवळ शेतकऱ्यांना नादी लावून आपली पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानत आहे.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/07/blog-post_97.html", "date_download": "2022-10-01T15:04:56Z", "digest": "sha1:XOT5WC7FPKW3I4P6DTKARWY6L6SBF4AB", "length": 10721, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "पाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-- नगराध्यक्ष विजय वहाडणे.", "raw_content": "\nHomeपाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-- नगराध्यक्ष विजय वहाडणे.\nपाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-- नगराध्यक्ष विजय वहाडणे.\nपाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-- नगराध्यक्ष विजय वहाडणे.\nकोपरगाव प्रतिनिधी:----- स्वताहा मध्ये धमक नसल्याने हक्काचे नगरसेवकांच्या नांवाने हास्यास्पद आरोप करू नका. अशी जोरदार टीका नगराध्यक्षष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे कोपरगावसाठी आवर्तन मिळावे यासाठी 1 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.मागील महिन्यात जलसंपदा विभागाला लेखी पत्र पाठविण्यात आले,त्यानंतरही दोन वेळा स्मरण पत्र पाठविले.पण धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी आहे असे लेखी उत्तर कोपरगाव नगरपरिषदेला आले.तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.\nगोदावरी डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांना माझ्यावर आरोप करायची संधीच मिळालेली आहे. राज्यात व केंद्रातही भाजपाची असूनही व स्वतः आमदार असतांना त्यांनी काय दिवे लावले मी तरी नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्लीत जाऊन ना.नितीनजी गडकरी यांचे माध्यमातून समृद्धी महा मार्गाचे काम करणाऱ्या \"गायत्री कंपनीला 5 नं.साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले.\nपण पदाचा गैरवापर करून तुम्ही तेही बंद पाडले.पण जनतेच्या सुदैवाने विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते खोदकाम पुन्हा सुरू झाले.सध्या काँक्रीटचा 5 नं. साठवण तलावाच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.कोल्हे घराण्यात 40 वर्षे आमदारकी असतांना हे तुम्हाला का जमले नाहीपूर्वी 23 दिवसाआड पाणी देणारे तुम्हीच नापूर्वी 23 दिवसाआड पाणी देणारे तुम्हीच ना गेल्या साडेचार वर्षात जनतेला हंडे-मडके घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ मी येऊ दिलेली नाही. मेनलाईनवर नळ कनेक्शन देणारे तुमचेचअनुयायी.त्यापैकी काहींचे पाणी कमी केलंय,बाकीच्यांचेही पाणी कमी करण्याचे काम सुरू आहे.कोल्हे गटाचे काही नगरसेवक तर व्हॉल्व्हमनला दमबाजी करून जास्तवेळ पाणी द्यायला सांगतात व त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो,मात्र नोकरी सांभाळण्यासाठी व्हॉल्वमन त्यांना नकार देऊ शकत नाहीत.सामाजिक कार्यकर्ते श्री.मंटाला यांनी सांगीतल्याप्रमाणे वितरण व्यवस्थेत दोष आहेतच.कारण पुर्वीच्या काही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या सोयीनुसार व्हॉल्व्ह बसवून घेतल्याने पाण्याचा अपव्यय होतो.त्यात बदल करणे सुरू आहे.पाच वर्षे पाणी पुरवठा समिती ताब्यात असूनही निष्क्रिय रहाणारा कोल्हे गट आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बरळत आहे.\nनगरपरिषद पाणी पुरवठा समितीही तुमच्याच ताब्यात,सौ.सुवर्णाताई सोनवणे याच सभापती,तुमचेच बहुमत.आरोप मात्र माझ्यावर.तुमच्या प्रथेनुसार तुम्ही हक्काच्या सोनवणे ताईंच्या नांवाने माझ्याविरुद्ध बातमी दिली,हे जनतेला माहित आहे..42 कोटींच्या पाणी योजनेतून कुणी किती ओरबाडले हेही बाहेर येणारच आहे.तुम्ही निळवंडेच्या पाण्याची पुंगी वाजविली तरी मतदारांना गुंगी न आल्याने तुम्हाला घरी बसावे लागले,यामुळे कुणाची चिडचिड सुरू आहे हे जनता जाणते.\nस्वतःच्या प्रभागातील कामे करण्यासाठी ठराव मंजूर केले म्हणजे जनतेवर उपकार नव्हेत.पण शहरातील मोक्याचे रस्ते होऊ नयेत यासाठी मे.उच्च न्यायालयातून स्थगिती आणणारे काय लायकीचे आहेत हे जनतेला कळते.मी कुणाचे बाहुले होऊ शकतो का हे मा.आ.कोल्हे साहेबांना विचारून घेतले तर बरे होईल.\nमहत्वाचे सण असतांनाही नागरिकांना पाणी टंचाईमुळे होत असणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत,सहकार्य करावे ही विनंती आहे असेही प्रसिद्धीपत्रकात शेवटी नमूद केले आहे\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/08/blog-post_21.html", "date_download": "2022-10-01T15:38:07Z", "digest": "sha1:AX4S2LIWV2IOYQXQPX2XFXTVERLIUNN6", "length": 3786, "nlines": 86, "source_domain": "www.janwarta.in", "title": "मा.श्री.अशोकदादा शंकररावजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा", "raw_content": "\nHomeRajkiya मा.श्री.अशोकदादा शंकररावजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमा.श्री.अशोकदादा शंकररावजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमा.श्री.अशोकदादा शंकररावजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nकोपरगाव – कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार मा.श्री.अशोकदादा शंकररावजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nशुभेच्छूक – मा. श्री . सागर रमेश लकारे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , ता- कोपरगाव जि- अहमदनगर\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2022/04/blog-post_8.html", "date_download": "2022-10-01T13:51:04Z", "digest": "sha1:EBN6MYP5E3BYFWKISYP72RJHZJF3UDPT", "length": 8260, "nlines": 88, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारणीच्या ना.आशुतोष काळेंच्या मागणीलाई उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील", "raw_content": "\nHomeRajkiyकोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारणीच्या ना.आशुतोष काळेंच्या मागणीलाई उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील\nकोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारणीच्या ना.आशुतोष काळेंच्या मागणीलाई उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील\nकोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारणीच्या\nना.आशुतोष काळेंच्या मागणीलाई उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील\nकोपरगांव प्रतिनिधी:----- संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बस स्थानकाच्या सभोवताली ज्याप्रमाणे व्यापारी संकुल उभारण्यात आली आहेत त्या धर्तीवर नूतन कोपरगाव बस स्थानकाच्या चहूबाजूंनी व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा या श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.\nउपमुख्यमंत्री पवार हे बुधवार (दि.६) रोजी कोपरगाव मध्ये विविध विकास कामाचे लोकार्पण तसेच पंचायत समिती प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते यावेळी आयोजित जाहीर सभेत नामदार आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या विस्थापित झालेल्या व्यावसायिकांसाठी बीओटी तत्वावर कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी परिवहन खात्याकडे प्रस्ताव पाठविलेला आहे तसेच शासकीय मोकळ्या जागेवर देखील व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली होती.\nत्या मागणीचा धागा पकडत उपमुख्यमंत्र्यांनी कोपरगाव मतदार संघाला विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला. त्याचबरोबर बीओटी तत्वावर बस स्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी परिवहन मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. बस स्थानकात बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामूळे आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार कोपरगाव बस स्थानकात बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी देण्याची ग्वाही देऊन कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. तसेच इतरही विकास कामाचे प्रस्ताव तयार करून पाठवा त्या प्रस्तावांना मी तातडीने मंजुरी देईल असा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी ना.आशुतोष काळे यांना दिला आहे.त्यामुळे बस स्थानकात लवकरच व्यापारी संकुल उभारले जाऊन विस्थापित झालेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_559.html", "date_download": "2022-10-01T13:33:35Z", "digest": "sha1:7GIJHFZV2MUWYQXSXXG5R6ZB3ZKTY5LG", "length": 7530, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडेप्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडेप्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडेप्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश\nमुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.\nअंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.\nमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या जास्त आहे. आपण दरवर्षी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देतो. कोविड काळात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. महिला व बालविकास विभाग अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सबंधिताना मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.\nया बैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, उपायुक्त विजय क्षीरसागर, अंगणवाडी कर्मचारी समितीचे एम. ए. पाटील, राजेश सिंह, निशा शिवूरकर, विजया सांगळे, अनिता कुलकर्णी, अरूणा अलोणे, माया पवार, चंदा लिगरवार, हुकुमताई ठमके उपस्थित होते.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-19-ias-officer-transfer-in-maharashtra-4993640-NOR.html", "date_download": "2022-10-01T15:47:30Z", "digest": "sha1:GK6FH6YTSQ4BBI7AI7OF6BO7CXSJ5CGY", "length": 7040, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "१९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश | 19 IAS Officer transfer in Maharashtra Latest News in Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n१९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश\nमुंबई- चीनच्या पाचदिवसीय भेटीवर रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, अकोला, यवतमाळ, भंडारा, वर्धा, रायगड अशा नऊ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.\nअल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त अमिताभ जोशी यांची राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी, तर परिवहन आयुक्त महेश झगडे यांची पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. भूगर्भ सर्वेक्षण विकास यंत्रणेचे (जीएसडीए) संचालक रूपिंदर सिंग यांची पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकर (मेडा)चे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.\nपरभणीचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या यवतमाळचे जिल्हाधिकारी असलेले राहुल रंजन महिवाल यांना परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एस.एम. काकानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धीरज कुमार यांना भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून राज्य सरकारच्या वनामती प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सचिन कुर्वे यांना नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. वर्धा जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी निरूपमा डांगे यांची अाल्या अाहेत.\nसोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. काकानी यांच्या जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले अरुण डांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेत एन. के. पाटील यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.\nअौरंगाबादचेजिल्हाधिकारी विक्रम कुमार यांची मुंबईतील एमआयडीसी मुख्यालयात सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात अाली असून त्यांच्या जागी वीरेंद्र सिंग यांची जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. वीरेंद्र सिंग हे सध्या मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून काम करत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-news-about-rape-case-in-paratwada-5606566-NOR.html", "date_download": "2022-10-01T13:49:47Z", "digest": "sha1:YYML6X735K34HHLUKPHDZSINSQ77AYS6", "length": 5846, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीचे केले शोषण, पोलिस शिपायाला 10 वर्षांची शिक्षा | news about rape case in paratwada - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीचे केले शोषण, पोलिस शिपायाला 10 वर्षांची शिक्षा\nपरतवाडा - पोलिस मुख्यालयी कार्यरत असताना एका परिचित अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. मात्र दुसऱ्याच युवतीशी लग्नाची गाठ बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलिस शिपायाला अचलपूर न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. राहुल जानराव खडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.\nआरोपी राहुल खडे हा अमरावती येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. त्या वेळी त्याने एका परिचित अल्पवयीन युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळीवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शोषण केले. मात्र काही दिवसातच दुसऱ्या युवतीशी लग्न जुळवले. याबाबत त्याने िपडीत युवतीला किंचितही भनक लागू दिली नाही. मात्र याबाबत अल्पवयीन मुलीला माहिती मिळताच तिने येवदा पोलिसात नोव्हेंबर २०१३ मध्ये तक्रार दाखल केली. बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. भोला चव्हाण यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या वतीने या प्रकरणात एकूण साक्षीदार तपासण्यात आलेत.\nन्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य परिस्थिती या दोन्ही बाबींवर बचाव पक्षाच्या वतीने वकीलांनी केलेला युक्तीवाद गृहित धरून आरोपी राहुल खडे याला १० वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच हजार रुपये दंडही ठोठावला आहे. दंड भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सुनावली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एच. मुळे यांनी केला होता.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2019/05/29/29-5-19/", "date_download": "2022-10-01T15:43:26Z", "digest": "sha1:J675J7EJJIUHSLWAQJADT464E66B2ION", "length": 2426, "nlines": 63, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "29-5-19 – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nPrevious: पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न.\nNext: टंचाईग्रस्त परिस्थितींची माहिती घ्या – केंद्रेकर\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/india-will-become-the-third-largest-economy-in-the-world", "date_download": "2022-10-01T14:33:27Z", "digest": "sha1:GRRELZIO5W6NSM25GECCXWUQLOD6VNOO", "length": 5863, "nlines": 30, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "भारत बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "raw_content": "\nभारत बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nएक संधी आहे की आपण भारतासोबत खरोखर चांगले करू शकतो कारण आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे\nया दशकाच्या अखेरीस भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस म्हणाले की, दोन्ही अर्थव्यवस्था अंदाजे समान आहेत. पण, भारताचा विकास झपाट्याने होत असून तो यूकेला मागे टाकेल.\nभारत-यूके कार्यक्रमात ते म्हणाले की, यूकेने युरोपियन युनियनला मागे टाकले आहे. त्यामुळे ही एक संधी आहे की आपण भारतासोबत खरोखर चांगले करू शकतो कारण आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लिझ ट्रस यांचे आठवड्याभरापूर्वी बोलणे झाले आणि ते सकारात्मक राहिले. या वर्षीच्या दिवाळीपर्यंत दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार (एफटीए) होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षात अर्थव्यवस्थेत वाढ होत असताना रोजगार वाढेल.\nव्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा\n२०३०पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, भारत आणि ब्रिटनमधील अधिक आर्थिक कनेक्टिव्हिटीमुळे जागतिक पुरवठा साखळीचे वैविध्य आणि व्यवसाय करण्यात मदत होते. भारतातील यूकेच्या ६१८ कंपन्या ४.६६ लाख नोकऱ्या देतात. त्यांची उलाढाल ३,६३४.९ अब्ज रुपये आहे.\nभारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्याचा अंदाज असला तरी आशियाई विकास बँकेने २०२२-२३ साठी भारताचा विकास दर ७ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी तो ७.२ टक्के असण्याचा अंदाज होता. महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर परिणाम होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. अमेरिका आणि युरो क्षेत्र मंदीच्या दिशेने जात असले तरी त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे एस ॲण्ड पीने म्हटले आहे.\nक्रिसिलने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात बँकांचे बुडित कर्ज (एनपीए) ०.९० टक्का ते ५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मार्च २०२४ पर्यंत ते चार टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, जे एका दशकात कमी असेल. २६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात बँकांची पत १५.५ टक्क्यांनी वाढली, तर ठेवी ९.५ टक्क्यांनी वाढल्या. चलनातील कर्ज आणि चलनी नोटांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे दुसऱ्या सहामाहीत बँकिंग प्रणालीमध्ये तरलतेची कमतरता असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mtcultureclub.com/events/tiffin-box-making-2/", "date_download": "2022-10-01T14:12:09Z", "digest": "sha1:NBLFAZJDRQEQELK5DPT2KE7NQZIY463O", "length": 5373, "nlines": 73, "source_domain": "mtcultureclub.com", "title": "Special Tiffin Menu Making | MT Culture Club", "raw_content": "\nLearn 5 types of recipes for kids tiffin box पावसाळा आला आणि सगळ्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शाळा देखील सुरू झाल्या आता रोजच काहीतरी डब्यात द्यायचा प्रश्न पडणार. कित्येक जण आपापल्या मुलांना नवनवीन पदार्थ डब्यात देण्यासाठी प्रयत्न करतात. अशाच सर्व जणांसाठी आम्ही घेवून येत आहोत एक खास कार्यशाळा ज्यात शेफ. पल्लवी नेने ( फाउनडर ऑफ कुकिंग मंत्रा अकॅडमी अँड एक्सपेरीएन्सड प्रोफेशनल किचन ट्रेनर ) आपल्याला शिकवणार आहेत काही खास रेसिपी आता रोजच काहीतरी डब्यात द्यायचा प्रश्न पडणार. कित्येक जण आपापल्या मुलांना नवनवीन पदार्थ डब्यात देण्यासाठी प्रयत्न करतात. अशाच सर्व जणांसाठी आम्ही घेवून येत आहोत एक खास कार्यशाळा ज्यात शेफ. पल्लवी नेने ( फाउनडर ऑफ कुकिंग मंत्रा अकॅडमी अँड एक्सपेरीएन्सड प्रोफेशनल किचन ट्रेनर ) आपल्याला शिकवणार आहेत काही खास रेसिपी अशा रेसिपी ज्या चविष्ट तर असतीलच पण न्युट्रीशीयस देखील असतील. मग आगदी टिफीन स्पेशल व्हेजिटेबल पासून ते स्नॅक पर्यंत मेनू आपणास यात शिकवला जाईल. तसेच कार्यशाळेची महत्वाची बाजू म्हणजे आपणास यात कोणते घटक कशा प्रकारे वापरले जावेत, जेणेकरून ते अधिक पौष्टीक प्रकारे खाता येतील हे देखील मार्गदर्शन दिले जाईल. पावसाळी वातावरणात काय खाल्ले पाहिजे आणि ते टिफीन मध्ये असे देता येईल ते देखील दाखवले जाईल. मैद्याचा वापर न करता इतर उपयुक्त पिठे कशी वापरावी हे दाखवले जाईल. पालेभाज्या आणि कडधान्ये आपण उसळ आणि भाज्या या माध्यमातून नेहमीच खातो, पण आता याचा वापर थोडा वेगळ्या प्रकारे करून चमचमीत पदार्थ कसे बनवायचे हे देखील आपणास इथे पाहायला मिळेल अशा रेसिपी ज्या चविष्ट तर असतीलच पण न्युट्रीशीयस देखील असतील. मग आगदी टिफीन स्पेशल व्हेजिटेबल पासून ते स्नॅक पर्यंत मेनू आपणास यात शिकवला जाईल. तसेच कार्यशाळेची महत्वाची बाजू म्हणजे आपणास यात कोणते घटक कशा प्रकारे वापरले जावेत, जेणेकरून ते अधिक पौष्टीक प्रकारे खाता येतील हे देखील मार्गदर्शन दिले जाईल. पावसाळी वातावरणात काय खाल्ले पाहिजे आणि ते टिफीन मध्ये असे देता येईल ते देखील दाखवले जाईल. मैद्याचा वापर न करता इतर उपयुक्त पिठे कशी वापरावी हे दाखवले जाईल. पालेभाज्या आणि कडधान्ये आपण उसळ आणि भाज्या या माध्यमातून नेहमीच खातो, पण आता याचा वापर थोडा वेगळ्या प्रकारे करून चमचमीत पदार्थ कसे बनवायचे हे देखील आपणास इथे पाहायला मिळेल बॉटल मधल्या टोमॅटो सॉस चा वापर न करता घरच्या घरी एक छान टोमॅटो चटणी कशी बनवावी हे यात शिकवण्यात येईल. मेनू: 👉🏻हेल्दी मांचुरियन तवा मसाला (सब्जी फॉर टिफीन ) 👉🏻क्विक ३ ग्रेन मॅजिक इडलीज 👉🏻ख्रिस्पी कॉटेज चीझ चाट 👉🏻चीझी इटालियन बाईट्स 👉🏻स्वीट अँड सौर टोमॅटो सॉस 'Inviting readers to participate in Tiffin Box making Making Workshop through editorials and online promotions Pallavi Nene will conduct the online demo workshop for different types of Tiffin Box making will be interactive\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1265", "date_download": "2022-10-01T15:01:37Z", "digest": "sha1:RCELHGCYJLD36RDDCKHTPNGC56KYOAA7", "length": 13387, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या विक्रमगड सामाजिक\nबिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट\nबिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट\nखोस्ते गाव येथील युवा आदिवासी एकता मित्र मंडळ आणि गावकरी यांच्या प्रयत्नाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून गावातील युवकांनी प्रगतिशील असा उपक्रम हाती घेऊन समाज हॉल मध्ये बिरसा मुंडा वाचनालयाची स्थापना केली.\nसमाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत व्हावा, तसेच युवकांनी स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवावे, याकरिता वाचन हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे युवकांनी सुरु केलेल्या वाचनालयासाठी “आदिवासी फाऊंडेशन” संस्थेच्या वतिने विविध अभ्यासक्रमाची आणि माहितीपर पुस्तके आणि पुस्तके ठेवण्यासाठी मांडणी (रॅक) भेट स्वरूपात देऊन त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.\nयावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत भोये, उपाध्यक्ष प्रकाश पाटकर, सचिव गुरुनाथ सहारे, जयेश गावित, महेश भोये, सुनिल काकड, भूषण महाले, अनिल दादोड तसेच फाऊंडेशन मित्र परिवार गुरुनाथ आघाणे, भागेश भुसारा, अजय सहारे, कृष्णा सहारे आणि ग्रामपंचयात हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोये, ग्रामपंचायत सदस्य नितेश भोये, मनोज गायकवाड, विजय भोये (सैनिक), दिलीप गावित गुरुजी खोस्ते जि. प.शाळा. आणि गावातील तरुण युवा वर्ग उपस्थित होते.\nठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विदर्भ सामाजिक\nमहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…\nमहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण.. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे. या महामानवाच्या भवनाचे लोकार्पण माझ्या हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]\nअलिबाग ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय सामाजिक\nराहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका \nराहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. जसजशी चौकशी सुरू आहे, तसतसा राहुल यांच्या अटकेचा धोका निर्माण झाला आहे. ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या तिसऱ्या दिवसाच्या चौकशीदरम्यान अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती होत आहे. कारण, तपासात एजन्सीला त्यांचे अचूक […]\nउरण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nआदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार\nआदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे साप्ताहिक आदिवासी सम्राट या दिपावलीच्या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, संपादक गणपत वारगडा हे आदिवासी सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रश्न […]\nकोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन\nसेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1760", "date_download": "2022-10-01T15:35:00Z", "digest": "sha1:DKPQ65I4LL335HATULF35KFFE7AHNFGF", "length": 12353, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पवन भगतने वाढदिवस साजरा केला; वेगळ्या पद्धतीने – Adivasi Samrat", "raw_content": "\nपवन भगतने वाढदिवस साजरा केला; वेगळ्या पद्धतीने\nपवन भगतने वाढदिवस साजरा केला; वेगळ्या पद्धतीने\nवाढदिवस म्हटले की आजकाल पार्टी, केक, रेलचेल, फुगे इत्यादी गोष्टी सहज येतात; परंतु सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे. याचा विचार करुन ‘किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कुल’, उमरोलीचा विद्यार्थी कु.पवन भगत याने घरातील सर्वांना सांगितले माझा वाढदिवस मला साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे.\nपवन भगतला वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क वाटायची आहेत. त्याने आपल्या वाढदिवसाला हा संकल्प केला. हा संकल्प यशस्वी झाल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री. यशवंत बिडये, संस्थापक श्री.संतोष पाटील तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या त्याचे कौतुक केले गेले.\nशाळेचे मुख्याध्यापक श्री.बिडये यांनी शाळेत वेगळी प्रथा सुरु केली आहे.\nतसेच वडिलांनी मागिल महिन्यात आपला वाढदिवस साजरा केला त्यावेळी सरस्वतीची मुर्ती शाळेला भेट दिली. हा वाढदिवस कोविडचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे या शाळेचे, विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे व संस्थापकांचे या परािसरात कौतुक होत आहे.\nताज्या महाराष्ट्र माथेरान मुंबई सामाजिक\nमाथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल… माथेरानमध्ये होणार पर्यटकांची गर्दी.\nमाथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पुढील दोन दिवसात सुरू होणार ——————————————- माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावर शटल ट्रेन चालू करण्यासाठी कोणतीही हरकत नाही असे रेल्वे ट्रेक डिपार्टमेंट ( PWI )ने लेखी उत्तर दिले आहे. परंतु, (DSO) डिव्हिजनल सेप्टि ऑफिसर यांचा या मार्गावर प्रवाशी […]\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nशिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी सुविधांच्या कामाला सुरूवात\nशिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी सुविधांच्या कामाला सुरूवात पनवेल/ संजय कदम : कळंबोली वसाहतीमध्ये अनेक नागरी सुविधा देण्यास सिडको असमर्थ ठरत होती. या संदर्भात शिवसेनेने दणका दिल्यानंतर तेथील रस्ते, पथदिवे व इतर कामांना सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख […]\nआदिवासी उपाययोजना क्षेञात राबवली डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम अमृतआहार योजना\nआदिवासी उपाययोजना क्षेञात राबवली डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम अमृतआहार योजना पनवेल/ प्रतिनिधी : डॉ.ए.पि. जे अब्दुल कलाम आहार योजना आदिवासी उपाययोजना क्षेञातील गावामध्ये शासनाने 2 डिसेंबर 2019 पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पनवेल 2 अंतर्गत धामणी अंगणवाडी-१ येथे ही आमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी येथील मुलांना व गरोदर महिलांना जेवणं […]\nजिल्हा परिषदेचा ६२ कोटी ५ लाखांचा अर्थसंकल्प सादर… – अर्थ व बांधकाम समिती सभापती निलीमा पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प\nसिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील यांचा जन्मदिन साजरा\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/07/08/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2022-10-01T15:04:35Z", "digest": "sha1:XV7GBZXXKDF7DHPIRCF75CSWOGY5NGVQ", "length": 9909, "nlines": 74, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "पिडितांना बालकल्याण समिती समोर आणावे – डाँ.वनवे. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » क्राईम स्टोरी » पिडितांना बालकल्याण समिती समोर आणावे – डाँ.वनवे.\nपिडितांना बालकल्याण समिती समोर आणावे – डाँ.वनवे.\nपिडितांना बालकल्याण समिती समोर आणा – डाँ.वनवे.\nडोंगरचा राजा / आँनलाईन\n— पोलिसांनी अल्पवयीन पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे- डॉ. अभय वनवे.\n— पोलिसांनी बालस्नेही असण्याची गरज.\n— पोलिस अधिक्षक कार्यालयात बैठक.\n— बाल न्याय अधिनियम कायद्यावर 2015 चर्चासत्र\nपोलिस ठाण्यात दाखल होणार्या अल्पवयीन प्रकरणांच्या केसमधील पिडितांना पोलिसांनी बालकल्याण समितीसमोर हजर करणे बाल न्याय अधिनियिम कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्याआगोदर सदरील प्रकरणातील अल्पयवीन पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे असे आवाहन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी केले. शनिवारी दि. 7 जुलै रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे, पोलिस उप अधिक्षक सुधिर खिरडकर, बाल कल्याण समितीचे तत्वशील कांबळे, कावेरी नागरगोजे, सिता बनसोडे, सुनिल बळवंते यांच्यासह जिह्यातील सर्व पोलिस उप अधिक्षक, पोलिस निरिक्षक यांची उपस्थिती होती.\nपुढे बोलतांना डॉ. अभय वनवे म्हणाले की, बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व सरंक्षण) 2015 नुसार पोलिस ठाण्यात दाखल होणार्या अल्पवयीन प्रकरणातील पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करणे बंधनकारक आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिडित मुलगा असो वा मुलगी त्यांना पालकांच्या ताब्यात देता येत नाही. असे असतांना देखील काही पोलिस गुन्हा नोंदवून त्या पिडित बालकांना पालकांच्या ताब्यात देतात. हे बाल न्याय अधिनियिम कायद्याचे उल्लघंन आहे. त्यामुळे पोलिसांना यापुढे प्रत्येक पोक्सो व इतर अल्पवयीन दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती बालकल्याण समितीला द्यावी, तसेच अशा अल्पवयिन प्रकरणात दाखल झालेल्या पिडितांना बाल कल्याण समितीसमोर हजर करावे असे डॉ. अभव वनवे म्हणाले. तसेच एखाद्या ठिकाणी बेवारस अवस्थेत सापडलेले बालक काही पोलिस स्टेशनकडून थेट न्यायालयात हजर करण्यात येते. त्यानंतर न्यायालय बाल कल्याण समितीच्या नावाने ऑर्डर काढते. जिल्ह्यात असा बरेच प्रकरणे घडल्याने आपण या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यापुढे आता सर्वांनी 0 ते 18 वयोगटातील काळजी व सरंक्षणाची गरज असणार्या बालकांना न्यायालयासमोर हजर न करता ते बाल कल्याण समितीसमोर हजर करावे असे आवाहनही डॉ. वनवे यांनी याप्रसंगी केले.\nआता पिडितांना तपासणीची वेगळी व्यवस्था\nपोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणातील पडितांची वैद्यकीय तपासणी करण्याची वेगळी व्यवस्था नव्हती. त्यामुळे पिडितांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जास्तीचा कलावधी जायचा. ही बाब लक्षात घेवून आता जिल्हा रूग्णालयात पिडितांची तपासणी करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस महिला कर्मचारी यांनी पिडितास जिल्हा रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी दालन क्र.4 मध्ये घेवून जावे. तेथून तात्काळ पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. काही आडचण निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी केले आहे.\nPrevious: भाजपा महिला युवती आघाडी चा आदर्श उपक्रम.\nNext: माऊलींच्या अश्वाचे हदयविकाराच्या झटक्याने निधन.\nशैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना\nउपविभागीय पोलीस अधीक्षक डिसलेंची सिंघम कारवाई..\nमहिलेचा विनयभंग; कारवाई करा – एम आय एम\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/all-jobs-for-you/", "date_download": "2022-10-01T15:14:46Z", "digest": "sha1:WMRX2T6XCEFBAI7YMQQ43MSVDILXAHCV", "length": 17116, "nlines": 242, "source_domain": "gavkatta.com", "title": "7 वी उत्तीर्णांना संधी | ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती (all jobs for you) - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/7 वी उत्तीर्णांना संधी | ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती (all jobs for you)\n7 वी उत्तीर्णांना संधी | ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती (all jobs for you)\n(all jobs for you) बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.\n(उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर काळजीपूर्वक वाचावी.)\n👉जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nशैक्षणिक पात्रता – 7th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)\nवयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे\nनोकरी ठिकाण – अमरावती (Amravati)\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nकार्यालयाचा पत्ता – दिलेल्या संबंधती पत्यावर\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022\nआवश्यक कागदपत्रे (all jobs for you)\n👉अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nस्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे\nघर टॅक्स पावती ड) चालु इलेक्ट्रीक बील\nविधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र\n👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈\nही पण बातमी वाचा\n👉महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\n👉नवीन भरतीच्या जाहिराती व बातम्या मिळविण्यासाठी व्हाट्सग्रुप जॉईन करा\nCrop Loan Apply : पीक कर्जासाठी नवीन अर्ज सुरु मिळणार 3 लाख रुपये कर्ज | असा करा अर्ज\nAmazon Sale में मिल रहा बंपर ऑफर, 6 हजार से कम में 32 inch की टीवी, इतना है डिस्काउंट.\n(air force) भारतीय तटरक्षक दल भरती 2022\n(Kisan) किसान सभा अँप आता घरी बसून बाजारात विकता येणार शेतमाल; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/maruti-suzuki-will-recall-one-lakh-81-thousand-vehicles/", "date_download": "2022-10-01T15:49:30Z", "digest": "sha1:2NCSM67AZFHMX3TBAJ4GRUPWVTS644FZ", "length": 12392, "nlines": 280, "source_domain": "krushival.in", "title": "तुमच्याकडे मारुती सुझुकीची कार आहे? तर तुम्हाला भेटू शकते नवी कार - Krushival", "raw_content": "\nतुमच्याकडे मारुती सुझुकीची कार आहे तर तुम्हाला भेटू शकते नवी कार\nमारुति सुझुकी एक लाख 81 हजार गाड्या परत मागवणार आहे. मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली. सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल 6 च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवणार आहे. या सर्व मॉडेल्सट्या गाड्या 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान तयार केलेल्या आहेत. या मॉडेल्सच्या 1 लाख 81 हजार 754 युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय. मारुतिने जागतिक स्तरावर रिकॉल मोहीम हाती घेतली असून या सर्व गाड्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असू शकतात, असंही म्हटलंय.\nग्राहकांच्या हितासाठी, मारुति सुझुकीने मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहनं पुर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्रुटी असलेल्या वाहन मालकांना मारुति सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून कळवण्यात येईल. शिवाय त्रुटी असलेल्या पार्ट्सची रिप्लेसमेंट करण्याचं काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वर नमूद केलेल्या मॉडेल्सची वाहनं ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणं टाळावं, अशी विनंती कंपनीने ग्राहकांना केली आहे.\nज्या वाहनमालकांना त्याच्या कारमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे, त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी. आणि त्यांच्या कारमध्ये काही त्रुटी असतील ज्या तपासण्याची गरज असेल तर तिथे वाहनाचा 14 अंकी चेसिस क्रमांक टाकावा. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड आहे आणि वाहन इनवॉईस/रजिस्ट्रेशन कागदपत्रांमध्ये देखील नमूद आहे. सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कारचे उत्पादन कमी होईल, अशी शक्यता कंपनीने वर्तवली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण व्हॉल्यूम साधारण उत्पादनाच्या सुमारे 40 टक्के असू शकते, असे कंपनीने मंगळवारी एक्सचेंज दाखल करताना सांगितले.\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आजपासून 5G चा शुभारंभ\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर; रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण\nआजपासून चार दिवस रात्री 12 पर्यंत नवरात्रोत्सवाला परवानगी\nअलिबाग तालुक्यात 48 उमेदवारांची माघार\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2022-10-01T15:11:55Z", "digest": "sha1:YPKR5L3YAXQNSPG6DOY25U6A5FT4VY4P", "length": 11570, "nlines": 79, "source_domain": "news105media.com", "title": "आणि ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला...म्हणाला आता महाराष्ट्रात पुन्हा... - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nआणि ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला…म्हणाला आता महाराष्ट्रात पुन्हा…\nआणि ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला…म्हणाला आता महाराष्ट्रात पुन्हा…\nMay 4, 2021 admin-classicLeave a Comment on आणि ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला…म्हणाला आता महाराष्ट्रात पुन्हा…\nआपण पाहत असाल कि गेल्या काही दिवसांपासून भारतात को रोनाने पुन्हा धु’माकूळ घातला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अनेक परप्रातिंय मजूर आपली गावी पुन्हा जात आहेत. गेले काही दिवस हजारोच्या संख्यने मजूर हे आपल्या गावी चालले आहेत. अबेक युपी, बिहार, मध्यप्रदेश मधील मजूर आपल्या घराची वाट पकडत आहेत.\nमहाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून आज आपआपल्या गावी पोहचत आहेत. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कोल्हापुरातील एका परराज्यातील मजुराने, तो सुद्धा अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज ठप्प झाल्याने आपल्या गावी चालला होता.\nपण त्याच्या हातात असलेल्या शिवाजी महाराजांच्या फोटोने मात्र साऱ्याचे लक्ष वेधून घेतले. त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला कि ”हम भी शिवाजी महाराज इनपर बहुत प्यार करते है’’ हम भी दिलसे इन्हे भगवान मा’नते है’. तसेच तो पुढे म्हणाला कि छत्रपतींचे विचार खरचं खूप महान आहेत.\nआणि हेच छत्रपतींचे विचार, आचार मी माझ्या राज्यातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे तसेच मी हा फोटो घेऊन जात आहे त्याचे कारण म्हणजे माझ्या घरात महाराजांचा फोटो नाही म्हणून मी माझ्या घरी हा फोटो घेऊन जात आहे. तसेच मी अनके वर्ष कोल्हापूरात राहत असल्याने येथील होणारी शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रम मी जवळून पहिले आहेत.\nआणि जेव्हा हे कार्यक्रम मी पाहायचो तेव्हा माझ्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण व्हायचा शिवाय या कोल्हापूरने देखील लॉकडाऊनच्या काळात भरघोस अशी मदत केली आहे. काशीची सुद्धा कमी पडू दिली नाही तसेच येथील लोक सुद्धा खूप दिलदार आहेत. सुशील यादव असं या तरुणाचं नाव आहे.\nहा तरुण उत्तरप्रदेशचा असून गेल्या १७ वर्षांपासून तो कोल्हापूरातील कागल येते काम करत आहे. तो एका एस टी कॅन्टीनमध्ये काम करतो, तसेच या परिसरात त्याचे अनेक मराठी मित्र मंडळी आहेत. तसेच आपल्याला माहित आहे कि कोल्हापूर हे छत्रपतींच्या गादीचा वारसा असणारं ठिकाण आहे.\nत्यामुळे येथील लोकांच्यामुळे तसेच या शहराने सुशील यादवला भूरळ घातली आहे, त्यामुळे अनेक तरुणांप्रमाणे सुशील यादवलाही छत्रपती शिवरायांबद्दल आदर आणि प्रेम आहे. सुशील यादव हा गेल्या लॉकडाऊनला आपल्या घरी गेला नव्हता. पण यावेळी मात्र त्याला अनेक अडचणींचा सा मना करावा लागला ज्यामुळे त्याने आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.\nपण जाताना छत्रपतींची आठवण म्हणून त्याने शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पोस्टर घेतले, त्यामुळे अनेक लोकांनी त्याचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले. तसेच तो म्हणाला कि पुन्हा लवकरचं सर्व काही सुरळीत झाले कि मी येणार आहे तो पर्यंत मला येथील लोकांची तसेच कोल्हापूरची आठवण नक्की येईल असे तो म्हणाला. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.\nवि’वाहानंतर पहिल्यादा सं बंध बनवताना द्या या पोझिशनना प्राधान्य….मिळेल दोघांना सुद्धा परर्मो’च आनंद…तसेच या वयोगटांतील पुरुष महिला सुद्धा…\nरोज ज्या घरात महिला करते या प्रकारची कामे…त्या घरात माता लक्ष्मी सदैव राहते…मिळते सुख, समृद्धी आपल्या घराची होते बरखत…श्री स्वामी समर्थ\nलैं गिकजीवन : इंडियन व्हा य ग्राचे साइड इफे क्ट्स माहीत नसतील तर होतील वांदे..त्यामुळे जर आपण सुद्धा ती गोळी खात असाल..तर एकदा पहाच\nभगवान महादेव स्मशानभूमीमध्ये वास्तव्य का करतात...काय आहे त्यामागील कारण ज्यामुळे महादेव तिथे राहणे\nमुलींना किशोर वयामध्ये पहिल्यांदा मा’सिक पा’ळी येण्यापूर्वी त्यांचे श-रीर देते हे ३ संकेत..प्रत्येक आईला माहित असणे गरजेचे आहे..जाणून घ्या..\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/4431", "date_download": "2022-10-01T15:21:20Z", "digest": "sha1:K7RDOQFVIEBV4BTMNWFIQRUK6RNOJNGE", "length": 17642, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "केंद्राचे पॅकेज गोरगरिबांना गाजर दाखविणारे :खासदार बाळू धानोरकर – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nकेंद्राचे पॅकेज गोरगरिबांना गाजर दाखविणारे :खासदार बाळू धानोरकर\nकेंद्राचे पॅकेज गोरगरिबांना गाजर दाखविणारे :खासदार बाळू धानोरकर\nकेंद्र सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयाचे पॅकेज म्हणजे राजकीय दृष्टीकोनातून केलेली शुद्ध फसवणूक आहे. ही फसवी आकडेवारी आहे. या पॅकेजमधून तळागाळातील गरिबांची क्रुर थट्टा करण्यात आल्याची टीका राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.\nकरोना विषाणुमुळे संपूर्ण जगासह आपल्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ घातली आहे. अशा परिस्थितीत ठप्प झालेले आर्थिक व्यवहार सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन अपेक्षित आहे. करोना विषाणूचा फैलाव थांबणारा दिसत नाही. त्यामुळे या संकटाला तोंड देतच नियोजन करणे गरजेचे आहे. २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज त्यातील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज, मजुरांसाठी मोफत अन्नधान्य, सवलतीचे दरात कर्ज, मुद्रा लोण या प्रकारे मोठी आकडेवारी घोषित करतानाच देशासमोरील ज्वलंत व मुलभूत समस्यांचा केंद्र सरकारला विसर पडला असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला आहे.तसेच, खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण तरतुदीपैकी राज्याच्या वाट्याला नेमका किती निधी येणार अंमलबजावणी केव्हापर्यंत होणार कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष, केळी, आंबा, सारख्या फळांसह तृण व कडधान्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मजुरांचे कर्ज देण्याची प्रक्रिया किती कालावधी घेईल, प्रत्येकांसाठी अन्नसुरक्षा योजना सरसकट लागt करावी, शेतकरी, शेतमजुर व गरीब जनतेला तातडीने आर्थिक मदतीची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत.\nकेंद्र सरकारने एकीकडे २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले तर दुसरीकडे त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केंद्राला घरचा अहेर दिला आहे. सार्वजनिक उद्योग, एम. एस. एम. ई चे पाच लाख कोटी सरकारकडे थकले असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मग या पॅकेजमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एमएसएमईला तीन लाख कोटी रुपयांचे कर्जाची घोषणा कशी केली आहे असा सवाल ही खासदार धानोरकर यांनी केला आहे.\nPrevious: टोमॅटो पिकावरील खोट्या विषाणूच्या बातम्या; महागाव पोलिसात मनिष जाधव यांची पहिली तक्रार\nNext: रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7/", "date_download": "2022-10-01T13:34:41Z", "digest": "sha1:OKF62LQV7LHZCV6F3OXJNFXR4STDS7KB", "length": 11585, "nlines": 138, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nपद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल\nमहाराष्ट्र राज्य माद्यामिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९३.३१ टक्के इतका लागला असून च्यार विद्यार्थांनी वेगवेगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले असल्याची माहिती प्राचार्य डो. अण्णासाहेब तांबे यांनी दिली.\nविज्ञान शाखेमधील स्वप्नील चंद्रभान नळे याविद्यार्थ्याला ८६.७६ टक्के गुण मिळवून प्रथम ,कु. प्रज्ञा भास्कर यलमामे ८५. २३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर अथर्व सुनील मिसाळ ८४. ९२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये तृतिय क्रमांकाने पास झाले आहेत. अनिमल सायन्स या विषयामध्ये शंतनू राजेंद्र सांबरे आणि अनिस करीम शेख या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले, तर रोहित बाबासाहेब गांधले या विद्यार्थ्याला क्रॉप सायन्सया विषयामध्ये १०० पैकी १०० तसेच कु. शेजल कैलास वाकडे या विद्यार्थीनीला डेअरी सायन्स या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळून या विद्यार्थ्यांनी संबधीत विषयामध्ये पुणे बोर्डात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.\nयाच कनिष्ट महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचा निकाल ९१. २० टक्के इतका लागला असून कु. शेजल सुनील वाणी ८५.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षद सदाशिव जगदाळे ७९.३८ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि समृद्ध कचेश्वर धीवर ७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. कला शाखेमधेही गोकुळ हंगे ८१.३८ टक्के, कु. चिन्मयी जोशी ७१.६९ टक्के,ज्ञानेश्व्वर गायके ६५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने पास झाले आहेत. एम सी व्ही सी.विभागामध्ये कु. ऋतुजा पवार ७६.४६ टक्के, कु. स्नेहल आदक ७५. ५३ टक्के, कु. महिमा पवार ७५. ५३ टक्के आणि अमृता ढोकचौळे ७४ टक्के गुण मिळविले आहेत.\nया विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे , सहसचिव श्री. भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षण संचालक प्रा दिगंबर खर्डे , प्राचार्य डो. प्रदिप दिघे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.\nPrevious PostPrevious विद्यार्थ्यांना नोकरीची संधी\nNext PostNext आव्हान २०१९ शिबिरासाठी निवड\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-01T13:55:08Z", "digest": "sha1:A77ALKDO5V4WYUM2ZMQXK2RYJQ5QWKSG", "length": 20858, "nlines": 243, "source_domain": "satyakamnews.com", "title": "समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक ठरले मानकरी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome ताज्या-घडामोडी समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक ठरले मानकरी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी...\nसमृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक ठरले मानकरी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nसोनालिका ट्रॅक्टर कंपनीच्यावतीने जुन 2022 या महिन्यामध्ये देशभरातून ट्रॅक्टर खरेदी करणार्या खरेदीदारांमधून लकी ड्रॉ चे आयोजन केेले होते. त्यानुसार मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने लकी ड्रॉ ची घेण्यात आला व हर्षदा लॉन्स सांगोला येथे बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला समृध्दी ट्रॅक्टर्स पंढरपूरच्या सांगोला शाखेतील दोन आणि पंढरपूर मधील एक ग्राहक सोडतीचे मानकरी ठरले असुन त्यांना सोन्याचे बक्षीस मिळाले आहे.\nझालेल्या सोडतीमध्ये सांगोला तालुक्यातील सुरेखा बाजीराव गायकवाड व बामणी येथील गजानन अंकुश उबाळे यांना प्रत्येकी 20 ग्रॅम सोने तर बाळी श्रीरंग मुळे यांना 1 ग्रॅम सोने असे समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.\nया सांगोला शाखेच्या वतीने चालू सप्टेंबर महिन्या करीता खरेदीदारांसाठी समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने प्रति 10 ग्राहकांमधून लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉ मध्ये बंडु रंघुनाथ साळुंखे रा.पारे.ता.सांगोला यांना पहिले बक्षीस मोटारसायकल मिळाले आहे. पाचेगाव ता.सांगोला येथील बाळासाहेब राजाराम मिसाळ यांना द्वितीय क्रमांकाचे सोलर वॉटर हीटर तर तिसर्या क्रमांकाचे आटाचक्की हे बक्षीस प्रभाकर मारुती वाघमारे यांना मिळाले आहे. यातील उतेजर्नाथ मानकरी ग्राहकांना विशेष गिप्ट देण्यात आले आहे.\nया सोडतीच्या वेळी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीचे बलजींदल सिसोदिया, सुबोध शर्मा, सचिन दराडे, ओमप्रकाश दुधाटे, धाराशीव साखर कारखान्याचे संचालक अभिजीत कदम, सोमनाथ केसकर, बाळासो मोरे, राजेंद्र जगताप, हरी डुबल, हणमंत कोरे यांच्यासह शेतकरी बांधव आणि कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleभाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष,आ.सचिन दादा कल्याणशेट्टी,यांचा उद्या जंगी सत्कार समारंभ\nNext articleप्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा स्वेरीत उपलब्ध\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ(असंघटित कामगारांना मोफत भोजन व्यवस्था)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nदामाजी कारखान्याचे मतदार यादी संदर्भातील पिटीशन मेउच्च न्यायालयाने फेटाळले -अॅड. सुहास...\nभारतासाठी खरा स्वातंत्र्य लढा डॉ. आंबेडकरांनी दिला ...\nविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळवून...\nपंढरपूरचे डिजीटललायझेशन करणार; (पंढरपूर शहराचा संपूर्ण कायापालट होणार:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nकर्नाटकमधील पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात...\nमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/02/blog-post_90.html", "date_download": "2022-10-01T15:40:05Z", "digest": "sha1:VEJR4LV5V76XW66I5JI5HUE426RUILW4", "length": 6730, "nlines": 87, "source_domain": "www.janwarta.in", "title": "लुटमार करण्यासाठी लुटारुंच्या रडारवर शिर्डी शहरातील रिक्षाचालक.", "raw_content": "\nHomeShridi. लुटमार करण्यासाठी लुटारुंच्या रडारवर शिर्डी शहरातील रिक्षाचालक.\nलुटमार करण्यासाठी लुटारुंच्या रडारवर शिर्डी शहरातील रिक्षाचालक.\nलुटमार करण्यासाठी लुटारुंच्या रडारवर शिर्डी शहरातील रिक्षाचालक.\nशिर्डी प्रतिनिधी:----- लुटमार करून मारहाण करून मोबाईल व रिक्षा चे पार्ट चोरी करणाऱ्या टोळीच्या रडारवर शिर्डी शहरात रिक्षा चालक असुन पेशंट दवाखान्यात उपचारासाठी आणायचे असे सांगत सुनसान रस्त्यावर नेऊन लुटमारीच्या दोन तीन घटना कनकुरी पाटाजवळ घडल्याने संशयास्पद भांडे ठरवताना काळजी घेण्याचे आवाहन रिक्षाचालक रमेश नामदेव पानसरे यांनी केले आहे\nअधिक माहिती देताना १८फेब्रुवारी रोजी तीस च्या वयोगटातील दोन तरुण शिर्डी बसस्थानकावर आले होते मला त्यांनी कनकुरी ला जायचे आहे असे सांगितले भाडे ठरवुन सुनसान रस्त्यावर घेऊन गेले\nअंदाज पाहुन रोख रक्कम मोबाईल व पैसे लुटण्यासाठीअंचानक हल्ला केला जीव वाचवण्यासाठी पळाल्या मुळे या दोघांनी रिक्षाची चार हजाराची बॅटरी मोबाईल घेऊन पोबारा केला आहे हे गुन्हेगार आपल्या सहकाऱ्यांना फोन करुन रिक्षा किंवा कोणते वाहन घेऊन येत आहे याची देखील माहिती देतात त्या बरोबरच या दोन तरुणांनी गांजा पिल्यानंतर लुटमार केली हि आपबिती पत्रकाराजवळ व्यक्त केली लुटमारीच्या या नव्या गुन्हेगारी च्या मोडस मुळे शिर्डी शहरात जवळपास हजार पंधराशे रिक्षा चालकांना चांगलाच धसका घेतला आहे अगोदरच कमी असणारी गर्दी बाजार पेठेतील मंदी यामुळे कुटुंब चालवणे अवघड झाले असताना होत असलेल्या घटना चिंताजनक असुन हे तरुण कानटोपी घालून चेहरा ओळखु नये याची देखील खबरदारी घेतात हे देखील पुढे आले असून अशा तरुणांना गजाआड करण्याचे आवाहन शिर्डी पोलिसांन पुढे उभे राहिले आहे भयभीट झाल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी शिर्डी पोलिसांन कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे असे सांगितले\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lerchbates.com/mr/news/newlook/", "date_download": "2022-10-01T14:44:33Z", "digest": "sha1:F2VGASIU6AKWOEVVXG54AOPVY44O7Y7W", "length": 7689, "nlines": 104, "source_domain": "www.lerchbates.com", "title": "New Look. Same Trusted Partners. - Lerch Bates", "raw_content": "तुम्हाला आमच्या वेबसाइटवर सर्वोत्तम अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो.\nअधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा.\nनवीन स्वरूप. समान विश्वसनीय भागीदार.\nतुम्ही Lerch Bates, Pie Consulting & Engineering, Axis Facades किंवा या तीनपैकी काही मिक्सचे प्रदीर्घ काळचे क्लायंट असलात तरीही, तुम्ही कदाचित आज हे वाचत असाल कारण तुम्हाला नवीन लोगो, नाव बदलणे किंवा रोमांचकारी याबद्दल उत्सुकता आहे. (जरी अपरिचित) नवीन वेबसाइट.\nप्रथम, निश्चिंत राहा: तुम्ही ज्या तांत्रिक तज्ञांवर विश्वास ठेवला आहे तेच अजूनही येथे आहेत. लोगो हा ब्रँडचा चेहरा असतो, परंतु ESOP संस्था म्हणून आम्हाला हे पूर्णपणे समजते की आमचे लोक तुमच्यासाठी खरोखर फरक करतात.\nदुसरे, आपण कदाचित आधीच च्या संपादन बद्दल वाचले आहे पाई आणि अक्ष, तुम्हाला वाटले असेल की ती व्यवसायाची नावे आणि ओळख आजूबाजूला चिकटून राहतील. आम्ही 2+ वर्षे एकमेकांना जाणून घेण्यात, एकमेकांच्या व्यवसायांबद्दल शिकण्यात आणि विचारपूर्वक एका एकीकृत कार्यसंघामध्ये एकत्रित करण्यात घालवली आहेत. आता, आम्ही एका ब्रँडखाली सेवांच्या विस्तारित संचसह उभे आहोत जे जगात कुठेही सर्वोत्तम तांत्रिक कौशल्याचा प्रवेश सुलभ करते. इमारतीच्या जीवनचक्राच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही एका संघाला कॉल करू शकता: लेर्च बेट्स.\nआजपासून, Pie Consulting & Engineering आणि Axis Facades ब्रँड निवृत्त होतील आणि दोन्ही संस्था Lerch Bates हे नाव धारण करतील. अंतरिम कालावधीसाठी, आमचे न्यायवैद्यकशास्त्र संघ संक्रमण करेल पाई | लर्च बेट्स फॉरेन्सिक्स.\nअतिरिक्त तपशीलांसाठी आमची थेट लिंक्डइन घोषणा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\n आम्हाला त्यांना उत्तर द्यायला आवडेल. तुम्ही ज्या भागीदारावर विश्वास ठेवला आहात त्याच भागीदाराशी फक्त संपर्क साधा (आमचे विद्यमान ईमेल आणि फोन नंबर काम करत राहतील), फक्त आमच्या लेटरहेड्स, बिझनेस कार्ड्स आणि ई-मेल स्वाक्षरींवर नवीन स्वरूपाची अपेक्षा करा.\nLerch Bates विस्तृत ऑफरिंग; 75 व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनला सुरुवात करण्यासाठी नवीन ब्रँड आयडेंटिटीचे अनावरण केले\nLerch Bates ने AXIS Facades च्या धोरणात्मक संपादनाची घोषणा केली\nLerch Bates पाई कन्सल्टिंग आणि अभियांत्रिकी घेतात\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nनवीनतम उद्योग बातम्या, अद्यतने आणि अंतर्दृष्टी प्राप्त करा.\nआपला ई - मेल(आवश्यक)\nहे फील्ड प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आहे आणि ते अपरिवर्तित सोडले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/polling-centers-in-thane-district-will-increase-zws-70-3062701/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-01T13:52:15Z", "digest": "sha1:OS2HO6BGINIDPGSHQG2T3TQAKJOPALYC", "length": 21560, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "polling centers in thane district will increase zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nठाणे जिल्ह्यातील मतदार केंद्रांची संख्या वाढणार\nठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ६४ लाख ६९ हजार १७९ इतकी असून यामध्ये ५० हजार ११८ इतक्या नाव मतदारांची संख्या आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nठाणे – जिल्ह्यात सुरु असलेल्या नवीन मतदार नोंदणीमुळे काही मतदान केंद्रावर तब्बल पाच हजार हुन अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. यामुळे येत्या निवडणुकीत या केंद्रांवरील भार मोठया प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तेथील मतदारांचे विभाजन करून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार शहरी भागातील एका मतदान केंद्रांवर १ हजार ५०० तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर १ हजार २०० इतकी मतदारांची संख्या ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.\nठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ६४ लाख ६९ हजार १७९ इतकी असून यामध्ये ५० हजार ११८ इतक्या नाव मतदारांची संख्या आहे. तसेच ७४२ इतक्या तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी झाली आहे. तर जिल्ह्यात सध्या ६ हजार ४४८ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे आणि नवीन मतदार नोंदणीचे काम सुरु आहे. या अंतर्गत काही मतदान केंद्रावर ५ हजाराहून अधिक मतदारांची नोंदणी झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मतदान केंद्रांवरील भार कमी करण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या शिफारसी नुसार मतदार नोंदणी नमुन्यांमध्ये देखील महत्वाचे बदल करण्यात आले आहे. या अंतर्गत अर्ज नमुना क्रमांक ६ हा केवळ नवमतदारांच्या नाव नोंदणी साठी असणार आहे. तर ६ ब मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्यासाठीचा अर्ज असणार आहे. अर्ज नमुना क्रमांक ७ ब हा मतदार यादीतून मतदाराचे नाव वगळणी करण्यासाठी आणि मतदार यादीतील नावार आक्षेप घेण्यासाठी असणार आहे. तर अर्ज नमुना क्रमांक ८ अ दुसऱ्या मतदार संघात नाव नोंदणीसाठी, ८ ब मतदार यादीतील दुरूस्ती करण्यासाठी, ८ क नवीन ई मतदान ओळखपत्र मागणी करण्यासाठी आणि ८ ड दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करण्यासाठी असणार आहे.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nवर्षातून ४ वेळेस मतदार याद्या अद्यावत होणार भारतीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून चार वेळेस मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम हा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यामुळे ज्या तारखेला अर्जदाराचे वय १८ पूर्ण होईल त्यादिवशी त्याचा अर्ज मंजूर करता येणार आहे. अर्जदाराला मतदान यादीत नाव येण्यासाठी वर्षभर तात्कळत राहावे लागणार नाही.\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने मॅरेथाॅन स्पर्धा\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\nVIRAL VIDEO : एटीएमच्या समोर विचित्र माणूस बराच वेळ उभा होता, मग जे कळलं ते थक्क करणारं होतं\nविश्लेषण : ‘ब्लॅक कोकेन’ नेमके काय आहे आणि भारतात हे कुठून येत आहे\nपुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख\nमुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली\nडोंबिवलीत घरफोडी करणारे दोन मजूर नेवाळी भागातून अटक\nकल्याण- आंबिवलीत अपंग महिलेला टोळक्याची मारहाण\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\nPHOTO : पालकमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात राजकीय टोलेबाजी, पाहा कोण काय म्हणालं\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nडोंबिवलीत घरफोडी करणारे दोन मजूर नेवाळी भागातून अटक\nकल्याण- आंबिवलीत अपंग महिलेला टोळक्याची मारहाण\nकल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…\nठाणे : तोतया पोलीस अटकेत\nवादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या\nकल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी\nडोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले\nमनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंना सुचक इशारा; म्हणाले, “कल्याणचा खासदार यापुढे…”\nदेवीचा मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला\nमध्य रेल्वेचा खोळंबा ; ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी\nकल्याण डोंबिवलीच्या होत असलेल्या बदनामीला वैतागले आमदार राजू पाटील, म्हणाले बाहेरच्यांनी लुडबुड…\nठाणे : तोतया पोलीस अटकेत\nवादळी वाऱ्यांमुळे कल्याण मध्ये नवरात्रोत्सवाच्या कमानी कोसळल्या\nकल्याण मधील वालधुनी येथे बौध्द धर्मगुरुंना ठार मारण्याची धमकी\nडोंबिवली जवळील भोपर गावातील घराला भीषण आग; चार जण होरपळले\nमनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार श्रीकांत शिंदेंना सुचक इशारा; म्हणाले, “कल्याणचा खासदार यापुढे…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2022-10-01T14:57:43Z", "digest": "sha1:6GLKKP3EBBE3FVPJOHAUUC3C7WMM3DZJ", "length": 21333, "nlines": 247, "source_domain": "satyakamnews.com", "title": "भीमा,जकराया,लोकमंगल आदी कारखाने बंद पडावे यासाठी विरोधकांकडून षडयंत्र केले गेले: उमेश(दादा) पाटील - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nHome ताज्या-घडामोडी भीमा,जकराया,लोकमंगल आदी कारखाने बंद पडावे यासाठी विरोधकांकडून षडयंत्र केले गेले: उमेश(दादा) पाटील\nभीमा,जकराया,लोकमंगल आदी कारखाने बंद पडावे यासाठी विरोधकांकडून षडयंत्र केले गेले: उमेश(दादा) पाटील\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nज्या भागातील जनतेने मतरूपात आशिर्वाद दिला त्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे:उमेश(दादा) पाटील\nपेनुर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश दादा पाटील यांच्या तांबोळे, अंकोली येथील जनता दरबाराला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती..\nयावेळी उमेशदादा पाटील बोलताना म्हणाले की; तालुक्यातील जनतेने मतरूपात आशिर्वाद दिला त्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची चुल बंद पडावी म्हणून भीमा, जकराया, लोकमंगल आदी कारखाने बंद पडावे यासाठी विरोधकांकडून षडयंत्र केले गेले. विरोध हा तालूक्याला ३०-३५ वर्षे विकासापासुन वंचित ठेवणा-याला आहे. जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे त्यासाठी हा जनता दरबार असून या जनता दरबाराचे उद्दिष्ट सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांचे प्रश्न शासन दरबारा पर्यंत सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे प्रतिपादन यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य उमेश दादा पाटील यांनी तांबोळी अंकोली वरकुटे शेजबाभुळगाव याठिकाणी केले.\nनागरिकांनी कधी ही आमच्याकडे संपर्क साधावा त्या अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल असे यावेळी बोलताना सांगितले.\nयावेळी मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी बापू माने, मोहोळचे मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर,अशोकतात्या क्षिरसागर, संभाजी नाना कोकाटे, भीमाचे माजी संचालक प्रकाशनाना बचुटे, टाकळी सिकंदरचे युवा नेते विकील दमन चव्हाण, अक्षय गायकवाड, आदी मान्यवर,कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.\nहा जनता दरबार म्हणजे नेत्यांचा नसून सर्वसामान्य जनतेचा असून नेत्यांनी सर्व सामान्य जनतेकडे जायचे असते. जनतेने नेत्यांकडे जायचे नसते नेता हा फक्त काम करण्यासाठी असतो स्वतःच्या प्रपंचाला उभारी देण्यासाठी तालुक्यामध्ये अनेकांनी अनेक संस्था डबघाईला आणल्या. त्यांना पुढील भविष्यकाळातील निवडणुकीमध्ये सर्व मतदार घरी बसतील\nPrevious article“आज नववर्षाच्या पूर्वसंध्येला गादेगांवातील युवकांनी वाचवले मोराचे प्राण.”\nNext articleनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठुरायाच्या दारात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, भाविकांना मनस्ताप\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ(असंघटित कामगारांना मोफत भोजन व्यवस्था)\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nगडकरी साहेब आपले करकंबच्या रस्त्याकडे लक्ष असू द्या:-बाळासाहेब माळी\nसगळ्यांना सोबतीला घेऊन छत्रपतीने स्वराज्य निर्माण केले- बाबासाहेब जाधव\n४२ व्या स्थापना दिनानिमित भाजपाच्या वतीने पंढरीत बाईक रॅली\nपंढरपूर दुमदुमले संभाजी महानाट्याने\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nपंढरपुरातील मुस्लिम समाजातील धार्मिकस्थळांची पाहणी करा\nउमेश पाटील यांनी ट्विट करून राज्यपालांच्या वक्तव्याबाबत केली नाराजी व्यक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/in-koronas-battle-our-mask-is-our-only-weapon/", "date_download": "2022-10-01T14:47:24Z", "digest": "sha1:5KWTLGGUPSGO5CUPTUYVIANDBV27DRSX", "length": 9791, "nlines": 161, "source_domain": "thepublitics.com", "title": "कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHomeUncategorizedकोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपुणे: आता कोरोनासोबत युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. महाराजांच्या काळातील युद्ध करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपले युद्ध सुरु आहे. यासाठी ढाल म्हणजे मास्क असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nशिवजयंतीनिम्मित राज्य सरकारकडून शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती संभाजीराजे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे बोलत होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझ हे दुसर वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळे मिळाला आहे. कोरोना बरोबर युद्ध सुरु आहे. युद्धात मास्क हीच ढाल आहे. गडावर वातावरण छान आहे. पण तोंडावर मास्क असायला हवे असे सांगीतले. जो स्वराज्यावर आला त्याची विल्हेवाट कशी लावली हे सांगायची गरज नाही. अनेक राजे झाले. अनेक लढाया झाल्या… पण छत्रपतींचे वेगळेपण काय तर युध्द जिकण्यासाठीजी जिगर आणि प्रेरणा लागते ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली.\nमहाराजांना वंदन करण्यसाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात नकळत शिवरायांचे स्मरण होते. कोरोनाशी लढताना छत्रपतींकडून जिद्द व प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.\nPrevious articleराजे, जेजुरीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्या…\nNext articleकोरोनाचे नियम पाळण्यात ‘आमचे चुकतंय’: या राज्यमंत्र्याची कबुली\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/09/blog-post_79.html", "date_download": "2022-10-01T13:48:14Z", "digest": "sha1:JV2XNFAMRUC3K4O4N27GVWXKQHPEJ4QM", "length": 12409, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही, काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही, काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत\nमी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही, काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत\nमी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही, काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत\nविनयभंगाचा गुन्हा दाखल असणार्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंचे स्पष्टीकरण\nअहमदनगर ः विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल पासून शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. मी कुठेही पळून गेलेलो नाही. फरार नाही. मी इथेच नगर शहरामध्ये असून मी विनयभंगाचा माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या बाबतीत अटकपूर्व जामीन घेणार नाही. कारण मी गुन्हा केलेलाच नाही, असे स्पष्टीकरण शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.\nआयटी पार्कची काँग्रेसच्यावतीने किरण काळे यांनी पोलखोल केल्यामुळे नगर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सातत्याने सुरू आहेत. त्यातच अटकेच्या भीतीपोटी काळे यांनी शहरातून पळ काढला असून ते अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्या मार्फत धावपळ करीत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काळे यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रक काढत माहिती दिली आहे.\nकिरण काळे यांनी म्हटले आहे की, माझे दैनंदिन कामकाज सुरू असून नागरिक, कार्यकर्त्यांच्या मी भेटीगाठी घेत आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, शहरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक यांचे असंख्य फोन मला येत आहेत. मी कोणत्याही भगिनीचा विनयभंग केलेला नाही. आयटी पार्क भेटीची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी सीडी काँग्रेसने पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाजवली आहे. पोलिसांच्या सर्व कारवायांना सामोरे जायची आमची तयारी आहे. विरोधकांनी आमच्यावर राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला आहे. तपास कामी पोलीस प्रशासनाला शतप्रतिशत सहकार्य करण्याची आमची भूमिका असून पोलिसांनी अटक केल्यास त्याला देखील सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. कारण आम्ही कायदा व सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत.\nकाळे पुढे म्हणाले की, कोणीही काळजी करू नये. लवकरच या खोट्या गुन्ह्यातून मी बाहेर येईल. कारण मी स्वच्छ आहे. काँग्रेस कार्यकर्ते हे सुसंस्कृत असून संयमी आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने देखील चिंता करू नये. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण करून नगर शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचे त्यांनी यापूर्वी केले तसे नीच दुष्कृत्य काँग्रेस कार्यकर्ते कदापि करणार नाहीत. माझ्यावर खोटा गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी देखील काँग्रेस कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये एसपी ऑफिसवर हल्ला करणार नाहीत. पोलिसांनी मला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास अथवा अटक केली तरी जिल्हा पोलिस अधिक्षकांसमोरून मला काँग्रेस कार्यकर्ते पळवून देखील नेणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी देखील याबाबतीत निश्चिंत राहावे, असे म्हणत काळे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. किरण काळे यांना विनयभंग प्रकरणात पोलीस अटक कधी करणार याची नगरकरांमध्ये चर्चा सुरू आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2022/03/blog-post_16.html", "date_download": "2022-10-01T15:35:30Z", "digest": "sha1:ZAUGVMNWAADODRRLZCZEL4YLRRRZCVOW", "length": 16281, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "अपोलोने तीन वर्षात पूर्ण केला २०० हुन जास्त किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा, कोविड महामारीमुळे आव्हानात्मक परिस्थितीत देखील रीनल ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमने यश प्राप्त केले", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nअपोलोने तीन वर्षात पूर्ण केला २०० हुन जास्त किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा, कोविड महामारीमुळे आव्हानात्मक परिस्थितीत देखील रीनल ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमने यश प्राप्त केले\nनवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट्सचा देखील यामध्ये समावेश असल्याने हे यश अधिक जास्त कौतुकास्पद आहे.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट्सच्या अनुभवी टीमने २०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्स केले आहेत, जे त्यांच्या उच्च क्षमता व रोबोटिक तंत्रज्ञानाचा सहयोग लाभलेल्या नेफ्रॉलॉजीमध्ये अवयव-विशेष कार्यक्षेत्रातील ज्ञान दर्शवतात.\n२०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्सचा टप्पा पार केल्याची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या रीनल ट्रान्सप्लांट टीमने काही अशी उल्लेखनीय निरीक्षणे प्रस्तुत केली ज्यामध्ये दिसून आले आहे की किडनी ट्रान्सप्लांट्समुळे लघु व दीर्घ कालावधीत मिळणाऱ्या अधिक चांगल्या परिणामांसह डायालिसिसच्या तुलनेने अधिक जीव वाचवले आहेत.टीमने ठळकपणे सांगितले की किडनी ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९% पेक्षा जास्त आहे आणि गुंतागुंतीची ट्रान्सप्लांट्स देखील यशस्वीपणे केली गेली आहेत, ज्यामध्ये एबीओ-इन्कॉम्पॅटिबल (मिसमॅच ब्लड ग्रुप) ट्रान्सप्लांट्स आणि रिपीट (दुसऱ्यांदा) ट्रान्सप्लांट केसेसचा देखील समावेश आहे. भारतात वेगवेगळ्या ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९% पेक्षा जास्त असून अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे रीनल ट्रान्सप्लांट सेंटर केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्ता व आशेचा मोठा किरण आहे.कोविडच्या केसेस कमी होऊ लागल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील प्रतिबंध शिथिल केले जाताच मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल पुन्हा सुरु झाले. येमेन, रवांडा, केनिया व सुदान मधील १५ परदेशी रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्या.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट रोबोटिक युरॉलॉजिस्ट आणि रीनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.अमोलकुमार पाटील यांनी सांगितले, \"अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये सर्जिकल तंत्रज्ञानाचे सतत अपग्रेडेशन केले जाते, आजच्या काळात कमीत कमी इन्व्हेसिव्ह तंत्र सर्वात जास्त वापरली जातात. यामुळे सर्जरीनंतर होणाऱ्या वेदना अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवता येतात, रुग्णाची तब्येत लवकरात लवकर बरी होते आणि शरीरावर सर्जरीच्या खुणा देखील राहत नाही, खूपच छोट्या खुणा होतात त्या लवकरच बऱ्या होतात. दा विंची सर्जिकल सिस्टिमसारख्या आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानासह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या परिणामांचे असे पर्याय उपलब्ध आहेत जे जगातील सर्वोत्कृष्ट पर्यायांच्या तोडीचे आहेत. सकारात्मक क्लिनिकल परिणाम आणि जागतिक स्तरावरील अनुभवांमुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे भारत आणि जगभरातील रुग्णांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनले आहे.\"अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ रवींद्र निकलजी यांनी सांगितले, \"प्रत्यारोपणानंतर एकूण आरोग्य आणि जीवनाची आरोग्यासंबंधी गुणवत्ता यामध्ये सुधारित तंत्रज्ञान आणि अधिक चांगल्या इम्युनोसप्रेशनमुळे सुधारणा झाली आहे. दुसऱ्यांदा किंवा रिपीट ट्रान्सप्लांटेशनसाठी येणाऱ्या कित्येक रुग्णांना डायालिसिसच्या तुलनेने अधिक चांगले लाभ प्रदान करत मदत करण्यात याने आम्हाला सक्षम बनवले आहे. ही सर्जरी आव्हानात्मक आहे पण आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही रिपीट ट्रान्सप्लांट्स अतिशय प्रभावीपणे करू शकलो आहोत. एक निरोगी वयस्क व्यक्ती देखील तब्येतीवर कोणताही गंभीर परिणाम न होता दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी दाता बनू शकते ही जागरूकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.\" एक अतिशय हृदयस्पर्शी केस एका ८१ वर्षांच्या महिलेची होती, ज्या भारतातील सर्वाधिक वयाच्या जिवंत दात्या आहेत, त्यांनी आपल्या ५४ वर्षांच्या मुलाला आपली एक किडनी दान केली.ही एक एबीओ-कॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट केस होती आणि दाता व प्राप्तकर्ता यांच्या तब्येती पूर्णपणे ठीक झाल्या व ८१ वर्षांच्या दाता महिलेच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे रिजनल सीईओ वेस्टर्न रिजन संतोष मराठे यांनी सांगितले, \"भारतात पहिली ऑर्गन ट्रान्सप्लांट रजिस्ट्री विकसित करण्यापासून भारतातील काही महत्त्वाच्या किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यापर्यंत, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामार्फत सक्षम ट्रान्सप्लांट सर्जरीसह दर्जेदार परिणाम प्रदान करण्यात नेहमी आघाडीवर आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये किडनी ट्रान्सप्लांट टीमचे नेतृत्व देशातील काही सर्वोत्तम व अनुभवी ट्रान्सप्लांट सर्जन्स करत आहेत. टीमला विविध क्षेत्रातील विशेषज्ञांचे सहकार्य मिळते, ज्यामध्ये नेफ्रोलॉजिस्ट्स, युरॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, सामाजिक कार्यकर्ते, मनोवैज्ञानिक आणि एनेस्थिसियोलॉजिस्ट यांचा समावेश आहे, ही टीम जगभरातील सर्वोत्कृष्ट परिणामांच्या तोडीचे परिणाम प्रदान करते. आम्हाला आमच्या सेवांच्या पोर्टफोलिओमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सेंटरमार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या विशिष्ट सेवांचा अभिमान वाटतो. आम्ही एक रुग्ण सहायता समूह कार्यक्रम चालवतो, ज्यामध्ये रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय वेळोवेळी भेटतात व आपले अनुभव तसेच आजाराविरोधातील आपल्या लढाईविषयी एकमेकांना सांगतात.\"\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1311", "date_download": "2022-10-01T14:34:56Z", "digest": "sha1:J7K7FXEPP7GQTMBXCFZCFTZ5PWOJ6BIK", "length": 15400, "nlines": 143, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत – Adivasi Samrat", "raw_content": "\nकर्जत ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत\nकडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन\nकोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी यांचे निधन झाले. सुदैवाने या आम्पत्यांना असणारे दोन मुले हे दुस-या खोळीत झोपल्याने ते बचावले. माञ, घरातील आई- बाबाच गमावल्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांचा मायेवरचा छायेपासून लांब रहायले. त्यामुळे या दोन्ही मुलांचा पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nराज्य स्तरीय कबड्डी पट्टू असलेल्या कै. मोरेश्र्वर कडाळी यांच्या बाबतीत दुर्घटना घडल्याने आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या पदाधिका-यांनी तात्काळ भेट घेतली. कै. मोरेश्र्वर कडाळी व कै. बुधी कडाळी त्यांच्या दोन चिमुकल्यांना मायेचा आधार म्हणून आदिवासी क्रिडा असोसिएशने ३९,५०० रूपयांची आर्थिक मदत केली. त्यातील ३०,००० हे नॅशनल बँकेत FD करण्यासाठी तर ऊर्वरित ९,५०० रूपये हे जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चासाठी देण्यात आल्याचे आदिवासी क्रिडा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन वारगडे यांनी सांगितले आहे.\nतसेच कडाळी कुटुंबात मृत्यू पावलेल्या ठिकाणी अंबरनाथचे तहसीलदार श्री. देशमुख घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. माञ, कै. मोरेश्र्वर व त्यांच्या पत्नी कै. बुधी कडाळी यांना शासकीय आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा व पञव्यवाहार करणार असल्याचे आदिवासी क्रिडा असोसिएशनचे संस्थापक, पञकार गणपत वारगडा यांनी सांगितले आहे.\nयावेळी ठाणे जिल्हा आदिवासी संघटना अध्यक्ष संतोष भगत, समाजसेवक रामदास शिंगवे, हनुमान पोकळा, नारायण पारधी तसेच आदिवासी क्रिडा असोसिएशनचे पदाधिकारी भगवान भगत, जयराम उघडा, भालचंद्र सांबरी, बाळा मुकणे, दत्तात्रेय हिंदोळे, श्री. ढोले, महेश निरगुडा, बाळा मुकणे, विजय गिरा,भगवान कडाळी, आदि. सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.\nकर्जत ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक\nकर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटनेकडून बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना…. बोगस आदिवासींच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक पंड जमा करा – उत्तम डोके\nकर्जत तालुका ठाकूर नोकरदार संघटनेकडून बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना बोगस आदिवासींच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक पंड जमा करा – उत्तम डोके कर्जत/ प्रतिनिधी: कशेळे येथे रविवार (दि. २० डिसेंबर) रोजी कर्जत तालुका नोकरदार संघटनेकडून आदिवासी मध्ये होत असलेल्या बोगस खुसखोरी संदर्भात कशेळे येथील भवानी मंदिरामध्ये कर्जत तालुक्यातील नोकरदार वर्ग कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्तपणे मिटिंग घेण्यात […]\nकर्जत कल्याण कोकण सामाजिक\nकर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल …\nकर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल … कर्जत/ नितीन पारधी : मध्य रेल्वे वरील कर्जत रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. भिसेगाव- गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल हा रेल्वेच्या नवीन मार्गिकेसाठी तो पूल निकामी करणार आहे. दरम्यान, नवीन मार्गिकेमुळे त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ […]\nकोकण ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\n“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश\n“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश विशेष प्रतिनिधी : मर्द को भी दर्द होता है या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद […]\nआरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष\nअखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्यावतीने ओबीसीच्या आठ मागण्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/kargil-vijay-day-celebrated-in-vir-vajekar-high-school/", "date_download": "2022-10-01T15:15:56Z", "digest": "sha1:IOZ2CVZQVETEEOAZMSPNZ6FCWCMF6DJ2", "length": 8866, "nlines": 278, "source_domain": "krushival.in", "title": "वीर वाजेकर महाविद्यालयात कारगील विजय दिवस - Krushival", "raw_content": "\nवीर वाजेकर महाविद्यालयात कारगील विजय दिवस\n| नवीन पनवेल | प्रतिनिधी |\nयेथील वीर वाजेकर महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी कारगील युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य डॉ. पी.जी.पवार, नितीन जैस्वाल या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचालन प्रा.संतोष देसाई यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य, डॉ.विलास महाले, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\nखारघर स्थानकात प्रवाशांचा खोळंबा\n‘महावितरण आपल्या दारी’ शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद\nसिडकोच्या दोन अधिकार्यांना लाच घेताना अटक\nवाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक बेजार\nनवीन पनवेल उड्डाण पुलावरील काँक्रिटीकरणाची महिनाभरात निविदा\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/what-is-the-difference-between-saving-and-current-account-mhpw-663017.html", "date_download": "2022-10-01T15:40:22Z", "digest": "sha1:XJ3SVN7QX5ZTFADVHGRMKPOBN3ERWI5O", "length": 9758, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "What is the difference between Saving and Current Account mhpw - Saving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय? तुम्ही कोणतं खातं निवडावं? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nSaving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय तुम्ही कोणतं खातं निवडावं\nSaving आणि Current Account मध्ये नेमका फरक काय तुम्ही कोणतं खातं निवडावं\nबचत खाते (Saving Account) सामान्य लोकांसाठी केले आहे तर चालू खाते (Current Account) व्यापार्यांसाठी केले आहे. बचत खात्यात व्याज उपलब्ध आहे, चालू खात्यात कोणतेही व्याज उपलब्ध नाही.\nबचत खाते (Saving Account) सामान्य लोकांसाठी केले आहे तर चालू खाते (Current Account) व्यापार्यांसाठी केले आहे. बचत खात्यात व्याज उपलब्ध आहे, चालू खात्यात कोणतेही व्याज उपलब्ध नाही.\n5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा\nकोणत्याही बँकेकडून कर्ज मिळत नाहीय, मग 'या' 5 स्टेप्ससह वाढवा तुमचा CIBIL स्कोर\nUPI किंवा नेट बँकिंग करताना चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत\nRBI ने पुन्हा वाढवला रेपो दर, तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम\nमुंबई, 30 जानेवारी : तुमच्याकडे बँकेचं अकाऊंट असेल, मात्र तुम्हाला आठवतंय का बँकेत खाते उघडताना तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म दिला जातो. या फॉर्ममध्ये, तुमच्याकडून माहिती घेतली जाते की तुम्हाला बचत खाते (Saving Account) की चालू खाते (Current Account) उघडायचे आहे. परंतु हे अगदी सामान्य आहे की बहुतेक लोक फक्त बचत खाते उघडतात. याशिवाय, जेव्हाही आपण एटीएममधून पैसे काढतो, त्यादरम्यान आपल्याला स्क्रीनवर खाते निवडण्याचा पर्याय देखील मिळतो. तुमचे खाते बचत आहे की चालू आहे हे आम्हाला सांगावे लागेल. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, करंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये फरक काय (Difference Between Current and Saving Account) बहुतेक लोकांना या दोन खात्यांमधील फरक माहित नाही. तर बचत आणि चालू बँक खाते यांच्यातील फरक अगदी सोप्या भाषेत आज समजून घेऊयात. याद्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँक खाते निवडू शकता. Retirement Planning : निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासणार नाही, असं करा आर्थिक नियोजन बचत खाते म्हणजे काय (Difference Between Current and Saving Account) बहुतेक लोकांना या दोन खात्यांमधील फरक माहित नाही. तर बचत आणि चालू बँक खाते यांच्यातील फरक अगदी सोप्या भाषेत आज समजून घेऊयात. याद्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँक खाते निवडू शकता. Retirement Planning : निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासणार नाही, असं करा आर्थिक नियोजन बचत खाते म्हणजे काय (What is Saving Account) बचत खाते सर्वसामान्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या खात्याद्वारे तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या खात्यात तुम्ही थोडे थोडे पैसे वाचवू शकता. जमा केलेल्या पैशावर तुम्हाला व्याजही मिळते. तुम्ही एकट्याने किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकता. खात्यावर 4 ते 6 टक्के व्याजदर असतो. या बँका स्वतः निर्णय घेतात. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) व्याजदरात काहीशी सूट मिळते. चालू खाते म्हणजे काय (What is current Account) चालू खाते बहुतेकदा व्यावसायिकांसाठी उघडले जाते. या खात्यात जास्तीत जास्त व्यवहार सुरू असतात. हे खाते नियमित व्यवहारांसाठी चांगले मानले जाते. खातेदार बहुतेक व्यावसायिक संस्था, फर्म इत्यादींचे असतात. या खात्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. Tax Planning : टॅक्सची चिंता कमी करा; 'या' दहा पर्यायांद्वारे करा टॅक्स बचत बचत आणि चालू खात्यात हा फरक आहे बचत खाते सामान्य लोकांसाठी केले आहे तर चालू खाते व्यापार्यांसाठी केले आहे. बचत खात्यात व्याज उपलब्ध आहे, चालू खात्यात कोणतेही व्याज उपलब्ध नाही. तुम्ही बचत खात्यात मर्यादेपर्यंत व्यवहार करू शकता, तर चालू खात्यात कोणतीही व्यवहार मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके व्यवहार तुम्ही करू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/12/blog-post_1.html", "date_download": "2022-10-01T15:33:23Z", "digest": "sha1:A2DBJAV2VOUNTGDD3EITLYRZQUP6PY25", "length": 8559, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "निघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar निघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण...\nनिघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण...\nनिघाले खगोलप्रेमी धूमकेतू पाहायला पण...\nचांदबिबी परिसरात दिसला बिबट्या.\nअहमदनगर ः शहरातील व्हर्सटाईल ग्रुप या खगोलप्रेमी ग्रुपने आयोजित केलेल्या आकाश दर्शन या कार्यक्रमांतर्गत धूमकेतू पाहण्याचा कार्यक्रम चांदबीबी महाल येथे आयोजित केला असता खगोलप्रेमींना अचानक बिबट्याचे दर्शन घडले.\nनगर येथील व्हर्सटाईलग्रुप अहमदनगर या खगोलप्रेमी ग्रुपने चांदबीबी महाल याठिकाणी आकाश दर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. .रात्रीच्या आकाशात नुकताच दिसू लागलेला कॉमेंट सी /2021ए 1लिओनार्डो नावाचा धूमकेतू प्रदीर्घ लंब वर्तुळाकार प्रवास करीत आहे.हेच निमित्तसाधून व्हर्साटाईल ग्रुपने अत्याधुनिक टेलिस्कोपच्या माध्यमातून खगोलप्रेमींसाठी आकाशदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमाकरिता व्हर्सटाईल ग्रुपचे अमोल सांगळे आणि अनिरुद्ध बोपर्डीकर आपल्या चारचाकी वाहनाने चांदबीबी महालाकडे जात असताना अचानक बिबट्या त्यांचा समोरून शांतपणे गेला.\nआपले वाहन थांबवून पहिले असता बिबट्याने मागे वळून पाहिले आणि लगेचच झुडुपामध्ये निघून गेला . या घटनेने क्षणभर स्तब्ध झालेले दोघेही नंतर महालाकडे निघून गेले.चारचाकी वाहनात असल्याने ते सुरक्षित होते .परंतु याठिकाणी फिरायला जाणार्या नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.यापूर्वी या भागात बिबट्या दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. नगर शहरातून अनेक जण चांदबीबी महालावर जात असतात .महिला ,लहान मुले, ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतात . वन विभागाचे याकडे लक्ष वेधण्याकरिता व्हर्सटाईल ग्रुप मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देणार आहे अशी माहिती व्हर्सटाईल ग्रुप सदस्य अमोल सांगळे यांनी दिली आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/teaching-methods-from-this-year/", "date_download": "2022-10-01T14:55:00Z", "digest": "sha1:JNDZEELKRANL64PPFMADADNURUVKJMLM", "length": 14588, "nlines": 233, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Teaching : नविन 5,3,4 शिक्षण पद्धती या वर्षापासूनच; जय्यत तयारी सुरू | Solapur City News", "raw_content": "\nTeaching : नविन 5,3,4 शिक्षण पद्धती या वर्षापासूनच; जय्यत तयारी सुरू\nTeaching नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. आता या बदलांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा शालेय शिक्षणाचा एक एक टप्पा पूर्ण करायच्या. आता मात्र हे टप्पे बदलले जाणार आहेत. नव्या धोरणानुसार पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी याप्रमाणे टप्पे केले जाणार आहेत. आणि त्याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून होण्याची दाट चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे.\nपाला वरील वंचितांना दिले भोगीचे जेवण; शिव बसव सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम\nगेल्या दोन वर्षांपासून नवीन Teaching शैक्षणिक धोरणाविषयी शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. या धोरणातील बदलांवर वेगवेगळी मते मांडली जात आहेत. वेगवेगळ्या शिक्षणतज्ज्ञांकडूनही या धोरणातील कोणत्या बाबी चांगल्या वाटल्या तसेच कोणत्या घटकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याविषयीची माहिती मागवण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याचा अवलंब करण्याचा, हे धोरण प्रत्यक्षात आणण्याची तयारी वेगात सुरू झाली आहे. पाच अधिक तीन अधिक चार यानुसार हे टप्पे असणार आहेत. पायाभूत, प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्ग याप्रमाणे हे टप्पे मानले जातील. यातील नववी ते बारावीचा टप्पा साहजिकच शालेय जीवनातला सर्वात महत्त्वाचा विभाग असणार आहे. या नवीन टप्प्यानुसार शाळांमध्ये तसेच शिक्षण Teaching पद्धतीत नवीन बदल केले जाणार आहेत. दहावीपर्यंत शाळा व अकरावीपासून कॉलेज अशी पद्धत आपल्याकडे होती. आता ती किमान बारावीपर्यंत शालेय टप्प्यातच समाविष्ट असणार आहे. या नवीन धोरणामुळे शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करणे या पद्धतीलाही चाप बसणार असून, विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, अशा अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे. यात वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार, समस्यांचे निराकरण, सहकार्य, डिजिटल शिक्षण आदी विषयांचा समावेशदेखील असणार आहे. हे विषय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार समजावे यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्याचे वय याची योग्य सांगड घातली गेली आहे. म्हणूनच पाच अधिक तीन अधिक चार, अशी रचना त्यानुसार करण्यात आली आहे.\nजाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143\nVaccination मकर संक्रांत निमित्त सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये लसीकरण मोहीम\nScience Day : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात व्याख्यान, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, पोस्टर स्पर्धांचे आयोजन\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे\nEducation : विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा\nEducation : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/samruddhi-highway-nagpur-to-mumbai/", "date_download": "2022-10-01T13:34:25Z", "digest": "sha1:2ZKA6EAWBOFJJKJB6XIYQ4SA37MBOX4B", "length": 23012, "nlines": 236, "source_domain": "gavkatta.com", "title": "samruddhi nagpur to mumbai गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प..!! - गाव कट्टा", "raw_content": "\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/samruddhi nagpur to mumbai गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प..\nsamruddhi nagpur to mumbai गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प..\nकसा आहे समृद्धी महामार्ग\nनागपूर ते मुंबई 710 किमी पर्यंतचा महामार्ग\nएकूण 120 मीटर रुंदीचा हा रस्ता 6 पदरी असणार\nएकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून महामार्ग जाणार\nनागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य\nवाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकणार\nइमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्याचीही सुविधा\nगडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प\nनागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची असल्याचं सांगितलं जातं. या मार्गाबाबत 1995 पासून चर्चा सुरू होती. फडणवीसांच्या काळात या महामार्गाची अधिसूचना निघाली आणि आता ठाकरे सरकारच्या काळातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे.गडकरींची संकल्पना\nनागपूर-मुंबई या 710 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी या महामार्गाचं कामकाज करत आहे. मात्र मुख्य कंत्राटदार नागार्जुन कंपनीने 5 विविध कंपन्यांना कामे दिली आहेत. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवात देखील केली. गडकरींची संकल्पना\nहे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर\nहजारो एकर शेतजमिनीचं संपादन\nतब्बल 710 किमी लांबीच्या या महामार्गासाठी जमीन संपादनही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची ताब्बल 9 हजार हेक्टर जमीन ही प्रत्यक्ष रस्त्यासाठी तर 11 हजार हेक्टर जमीन ही स्मार्टसिटीजसाठी ताब्यात घेतली जात आहे. samruddhi nagpur to mumbai\nसमृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 392 गावांमधून जाणार आहे. गडकरींची संकल्पना\nराज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पहिल्या दिवसापासून संपूर्ण सहकार्य केल्याचे चव्हाण यांन सांगितले. या प्रकल्पाचा नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे.गडकरींची संकल्पना\nसमृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड प्रकल्प असल्याने शहरापासून दूर प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. समृद्धी महामार्गावर एकूण १७०० संरचना (स्ट्रक्चर्स) उभारण्यात येणार आहेत. नाशिक आणि ठाणेदरम्यानच्या पॅकेजमध्ये सर्वात मोठ्या बोगद्याची निर्मिती केली जात आहे. samruddhi nagpur to mumbai\nनवनगरांच्या कामाला प्राधान्य समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी नवनगरांची उभारणी केली जाईल. त्यापैकी वर्धा, वाशीम, बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन आणि ठाणे जिह्यातील एक अशा ९ नवनगरांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे श्री. मोपलवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रत्येक नवनगरात साधारणतः एक लाख लोकसंख्या असेल आणि सर्व सोयीसुविधा नवनगरांत उपलब्ध असतील. पुढील तीन वर्षांत या ठिकाणी उद्योग-व्यवसाय स्थापन होतील, असा विश्वास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला.गडकरींची संकल्पना\nसौरऊर्जेची निर्मिती आणि धावपट्टी समृद्धी महामार्गालगत नैसर्गिक वायूची पाइपलाइन, सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबरचे जाळे आदींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी संरचना नाहीत आणि सलग पाच किमीचा सरळ पट्टा आहे अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरविण्यासाठी धावपट्ट्या उभारण्याचाही मानस असून त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. samruddhi nagpur to mumbai\nहे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर\nInsurance भारतात जीवन विमा पॉलिसीचे प्रकार\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPNB Kisan Scheme : करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB पूर्ण 50,000 रुपये देत आहे, पैसे थेट खात्यात येतील\nSubsidy on Papaya Cultivation : पपई लागवडीवर 45 हजार रुपयांचे अनुदान, येथे अर्ज करा\n(indian railways) नागपूर मेट्रो मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/11/08/state-legislative-assemblies-of-india/", "date_download": "2022-10-01T13:44:24Z", "digest": "sha1:ZMKTJVEPXYTJUKLL6WHFRGUCWJFYVVWC", "length": 13211, "nlines": 105, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "जाणून घेऊ राज्यांच्या कायदेमंडळातील मुख्य घटक विधानसभेबद्दल .. - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nजाणून घेऊ राज्यांच्या कायदेमंडळातील मुख्य घटक विधानसभेबद्दल ..\nघटक राज्यांचे कायदेमंडळ म्हणजे काय व मुख्यतः विधानसभा आपण या लेखात जाणून घेणार आहेत . प्रत्येक स्पर्धा परीक्षेची दृष्टीने महत्वाचा व सोपा विषय आहे .तरी अधिक माहितीसाठी वाचत राहा STAY UPDATED …\nघटक राज्यांच्या कायदेमंडळात राज्यपाल , विधानसभा व विधानपरिषद हे सभागृह असतात . विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे, तर विधानपरिषद हे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे तर राज्यपाल हा राष्ट्रपतींनी निर्वाचित केलेला प्रतिनिधी असतो . या संबंधी भारतीय राज्यघटनेत कलम आहे .\nकलम१६८:- या कलमाअनुसार घटक राज्याच्या कायदेमंडळात राज्यपाल , विधानसभा (आणि अस्तित्वात असल्यास) विधानपरिषद याचा समावेश होतो.\nकलम १६९:- अनुसार घटक राज्यात विधानपरिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार मात्र संबंधित राज्याच्या विधानसभेस असतो.\nविधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे.कलम १७० अनुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभेचे तरतूद करण्यात आली आहे.\nराज्याची विधानसभा कमीत कमी ६० व जास्तीत जास्त ५०० सदस्यांची मिळून बनलेली असते.(अपवाद वगळता गोवा,मिझोरम व सिक्कीम या राज्यात संसदेच्या विशेष कायद्याने विधानसभा सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे. ) कलम ३३३ नुसार अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास राज्यपाल विधानसभेवर एक अँग्लो-इंडियन सदस्य नेमतात.\nमहाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील 288 सदस्य आहेत.\nसर्वात मोठा विधानसभा मतदार संघ: चिंचवड (पुणे)\nसर्वात लहान मतदारसंघ: वडाळा (मुंबई)\nमहाराष्ट्र राज्याची विधानसभा ( मुंबई )\nकलम 188 नुसार विधानसभा व विधान परिषदेच्या प्रत्येक सदस्यांना राज्यपालाकडून ग्रहणाची शपथ दिले जाते.विधानसभा सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो.विधानसभेच्या परवानगीशिवाय सतत व सलग ६० दिवसाच्या काळात होणाऱ्या विधानसभेच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व आपोआप रद्द केले जाते.हा ६० दिवसांचा कालावधी मोजताना या काळातील या काळात सभागृहाच्या अधिवेशन संपले असेल किंवा लागोपाठ चार दिवसापासून अधिक खूप असेल असा कालावधी यात प्रामुख्याने मोजला जात नाही\nविधानसभेचे सभापती हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतात.\nकलम १७४:- या कलमाअनुसार विधानसभेचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार मात्र राज्यपालांनी आहे.\nकलम १७४(२):- या कलमाअनुसार राज्यपाल विधानसभा केव्हाही स्थगित करू शकतात व बरखास्त करू शकतात.\nकलम १७५:- या कलमानुसार विधान अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषणाचा व संदेश पाठवण्याचा अधिकार फक्त राज्यपालांना आहे.\nविधानसभा अध्यक्ष सभापती व उपाध्यक्ष उपसभापती.अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष त्यांचे काम पाहतात.विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची अध्यक्ष म्हणून तर एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून पहिल्याच बैठकीत निवड करतात. (मात्र अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कालावधी ५ वर्षांचा असतो.)\nकलम १७९:- या कलमाअनुसार विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे.पुढील पद्धतीत विधानसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होऊ शकते ते खालील प्रमाणे ..\nत्यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपत संपुष्टात असल्यास\nत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यास\nविधानसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षकडे देतात.मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे देतात.\nकलम १९७:- या कलमानुसार धनविधेयक वगळता अन्य विधेयके प्रथम विधानसभेत मांडल्यास तिथे मंजूर करून विधानपरिषद कडे पाठवली जातात.विधानपरिषद हे विधायक के तीन महिन्याच्या आत मंजूर अथवा नामंजूर करून विधानसभेचे परत करते. नामंजूर झालेली विधायके दुरुस्तीनिशी विधानसभेकडून पुन्हा विधानपरिषदेकडे मंजुरीसाठी पाठवली जातात. यावेळी विधान परिषदेने ही विधायक के एक महिन्याच्या आत मंजूर करायला हवीत अन्यथा ती जशीच्या तशी मंजूर झाली असे मानले जाते.\nकलम १९८:- या कलमानुसार: राज्याचे अर्थ विधेयक प्रथम विधानसभेत मांडावे लागते.अर्थ विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेत मंजुरीसाठी पाठवले जाते. विधान परिषदेने या विधेयकास जास्तीत जास्त १४ दिवसां मंजुरी देणे आवश्यक असते. विधानपरिषदेने १४ दिवसात हे विधेयक मंजूर न केल्यास विधानसभेच्या संमती मुळे हे दोन्ही सभागृहाने संमत केली असे मानले जाते.\nतरी या लेखात आपण जाणून घेतले घटक राज्यांच्या कायदेमंडळात असलेल्या विधानसभेबद्दल. पुढील लेखात आपण जाणून घेणार आहेत विधानपरिषदेबद्दल . तरी वाचत राहा STAY UPDATED .. सोबतच आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला या बद्दल प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा .\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/career/who-are-database-devlopers-and-how-to-become-database-devlopers-in-it-company-career-tips-in-marathi-mham-gh-715936.html", "date_download": "2022-10-01T14:30:16Z", "digest": "sha1:TQPQQRLMLRRSVRCD6UN6EEMKSZEFSQ5L", "length": 28579, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Who are database devlopers and how to become database devlopers in IT company career tips in Marathi mham gh - IT कंपनीत डेटाबेस डेव्हलपर्सना मिळतो लाखो रुपये पगार; काय असते जॉब प्रोफाइल? इथे मिळतील डिटेल्स – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nIT कंपनीत डेटाबेस डेव्हलपर्सना मिळतो लाखो रुपये पगार; काय असते जॉब प्रोफाइल\nIT कंपनीत डेटाबेस डेव्हलपर्सना मिळतो लाखो रुपये पगार; काय असते जॉब प्रोफाइल\nआजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे.\nआजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे.\nलाखोंमध्ये पगार आणि टेन्शन फ्री काम; 'या' क्षेत्रात जॉब मिळाला तर Life Set\nकोंबडीच्या पंखांपासून ते करताहेत कोट्यवधीचा व्यवसाय; वाचून व्हाल तुम्हीही थक्क\nGATE 2023: परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची उद्या लास्ट डेट; लगेच करा नोंदणी\nवर्षाला तब्बल 15,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधाही; NHM मध्ये ओपनिंग्स\nमुंबई, 19 जुलै: डेटाबेस डेव्हलपर्सबाबत (Database Developers) जाणून घेण्यापूर्वी आपण डेटाबेस म्हणजे काय हे पाहू या. डेटाबेस (Database) म्हणजे अशी जागा जिथे आपण माहिती गोळा करतो, साठवतो आणि तिच्यावर प्रक्रिया करतो. जेव्हा एखादं अॅप्लिकेशन काम करतं, तेव्हा ते आपण देत असलेली डेटाबेसमध्ये साठवून, डेटाबेसमधली माहिती आपल्याला पुरवत असतं. युझर इंटरफेस हा अॅपचा चेहरा आहे असं म्हटलं आणि बॅक-एंड म्हणजे त्या अॅपचा मेंदू आहे असं समजलं, तर डेटाबेस हे त्या अॅपचं हार्ट (Database is Heart of application) आहे असं म्हणता येईल. आपलं हृदय ज्याप्रमाणे संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करत असतं, तसंच डेटाबेस हा संपूर्ण अॅपमध्ये माहितीचा पुरवठा करत असतो. आजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे. डेटाबेस म्हणजे आधी एखादी मोठी खोली असायची, ज्यात भरपूर रॅक आणि त्यामध्ये भरपूर फाइल्स असायच्या; मात्र आता व्हिडिओ, फोटो, ऑडिओ अशा आणखी बऱ्याच पद्धतींनी डेटा साठवून ठेवता येतो आहे. डेटा तयार होण्याच्या पद्धतींमध्ये वेगाने झालेल्या या बदलामुळे डेटाबेस डेव्हलपरला (Need of Database Developer) आणखी महत्त्व आलं आहे. यामुळेच डेटाबेस डेव्हलपर्स हे कोणत्याही कंपनीमधले महत्त्वाचे घटक झाले आहेत. Gmail वरून इंटरनेट नसतानाही पाठवता येईल ई-मेल, जाणून घ्या सोपी ट्रिक कोणत्याही संस्थेमध्ये डेटा मॅनेजमेंटशी संबंधित दोन प्रमुख भूमिका असतात – डेटाबेस डेव्हलपर आणि डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन. यासाठी सहसा स्वतंत्र व्यक्तींची वा टीम्सची नेमणूक केलेली असते; मात्र कमी बजेट किंवा छोटा डेटाबेस असणाऱ्या कंपन्या या दोन्ही कामांसाठी एकच व्यक्ती किंवा टीम नेमते. या लेखामध्ये तुम्हाला डेटाबेस डेव्हलपर (Database Developer roles) कोण असतो, त्याचं नेमकं काम काय असतं याबाबत माहिती मिळणार आहे. यासोबतच, डेटाबेस डेव्हलपर होण्यासाठी तुमचं शिक्षण काय असायला हवं आणि या क्षेत्रात (Career as Database Developer) किती संधी आहेत हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला डेटाबेस डेव्हलपर म्हणून करिअर करायचं असल्यास हा लेख तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक (Career tips) ठरेल. डेटाबेस डेव्हलपर म्हणजे काय त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय असतात त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय असतात डेटाबेस डेव्हलपर्सना डेटाबेस डिझायनर (Database Designer) आणि डेटाबेस प्रोग्रामर (Database Programmer) म्हणूनदेखील ओळखलं जातं. नवीन डेटाबेस डिझाइन करणं, तयार करणं, प्रोग्राम करणं किंवा प्लॅटफॉर्म अपडेट्सनुसार आणि वापरकर्त्यांच्या मागणीनुसार जुने डेटाबेस सातत्याने मॉडिफाय करणं अशी कामं (Responsibilities of Database Developer) डेटाबेस डेव्हलपर्स करतात. आपल्या कंपनीला वा क्लायंटला योग्य अशी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सुचवण्याचं कामही डीबी डेव्हलपर्स करतात. याव्यतिरिक्त एखाद्या डेटाबेस प्रोग्रामची तपासणी करणं, त्याचा परफॉर्मन्स पाहणं आणि त्यात काही बग्ज असतील तर ट्रबलशूट (Troubleshoot) करणं ही कामंही डीबी डेव्हलपर्सची असतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास, डेटाबेस डेव्हलपर्स हे आयटी कर्मचारी असतात, जे दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे डेटाबेसशी व्यवहार करतात. प्रामुख्याने आपल्या संस्थेच्या डेटाबेसची रेंज आणि कार्यक्षमता सुधारणं आणि विस्तृत करणं हे त्यांचं मुख्य काम असतं. याव्यतिरिक्त त्यांच्यावर पुढील जबाबदाऱ्या असतात :\nडेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डिझाइन करणं.\nडेटाबेस डॉक्युमेंटेशन तयार करणं आणि ते अद्ययावत ठेवणं.\nप्रोजेक्टच्या वैशिष्ट्यांचं विश्लेषण करणं आणि नवीन फीचर्स तयार करणं.\nकम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरून प्रोग्रामिंग कोड लिहिणं आणि सुधारित करणं.\nत्रुटी दूर करण्यासाठी प्रोग्राम कोडमध्ये बदल करणं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणं.\nकोडमधला बग ओळखून तो दुरुस्त करणं.\nविश्लेषणात्मक आणि प्रसंगी कठोर चाचणी तंत्राचा वापर करून समस्यांचं निराकरण करणं.\nटेस्टिंग मॉड्यूल आणि प्रमाणीकरणं प्रक्रिया तयार करणं.\nअॅप्लिकेशनला धक्का न पोहोचवता लाइव्ह एन्व्हायर्न्मेंटमध्ये कोड डिप्लॉय करणं.\nडीबी डेव्हलपर्सचं (DB Developers) काम पूर्णपणे तांत्रिक असल्यामुळे, टेक सॅव्ही (Tech Savvy) व्यक्तींसाठी हा योग्य पर्याय ठरतो. सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी विशिष्ट कौशल्यं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही कौशल्यं तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढच्या स्तरावर जाण्यासाठी – म्हणजेच फुल स्टॅक डेव्हलपर (Full Stack Developer) बनण्यासाठी फायद्याची ठरतात. डेटाबेस डेव्हलपर बनण्यासाठी काय शिक्षण आणि कौशल्यं आवश्यक असतात खरं तर तुम्ही औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरीही डेटाबेस डेव्हलपर बनू शकता; मात्र कंपन्या नोकरी देताना कम्प्युटर सायन्स किंवा त्यासंबंधी क्षेत्रातली डिग्री वा डिप्लोमा (Education needed to be Database Developer) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात; मात्र केवळ ही पदवी तुमच्याकडे असणं पुरेसं नाही. तुम्हाला भरपूर टेक्निकल ज्ञान (Technical knowledge) असणं गरजेचं आहे. सोबतच विश्लेषण कौशल्य, समस्या निराकरण करण्याचं कौशल्य आणि ऑर्गनायझेशनल स्किल सेट असणं गरजेचं आहे. सोबतच, डेटाबेस डेव्हलपर म्हणून तुमच्यात काही स्वभाववैशिष्ट्यं असणंही गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्हाला टीमसोबत काम करता येणं आवश्यक आहेच; मात्र गरज भासल्यास एकट्याने जबाबदारीदेखील घेता यायला हवी. कारण, कित्येक वेळा डेटाबेस सोल्यूशन आणि सिस्टीम टेस्टिंग तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. IT क्षेत्रात DevOps आणि API ला आहे प्रचंड मागणी; यात करिअर कराल तर लाईफ सेट\nडेटाबेस डेव्हलपरकडे ही कौशल्यं असायला हवीत :\nओरॅकल डेटाबेस आणि एसक्यूएल सर्व्हर्सबाबत (SQL servers) पूर्ण माहिती.\nएसक्यूएल, टी-एसक्यूएल (T-SQL) आणि पीएल/एसक्यूएल (PL/SQL) यांबाबत माहिती.\nडेटाबेस डिझाइन आणि डेव्हलपमेंटचा अनुभव.\nNoSQL सारख्या नॉन-रिलेशनल डेटाबेसची माहिती.\nविंडोज आणि लिनक्स (Linux) यांसारख्या ऑपरेटिंग सिस्टिम्सची बेसिक माहिती.\nसिस्टीम अॅनालिसिस करण्याची क्षमता.\nसी++, जावा, आणि सी# अशा विविध प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती.\nपायथन, जावास्क्रिप्ट आणि पीएचपी अशा विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेसची माहिती.\nवेब सर्व्हर्स, इंटरफेस, आयटी मॅनेजमेंट आयटी टूल्स या सर्व गोष्टींची माहिती.\nप्रोजेक्ट मॅनेजमेंट, सिस्टीम इंटिग्रेशन आणि क्वालिटी टेस्टिंगचा अनुभव.\nनवीन डेटाबेससाठी इम्प्लिमेंटेशन करण्याची पद्धत माहिती हवी.\n- डेटाबेस डेव्हलपर्सना एवढी मागणी का आहे\n-आयटी, मॅनेजमेंट, हेल्थकेअर किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये डेटाबेस डेव्हपर्सचं काम अगदी महत्त्वाचं असतं. या सर्व क्षेत्रांमध्ये कंपन्यांची वाढ अगदी पद्धतशीरपणे होत असते आणि ती बऱ्याच अंशी डेटा कलेक्शन, जनरेशन आणि डेटा प्रोसेसिंग यावर अवलंबून असते. या कंपन्यांमधल्या डेटा फाइल्स खूप मोठ्या असतात आणि त्यांमध्ये भरपूर प्रमाणात माहिती असते. त्यामुळे ती सगळी माहिती साठवणं आणि त्यावर प्रक्रिया करणं यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं. डेटाबेस डेव्हलपर (Database Developers Demand) याच गोष्टींमध्ये निपुण असतात. मोठ्या प्रमाणात माहिती तयार करणं, साठवणं, त्यावर प्रक्रिया करणं, ट्रबलशूट करणं आणि माहितीचं नियोजन करणं या गोष्टी डेटाबेस डेव्हलपर करत असतो. त्यामुळेच या पदावर काम करणाऱ्यांची मागणी वाढली आहे. डेटाबेस डेव्हलपर्सना पगार किती मिळतो डेटाबेस डेव्हलपर्सची गरज जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये भासते; मात्र त्यांचा पगार हा कंपनीचे बजेट, त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या आणि त्यांची क्षमता या गोष्टींवर ठरतो. ग्लासडोअरने (Glassdoor) दिलेल्या माहितीनुसार, भारतातल्या डेटाबेस डेव्हलपरचा पगार (Annual Salary of Database Developer) वर्षाला सुमारे सहा लाख रुपये एवढा आहे. अधिकचा भत्ता, बोनस, कमिशन, टिप आणि प्रॉफिट शेअरिंग अशा गोष्टी गृहीत धरून हा आकडा समोर आला आहे. डेटाबेस डेव्हलपर आणखी नव्या गोष्टी आत्मसात करून, डेटाबेस इंजिनीअर (Database Engineer) किंवा अॅनालिस्ट (Database Analyst) म्हणूनही काम करू शकतो. ‘बिग डेटा’संबंधी (Big Data) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार हे साधारण डेटाबेस डेव्हलपर्सपेक्षा किती तरी पटींनी अधिक असतात. सध्या जग मोठ्या प्रमाणात डिजिटल होत चाललं आहे. त्यामुळे डेटाबेस डेव्हलपर्सची गरज (Demand of Database Developers) येत्या काळात वाढतच जाणार आहे. डीबी डेव्हलपर होण्याचा मार्ग सोपा नसला, तरी ऑनलाइन टूल्स किंवा इतर कित्येक लर्निंग प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने कोणीही हे कौशल्य आत्मसात करू शकतं. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने (BLS) दिलेल्या एका अहवालानुसार, डेटाबेस डेव्हलपर्स आणि संबंधित क्षेत्रांमधल्या नोकरीच्या संधी या 2020 ते 2030 या दशकात 8 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे टेक-सॅव्ही असणाऱ्यांनी आतापासूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणं फायद्याचं ठरणार आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पियुष राज यांनी आणली आहे. डिजीटल उत्पादने, BFSI, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 14+ वर्षांचा उद्योग अनुभव असलेले अनुभवी एंटरप्राइझ-सेल्स व्यावसायिक उद्योजक आहेत. त्यांनी Bridgentech.com ची सह-स्थापना केली आणि त्याच्या बूटस्ट्रॅप्ड स्टार्ट-अपसह $2.5M+ च्या उत्कृष्ट ARR सह एक मजबूत टीम तयार केली आहे. ते MIT, मणिपाल (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), SPJIMR, मुंबई (MBA), ESB Reutlingen, जर्मनी आणि TU म्युनिक, जर्मनी यांसारख्या भारतातील प्रमुख संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जगभर प्रवास केला आहे, प्रामुख्याने पश्चिम युरोप, यूएस आणि भारतीय उपखंडातील बाजारपेठांमध्ये काम केले आहे. तसंच त्यांनी व्यवसाय वाढ आणि यशाच्या दिशेने संघ तयार केले, व्यवस्थापित केले आणि त्यांचे नेतृत्व केले आणि गुंतवणुकीच्या नवीन कल्पना आणि व्यवसाय योजनांमध्ये नेहमीच रस असतो. त्याच्या छंदांमध्ये UI/UX डिझाइन, व्यवसाय नियोजन, संगीत, प्रशिक्षण आणि धोरण यांचा समावेश आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/09/fci-recruitment.html", "date_download": "2022-10-01T14:26:21Z", "digest": "sha1:HITHE7GYMQYJHTAAPU3SBORH7O4G2246", "length": 7829, "nlines": 80, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nफूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nफूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 5043 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nनोकरी खाते : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : 5043\nअर्जाची फी : खुला/ओबीसी – 500/- रुपये. मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PwBD – फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव विभाग व रिक्त पदे पद संख्या\nउत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व\n1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 22 05 07 05 09 48\n2 ज्युनिअर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर 08 00 02 02 03 15\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव.\nपद क्र.2 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव.\nपद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. व इंग्लिश शॉर्टहँड 80 श.प्र.मि.\nपद क्र.4 – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक वापरण्यात प्रवीणता.\nपद क्र.5 – कॉमर्स विषयात पदवी + संगणक वापरण्यात प्रवीणता.\nपद क्र.6 – अग्रीकल्चर विषयात पदवी किंवा बॉटनी/ झूलॉजि/ बायो-टेक्नॉलॉजि/ बायो- केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजि/ फूड सायन्स विषयात पदवी किंवा फूड सायन्स/ फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजि/ अग्रीकल्चर इंजिनीअरिंग/ बायो-टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी.\nपद क्र.7 – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक वापरण्यात प्रवीणता.\nपद क्र.8 – इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य + हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/ प्रमाणपत्र.\nपद क्र.1, 2 आणि 8 – 28 वर्षांपर्यंत\nपद क्र.3 – 25 वर्षांपर्यंत\nपद क्र.4 ते 7 – 27 वर्षांपर्यंत\nSC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 सप्टेंबर 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2022\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर असोसिएट पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/organizing-ganapati-darshan-yatra-for-senior-citizens-activities-of-tourism-department-and-various-municipalities", "date_download": "2022-10-01T15:44:41Z", "digest": "sha1:HB2JBPKNYNXU7A4QKU6HJ3O5FRTUTVF6", "length": 5146, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शनयात्रेचे आयोजन; पर्यटन विभाग तथा विविध महापालिकांचा उपक्रम", "raw_content": "\nज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शनयात्रेचे आयोजन; पर्यटन विभाग तथा विविध महापालिकांचा उपक्रम\nराज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता आणि महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले\nकोरोनाचे संकट ओसरल्यानंतर दोन वर्षांनंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. गणेशोत्सव व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याचा पर्यटन विभाग व स्थानिक महापालिकांनी संयुक्तपणे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या महानगरांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शनयात्रेचे आयोजन केले आहे. १, २, ५, ६ व ७ सप्टेंबर या पाच दिवशी ही यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता आणि महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.\nमहाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा समजला जातो. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम इत्यादी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. कोरोना महामारीदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावरही स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या; परंतु दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यभरात मोठ्या उत्साहात व निर्बंधरहित वातावरणात गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे.\nराज्याच्या पर्यटन विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची यात्रा घडविली जाईल. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड व न्याहारी अशा सुविधा दिल्या जातील. तसेच सर्व मंडळे व मंदिरात श्री गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. अधिक माहिती तसेच नोंदणीसाठी ७७३८६९४११७ अथवा ८७७९८९८००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2022-10-01T15:13:54Z", "digest": "sha1:WS666ND64GDRSXFXRH5TYNASEMH3LQW6", "length": 14347, "nlines": 117, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "घेतला वसा टाकू नको - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nघेतला वसा टाकू नको\nघेतला वसा टाकू नको\n* पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी\nसोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता\n८ मार्च २०२१ – २४ एप्रिल २०२१\n१६ ऑगस्ट २०२१ – ९ एप्रिल २०२२\nहोम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ\n१-४ ८-११ मार्च २०२१ महाशिवरात्री चंद्रभानाची कथा\n५-७ १२-१६ मार्च २०२१ खुलभर दूधाची कथा\n९-१७ १७-२६ मार्च २०२१ भानुसप्तमी सौभाग्याच्या व्रताची कथा\n१८-२७ २७ मार्च-७ एप्रिल २०२१ होळी भक्त प्रल्हादाची कथा\n२८-३७ ८-१८ एप्रिल २०२१ गुढीपाडवा पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा\n३८-४३ १९-२४ एप्रिल २०२१ रामनवमी श्रीराम जन्माची कथा\n४४-४८ १६-२० ऑगस्ट २०२१ सत्यनारायण पूजा नारायणाची कथा\n४९-५१ २१-२४ ऑगस्ट २०२१ श्रावण शतानंदाची कथा\n५२-५७ २५-३१ ऑगस्ट २०२१ साधू वाणीची कथा\n५८-६५ १-९ सप्टेंबर २०२१ मंगळागौर अनुसूयाची कथा\n६६-६९ १०-१४ सप्टेंबर २०२१ गणेशोत्सव गणेशाची कथा\n७०-७३ १५-१८ सप्टेंबर २०२१ प्रियाव्रताची कथा\n७४-७६ २०-२२ सप्टेंबर २०२१ पितृपक्ष कर्णाची कथा\n७७-८५ २३ सप्टेंबर-०२ ऑक्टोबर २०२१ गंगा आणि भगीरथाची कथा\n८६-९० ०४-०७ ऑक्टोबर २०२१ नवरात्र महिषासुराची कथा\n९१-९७ ०८-१६ ऑक्टोबर २०२१ शुंभ-निशुंभाची कथा\n९८-१०४ १८-२५ ऑक्टोबर २०२१ शनिदेव शनिदेवांची कथा\n१०५-११० २६ ऑक्टोबर-०२ नोव्हेंबर २०२१ विक्रमादित्याची कथा\n१११-११३ ०३-०५ नोव्हेंबर २०२१ दिवाळी दिव्यांची कथा\n११४-११७ ०६-१० नोव्हेंबर २०२१ नरकासुराची कथा\n११८-१२२ ११-१६ नोव्हेंबर २०२१ तुलसी विवाह वृंदाची कथा\n१२३-१३० १७-२५ नोव्हेंबर २०२१ जिवंतिका जिवतीची कथा\n१३१-१३८ २६ नोव्हेंबर-०४ डिसेंबर २०२१ ललिता पंचमी सुकीर्तची कथा\n१३९-१४७ ०६-१५ डिसेंबर २०२१ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा\n१४८-१५३ १६-२२ डिसेंबर २०२१ शिळा सप्तमी पद्मकुमारची कथा\n१५४-१६० २३-३० डिसेंबर २०२१ पिठोरी अमावस्या अवनीची कथा\n१६१-१७२ ३१ डिसेंबर २०२१-१३ जानेवारी २०२२ आदित्यनारायण व्रत वनिता आणि सरिताची कथा\n१७३-१८८ १४ जानेवारी-०१ फेब्रुवारी २०२२ सोळा सोमवार व्रत देवव्रताची कथा\n१८९-२०२ ०२-१७ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार उपवास देवदत्ताची कथा\n२०३-२०९ १८-२५ फेब्रुवारी २०२२ सोमवारचे महत्त्व कल्पवसूची कथा\n२१०-२२२ २६ फेब्रुवारी-१२ मार्च २०२२ संपत शनिवार व्रत बल्लाळची कथा\n२२३-२३० १४-२२ मार्च २०२२ सोमवती अमावास्या उपवास गुणवतीची कथा\n२३१-२३९ २३ मार्च-१ एप्रिल २०२२ बुध-बृहस्पती व्रत वरुणिकाची कथा\n२४०-२४६ २-९ एप्रिल २०२२ गाथा सप्तशती विजयानंदाची कथा\nवसा व्रत-वैकल्यांचा, मराठी संस्कृती आणि परंपरेचा, पाहूया व्रत-वैकल्यामागे दडलेली कहाणी. (०८ मार्च २०२१)\nमहाशिवरात्रीला शिकारीसाठी सज्ज चंद्रभान कसा ठरला महादेवांचा परमभक्त\nकसं लाभलं व्याध चंद्रभानाला आकाशगंगेतलं अढळपद महादेवाच्या परम भक्ताची कहाणी. (१२ मार्च २०२१)\nममता आणि भक्तीच्या परीक्षेत माईआजी सफल होणार का भक्ताच्या हाकेला शंभू महादेव धावून येणार का भक्ताच्या हाकेला शंभू महादेव धावून येणार का\nइंदुमती घेणार सौभाग्याच्या व्रताचा वसा, पण महाराणी कांचनमालेच्या असूयेमुळे होईल का व्रत पूर्ण\nप्रतिशोध, ममता आणि परमभक्तीची कहाणी, होळीनिमित्त कथा भक्त प्रल्हादाची. (२७ मार्च २०२१)\nश्रीविष्णूंना शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या घरीच जन्म घेणार त्यांचा परमभक्त प्रल्हाद. (२९ मार्च २०२१)\nअसं काय घडलं होतं गुढीपाडव्याला जेणेकरून महादेवांचा माता पार्वतीसोबत लग्नाचा नकार होकारात बदलला\nमाता पार्वतीच्या व्रतात स्वतः महादेवच का आणत होते विघ्न\nवाजत गाजत निघाली महादेवांची वरात, पण देवी मैनावती देणार का शिव-पार्वती विवाहास संमती\nशिव-पार्वती विवाह सोहळा गुढीपाडव्यानिमित्त पार्थिव लिंगार्चन व्रताची कथा. (१८ एप्रिल २०२१)\nनशिबी पुत्रयोग नसूनही राजा दशरथ आणि कौसल्येला कशी झाली पुत्रप्राप्ती श्रीविष्णूंचा मानव अवतार श्रीराम जन्माची कथा. (२१ एप्रिल २०२१)\nचैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी, राम जन्मला गं सखी राम जन्मला. (२४ एप्रिल २०२१)\nमराठी संस्कृती आणि व्रतवैकल्यांची गाथा. (१६ ऑगस्ट २०२१)\nशनिदेवांचा प्रकोप कसा टाळावा मनुष्याच्या कर्माचा न्यायनिवाडा करणाऱ्या शनिदेवांची जन्मकथा. (१८ ऑक्टोबर २०२१)\nशनिदेव आणि पिता सूर्यदेवांमध्ये समेट घडवणार महाबली हनुमान. (२१ ऑक्टोबर २०२१)\nशनिदेवांच्या प्रकोपाने राजा विक्रमादित्याच्या आयुष्यात येणार वादळ, शनिमाहात्म्य कथा सप्ताह. (२६ ऑक्टोबर २०२१)\nऐका सांगतो महाराजा कहाणी दिव्यांची, दीपावली विशेष कथा. (०३ नोव्हेंबर २०२१)\nसोळा सहस्त्र नारींच्या उद्धारासाठी श्रीहरींनी केला नरकासुराचा अंत. (०८ नोव्हेंबर २०२१)\nदीपावलीनिमित्त तुलसी विवाह कथा. (११ नोव्हेंबर २०२१)\nवृंदावर कशी झाली श्रीविष्णूंची कृपा\nमातृत्वाची महती जिवती मातेच्या कथेतून. (१७ नोव्हेंबर २०२१)\nजिवती मातेच्या कृपेने अखेर घडणार साहुरी आणि तिच्या पुत्राची भेट. (२२ नोव्हेंबर २०२१)\nभक्तिमार्गातूनच मिळतो सुखाचा ठेवा, ललिता पंचमीची कथा. (२६ नोव्हेंबर २०२१)\nललिता देवीच्या व्रताचा वसा टाकल्याने काय घडणार सुकीर्तच्या भाग्यात\nदेवी लक्ष्मी सांगणार सुख-समृद्धी आणि धनसंपन्नतेचा मार्ग, मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताची कथा. (०६ डिसेंबर २०२१)\nपोटच्या मुलांच्या मृत्यूच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल का अवनी\nवसा घेऊन सरिताने केली त्याची हेळसांड, जीवनात पसरलेल्या काळोखात कसा येईल दिव्यप्रकाश\nशेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ तारखेला १४:३८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2022-10-01T14:26:17Z", "digest": "sha1:4R3UZITKOK2XAJO6YZTJEWLG2UKYLUHA", "length": 13736, "nlines": 138, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत ई-लर्निंग सुविधा सुरु – संस्थेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांची माहीती | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत ई-लर्निंग सुविधा सुरु – संस्थेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांची माहीती\n‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या या राष्ट्रीय संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आली असुन, या माध्यमातुन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समन्वयासाठी व्हीडीओ कॉन्फरंसिंगव्दारे वर्गनिहाय चर्चा तसेच युट्युबव्दारे मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची कार्यवाही, ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षकांनी सुरु केली असल्याची माहीती संस्थेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी दिली.\nया संदर्भात माहीती देताना सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की, सुट्टीच्या या कालावधीत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंतराव थोरात आणि अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ई-लर्निंग सुविधेला प्राधान्य देण्यात आले असुन, विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ई-मेल, व्यु-ट्युब,व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि संस्थेच्या वेबसाईटच्या माध्यमातुन पोहचविण्याचा उपक्रम संस्थेने तातडीने सुरु केला आहे. वेळप्रसंगी बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या कम्युनिटी रेडीओचीही मदत यासाठी घेण्यात येणार आहे. संस्थेने शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गनिहाय तयार करुन दिलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी ई-लर्निंग या संकल्पनेतुन सुरु झाली असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमुद केले.\nशासनाच्या आदेशानुसार १४ मार्च २०२० पासुन संस्थेच्या अंतर्गत येणा-या सर्व शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना संस्थेच्या स्कुल बस मधुन त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. फक्त इयत्ता १० आणि १२ वी च्या परिक्षा सुरु आहेत. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘कोरोना’ आजारापासुन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे स्पष्ट करुन परिक्षा हॉल तसेच, महाविद्यालयीन परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुंक करण्यासाठी रुग्णालयांच्या नियमानुसार अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक महाविद्यालयांच्या तसेच इतर व्यवसायीक अभ्यासक्रमांच्या परिक्षांबाबत विद्यापीठ व शासनाकडुन येणा-या सुचनांचे पालन करण्यात येणार आहे.\n‘कोरोना’ या विषाणुचे संकट ही एक संधी मानुन संस्थेने ई-लर्निंगची सुरु केलेली सुविधा हा एक पथदर्शी प्रकल्प म्हणुन ग्रामीण भागात प्रथमच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरु केला. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी हा उपक्रम नवीन असला तरी भविष्यात याचे असलेले महत्व लक्षात घेवून ही ई-लर्निंग सुविधा घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने वर्क फॉर होम चे समाधान मिळेल असे सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.\nPrevious PostPrevious प्रत्येक घरात बीजमाता तयार व्हावी:- राहीबाई पोपरे\nNext PostNext एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी प्रवरा अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/category/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2022-10-01T13:44:10Z", "digest": "sha1:OANCHLVA4MPJBHE7ZFTT2N2S736WLEVG", "length": 17948, "nlines": 256, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूर Archives - satyakamnews.com", "raw_content": "\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\n28 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ- आ.बबनराव शिंदे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 व 2 च्या हंगाम 2022-23 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न\nमंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ सोडत संपन्न (ज्ञानेश्वर ऐवळे चिकलगी यांना प्रथम क्रमांकाची मोटारसायकल प्रदान )\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे पांडुरंग ऊस भुषण पुरस्कार जाहीर\nश्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा २६ सप्टेंबर रोजी बॉयलरअग्नी प्रदीपन (सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आवाहन)\nजाचक उत्पन अटीचा सहानुभुती पुर्वक विचार करा – तालुका प्रमुख संजय घोडके.\nपंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न\nपंढरपुरात रामदास कदम आणि शहाजी बापू पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून...\nकै.विठ्ठलराव शिंदे पूर्णाकृती पूतळा अनावरण सोहळ्यास उपस्थित रहावे- रणजितभैय्या शिंदे\nव्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या युवकांचा सार्थ अभिमान –...\nपंढरपूरचा विकास वाराणसीच्या धर्तीवर होण्याबातीत लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न\nपंढरपूरचे विठ्ठल मंदिर सरकारपासून मुक्त होणार का सुब्रमण्यम स्वामींची मोठी घोषणा\nअध्यक्ष रणजीत भैय्या शिंदे यांनी केले,स्व वैजिनाथ,(दादा) कोरके,यांना केले विनम्र अभिवादन\nश्री विठ्ठल कारखान्यावर चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अभिनंदनाचा केला ठराव\nपंढरपूरच्या विकासाच्या सर्व बैठका पंढरपुरात घ्याव्यात अन्यथा आंदोलन छेडू:मनसे नेते दिलीप...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथील पैलवान महेंद्र गायकवाड, विदर्भ कुस्ती स्पर्धेत विजयी\nसोहाळे ग्रामपंचायतीवर, भीमा परिवाराचा झेंडा (कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप...\nसहकार शिरोमणीचे गळीत हंगामाची तयारी पुर्ण.\nकेंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे खासदार महाडिक यांचे कडेच भीमाची...\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/rajapur-leopard-attack-goat-death-sangamner", "date_download": "2022-10-01T15:41:48Z", "digest": "sha1:HH65KZNTVT3PMBDR6V5TIZSNVJTQTW7H", "length": 4844, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राजापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार", "raw_content": "\nराजापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार\nसंगमनेर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारी रात्री बिबट्याच्या बल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे.\nगणपत गजाबा हासे यांच्या वस्तीवर शेळीवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी आवाजाने घरातील माणसांनी आवजाच्या दिशेने धाव घेत बिबट्याच्या तावडीतून शेळीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने शेळीचा मृत्यू झाला.\nपरिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. परिसरात राहणारे शेतकरी यांना नेहमी अधून मधून डरकाळीचा आवाज त्याचबरोबर दर्शन सुद्धा होते. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना जनावरांचा चारा काढणे आणि दूध घालणे मुश्किल झाले आहे.\nतरी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे, विशाल हासे, नानासाहेब हासे, शांताराम सोनवणे, लक्ष्मण गोडसे, सुदाम गोडसे, पोपट हासे, विजय देशमुख, संजय देशमुख, सचिन नवले, रमेश लांडगे, अशोक देशमुख, शरद लांडगे, भारत लांडगे, विलास लांडगे, मधुकर शिरोळे, बाळासाहेब शिरोळे, अनिल शिरोळे, सुभाष हासे, अण्णासाहेब हासे, सूर्यभान देशमुख, विठ्ठल हासे यांनी मागणी केली आहे.\nसदर घटनेचा पंचनामा वनविभागाचे श्रीमती ढवळे, श्री. गोर्डे यांनी केला आहे. नुकसान भरपाई मिळावी व पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/kootkavya/?vpage=1", "date_download": "2022-10-01T14:28:06Z", "digest": "sha1:NHIRWHJGCB6BZLVIYYLUBY2YMZ7FVTJI", "length": 13990, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कूटकाव्य – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nAugust 31, 2019 सुभाष जोशी ललित लेखन, विनोदी लेख, साहित्य\nआज श्रावण वद्य आमावस्या, पोळा.\n(सालाबाद प्रमाणे वर्षातून एकदां या दिवशी) आजच्या दिवसाला समर्पक असं एक कूटकाव्य देत आहे.\nएक लावण्यवती तिच्या मैत्रिणीं सोबत पाणवठ्यावर गेली असतांना समोरून एक राजकुमार येतो आणि तिच्यावर मोहित होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी तेव्हा राजकुमारी त्याला उत्तर देते …\nमेघनादरिपुतात वधि ज्या नराला\nते नांव आहे द्वादशात पांचव्याला\nसरता तयासी दिन अस्तमानी\nज्या नर पूजिती तैसा दिसतोसी नयनी\n(चूक भूल समजून घ्या, जसं मिळालं तसंच देतोय. ‘पाठभेद’ वगैरे असतातच)\nत्या सुंदरीने त्याला काय उत्तर दिले पहा.ती सुंदरी असूनही बुद्धिमान असावी –\nतूं कसा दिसतोस हे सांगू रावणाचा पुत्र मेघनाद, (त्याच्या पित्याचा, म्हणजे त्याचाही) त्याच्या शत्रू राम, ज्याचा पिता दशरथ, त्याने ज्याला मारले, ज्याचं नांव बारांमध्ये पाचवं आहे, म्हणजे बारा महिन्यातला पांचवा महिना ‘श्रावण’, त्या ‘श्रावण’, महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्रावण वद्य आमावस्या, त्या दिवशी ज्याची पूजा केली जाते तो म्हणजे बैल, तसा दिसतोस. म्हणजे ‘तूं शुद्ध बैलोबा दिसतोस’.\n(माझा बापड्याचा आपला हा अंदाज हो, कीं -)\nती लावण्यवती असणार, ती त्याला आवडली असणार ती, तोही देखणाच असणार आणि तिलाही तो आवडलाच असणार, (दोघं एकमेकांवर आधीपासूनच ‘मरत’ असणार आणि त्याने ‘डेअरिंग’ करून परंपरेनुसार ‘सुरुवात’ केली असणार (ultimately somebody has to break the ice at a particular point) आणि त्याने पहिली ‘स्टेप’ म्हणून ‘विचारलं’ असेल, आणि तिनेही ‘ऑम्ही नाही ज्जा’ च्या अविर्भावात (तो काळ वेगळा होता) त्याला कृतक्-कोपाने (एकेकाळच्या चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबरीतल्या त्या काळातल्या) नायिकेप्रमाणे, गाल फुगवून, आरक्त होऊन, ओठांचे धनुष्य ताणून वगैरे (पुढचा तपशील ज्याने त्याने आपल्याला स्मरणशक्तीप्रमाणे, कल्पनाशक्तीप्रमाणे आणि वैचारिक आणि शृंगारिक कुवती प्रमाणे, आपापल्या वयानुसार भरावा) ‘तूं शुद्ध बैलोबा दिसतोस’ असं उत्तर दिलं असेल (कदाचित मुरकाही मारला असेल. मुरका म्हणजे काय ते मागच्या पिढीतल्या जुन्या पठडीतल्या स्त्रियांना विचारून घ्या म्हणजे समजेल) आणि तो राजकुमार जे समजायचे ते समजला असेल…. थोडक्यात ती त्याला पटली असेल आणि पुढे ती दोघं प्रदीर्घ काळ ‘सुखाने नांदू लागली’ असतील \n— सुभाष जोशी, ठाणे\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://keskarkedar.blogspot.com/2012/09/blog-post.html", "date_download": "2022-10-01T13:31:22Z", "digest": "sha1:UTLNJD7D6BNBKMBELMU7BWOZ7WSRHY2V", "length": 5827, "nlines": 71, "source_domain": "keskarkedar.blogspot.com", "title": "असेच काही द्यावे घ्यावे|: 'पाऊसवाट - एक कोलाज' documentation", "raw_content": "असेच काही द्यावे घ्यावे|\n'पाऊसवाट - एक कोलाज' documentation\nबर्याच वेळेस मनात असूनही ती गोष्ट करणं राहून जातं. तसंच राहून गेलं बरेच दिवस \"पाऊसवाट\" च्या प्रकाशनाचा व्हीडीओ अपलोड करायचं. तो आज शेवटी अपलोड झाला. आज तुमच्यासोबत share करीत आहे. हे प्रकाशन समारंभाचे documentation आहे आणि ते प्रेमाने आणि अत्यंत कष्टाने केलेलं आहे माझा मित्र बन्सीधर किंकर याने\n'पाऊसवाट - एक कोलाज' documentation\n निसर्गाच्या सानिध्यात माणूस स्वत:ची दु:ख हरवून जातो हे हळूवार सांगणारं, डोंगराच्या कुशीतलं, एखादी सुंदर स्त्री श्...\nपाऊस आला की मला दोन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते. पार्ल्याची माझी शाळा आणि माझं बालपण ही पहिली गोष्ट. मे महिन्याची सुट्टी संपून शाळा पुन्...\nभालचंद्र नेमाड्यांची 'कोसला' हा एक अंगावर येणारा अन् चिरस्मरणीय अनुभव आहे. ही कादंबरी मी फार पूर्वीच वाचली होती पण आज त्याच्यातील ...\nप्रश्न फक्त साधनेच्या सातत्याचा आहे\n जेवून दुपारी झोपलो आणि उठलो तेव्हा संध्याकाळचे ६:०० वाजले होते. उगाच मग थोडा वेळ टंगळ मंगळ केली. गरम पाण्याने एक वॉश घेतला आणि फ्...\nमी मागील लेखात लिहीले होते \"आयुष्य कधी कोणते रंग दाखवेल काही सांगता येतं नाही. म्हणून दु:खासाठी स्वत:ला तयार करण्यासोबत, सुखाचं स्वागत ...\nकधी म्हणतेस... \"घरातलं तेल संपलंय, साखर संपलीय, तांदूळ संपलेत...\" मी येतो घेऊन वाण्याच्या दुकानातून... नेहमीसारखं... संसारासाठी न...\nमाझी मैत्रिण माझ्याशी आज सहज बोलत असता तिच्या डोळ्यात अचानक साठुन आलेलं पाणी मी पाहीलं. तशी ती फार जुनी मैत्रिण आहे असंही नाही. पण तरीही ति...\nहे विश्वची माझे घरं\nआज काही फोटोज् अपलोड करतोय. यातले काही, मी रहातो त्या DSK विश्व मधले, तर काही अजून कुठले, जिथे कळत-नकळत माझं विश्व निर्माण झालं\n'झोंबी' वाचून वाटलेलं थोडसं इथे लिहीतोय. वाचली नसेल तर जरूर वाचा. झोंबी ही 'आंदू'ची आत्मकथा. अगदी डोळ्यांनी पाहीलेली, रसरसू...\n३१ डिसेंबर साजरा करण्याच्या माझ्या संकल्पना बदलायला लागल्या आहेत. पूर्वी ३१ डिसेंबरसाठी आठवडाभर आधीपासून तयारी चालू असायची. नवे कपडे, त्या द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2020/08/ganpati-aarti-marathi.html", "date_download": "2022-10-01T15:11:03Z", "digest": "sha1:SNLZ3TB2XADTEBGIRZ5QLH4V3JV3RIRO", "length": 5732, "nlines": 79, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "श्री गणपती आरती | Ganpati Aarti Marathi | गणेशाची आरती | Ganesh Aarti Marathi Lyrics - माहितीदर्शक", "raw_content": "\nखाली आम्ही श्री गणपती आरती /Ganpati Aarti Marathi दिलेली आहे. ही गणेशाची आरती सुखकर्ता दुःखहर्ता/Sukhkarta Dukhharta आहे पूर्ण आरती खाली दिली आहे.\nगणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता | गणपती आरती संग्रह\nसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |\nनुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |\nसर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |\nकंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||\nजयदेव जयदेव जयमंगल मूर्ती\nदर्शनमात्रें मन:कामना पुरती जयदेव जयदेव\nरत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |\nचंदनाची उटी कुंकुमकेशरा |\nहिरे जडित मुकुट शोभतो बरा |\nरुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||\nजयदेव जयदेव जयमंगल मूर्ती\nदर्शनमात्रें मन:कामना पुरती जयदेव जयदेव\nलंबोदर पितांबर फनी वरवंदना |\nसरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |\nदास रामाचा वाट पाहे सदना |\nसंकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना || ३ ||\nजयदेव जयदेव जयमंगल मूर्ती\nदर्शनमात्रें मन:कामना पुरती जयदेव जयदेव\n|| घालील लोटांगण ||\nअच्युतंकेशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम\nश्रीधरं माधवंगोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रभजे\nहे पण वाचा –\nDurga Devi Aarti | दुर्गादेवीची आरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/12-percent-increase-in-property-sales-in-mumbai-most-transactions-in-thane-dombivli-vasai-panvel-kalyan", "date_download": "2022-10-01T15:15:09Z", "digest": "sha1:JOCIAOSV2KHKRFWONRQSTPO464YXZX52", "length": 4715, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुंबईतील मालमत्ता विक्रीत १२ टक्के वाढ; ठाणे, डोंबिवली, वसई, पनवेल, कल्याणमध्ये सर्वाधिक व्यवहार", "raw_content": "\nमुंबईतील मालमत्ता विक्रीत १२ टक्के वाढ; ठाणे, डोंबिवली, वसई, पनवेल, कल्याणमध्ये सर्वाधिक व्यवहार\nराष्ट्रीय विक्रीच्या आकडेवारीत ३५ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा घेतला गेला आहे\nमुंबईतील मालमत्तांचा नवीन पुरवठा आणि विक्री यांच्यामध्ये एप्रिल आणि जून २०२२ मध्ये ४२ टक्के आणि १२ टक्के वाढ झाल्याचे ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमने आरईएच्या सहयोगाने केलेल्या अहवालात दिसून आले. ग्राहकांच्या भावना शहरातील निवासी मालमत्तांबाबत सकारात्मक आहेत.\nमुंबई शहरात एप्रिल-जून २०२२ च्या तिमाहीत विकल्या गेलेल्या २६१५० एककांसोबत राष्ट्रीय विक्रीच्या आकडेवारीत ३५ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा घेतला गेला आहे. विक्रीचे मोठ्या प्रमाणावरील व्यवहार ठाणे पश्चिम, डोंबिवली, वसई, पनवेल आणि कल्याण परिसरांमध्ये झाल्याचे अहवालात दिसले.\nहाऊसिंग डॉटकॉम आणि नारडेको या उद्योगातील संस्थेने केलेल्या संयुक्त अहवालात भाग घेतलेल्या मुंबईतील ४२ टक्के संभाव्य घर खरेदीदारांनी रिअल इस्टेटला त्यांचा प्राधान्याचा मालमत्ता वर्ग म्हणून गुण दिले. या सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, अनेक ग्राहकांना मालमत्तेच्या किमती वाढणे अपेक्षित आहे आणि त्यांच्या घरखरेदीच्या योजना अंतिम करण्यासाठी लवचिक पेमेंट योजना आणि सवलतीच्या ऑफर्सची गरज असते.\nरुपये १-३ कोटी रुपयांच्या परिघात असलेल्या मालमत्तांना कमाल (२८ टक्के) मागणी असल्याचे मुंबईत दिसून आले. या वर्गातील सर्वाधिक विक्री ठाणे पश्चिममध्ये झाली. घरखरेदीदारांमध्ये १ बीएचकेला सर्वाधिक प्राधान्य राहिले. त्यांनी मुंबईतील एकूण विक्रीमध्ये ५३ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा उचलला” असे मत हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी विकास वाधवान यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/7559", "date_download": "2022-10-01T15:21:57Z", "digest": "sha1:DYVFEBZ4OVGG5KKBBBU2GIEDSVVMFJHM", "length": 19695, "nlines": 181, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महिला पोलीस पाटलाला मारहाण… वाई बाजार येथील घटना… पोलिस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंदखेड पोलिसात दाखल…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nवाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महिला पोलीस पाटलाला मारहाण… वाई बाजार येथील घटना… पोलिस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंदखेड पोलिसात दाखल….\nवाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महिला पोलीस पाटलाला मारहाण… वाई बाजार येथील घटना… पोलिस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंदखेड पोलिसात दाखल….\nवाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महिला पोलीस पाटलाला मारहाण…\nवाई बाजार येथील घटना…\nपोलिस पाटलाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा सिंदखेड पोलिसात दाखल….\nबेकायदेशीर बिना रॉयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून त्याला रॉयल्टी विचारली असता वाई बाजार च्या महिला पोलीस पाटलाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध शासकीय कामात अडथळा सहित विविध कलमान्वये आज (ता.१४) रोजी गुन्हा नोंद करण्यात आल्याने परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.\nमाहूर तालुक्यात वाळूची बेकायदेशीर वाहतूक सर्वश्रुत आहे.मौजे वाई बाजार येथे आज सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान महिला पोलीस पाटील आशा बळीराम मोरे या तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची अधिकृत रॉयल्टी तपासणीसाठी पार्डी रोडवर थांबल्या होत्या दरम्यान मौजे पडसा येथील हिरव्या रंगाचा जॉन डीयर कंपनी चा ट्रॅक्टर पैनगंगा पात्रातून पडसा मार्गे वाई बाजार येथे वाळू घेऊन आले असता पोलीस पाटील मोरे यांनी वाळू वाहतूक साठी रॉयल्टी आहे का अशी विचारणा केली असता ट्रॅक्टर वरील वडसा येथील इमरान शेख व त्याचा भाऊ आणि एका अज्ञात इसमाने लोका समक्ष महिला पोलीस पाटील आशा बळीराम मोरे यांचा हात धरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत थापड बुक्क्यांनी मारहाण केली.या घटनेने व्यथित होऊन महिला पोलीस पाटील आशाबाई मोरे यांनी नुकतेच (ता.३) मार्च रोजी पोलीस महासंचालक यांनी निर्मिती केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील पोलिस पाटलांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यासशासकीय कामात अडथळा या सदराखाली गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली आहे.त्यानुसार आज घडलेल्या घटनेत बेकायदेशीर वाळू वाहतूक करून महिला पोलीस पाटलाला मारहाण करणारे शेख इमरान त्यांचा भाऊ सद्दाम व एका अज्ञात इसमावर भारतीय दंड विधानाच्या शासकीय कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा, मारहाण व वाळू चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करत आहेत.एकंदरीत पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकामुळे पोलीस पाटलांना संरक्षण प्राप्त झाले असून आदेश निर्गमित झाल्यानंतर महाराष्ट्रातील हा बहुदा पहिलाच गुन्हा असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील यांनी दिली.\nPrevious: महागाव तालुक्यात कोविड लसीकरणास सुरुवात ;तहसीलदार व टिएचओं यांनी घेतली लस\nNext: अखेर पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी आरोपीचे आईसह पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपी मात्र फरार… उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या टीमची कौतुकास्पद कामगिरी…\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2022/08/blog-post.html", "date_download": "2022-10-01T15:15:04Z", "digest": "sha1:NEIKCI6R7OOFH4KYM4GYMN3GL47DNQWW", "length": 9149, "nlines": 34, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय, मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजन", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nदहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय, मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजन\nमुंबई : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात.अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.\nमृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य\nयानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ५ लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष २०२२) लागू राहील.दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.\nहे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू आहेत - दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे, गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी, त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून १८ वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे, मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-pharmacy/17775-gpat-qualified-students.html", "date_download": "2022-10-01T14:46:30Z", "digest": "sha1:UYSRVKUNCPDANKCGRDTUNRGMX5UKMJZL", "length": 9077, "nlines": 209, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "GPAT Qualified Students", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/gautam-gulati-dashaphal.asp", "date_download": "2022-10-01T15:27:23Z", "digest": "sha1:MXZ67SG4CVYGWKLDJCXZOI5XPS6QUGMY", "length": 24988, "nlines": 313, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "गौतम गुलाटी दशा विश्लेषण | गौतम गुलाटी जीवनाचा अंदाज Actor", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2022\nलाल किताब राशि भविष्य 2022\nस्टॉक मार्केट 2022 भविष्यवाणी\nतमिळ राशि भविष्य 2022\nतेलगू राशि भविष्य 2022\nकन्नड राशि भविष्य 2022\nमल्याळम राशि भविष्य 2022\nगुजराती राशि भविष्य 2022\nमराठी राशि भविष्य 2022\nबंगाली राशि भविष्य 2022\nपंजाबी राशि भविष्य 2022\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » गौतम गुलाटी दशा फल\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nगौतम गुलाटी दशा फल जन्मपत्रिका\nगौतम गुलाटी प्रेम जन्मपत्रिका\nगौतम गुलाटी व्यवसाय जन्मपत्रिका\nगौतम गुलाटी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nगौतम गुलाटी 2022 जन्मपत्रिका\nगौतम गुलाटी ज्योतिष अहवाल\nगौतम गुलाटी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर December 5, 1990 पर्यंत\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 1990 पासून तर December 5, 2008 पर्यंत\nजबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2008 पासून तर December 5, 2024 पर्यंत\nतुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2024 पासून तर December 5, 2043 पर्यंत\nया काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2043 पासून तर December 5, 2060 पर्यंत\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2060 पासून तर December 5, 2067 पर्यंत\nस्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2067 पासून तर December 5, 2087 पर्यंत\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2087 पासून तर December 5, 2093 पर्यंत\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nगौतम गुलाटी च्या भविष्याचा अंदाज December 5, 2093 पासून तर December 5, 2103 पर्यंत\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nगौतम गुलाटी मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nगौतम गुलाटी शनि साडेसाती अहवाल\nगौतम गुलाटी पारगमन 2022 कुंडली\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://diliprajprakashan.in/founder-information/", "date_download": "2022-10-01T13:50:13Z", "digest": "sha1:WJICNP34HCWQGYKOZBCP3NBMABJE5M2R", "length": 10285, "nlines": 44, "source_domain": "diliprajprakashan.in", "title": "Founder Information – Dilipraj Prakashan Pvt. Ltd.", "raw_content": "\nप्रा. द. के. बर्वे (त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो) यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१७ रोजी बेळगाव येथे झाला. बी. ए. व एम. ए.चे त्यांचे शिक्षण मराठी प्रमुख विषय घेऊन फग्र्युसन महाविद्यालयात व पुणे विद्यापीठात झाले. बी. एड. बेळगाव इथून शिक्षण महाविद्यालयातून केले. न्यू इंग्लिश स्वूâल नानावाडा आणि नंतर टिळक रोड या शाळेत त्यांनी मराठीचे नामवंत शिक्षक म्हणून नाव कमावले. त्यानंतर विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमधून उस्मानाबाद, तासगाव व कोल्हापूर इथे त्यांनी मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. या सर्व शिक्षकी पेशामध्ये त्यांना मानणारा मोठा विद्यार्थिवर्ग आजही स्मरणाने त्यांचे ऋण व्यक्त करतो.\nमराठीवर त्यांचे जिवापाड प्रेम आणि तेवढेच प्रभुत्वही. बेळगावच्या सुप्रसिद्ध सरदार हायस्वूलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झाल्यामुळे त्यांचे इंग्रजीही उत्तम होते, त्याची साक्ष वोरा आणि वंâपनीने त्यांच्याकडून शेक्सपिअरच्या अनेक नाटकांवरून कुमारांसाठी करून घेतलेल्या कादंबरिकांवरून येईल. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी ‘निवडक नवनीत’ व वामन मल्हारांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’ ही पुस्तके लिहिली. त्या वेळचे सुप्रसिद्ध व्हिनस प्रकाशनचे स. कृ. पाध्ये यांनी ती छापली आणि बर्वे यांनी अधिक समीक्षालेखन करावे, असे सुचवले; पण त्यांचा खर पिंड सर्जनशील लेखकाचा होता.\nसन १९५० मध्ये आंबटषौक हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली. माझ्या लहानपणी वाचलेली त्यांची किती तरी सुंदर पुस्तके, कथा-कादंबरिका आजही माझ्या स्मरणात आहेत आणि आजच्या पिढीला ही पुस्तके उपलब्ध नाहीत याचे शल्यही मनात आहे. गुलछबू, पुâलराणी, गोड गुपित, देशासाठी दर्यापार, बोलका मासा, चंद्रावर ससा, किती वाजले, नन्नी, छबुकड्या गोष्टी, डॉक्टर पोटफोडे— अशी किती तरी वाचनीय आणि गुंतवून ठेवणारी पुस्तके आम्ही त्या काळात आवडीने वाचत होतो. त्यातली काही पुस्तके समर्थ प्रकाशन— वा. रा. ढवळे यांनी काढली, तर नंतर भाऊंनी स्वत:च्या सुरू केलेल्या दिलीपकुमार प्रकाशनाने काही पुस्तके काढली.\nमहाराष्ट्र शासनाने नवसाक्षर प्रौढांसाठी काही पुस्तके लिहून घेण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांचे एक निवासी शिबिर भोर येथे भरवले होते. त्यात भाऊंनी लिहिलेले ‘गणूचा गाव’ हे पुस्तक महाराष्ट्रभर ग्रामीण भागात सर्वदूर पोचले. ही कादंबरी इतकी पकड घेणारी होती की, पुढे राष्ट्रीय स्तरावर लखनौ येथे भरलेल्या लेखक शिबिरातून त्यांची व प्रसिद्ध कादंबरीकार वि. वि. बोकील यांची निवड झाली.\nसेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाऊंनी पुण्यात प्रकाशनव्यवसाय सुरू केला. सन १९७१ मध्ये दिलीपराज प्रकाशन संस्थेची सुरुवात रविवार पेठेतील आमच्या राहत्या घरीच झाली. त्यांनी अगडबंब राक्षस, पिपातला राक्षस, माकडबाळ, चिव चिव चिमणी वगैरे लहान मुलांसाठी पुस्तके लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली, पण त्यात त्यांचा जीव आता रमेना. लेखनाची उर्मी, आयुष्यभरातले कडू-गोड अनुभव गाठीला आणि जात्याच असलेली प्रतिभा यांच्या जोरावर त्यांनी १९८०-८१ या दोन वर्षांत पुट्टी, पोकळी व पंचवेडी या तीन कादंबNया लिहिल्या. साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांचे प्रकाशन समारंभही झाले.\nबालपणापासूनचे त्यांचे जिवलग मित्र बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती रावसाहेब बा. म. गोगटे यांचे चरित्र लिहिण्याचा घाट त्यांनी घातला आणि मुंबई, बेळगाव, पुणे अशा त्यांच्या वाNया सुरू झाल्या. हे चरित्र सर्वतोपरी उत्कृष्ट व्हावे, असा त्यांचा ध्यास होता. त्याचा ताण नकळतपणे त्यांच्यावर आला की काय नकळे, पण पुस्तक छापून होण्यापूर्वी केवळ दोन दिवस आधी २४ डिसेंबर १९८१ रोजी झोपेत हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा दु:खद अंत झाला. दि. १२ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ ठरला होता, तो त्यांच्या आठवणी काढत पार पडला. रणजित देसार्इंनी त्या वेळी काढलेले भावोद्गार.\n‘‘लेखक या नात्याने मी सांगू इच्छितो की, दत्तोपंतांनी अत्यंत सुंदर भावकाव्य निर्माण वेâले आहे. एक ज्येष्ठ ग्रंथकार मराठीत अवतरला आहे— रूपाने आणि गुणानेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-december-2018/", "date_download": "2022-10-01T15:34:38Z", "digest": "sha1:2WS74B4LEFCLIVC6ZMYUWTTHCQE5IACC", "length": 13119, "nlines": 115, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 20 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) स्त्री-पुरुष असमानता निर्देशांकात भारत 108 व्या स्थानावर आहे.\nतन्मय लाल यांना मॉरिशसमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले आहे.\nटी.सी. बारूपाल यांना गिनी करिता भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nप्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांच्या आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉफी टेबल बुक “टाइमलेस लक्ष्मण” प्रसिद्ध केले.\nअंतरिम सीबीआय संचालकांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या एम नागेश्वर राव यांना सरकारने अतिरिक्त संचालक म्हणून पदोन्नती दिली.\nउदय शंकर यांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nयूएस रेग्युलेटरी फेडरल एविएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने भारतासाठी सर्वात जास्त विमानचालन सुरक्षा रँकिंग कायम राखली आहे.\nबॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर यांना पशु कल्याणसंबंधीच्या प्रयत्नांमुळे वर्ष 2018 साठी ‘PETA इंडिया ऑफ द ईयर’ म्हणून नामांकित करण्यात आले आहे.\nभंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टिट्यूट (BORI)पुणे, ने प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यांची ई-लायब्ररी सुरू केली.BORI हा दक्षिण आशियातील सर्वात दुर्मिळ हस्तलिखितांचा सर्वात मोठा आणि सर्वात अमूल्य संग्रह आहे.\nसंस्कृत आणि त्याच्या संबंधित भाषांमध्ये सुमारे 1,000 दुर्लक्ष पुस्तके आणि हस्तलिखिते सध्या जगभरातील वाचकांसाठी डिजिटलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आनंद घेण्यासाठी उपलब्ध आहेत.\nनेपाळचे माजी पंतप्रधान तुलसी गिरी यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/5927/", "date_download": "2022-10-01T15:20:09Z", "digest": "sha1:PEFU6AK6BDKKZJDJFEWLQHGVL4PSHQRG", "length": 5854, "nlines": 56, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "आता प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव” ! – Parner Darshan", "raw_content": "\nआता प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव” \nआता प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव” \nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.\nमुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.\nत्यानुसार भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nमंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारीत स्वरूपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात सहा महसुली विभागात आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरु करण्यात येणार आहे.\nपुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरु करतांना पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र असलेले, वाड:मयीन चळवळ, साहित्यिक वैशिष्ट्य असलेले गाव, केंद्र, राज्य संरक्षित स्मारक, कृषी पर्यटनाचे केंद्र असलेले, पुस्तकाचा खप अधिक असलेले गाव निवडले जाईल. यामध्ये संत गाडगेबाबा पारितोषिक प्राप्त गावे, आदर्श गाव, तंटामुक्त, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता यासारख्या शासनाच्या अभियानात योजनेत पात्र ठरलेली पुरस्कार प्राप्त केलेली गावेही निवडता येतील. असे करतांना गावातील लोकांचा सहभाग आणि इच्छाशक्ती ही लक्षात घेतली जाईल. यासाठी मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक १९ कोटी ७९ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 300 जागा\nमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता \nअवैध वाळू उपशाबाबत महसूलमंत्र्यांनी दिला ‘असा’ इशारा\nआनंदाची बातमी : नगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 3 कोटी रूपये \n‘या’ शिक्षकांचे पगार होणार बंद\nबेरोजगार तरूणांनो लागा तयारीला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/was-the-vaccination-done-without-the-help-of-the-center-question-by-radhakrishna-vikhe-patil/", "date_download": "2022-10-01T13:52:44Z", "digest": "sha1:SUBHT6VWO63ZYUV67U7GM7SVIIKLYWIZ", "length": 11209, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "केंद्राच्या मदतीशिवाय लसीकरण झाले का? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाकेंद्राच्या मदतीशिवाय लसीकरण झाले का राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल\nकेंद्राच्या मदतीशिवाय लसीकरण झाले का राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल\nशिर्डी : महाराष्ट्रातील विविध भागांत कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. यावरुन राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून केंद्रावर दुजाभावाचा आरोप करण्यात येत आहे. आता या आरोपांना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\nआपण काय बोलतोय याचं भान आघाडीतील मंत्र्यांनी ठेवायला हवं असं भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. लसीकरणात पंतप्रधानांनी भेदभाव केल्याचा आरोप करणारे महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण झाल्याने स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत याचे आश्चर्य वाटतेय.\nलसीकरणासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे आणि राज्य सरकार, केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत आहे. दुसरीकडे देशात सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झाल्याने सरकार पाठ थोपटून घेत आहे. मग केंद्राच्या मदतीशिवाय लसीकरण झाले का असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.\nकिमान आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे मुख्यमंत्र्यांनी बघावं\nमहाराष्ट्राने १ मे पासून मोफत लसीकरणाचा पुढाकार घेतलाय या निर्णयाचे स्वागतच आहे. आता राज्य सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवलाय. मात्र लॉकडाऊनच्या अगोदर केलेल्या घोषणांचे काय किती अंमलबजावणी झालीय अजून लोकांची उपासमार सुरू आहे. किमान आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे मुख्यमंत्र्यांनी बघावं असंही राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे.\nअहमदनगर जिल्ह्यात कोरोनासाठी सुविधा द्या यासाठी मंत्री पत्र लिहतात हे आश्चर्य आहे. मंत्र्यांचे काम होतं सुविधा करण्याचं, कोरोनाचे आज सुरू झालेले संकट नाहीये. एक वर्षानंतर मंत्र्यांना जिल्ह्यात सुविधांचा अभाव असल्याचं कळलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणे हा फक्त फार्स असून आपली अब्रू आणि अपयश झाकण्याचा हा प्रकार असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केलीय.\nPrevious articleपुण्यातील डॉक्टर व हॉस्पिटलेच ऑक्सिजनवर\nNext article…आणि त्यांचा मनसेच्या शाखेतच उरकला विवाह\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/Pa.html", "date_download": "2022-10-01T15:10:44Z", "digest": "sha1:AO5HELX3GFPDUOHGQRSN6GLBAAZITVAB", "length": 11082, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा.\nपारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा.\nपारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा.\nमंत्री अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन व व्याख्याते गणेश शिंदे यांच्या पुढाकाराने पारगाव ची आदर्श गावाकडे वाटचाल.\nनगर - तालुक्यातील पारगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे. राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी पारगाव दत्तक घेतले.विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत पारगाव चा विकास कृती आराखडा सादर करणे संदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री यांनी प्रशासनाला निर्देश दिले.याच बैठकीच्या अनुषंगाने नुकतीच पारगाव येथे सर्व विभागांच्या खाते प्रमुखांनी पारगावला प्रत्यक्ष भेट देत विकास आराखडा तयार करण्या संदर्भात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गग्रामस्थांसोबत चर्चा केली. प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार उमेश पाटील यांनी कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांसमोर मांडल्या. गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी कृषी क्षेत्रात वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना उपलब्ध असल्याचे नमूद केले. महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांनी शासनाकडे आपल्यासाठी विविध योजना आहेतच परंतु नियमित वीज बिल भरणे वीज चोरी थांबवणे या गोष्टींकडेही आपण लक्ष द्यायला हवे असे मत व्यक्त केले. तालुका पोलिस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी कायदा-सुव्यवस्था व गावात शांतता असावी यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सहकारी संस्था सहायक उपनिबंधक अल्ताफ शेख यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावातील आर्थिक प्रगती साधता येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला.या प्रसंगी सर्वच विभाग प्रमुखांनी आपले विचार व्यक्त केले.\nव्याख्याते गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.केवळ भौतिक सुविधा उभारून शास्वत विकास साधता येणार नाही त्या साठी आपण आपले वर्तन बदलायला हवे. निसर्ग समाज संस्कार अशा अनेक विषयांना स्पर्श करत त्यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांची मने जिंकली.\nसरपंच मीनाक्षी शिंदे उपसरपंच ताराबाई भोसले, ग्रामपंचायत सदस्य महेश शिंदे, गणेश गुंड , सुप्रिया शिंदे, शोभा शिंदे, मूनाबी शेख,ग्रामविकास अधिकारी सचिन पवार, प्रसाद पवार, बाळासाहेब चव्हाण,बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सागर शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तर अतुल शिंदे व तोसिफ शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/07/blog-post_17.html", "date_download": "2022-10-01T15:15:34Z", "digest": "sha1:DCBGDWPNP7S354LPS7T47F27NUKKEEBX", "length": 6614, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "एलआयसी एजंटचा कर्जाला कंटाळून खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nएलआयसी एजंटचा कर्जाला कंटाळून खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न\nनवी मुंबई : मी मेलो तर माझ्या मुलाची कर्जातून मुक्तता होईल,त्यांना पॉलीसीचे पैसे मिळतील या विचारातून कर्जाला कंटाळलेल्या इसमाने शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अधिकाऱ्यांनी वेळीच मदत केल्याने त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचे प्राण वाचवले. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nशेषनाथ दिवेदी (५६) असे त्या इसमाचे नाव असून तो नेरुळ विभागात राहणार आहे.एलआयसी एजंटचे काम करणारा दिवेदी गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाला कंटाळला होता.तो एलआयसीचे काम करत असल्याने त्याला पॉलिसीची जाणीव होती.या विचाराने त्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.सकाळी तो १०.३० च्या सुमारास वाशी खाडी पुलावर गेला असता त्याने त्या ठिकाणाहून उडी मारहती आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी वाहतूक पोलिस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पाहिले.त्याचवेळी तातडीने हालचाली करत त्यांनी धाव घेतली.आणि कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.दरम्यान, नवी मुंबईतील महापालिका रुग्णालयात संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीचे प्राण वाचवणारे वाहतूक पोलीस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केलं.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://arebapre.com/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2022-10-01T13:37:37Z", "digest": "sha1:EMCEJ26DFTBSLB6MNLCZI4DTRBVA3EE6", "length": 7270, "nlines": 87, "source_domain": "arebapre.com", "title": "मनोरंजन Archives - Arebapre.Com", "raw_content": "\nपानांच्या ढिगाऱ्यात दबा धरून बसले आहेत ३ प्राणी, त्यांना शोधण्यात ९९% लोक झालेत फेल, फोटो Zoom करा दिसेल…\nडोळ्यांचा भ्रम असणे ही ऑप्टिकल इल्युजन ही एक सामान्य गोष्ट आहे. साधारण मेंदू असलेले लोक या ऑप्टिकल भ्रमाला बळी पडतात. पण जे हुशार असतात,...\n२० सेकांदात शोधून दाखवा फोटोमध्ये लपलेले जिराफ फोटो ZOOM करा आणि शोधून दाखवा…\nदृष्टिभ्रम होताच, असे आहेत, जे पाहून माणूस गोंधळून जातो. पण जर तुम्ही त्यांच्याशी संबंधित कोडे सोडवण्यात गुंतलात तर सोडवल्याशिवाय राहू शकत नाही. यावेळीही आम्ही...\nउघडा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य, फोटोमध्ये जो तुम्हाला पहिला प्राणी दिसेल त्याने कळेल तुमचे व्यक्तिमत्व फोटो ZOOM करा आणि शोधून दाखवा \nफोटो हे केवळ एखाद्याचे चित्रच नाही तर तुमच्या मनाचे आणि व्यक्तिमत्त्वाचेही विश्लेषण करतात. आम्ही हा दावा करत नाही, परंतु चॅनेल आणि वापरकर्ते जे वेगवेगळ्या...\nजंगलामधील लपलेल्या चित्ताला शोधू शकताल का तुम्ही गरुडासारखे तीक्ष्ण नजरेवाले लोकच करतील हे अव्वाहन पार..\nतुम्ही ऑप्टिकल इल्युजन सारखी अनेक आव्हाने पाहिली असतील आणि काही सोडवलीही असतील. पण कॅमेऱ्यात कैद झालेल्या खऱ्या चित्रांमध्ये दडलेले प्राणी शोधणे किंवा त्यांना शोधण्याचे...\nफोटोमध्ये दिसत आहे घोड्यासारखे काळे जनावर, Zoom करून पाहिलं तर कळेल आश्चर्यकारक सत्य..\nसोशल मीडियावर अजब गजब फोटो चा भंडार आहे. तुम्हाला असे अनेक चित्र पाहायला भेटतील ज्याने तुम्ही आश्चर्यकारक होताल. आणि अनेक वेळा शक सुद्धा निर्माण...\nया अब्जाधीशांच्या बायका आहेत बॉलिवूड अभिनेत्री पेक्षाही सुंदर,नंबर ५ तर आहे सर्वात सुंदर.\nबॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्यासह बॉलिवूडमध्ये एक ठसा उमटविला आहे, कोट्यावधी लोक त्यांच्या सौंदर्यासाठी वे डे आहेत, त्यांनी त्यांच्या सौंदर्य...\nसाथ निभाना साथियाच्या मालिकेच्या चाहत्यांना बसेल मोठा ध क्का, गोपी बहु यांच्यासह हे तारे यापुढे शोमध्ये दिसणार नाहीत.\nटेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो साथ निभाना साथियाचा दुसरा सीझन आजकाल प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळविली. हे पाहता, त्याचा...\nनवरात्री मध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये दिशा वकानी येईल का परत काय आहे खरे जाणून घ्या..\nटेलिव्हिजन ची प्रसिद्ध सिरीयल 'तारक मेहता का उलटा चष्मा' ने ३००० एपिसोड पूर्ण केले. परंतु फॅन्स ला अजून पन दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-demonstration-of-fake-notes-5607247-NOR.html", "date_download": "2022-10-01T13:37:54Z", "digest": "sha1:U75ALLQMUCACLOBICP2IOGMSHWDT6PDN", "length": 7459, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘त्या’ने पोलिसांना दाखवले बनावट नोटेचे प्रात्यक्षिक | news about Demonstration of fake notes - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘त्या’ने पोलिसांना दाखवले बनावट नोटेचे प्रात्यक्षिक\nऔरंगाबाद - बनावट नोटा तयार करताना नोटाची एक बाजु व्यवस्थित आली तरी दुसरी बाजू योग्य छापून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. एक बाजूची व्यवस्थित प्रिंट आली तरी दुसरी बाजू व्यवस्थित येत नसल्याने कागदावरच जास्त खर्च झाला, अशी माहिती बनावट नोटा प्रकरणाच्या चौकशीत समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले. स्कॅनर प्रिंटरच्या साहायाने बनावट छापणाऱ्या माजीद माजीद बिस्मिल्ला खान (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याच्या पोलिस कोठडीत त्याने पोलिसांना प्रात्यक्षिक करताना हा प्रकार सांगितला. तरीही त्याने यातून पाच लाख पाच हजार तिनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या.\nबायजीपुऱ्यातील इंदिरानगर भागात माजीद बिस्मिल्ला खान बनावट नोटा तयार करताना गुन्हे शाखेने त्याला १९ मे रोजी अटक केली. त्यावेळी प्रिंटर, स्कॅनर सह कागदाचे गठ्ठे पोलिसांनी हस्तगत केले होते. यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळवाडी राजा येथील एका तरुणाला माजिदवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. दहावी पर्यंत शिकलेला असतानाही माजिद याने बनावट नोटा छापण्याचे तंत्र शिकून लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या. परंतु नेमका तो केवळ स्कॅनर प्रिंटरच्या साहायाने हुबेहूब नोटा कसे तयार करत होता, हे तपास यंत्रणेला समजून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी त्याला समोर प्रयोग करून दाखवण्यास सांगितले. तेव्हा त्याने हा सर्व प्रकार सांगितला. मात्र, त्याच्य या बनावट नोटाच्या कल्पनेमागे नेमके कोण आहे, हे मात्र अद्याप समोर येऊ शकलेले नाही.\nलाखो रुपयांच्या नोटा, मात्र कागदावरच जास्त खर्च\nमाजिद केवळ दहावी पास आहे. बनावट नोटा छापताना तो स्कॅनरमधून सुरुवातीला एक मूळ नोट (ओरीजनल) स्कॅन करून घेत असे. त्यानंतर प्रिंटरमधून त्याच्या प्रिंट काढत होता. परंतु हे करताना समोरील बाजू स्कॅन केल्यावर नोटांची मागील प्रिंट तंतोतंत जुळवण्यात त्याला मोठ्या अडचणी आल्याचे त्याने सांगितले. यासाठी नोटा छापताना पहिली बाजू व्यवस्थित सेट झाल्यावर दुसरी बाजू सुध्दा व्यवस्थित सेट झाली का, हे तपासून पाहण्यासाठी तो आधी साधी प्रिंट (झेरॉक्स) काढून पाहत असे. जमवाजमव करण्यातच कागद खर्च झाला. छपाई व्यवस्थित आल्यास तो नोट फाडून फेकून देत असे. स्कॅन होऊन दोन्ही बाजू तंतोतंत सेट झाल्याचे निश्चित होताच तो प्रिंट काढून शंभर, दोन हजार पाचशे रुपयांच्या नोटा काळजीपूर्वक कापत होता.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-12th-exam-result-maharashtra-5610325-NOR.html", "date_download": "2022-10-01T15:39:43Z", "digest": "sha1:PJE6Y6RJIRFPJTQ7MZ3SHW7OHVVJIHFB", "length": 6913, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बारावीच्या निकालात 2% वाढ, औरंगाबाद विभाग 89.83 टक्के निकालासह चौथ्या क्रमांकावर | 12th exam result maharashtra - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबारावीच्या निकालात 2% वाढ, औरंगाबाद विभाग 89.83 टक्के निकालासह चौथ्या क्रमांकावर\nपुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलींची संख्या ९३.०५ टक्के असून मुलांची संख्या ८६.६५ टक्के आहे. बारावीचा राज्याचा निकाल ८९.५० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २ टक्के वाढ झाली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका ९ जून रोजी महाविद्यालयात मिळतील तसेच गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी ३१ मेपासून ९ जूनपर्यंत अर्ज करता येतील.\n> कोकण विभाग 95.20 टक्के\n> पुणे विभाग 91.16 टक्के\n> कोल्हापूर विभाग 91.40 टक्के\n> औरंगाबाद विभाग 89.83 टक्के\n> नागपूर विभाग 89.50 टक्के\n> अमरावती विभाग 89.12 टक्के\n> नाशिक विभाग 88.22 टक्के\n> लातूर विभाग 88.22 टक्के\n> मुंबई विभाग 88.21 टक्के\n- बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.09 ट्क्क्याने वाढले आहे.\n> विज्ञान शाखा - 95.85 टक्के\n> कला शाखा - 81.91 टाक्के\n> वाणिज्य शाखा - 90.57 टक्के\n> व्यवसाय अभ्यासक्रम - 86.27 टक्के\nबारावीची पुरवणी परीक्षा 11 जुलैपासून...\nबारावीच्या परीक्षेला यंदा 15 लाख पाच हजार 365 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा बारावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर तपासणीचे काम सुरळीत झाले. मात्र त्यामुळे निकालाला जरा वेळ लागल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. बारावीची पुरवणी परीक्षा 11 जुलैपासून सुरू होईल, असेही पाटील म्हणाले.\nसीआयएससीई दहावीत पुण्याची मुस्कान पहिली\nसीआयएससीईने सोमवारी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले. दहावीत पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण बंगळुरूचा अश्विन राव 99.04 टक्के गुणांसह प्रथम आले आहेत. बारावीत कोलकात्याची अनन्या मैती ही 99.05 % गुणांसह प्रथम आली. बारावीत 96.47 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा निकाल 98.53 % लागला.\n>12 वीच्या परिक्षेत जळगाव जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या स्थानी\n>ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ चांगल्या गुणांनी ‘बारावी पास’, सहा वर्षांच्या विलंबानंतर दिली परिक्षा\nपुढील स्लाइडवर वाचा, बारावी निकाल - कॉपीमुक्तीनंतर मराठवाड्यात निकालाच्या टक्क्याचा चढता आलेख...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-june-2022/", "date_download": "2022-10-01T15:33:12Z", "digest": "sha1:WLXELFGT33252YJF3KQOBCPVDRJI6QI6", "length": 15769, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 01 June 2022 - Chalu Ghadamodi 01 June 2022", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n1 जून 2022 रोजी गुजरातमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांची परिषद सुरू झाली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी हा परिषदेचा केंद्रबिंदू असेल.\n2021-22 या आर्थिक वर्षात, भारताने आतापर्यंतची सर्वोच्च परिधान आणि कापड निर्यात नोंदवली जी USD 44.4 अब्ज इतकी होती. निर्यात टॅलीमध्ये हस्तशिल्पांचा देखील समावेश आहे आणि FY21 आणि FY20 मध्ये नोंदवलेल्या संबंधित आकडेवारीच्या तुलनेत अनुक्रमे 41 टक्के आणि 26 टक्के लक्षणीय वाढ दर्शवते.\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणा केली आहे की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राज्यात विविध खेळाडूंना देण्यात येणार आहेत. राजस्थान सरकार राज्यातील खेळांच्या विकासासाठी मोठे निर्णय घेत असून, पदक विजेत्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम कालांतराने वाढत जाईल.\nहिमाचल प्रदेशातील शिमा येथे ‘गरीब कल्याण संमेलन’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात जिल्हा मुख्यालये, राज्यांची राजधानी आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे.\nपुणे महानगरपालिकेने (PMC) पुण्यातील विमान नगर येथे बांधलेल्या तक्षशिला क्रीडा संकुलाचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\nवरिष्ठ IAS अधिकारी वंदिता शर्मा यांची कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्या पी रवी कुमार यांच्या जागी असतील.\nछत्तीसगड सरकार हे राष्ट्रीय उद्यानाच्या आतील गावातील सामुदायिक वन संसाधन (CFR) अधिकारांना मान्यता देणारे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.\nपश्चिम बंगालने 26 मे 2022 रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रतिष्ठित “शिक्षणातील स्टार ऑफ गव्हर्नन्स-SKOCH पुरस्कार” मिळवून दिला आहे.\nपियाली बसाक नेपाळ हिमालयातील एका मोठ्या गिर्यारोहण मोहिमेत भाग घेतला. पूरक ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे तिचे ध्येय होते आणि ते करणारी ती पहिली भारतीय महिला बनली होती.\nशेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IFFCO द्वारे कलोल, गुजरात येथे जगातील पहिल्या नॅनो युरिया लिक्विड प्लांटचे उद्घाटन केले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (NF Railway) पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 5636 जागांसाठी भरती\n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/independence-day-speech-pm-modi-expressed-views-on-sports-field-zws-70-3073256/lite/", "date_download": "2022-10-01T14:37:27Z", "digest": "sha1:2AURO7BUWSKYO7A2U5T7ZQEX35BM4LU3", "length": 22722, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "independence day speech independence day speech pm modi expressed views on sports field zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n ; स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी क्रीडा क्षेत्राबाबत मांडले मत\nराजकारणाप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही पूर्वी घराणेशाही होती. जागतिक क्रीडा स्पर्धासाठी भारतीय खेळाडूंच्या निवडप्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता होती.\nनवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय यश संपादन केले असून निवडप्रक्रियेतील पारदर्शकता हे यामागील प्रमुख कारण असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी सोमवारी लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात देशाला संबोधित केले. या वेळी त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राबाबतही आपले मत मांडले.\n‘‘राजकारणाप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही पूर्वी घराणेशाही होती. जागतिक क्रीडा स्पर्धासाठी भारतीय खेळाडूंच्या निवडप्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता होती. त्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीला मुकावे लागत होते. अनेक खेळाडूंना संघ निवडीतील या आव्हानांवर मात करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाट पाहावी लागली होती. निवडप्रक्रियेत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असून परिस्थिती आता बदलत आहे. आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सुवर्ण आणि रौप्यपदकांच्या झळाळीने आपल्या युवकांचा आत्मविश्वास दुणावतो आहे,’’ असे मोदी म्हणाले.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\n‘‘भारतासाठी ही केवळ सुरुवात आहे. भारत कधी थांबत नाही किंवा थकत नाही. जागतिक स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू अनेक सुवर्णपदके जिंकतील याची मला खात्री आहे. तो दिवस आता फार दूर नाही,’’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.\nगेल्या वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी विक्रमी एकूण सात पदकांची कमाई केली होती. तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकण्यात यश आले. भारतीय खेळाडूंच्या या यशाचे मोदींकडून सातत्याने कौतुक केले जाते. भारतीय खेळाडू महत्त्वाच्या जागतिक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी आणि स्पर्धेत खेळून आल्यानंतर मोदी त्यांची भेट घेतात.\nतसेच भारतात क्रीडासह सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे राजकारण दूर करणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. ‘‘घराणेशाहीचा अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रतिभावान व्यक्तींवर आणि देशाच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येत असून भ्रष्टाचाराला चालना मिळत आहे. कुटुंबाच्या कल्याणाचा राष्ट्राच्या कल्याणाशी काहीही संबंध नाही. क्रीडा क्षेत्रात अशा व्यक्तींचा हस्तक्षेप थांबवणे आवश्यक आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्व क्षेत्रांत पारदर्शकता गरजेची आहे,’’ असे मोदी म्हणाले.\nलक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजना फायदेशीर\nभारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत मिळवलेल्या यशात लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजना (टॉप्स) महत्त्वाची ठरली आहे. ‘टॉप्स’च्या मार्फत क्रीडापटूंना प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना खेळातील प्रगतीसाठी साहाय्य केले जाते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण वर्षभर लक्ष ठेवले जाते. तसेच ‘टॉप्स’मध्ये खेळाडूंच्या निवडीत पारदर्शकता ठेवण्यातही ‘साइ’ची महत्त्वाची भूमिका आहे. ‘‘आंतररराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामधील आपली यशस्वी कामगिरी प्रतिभावान युवा भारतीयांमधील क्षमता अधोरेखित करते. आपण या प्रतिभेला पािठबा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे,’’ असे मोदींनी सांगितले.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकॅनेडियन खुली टेनिस स्पर्धा : सिमोना हालेप विजेती\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nJasprit Bumrah: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे जसप्रीत बुमराह संदर्भात मोठे विधान म्हणाले, टी२० खेळू शकतो…\nWomen’s Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची तुफानी खेळी भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय\nICC Cricket New Rules: क्रिकेटचे हे नऊ नियम आजपासून बदलले, हायब्रीड खेळपट्टीला परवानगी, मांकडिंगमध्येही बदल\nमीराबाई चानूचे आणखी एक सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेत नव्या विक्रमाला घातली गवसणी\nJasprit Bumrah: पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणतो की, जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा फेरारी कार आहे\nUmpire Aleem Dar: इंग्लड-पाकिस्तान यांच्यातील टी२०सामन्यात पंच आलीम दार थोडक्यात बचावले नाहीतर., नेमके काय झाले वाचा\nWorld Team TT Championships: जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, पुरुष संघाने केला उझबेकिस्तानचा पराभव\nविश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/lpg-gas-kyc-online/", "date_download": "2022-10-01T14:51:31Z", "digest": "sha1:UCHOE2TZNW7EURXRDOABX7QOPGKZBA3Q", "length": 17892, "nlines": 209, "source_domain": "gavkatta.com", "title": "LPG Gas KYC Online: सुरू, सर्वांनी पुन्हा e-kyc केली तरच मिळणार गॅस सबसिडी ऑनलाइन प्रोसेस सुरू इथे पहा - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/LPG Gas KYC Online: सुरू, सर्वांनी पुन्हा e-kyc केली तरच मिळणार गॅस सबसिडी ऑनलाइन प्रोसेस सुरू इथे पहा\nट्रेण्डिंगभारत देशशेती कट्टासामाजिक कट्टा\nLPG Gas KYC Online: सुरू, सर्वांनी पुन्हा e-kyc केली तरच मिळणार गॅस सबसिडी ऑनलाइन प्रोसेस सुरू इथे पहा\nLPG Gas KYC Online: आता गॅसचे केवायसी करणे अधिक सोपे झाले आहे कारण पूर्वी आमच्या सर्व वाचकांना गॅस एजन्सीला वारंवार भेट द्यावी लागत होती, परंतु आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला हा लेख देत आहोत. , आम्ही LPC गॅस KYC ऑनलाइन बद्दल तपशीलवार सांगू.\nआम्ही तुम्हाला सांगतो की, एलपीसी गॅस केवायसी ऑनलाइन करण्यासाठी, तुम्हाला तुमचे पॅन कार्ड, बँक खाते पासबुक, आधार कार्ड आणि इतर सर्व माहिती तयार ठेवावी लागेल जेणेकरून तुम्ही सर्व एलपीसी गॅस केवायसी करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवू शकाल.शेवटी, लेखाच्या शेवटी, आम्ही तुम्हाला द्रुत दुवे देखील प्रदान करू जेणेकरून तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेऊ शकाल.LPG Gas KYC Online\nLPG गॅस ekyc ऑनलाइन करण्यासाठी येथे क्लिक करून पहा\nयेथे क्लिक करून पहा\nया लेखात आम्ही तुमच्या सर्व वाचकांचे स्वागत करू इच्छितो ज्यांना त्यांच्या गॅस कनेक्शनची केवायसी करायची आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला या लेखात एलपीसी गॅस केवायसी ऑनलाइनबद्दल तपशीलवार सांगू. त्यासाठी तुम्हाला ते वाचावे लागेल. शेवट\nआम्ही तुम्हाला सांगतो की, एलपीसी गॅस केवायसी ऑनलाइन करण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल, ज्याची संपूर्ण पॉइंट बाय पॉइंट माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देऊ जेणेकरून तुम्ही सर्वजण तुमच्या गॅस कनेक्शनचे केवायसी करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवू शकाल. आपण करू शकता. LPG Gas KYC Online\nLPC गॅस KYC ऑनलाइन करण्याची सर्वात जलद ऑनलाइन पद्धत\nतुम्ही सर्व कनेक्शन धारक ज्यांना त्यांचे केवायसी करवून घ्यायचे आहे, त्यांना या सुपरफास्ट पायऱ्या फॉलो कराव्या लागतील ज्या खालीलप्रमाणे आहेत –\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nएलपीसी गॅस केवायसी ऑनलाइन करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर यावे लागेल, जे असे असेल –\nहोम पेजवर आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे गॅस कनेक्शन पर्याय मिळतील, जे खालीलप्रमाणे असतील –\nआता तुम्हाला येथे ज्या कंपनीचा गॅस आहे ती कंपनी निवडावी लागेल आणि त्यावर क्लिक करावे लागेल,\nक्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज उघडेल –\nआता तुम्हाला येथे नोंदणीचा पर्याय मिळेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल,\nक्लिक केल्यानंतर, त्याचा नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल, जो असा असेल –\nआता तुम्हाला हा नोंदणी फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही पोर्टलवर सहजपणे लॉगिन करू शकाल आणि. LPG Gas KYC Online\nLPG गॅस ekyc ऑनलाइन करण्यासाठी येथे क्लिक करून पहा\nयेथे क्लिक करून पहा\nशेवटी, पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये लॉग इन करून तुमचे LPC गॅस केवायसी ऑनलाइन सहजपणे करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवू शकाल.\nवरील सर्व चरणांचे अनुसरण करून, तुम्ही सर्वजण तुमच्या गॅस कनेक्शनचे K, Y, C करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवण्यास सक्षम असाल. LPG Gas KYC Online\nअधिक माहितीसाठी जॉईन करावा आमचा व्हॉट्सॲप ग्रूप\nगुढीपाडवा आणि संभाजी महाराज\ne Records भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र राज्य\nFarmer Scheme 100% मोफत सोलार पंप; लवकर ‘ही’ कागदपत्रे आपलोड करा\nBamboo Farming कशी केली जाते बांबूची शेती,काय आहे कमाईचं गणित\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/maherchi-sadi-fame-alka-kubal-ajinkya-deo-meet-at-london-mhgm-732566.html", "date_download": "2022-10-01T15:42:19Z", "digest": "sha1:DM7K3BJQK3KVRYWPVANJ6S2TCMP62AZA", "length": 10801, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maherchi sadi fame alka kubal ajinkya deo meet at london mhgm - Alka Kubal: 'माहेरची साडी' भाऊ बहिण बॅक! अंजिक्य देव अन् अलका कुबल यांची अनेक वर्षांनी ग्रेट भेट – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nAlka Kubal: 'माहेरची साडी' भाऊ बहिण बॅक अंजिक्य देव अन् अलका कुबल यांची अनेक वर्षांनी ग्रेट भेट\nAlka Kubal: 'माहेरची साडी' भाऊ बहिण बॅक अंजिक्य देव अन् अलका कुबल यांची अनेक वर्षांनी ग्रेट भेट\nसासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी. या चित्रपटातील बहीण भाऊ विक्रम शिंदे आणि लक्ष्मी शिंदे यांची अनेक वर्षांनी झाली भेट. अलका कुबल यांनी दोघांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.\nसासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी. या चित्रपटातील बहीण भाऊ विक्रम शिंदे आणि लक्ष्मी शिंदे यांची अनेक वर्षांनी झाली भेट. अलका कुबल यांनी दोघांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.\nनवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी\nछत्रपतींच्या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनाचा सुबोधने केला असा उपयोग\nहे तर प्रभू राम अभिनेत्याला पाहून महिला भावुक; एअरपोर्टवरच घातलं साष्टांग दंडवत\n वायर आणि दगडांनंतर आता उर्फीने घडाळ्यापासून बनवला स्कर्ट; तुम्हीच बघा\nमुंबई, 15 जुलै: नव्वदच्या दशकातील अनेक सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहेत. त्या काळात आलेले स्त्री प्रधान सिनेमांनी महाराष्ट्राच्या घराघरातील महिलांवर्गावर राज्य केलं. अनेक सिनेमांनी तर आपला नवा रेकॉर्ड बनवला. असाच एक सिनेमा म्हणजे माहेरची साडी. अलका कुबल, रेणूका शहाणे, रमेश भाटकर, विक्रम गोखले, अजिंक्य देव, विजय चव्हाण, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमातील डायलॉग आणि कलाकार आजही चर्चेत आहेत. या सिनेमानं दिलेल्या भावा बहिणीची जोडी तर अजरामर आहे. अभिनेत्री अलका कुबल आणि अंजिक्य देव यांनी साकारलेली बहिण भावाची पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्या सिनेमानंतर अलका कुबल आणि अजिंक्या फार सिनेमांमध्ये एकत्र दिसले नाहीत. मात्र अनेक वर्षांनी या जोडीची ग्रेट भेट थेट लंडनमध्ये झाली. माहेरची साडी भाऊ बहिणीं थेट लंडनमध्ये एकत्र आलेत. 'बऱ्याच दिवसांनी लंडनमध्ये भेट', असं म्हणत अलका कुबल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन अंजिक्या देव बरोबरचा एका फोटो शेअर केला आहे. दोघांना पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. सासरला ही बहिण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी. दोघांचं हे गाणं चांगलंच गाजलं. आजही हे गाणं लागलं की अनेक भावा बहिणींच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. हेही वाचा - Prajakta Mali: 'हा चित्रपट पाहिल्यावर तुमचा...'; Tamasha Live बघितल्यानंतर प्राजक्ताची प्रतिक्रिया चर्चेत\nमाहेरची साडी या सिनेमात अभिनेत्री अलका कुबल यांनी लक्ष्मी शिंदेची भूमिका साकारली होती. तर अंजिक्य देव यांनी लक्ष्मीच्या लहान भावाची विक्रम शिंदेची भूमिका साकारली होती. भावा बहिणींचं प्रेम सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. माझी ताई कम नशीबी नाहीये ह अंजिक्य देव यांचं वाक्य चांगलंच प्रसिद्ध आहे. अलका कुबल आणि अंजिक्य देव या ऑनस्क्रिन भाऊ बहिणींचा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेत्री अलका कुबल या सध्या लंडनमध्ये congratulations या नव्या मराठी सिनेमाचं शुटींग करत आहेत. अभिनेता लोकेश गुप्ते सिनेमाचं दिग्दर्शक करत आहे. सिनेमात आतापर्यंत अलका कुबल यांच्यासह, सिद्धार्थ चांदेकर, पुजा सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र अलका ताईंनी शेअर केलेल्या फोटोनंतर अभिनेते अजिंक्य देव देखील सिनेमाचा भाग असल्याचं समोर आलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.kokanbhatkanti.com/city/satara", "date_download": "2022-10-01T13:55:31Z", "digest": "sha1:MXSTANBYDEH6FST5FJ3FHTPRACAKJ5XV", "length": 3858, "nlines": 89, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "ठीकाणे", "raw_content": "\nन्याहारी आणि झटपट स्नॅक्स\nग्रुप टुर्स बातम्या व्हिडीओज\nतीन दिवसांची कोकण दर्शन सहल\n६.३० च्या सुमारास आम्ही जाऊन धडकलो कासव महोत्सवाच्या स्थळी.. मोहन दादा आणि त्याचे सहकारी आम्हा पर्यटकांची आणि कासव-प्रेमींची आतुरतेने वाट बघत होते.\nतीन दिवसांची कोकण दर्शन सहल\n६.३० च्या सुमारास आम्ही जाऊन धडकलो कासव महोत्सवाच्या स्थळी.. मोहन दादा आणि त्याचे सहकारी आम्हा पर्यटकांची आणि कासव-प्रेमींची आतुरतेने वाट बघत होते.\nतीन दिवसांची कोकण दर्शन सहल\n६.३० च्या सुमारास आम्ही जाऊन धडकलो कासव महोत्सवाच्या स्थळी.. मोहन दादा आणि त्याचे सहकारी आम्हा पर्यटकांची आणि कासव-प्रेमींची आतुरतेने वाट बघत होते.\nपुणे - ४११०२४, महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2021/06/blog-post_25.html", "date_download": "2022-10-01T14:36:36Z", "digest": "sha1:EEQHSQRZSHRTTHIW5YRGUDLZ5XHVYZE3", "length": 12474, "nlines": 52, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "कोव्हीडमध्ये आई वडिलांचे छत्र हरविलेली मुले तसेच पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा मदतीचा हात", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nकोव्हीडमध्ये आई वडिलांचे छत्र हरविलेली मुले तसेच पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा मदतीचा हात\nनवी मुंबई - कोव्हीडच्या पहिल्या व दुस-या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. त्याचप्रमाणे कोव्हीडमुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरे जावे लागलेले आहे.त्यामुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा अनाथ बालकांची तसेच कोव्हीडमुळे पतीचे आकस्मिक निधन झालेल्या महिलांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही महानगरपालिकेची सामाजिक बांधिलकी आहे हे लक्षात घेत अशा संकटकाळात अनाथ मुलांना तसेच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.\n(अ) कोव्हीडमुळे दोन्ही पालक / एक पालक गमावलेल्या मुलांकरिता कल्याणकारी योजना-\n(i) कोव्हीडमुळे दो्न्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य.\nदोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य\nएक पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य\nवय वर्ष 0 ते 5 - रू. 2000 प्रतिमहा\nवय वर्ष 0 ते 5 - रू. 1000 प्रतिमहा\nवय वर्ष 6 ते 10 - रू. 4000 प्रतिमहा\nवय वर्ष 6 ते 10 - रू. 2000 प्रतिमहा\nवय वर्ष 11 ते 18 - रू. 6000 प्रतिमहा\nवय वर्ष 11 ते 18 - रू. 3000 प्रतिमहा\nवरील टप्प्यांनुसार ते बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणा-या अर्थसहाय्यास पात्र राहील.\n(ii) अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता महानगरपालिकेमार्फत आधीपासूनच स्वतंत्र योजना सुरू असल्याने\nकोव्हीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक\nबाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य - रू. 50 हजार प्रतिवर्ष.\n(ब) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांकरिता कल्याणकारी योजना-\n(i) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी अर्थसहाय्य देणे - रू. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.\n(ii) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करून घेणेकरिता\nअर्थसहाय्य करणे - स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेस संपूर्ण हयातीत एकदाच रू. 1 लक्ष\nरक्कमेपर्यंतचे अर्थसहाय्य ( दोन टप्प्यात ).\nकोव्हीडमुळे पतीचे निधन झालेली महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.\nया चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in यावर- 'विभाग' → 'समाजविकास' → समाजविकास विभाग सेवा' → 'कोव्हीड योजना' या लिंकवर सहजपणे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे उपआयुक्त (समाजविकास), तळमजला, महापालिका मुख्यालय, सेक्टर 15, सीबीडी बेलापूर किंवा समाजविकास विभाग कार्यालय, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर याठिकाणीही कार्यालयीन वेळेत माहिती उपलब्ध होऊ शकेल.कोव्हिडचा काळ हा सर्वांसाठी अत्यंत कठीण होता. दुर्दैवाने अनेक कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय कोव्हीडमुळे गमावले. ही झालेली हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मात्र दोन्ही किंवा एक पालक गमावलेली मुले तसेच कोव्हिडमुळे वैधव्य आलेल्या महिला यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून जगण्याची उभारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटेसे योगदान म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या 4 नवीन योजना राबविल्या जात असल्याचे सांगत कोव्हीडमुळे मृत्यू झाल्याने ज्या मुलांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावलेले आहेत अशा मुलांचा सांभाळ करणा-या व्यक्ती/संस्था यांनी अथवा आपले पती गमावलेले आहेत अशा महिलांनी महानगरपालिकेच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजविकास विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-rain-fall-in-murtijapur-5608778-NOR.html", "date_download": "2022-10-01T14:34:37Z", "digest": "sha1:X7J7LTOBXL4S7M4ABKQG7VMMSAY2JQ2Q", "length": 4577, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार पाऊस, ४० ते ५० घरांची पडझड | Rain fall in murtijapur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमूर्तिजापूर तालुक्यात जोरदार पाऊस, ४० ते ५० घरांची पडझड\nमूर्तिजापूर - शहर सकाळी उन्हाच्या दाहकतेत तापत असताना आज दुपारच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार पावसाच्या हजेरीमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर, खिनखिनी, अकोली जहाँगीर या गावातील घरांची पडझड झाली. जवळपास ४० ते ५० घरांचे यामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. तहसीलदार राहुल तायडे यांनी सर्व्हेक्षणासाठी गावांमध्ये टीम पाठवली आहे.\nशनिवारी ढगाळ वातावरणाने आभाळ काळोख होऊन जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, ४० ते ५० घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. खरीप हंगामाच्या दिशेने शेतकरी वाटचाल करण्यास मोकळा झाला. तालुक्यातील काही भागात चांगलाच पाऊस बरसला असून, उन्हामुळे लाही लाही होताना पावसामुळे मात्र नागरिक सुखावले. पावसासह विजेचा कडकडाट होत असताना जोरदार वारादेखील सुटला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सदर पाऊस नगरपरिषद ला मान्सूनपूर्व साफसफाई महावितरणला मान्सूनपूर्व मेन्टन्स देखभालीसाठी अलर्ट करणारा ठरला. ऐन पावसाळ्यात कुठेही दुर्घटना गैरसोय होऊ नये म्हणून दोन्ही विभागाने तत्परतेने नियोजन करणे गरजेचे आहे. पहिल्याच पावसाने देवरन रोडवरील नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. ज्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर शहराच्या स्वच्छते संबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/11/23/political-geography-of-maharastra-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:21:01Z", "digest": "sha1:MU56JLTEGEJ6RDH7RUBJBVDPJIA5QBFU", "length": 15902, "nlines": 156, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "महाराष्ट्राचा राजकीय भूगोल ( POLITICAL GEOGRAPHY OF MAHARASTRA) - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nमागील लेखात आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पहिला . या लेखात आपण जाणून घेणार आहेत महाराष्ट्राचा राजनैतिक / राजकीय भूगोल .\nमहाराष्ट्र हे भारताच्या 28 राज्यांपैकी एक आहे . महाराष्ट्राचा विस्तार 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त अक्षांश तर 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त रेखांश असा आहे . महाराष्ट्राचा भाग हा भारताच्या मध्यभागात आहे जो उत्तर भारत व दक्षिण भारताला एकत्र करण्याचे काम करतो . महाराष्ट्राच्या राजकीय सीमा विविध राज्यांना लागतात .\nवायव्य दिशेला गुजरात राज्य आहे . गुजरातला पालघर , नाशिक , धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांची सीमा लागते .उत्तरेकडे महाराष्ट्राला मध्यप्रदेशची सीमा लागते . मध्य प्रदेश राज्याला आठ जिल्ह्यांची सीमा लागते . या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार , धुळे , जळगाव , बुलढाणा , अमरावती , नागपूर , भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांची सीमा लागते . तसेच पूर्वेस छत्तीसगढ राज्यासोबत गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांची सीमा लागते.आग्नेय दिशेला तेलंगणा राज्यासोबत गडचिरोली , चंद्रपूर , यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत . तसेच दक्षिणेस कर्नाटक राज्याला सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली , सोलापूर , उस्मानाबाद , लातूर व नांदेड या सात जिल्ह्यांची सीमा लागते आणि शेवटी दक्षिणेकडे गोवा राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा आहे .\nमहाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली . त्या वेळेस महाराष्ट्रात 4 प्रशासकीय भाग , 26 जिल्हे व 235 तालुके होते . पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात 6 प्रशासकीय भाग , 36 जिल्हे व 355 तालुके आहेत . महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग खाली दिली आहे .\nमहाराष्ट्र राज्य व जिल्हे\nकोकण विभागात महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्हे व 47 तालुके येतात . या भागाचा संपूर्ण आकारमान 30746 चौ.किमी आहे .महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा ठाणे याच विभागात येतो सोबतच महाराष्ट्राची राजधानी मुंबई या विभागात येत . या विभागात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .\nमुंबई शहर – 0\nमुंबई उपनगर – 3\nपुणे विभागात महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्हे व 58 तालुके आहेत . या भागाचा संपूर्ण आकारमान 57275 चौ.किमी आहे . महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणारे पुणे याच विभागात येते. या विभागात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .\nनाशिक विभागात महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्हे व 54 तालुके येतात. या भागाचा संपूर्ण आकारमान 57493 चौ.किमी आहे. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर याच विभागात येतो. या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .\nऔरंगाबाद विभागात महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्हे व 76 तालुके आहेत . या भागाचा आकारमान 64813 चौ.किमी आहे . हा प्रशासकीय विभाग सर्व विभागांपेक्षा आकारमानाने सर्वात मोठा आहे .या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे .\nअमरावती विभागात 5 जिल्हे व 56 तालुके येतात. या भागाचा आकारमान 46027 चौ.किमी आहे.या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.\nनागपूर विभागात एकूण 6 जिल्हे व 64 तालुके येतात . या भागाचा आकारमान 51377 चौ. किमी आहे . महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर याच विभागात येत . या विभागातील जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.\nमहाराष्ट्राच्या निर्मिती नंतर त्यात अनेक जिल्ह्यांची नवीन निर्मिती करण्यात आली . तरी 1980 नंतर महराष्ट्रामध्ये झालेल्या जिल्ह्यांची पुनर्रचना खालील यादीत दिली आहे .\nसिंधुदुर्ग – 1 मे 1981\nजालना – 1 मे 1981\nलातूर – 16 ऑगस्ट 1982\nगडचिरोली – 26 ऑगस्ट 1982\nमुंबई उपनगर – 1990\nनंदुरबार – 1 जुलै 1998\nवाशीम – 1 जुलै 1998\nगोंदिया – 1 मे 1999\nहिंगोली – 1 मे 1999\nपालघर – 1 ऑगस्ट 2014\nमहाराष्ट्रातील विविध भागात लाभलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक नावे :-\nमहाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील काही वैशिष्ट्यपुर्ण भागांना विविध नावे पडली आहेत . ही नावे सरकारमान्य नसून प्रादेशिक आहेत परंतु अत्यंत लोकप्रिय आहेत . या भागांची यादी खालील प्रमाणे आहे .\nकोकण – सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्यामधील अरुंद किनारपट्टीला कोकण असे म्हणतात . कोकण भागात एकुण 7 जिल्हे आहेत .\nघाटमाथा – सह्याद्री पर्वताच्या उंचावट्या वरच्या प्रदेशाला घाटमाथा म्हणून ओळखले जाते.\nमावळ – सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागाला मावळ प्रांत असे म्हणले जाते .शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली याच प्रांतात स्वराज्य स्थापनेच्या पायभारणीला सुरवात झाली होती .\nखानदेश – हा प्रदेश कापूस व केळी साठी महाराष्ट्र भरात प्रसिद्ध आहे . या भागात उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात धुळे , नंदुरबार व जळगाव हे प्रदेश येतात .\nमराठवाडा – मराठवाड्यात औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश होतो . मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत . मध्य महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्यास मराठवाडा हे नाव आहे .\nविदर्भ – थोडक्यात नागपूर विभागाला विदर्भ म्हणून संबोधले जाते . परंतु या भागात अमरावती विभागाचे 5 तर नागपूर विभागाचे 6 जिल्हे आहेत . संत्र्यासाठी प्रसिद्ध भाग आहे .\nया लेखात आपण जाणून घेतले महाराष्ट्राचा राजकीय भूगोल व महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग . तरी पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याची नदीप्रणाली . तरी वाचत राहा STAY UPDATED …\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/900386", "date_download": "2022-10-01T15:12:06Z", "digest": "sha1:B6IRJOQ4BLCHRIUDY2CAWJR2GKTECSLM", "length": 1967, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"खासदार\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:२२, २ जानेवारी २०१२ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , १० वर्षांपूर्वी\n१९:०९, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n२३:२२, २ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n| [[नागालँड]] || १\n| [[ओडिशा|ओरिसाओडिशा]] || २१\n| [[पंजाब]] || १३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/3878/", "date_download": "2022-10-01T14:07:49Z", "digest": "sha1:VVJGEFZLV4P2VIA3SRSVQYTUUEPVD23S", "length": 7238, "nlines": 59, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "पारनेरातील ‘या’ सरपंचांनी केली हजार आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड ! – Parner Darshan", "raw_content": "\nपारनेरातील ‘या’ सरपंचांनी केली हजार आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड \nपारनेरातील ‘या’ सरपंचांनी केली हजार आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड \nपारनेर : तालुक्यातील म्हसोबा झाप येथे सरपंच प्रकाश गाजरे यांनी आपल्या ग्रामपंचायत मधील हजार आदिवासी कुटुंबांना दिवाळीचे औचित्य साधत फराळ वाटप केले व आदिवासींची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.\nसर्वसामान्यांची व आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड होण्यासाठी सरपंच प्रकाश गाजरे यांनी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप च्या माध्यमातून यावेळेस गरिबांची दिवाळी हा विशेष उपक्रम राबवत ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर जात आदिवासी एक हजार कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. सरपंच प्रकाश गाजरे यांनी आमदार निलेश लंके यांच्या दातृत्वाची परंपरा या दिवाळीमध्ये जपली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सरपंच प्रकाश गाजरे हे सामाजिक काम करत आहेत.\nदरम्यान तसेच आपल्या म्हसोबा झाप ग्रामपंचायत मधील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एक किलो साखर याप्रमाणे जवळजवळ चार टन साखरेचे वाटप या दिवाळीमध्ये सरपंच प्रकाश गाजरे यांनी केले असून दिवाळीमध्ये आदर्श उपक्रम राबवून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली आहे. आदिवासी व सर्वसामान्य कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संघर्ष ग्रुप व निलेश लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून आदर्श सरपंच प्रकाश गाजरे यांनी केला आहे.\nदरम्यान सामाजिक कामांच्या माध्यमातून नेहमीच काम करणारे व उपक्रमशील सरपंच म्हणून पारनेर तालुक्यात ओळख निर्माण झालेले सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिवाळीमध्ये राबविलेला गरिबांची दिवाळी हा उपक्रम निश्चित सर्वसामान्य व गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा आहे.\nसरपंच प्रकाश गाजरे हे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून दिवाळीमध्ये आदिवासी कुटुंबासाठी गोरगरिबांची दिवाळी हा सामाजिक उपक्रम राबवत पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक दातृत्वाची परंपरा सरपंच प्रकाश गाजरे यांनी जपली आहे.\nसमाजा मध्ये काम करत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून या दिवाळीमध्ये आदिवासी सर्वसामान्य कुटुंबाला दिवाळीत चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी एक हजार कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये केले\n(सरपंच म्हसोबा झाप, पारनेर)\nजगातील सर्वात महागडी गोष्ट कुठली\nसामाजिक पंढरीत झाले ‘कर्तुत्वा’चे प्रकाशन\nपारनेरच्या ‘या’ प्रलंबित प्रश्नांसाठी कोरडे दादांचा ध्यास \nगुड न्यूज : पारनेरातील ‘या’ १६ गावांची पाण्याची वणवण थांबणार \nआ.निलेश लंकेंमुळे मंत्रालयात टळला मोठा अनर्थ \nआमदार लंकेंनी असे साजरे केले अविस्मरणीय रक्षाबंधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/hTDVgj.html", "date_download": "2022-10-01T14:22:32Z", "digest": "sha1:KQ6LISQN2VZTUWK2O2OR6IFVSJODZUST", "length": 14866, "nlines": 41, "source_domain": "www.saptarang.page", "title": "ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते युव्ही ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई उद्घाटन", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nऊर्जामंत्र्यांच्या हस्ते युव्ही ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई उद्घाटन\nयुव्ही - ३६० सॅनिटायझर रोबोट उपयुक्त ठरेल\nमुंबई प्रतिनिधी : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कोठेही मागे नाही. कोविड काळातही या आजाराचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही - ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. या उद्घाटन सोहळ्यास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी. शिर्के,प्रा. महेंद्र शिरसाठ, अमित किमटकर, सुबोध भालेराव व संबंधित उपस्थित होते.\nसामंत म्हणाले, रुग्णालये, हॉटेल्स, व्यावसायिक जागा आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या रोबोटचा उपयोग होईल. तंत्रज्ञान विकसन प्रक्रियेत आधुनिक महाराष्ट्र कोठेच कमी नाही. विशेषतः विद्यापीठात हे तंत्रज्ञान विकसित झाले याचा आनंद आहे. राज्यातील रोबोटिक्स क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असून भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.\nऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या या जागतिक संकटाशी लढत असताना अजूनही लसीचे संशोधन झाले नसल्यामुळे या रोबोटची भूमिका महत्वाची आहे. कोविडचा सामना करण्यासाठी सॅनिटायझिंग टनेल, युव्ही -सी टॉर्च आदी संशोधने होत असताना हे रोबोटचे तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावू शकते. या संशोधनाच्या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.\nमहाराष्ट्रासाठी हे तंत्रज्ञान महत्वपूर्ण असून या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. जोपर्यंत एखादी चांगली संकल्पना वास्तविक रुपाने लोकांच्या उपयोगात येत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना तिचे महत्त्व नसते. अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांना उचलून धरत त्यांच्या जोपासनेसाठी पाठबळ उभे करायला हवे, असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.युव्ही - ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे तंत्रज्ञान हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे आहे. महाविद्यालये, विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या एकत्रीकरणातून या संशोधनाची निर्मिती झालेली आहे. संशोधनासाठी अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.\nशिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आर.जी. सोनकवडे यांच्या प्रयत्नातून 'युव्ही - ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट'(तारा)ची निर्मिती झाली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कोरोना विषाणू व तत्सम सुक्ष्मजीवांचें निर्जंतुकीकरण करणे साध्य होणार आहे. या रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे. तसेच खोलीमध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये यासाठी अँटीकोलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एलआयडीएआर सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकिकरणासाठी लागणारी वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशसन्स अँसिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही नायनाट करणे शक्य होणार आहे.\nरोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरी मुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड ऍपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालवणे शक्य आहे. मोबाइल वायफायद्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याहीपलीकडे जाऊन हा रोबोट आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतूकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो.\nरोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. कोविड -१९ वॉर्ड, मोठमोठे मॉॕल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ व प्रवाशी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किराणादुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हा रोबोट अत्यंत लाभदायक ठरेल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे, विद्युतचूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे, रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके आणि त्यांच्या संघाने ही संकल्पना सत्यात उतरवली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4860", "date_download": "2022-10-01T15:37:47Z", "digest": "sha1:QSGH4UK5A5T7FBWAPPNJZWODVZZZBQE7", "length": 17149, "nlines": 222, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 19 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 19\nसत्याची तहान या सत्यकामाच्या भूमीत आज उत्पन्न झाली आहे की नाही मानवजातीने जे जे उद्योग सुरू केले आहेत, जे जे विचारप्रांत उत्पन्न केले आहेत, त्या सर्व ठिकाणी आपण गेले पाहिजे. यंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, कला, रसायन, व्यायाम, क्रीडांगण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सर्व सत्याच्या साक्षात्कारांच्या क्षेत्रांत न थकता, न दमता पुढे घुसणारे लोक भारतीय संस्कृतीच्या उपासकांत निर्माण झाले पाहिजेत. सहकारी चळवळी असोत, मजुरांची संघटना असो, शेती सुधारणा असो, नवीन उद्योगधंदे सुरू करणे असो, सर्वत्र आपण गेले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. प्रयोग केले पाहिजेत. हीच परमेश्वराची पूजा. देवाने दिलेले वाढविणे म्हणजेच त्याची पूजा. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा विकास करणे म्हणजेच खरा धर्म.\nत्या त्या काळातील प्रश्न त्या त्या विचारवंतांना सोडवावयाचे असतात. अर्वाचीन बुद्धीसमोर अर्वाचीन प्रश्न आहेत. भारतीय संस्कृतीत ही हिम्मत नाही का जगातील राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा हक्क वेद घोकून मिळणार नाही, पूर्वजांची स्तुतिस्तोत्रे गाऊन मिळणार नाही. नवीन प्रश्नांस आपण हात घातला पाहिजे. प्रयोगालये म्हणजे होमशाळा काढल्या पाहिजेत. होऊ देत सुरू प्रयोग-सत्यदेवाचे सर्वांगीण स्वरूप समजून घेण्याचे प्रयोग\nआता कोठेही अडता कामा नये. आपले घोडे सर्वत्र दौडत जाऊ देत. ग्रामसंघटन, खादीशास्त्र, समाजशास्त्र, नवनीतिवाद, कोणतेही क्षेत्र असो; त्या त्या विषयात घुसू व नवीन ज्ञान निर्मू. ठिकठिकाणी संग्रहालये, प्रयोगालये, ग्रंथालये स्थापू. बौद्धिक व वैचारिक सहकार्य मिळवू. ज्ञान ही सहकार्याची वस्तू आहे. प्रत्येक विचार हा सहकार्यातून निर्माण झाला आहे. पूर्वीच्या शेकडो विचारांच्या खांद्यावर नवीन विचार उभा राहात असतो. गांधी टिळकांच्या कल्पनांचा विकास करतील. जवाहरलाल गांधींना पुढे नेतील. ज्ञानाच्या प्रत्येक प्रांतात अशी स्थिती आहे. तेथे अहंकार नाही, नम्र व निष्ठापूर्वक ज्ञानेश्वराची पूजा आहे.\nभारतीय संस्कृती सांगत आहे, “माझ्या मुलांनो जगात ज्ञानासाठी जीवनेच्या जीवने देणारे शेकडो लोक निर्माण होतात. येथेही विचारपूजा सुरू होऊ देत.”\nविचार तलवारीपेक्षा प्रखर आहे. विचार नवजीवन देतो. “वन्हि तो पेटवावा रे” विचारांचा वन्ही पुन्हा प्रखरतेने पेटविल्याशिवाय कश्मले जळून जाणार नाहीत.\nभारतात आज क्रान्तीचा समय आलेला आहे. ही क्रांती केवळ राजकीय नाही. ही शतमुखी क्रांती आहे. सारा संसार धांडुळावयाचा आहे. सा-या कल्पना पारखून घ्यावयाच्या आहेत. नवीन काळ, नवीन दृष्टी मजुराला पोटभर घास कसा मिळेल हे पाहणे म्हणजे आज महान धर्म आहे. राष्ट्राच्या एखाद्या नवीन उद्योगात रात्रंदिवस गढून जाणे म्हणजे संन्यासी होणे आहे.\nनिर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची आज नितान्त आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उताविळी नको, स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची जरूर आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची जरूर आहे. समाजाला सुखी कसे करता येईल, ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागल. मग जो विचार स्फुरेल त्याचा आचार सुरू होईल; आणि या विचाराला व आचाराला ‘युगधर्म’ असे नाव दिले जाईल.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramaza.live/due-to-her-love-even-stones-started-telling-the-story-of-hrithika-palkar-from-konkan/", "date_download": "2022-10-01T15:45:11Z", "digest": "sha1:4S7IQ2ICGQKJYBW3WNKGLP5J6ZR2FVZM", "length": 20890, "nlines": 263, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "तिच्या प्रेमामुळे दगडही बोलू लागले कोकणातील ऋतिका पालकर ची कहाणी - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nतिच्या प्रेमामुळे दगडही बोलू लागले कोकणातील ऋतिका पालकर ची कहाणी\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nनदीतल्या दगडांना काय किंमत. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत राहणं एवढंच त्याचं काम. फार फार तर कुठेतरी रस्त्याच्या भरावात दबून जाणं, किंवा कुठेतरी कशाच्या तरी बांधाला उपयोगी येणं यापेक्षा फार काही या दगड गोट्यांचा नशिबी येत असेल अशी कल्पनाही आपण करू शकत नाही.\nमात्र कोकणातील एक तरुणी नदीतल्या या दगड गोट्यांच्या प्रेमात पडली आणि चक्क हे दगड बोलू लागले. यातून निर्माण झाली नवी कहाणी.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव येथील ऋतिका विजय पालकर. शिक्षण बीएससी आयटी असलं तरी तिला आवड व्हीडिओ/फोटो एडिटिंगची. वडिलांच्या न्यूज एडिटिंग क्षेत्रात मदत करताना तिला स्टोन आर्टचा छंद लागला. वडिलांकडून कलेची नजर लाभलेली ऋतिका दगडांमध्ये वेगवेगळे आकार निरखू लागली.\nवडील १९९८ पासून काष्ठशिल्प तयार करतात. त्यामुळे लहानपणापासून काष्ठशिल्प शोधण्यासाठी कोकणातील नदीकिनारी, समुद्रकिनारी, जंगलांमध्ये फेरफटका ठरलेलाच. त्यातूनच तिला एखाद्या टाकाऊ लाकडातही वेगवेगळे आकार शोधण्याची नजर मिळाली.\nवडील काष्ठशिल्प घडवत असताना, तिने नदीपात्रातील, समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या कलाकृतींचं माध्यम म्हणून निवडलं. लहान-मोठया, वेगवेगळ्या रंगांच्या दगडांमध्ये तिला अनेक आकृती खुणावू लागल्या. याच छंदातून बनवलेली तिची पहिली कलाकृती एका रसिक व्यक्तीने विकत घेतल्याने, या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याचं ऋतिकाने ठरवलं.\nघरच्या लोकांचा पाठिंबा आणि निसर्गाकडून प्रेरणा घेत तिने विठ्ठल, गणपती, कृष्ण, कोकणी ग्रामीण जीवनावर आधारित व्यक्तिरेखा अशा कलाकृतींची निर्मिती केली.\nअनेक लहानमोठ्या दगडांपासून विशिष्ट रचनेतून शिवरायांची व्यक्तिरेखा, मेंढपाळ, प्रेमीयुगुल, पशू-पक्षी, फुले अशा अनेक कलाकृतींची निर्मिती तिने केली आहे.ऋतिका आपली कलाकृती घडवताना दगडांना कोणताही आकार किंवा रंग देत नाही. निसर्गाने जे बनवलं आहे, ते जसंच्या तसं वापरून विशिष्ट प्रकारे मांडणी करून त्यातून विविध कलाकृती लोकांसमोर मांडते. तिची प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे. कारण निसर्गही एक दगड जशास तसा पुन्हा बनवत नसेल.\n९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्ट ॲन्ड क्राफ्ट सोसायटी या ख्यातनाम आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनात ऋतिकाच्या नैसर्गिक दगडी कलाकृतींना न्याय मिळाला. स्टॅचू ऑफ युनिटीचे निर्माते राम सुतार यांच्याकडून तिच्या कलेचं कौतुक झालं.\nराम सुतार सरांची भेट आणि त्यांचे आशीर्वाद हे खूप मोठे भाग्य असल्याचं ऋतिका सांगते. प्रदर्शनाचे उद्घाटक अर्थतज्ञ खासदार नरेंद्र जाधव यांनी ऋतिकाच्या ‘आईने कडेवर घेतलेले मूल’ या कलाकृतीचं कौतुक केलं. ती कलाकृती त्यांनी विकत घेऊन आपल्या अभ्यासिकेत तिला स्थान दिलं आहे.\nसरावानेच दगडातील आकार लक्षात येतात व वेगवेगळ्या थीम सुचत जातात असा आपला अनुभव असल्याचं ऋतिका सांगते. या कलेच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग आणि संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ती सांगते.\nदिल्ली येथील प्रदर्शनानंतर ३-६ जानेवारी २०१९ मुंबई गोरेगाव येथे ग्लोबल कोकण महोत्सव २०१९ मध्ये तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर २७-२८ मार्च २०१९ ला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर कुलाबा मुंबई येथे प्रदर्शनासाठी तिला आमंत्रित करण्यात आले.\nत्यानंतर २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२० रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे प्रदर्शन भरविण्यात आले. कलेच्या माध्यमातून निसर्ग आणि संस्कृती जगासमोर मांडण्याचा ऋतिका हिचा प्रयत्न आहे. तसेच २१-२७ एप्रिल २०१९ या कालावधीत ऋतिकाने वैयक्तिक पातळीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित आर्ट गॅलरी “शाहू स्मारक भवन” येथे प्रदर्शन भरविले होते.\nऋतिकाने दगडांना बोलते केले. यातून कोकणच्या कला क्षेत्रात एक नवे दालन निर्माण झाले खरे मात्र ऋतिकाचे दगड प्रेम सर्वानाच नवी उमेद देणारे ठरले आहे.\nसिंधुदुर्गच्या पर्यटनाला बोटीचा उतारा\nआणि या तरुणापासून सुरू झाली कोकणातील चित्रपट निर्मितीची चळवळ \nकिनाऱ्यावरची लगबग आता शांत झाली, झावळ्यांच्या...\nअखेर आशाचा मर्डर करणारा खुनी सापडला\nकोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा होणार मार्ग\nचिपळूण मधल्या प्रयोगभूमीतील श्रमानुभवाचा आनंदोत्सव \nखोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध\nहिरवे जगू हिरवे जपू’ चा संदेश देत 16 वर्षीय...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nसन्मान आणि अभिमानाने साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव\nरतन इंडियाची कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत\nसंगमेश्वर दर्शनासाठी भाविकांना चिखलातून काढावा लागतो मार्ग\nझिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक\nग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; ६०८ जागांसाठी ओबीसी आरक्षण लागू ; सरपंचाची थेट जनतेतून निवड\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/thinking-of-forming-an-advisory-committee-in-the-state", "date_download": "2022-10-01T14:19:54Z", "digest": "sha1:Z2NXPBTTG4ZOBPFBG4PNSCC4GSJSOMJX", "length": 6166, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "राज्यात सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार सुरू", "raw_content": "\nराज्यात सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार सुरू\nराज्य सरकारला सल्ला देण्यासाठी या सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची या कमिटीवर नेमणूक करण्यात येईल.\nशिंदे-फडणवीस सरकार एका बाजूला राजकीय लढाई लढत आहे; मात्र दुसऱ्या बाजूला राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नियोजन आयोगाच्या धर्तीवर आता राज्यातही स्टेट ॲडव्हायजरी कमिटी म्हणजे राज्य सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार सुरू झाला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आरोग्य, कृषी, शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्यात येणार आहे.\nराज्य सरकारला सल्ला देण्यासाठी या सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची या कमिटीवर नेमणूक करण्यात येईल. धोरण तसेच त्याची अंमलबजावणी, यासाठी ही कमिटी राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे. लवकरच ही कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. राज्यात एका बाजूला राजकीय संघर्ष सुरूच आहे. तो आता न्यायालयातही गेला आहे; मात्र राजकीय लढाई लढत असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने जी क्षेत्र महत्त्वाची आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्टेट ॲडव्हायजरी कमिटी स्थापन करण्यात येईल. या कमिटीत सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे.\nराज्य सरकारला विकासाचे धोरण आखणे, त्याची अंमलबजावणी करणे, यासाठी ही समिती शिफारस करणार आहे. राज्यातील रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील जनतेचे उत्पन्न वाढावे, यासाठीही खास लक्ष देण्यात येईल. पायाभूत सुविधांचा विकास जास्तीत जास्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. आरोग्य, कृषी आणि शिक्षण क्षेत्रावर जास्त भरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य क्षेत्रावर जास्त लक्ष दिले आहे. रुग्णांवर तातडीने तसेच मोफत उपचार व्हावेत, यासाठी ते खूप आधीपासूनच कार्य करत आहेत. त्यामुळे आरोग्य तसेच कृषी व शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. अपूर्ण प्रकल्प मार्गी लावणार, राज्यात किती प्रकल्प अपूर्ण आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अपूर्ण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/your-sugar-factory-will-not-release-oxygen-in-the-air-for-man-nilesh-rane/", "date_download": "2022-10-01T14:45:36Z", "digest": "sha1:DJHUKLIQ3CF3AUZ6MVA4AWC7NV6EICYU", "length": 13152, "nlines": 165, "source_domain": "thepublitics.com", "title": "तुमचे साखर कारखाने माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही - निलेश राणे", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचातुमचे साखर कारखाने माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही - निलेश राणे\nतुमचे साखर कारखाने माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही – निलेश राणे\nएनसीपी अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते निलेश राणे\nमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन अभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शरद पवारांनी साखर कारखान्यांना सूचनाही केल्या आहेत.\nशरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवलं आहे. कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावे आणि कारखान्याच्या सोयीसुविधांचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती करावी. कारखान्याला वीज आणि वाफ उपलब्ध होऊ शकते, त्यामुळं साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी अशा सूचना या साखर कारखान्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच कारखान्यांची त्यांच्याकडे असलेल्या ऑक्सिजन किट रुग्ण किंवा रुग्णालयांना देण्याच्या सूचनाही कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.\nपण या मुद्द्यावरून नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी पवारांवर जहरी टीका केली आहे. टीका करतानाच साखर कारखान्यांवर सॅनिटायझर निर्मितीत राज्याचे पैसे लुटल्याचा आरोपही केला आहे.\nनारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. शरद पवार ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याच्या एका बातमीला रिट्विट करत निलेश राणेंनी ही टीका केली आहे. निलेश राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज या विषयाचा मार्ग काढतील, असं निलेश राणेंनी म्हटलं. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, असं म्हणत राणेंनी टीका केली. तसंच आधीच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोपही त्यांनी केला.\nराणे कुटुंबीय हे शिवसेनेवर नेहमची आक्रमकपणे टीका करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत निलेश राणेंनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता या टीकेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणे आमनेसामने येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.\nसाहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील. https://t.co/6cnJEt7kUm\nPrevious article‘विरार मध्ये आग लागल्याची घटना नॅशनल न्यूज नाही; संवेदनशील मंत्र्याचे असंवेदनशील वक्तव्य’\nNext articleरेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/on-tuesday-sangli-close-appealed-for-the-murder-of-aniket-kothale.html", "date_download": "2022-10-01T13:47:39Z", "digest": "sha1:H6QUF66HUCDLU2J5ZMLWIJU4SWM4BPYE", "length": 9371, "nlines": 173, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सोमवारी सांगली बंदचे आवाहन | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सोमवारी सांगली बंदचे आवाहन\nअनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सोमवारी सांगली बंदचे आवाहन\n1.दोषी पोलिस अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न २. पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करुन केली हत्या ३.सर्व दोषींवर कारवाईची मागणी\nसांगली: सांगली पोलिसांकडू तुरुंगात अनिकेत कोथळे ची हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयास्पद भूमिका घेणाऱ्या उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करावे आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करावी, या मागणीसाठी सोमवारी ‘सांगली बंद’चे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीने केले आहे.\nअनिकेतच्या मृत्यूप्रकरणी आणखी सात पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.\nनिलंबित ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, पोलीस कोठडीचे गार्डप्रमुख प्रदीप रामचंद्र जाधव, श्रीकांत सुरेश बुलबुले, ज्योती चंद्रकांत वाजे, स्वरूपा संतोष पाटील, वायरलेस ऑपरेटर सुभद्रा विठ्ठल साबळे व गजानन जगन्नाथ व्हावळ यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत. कोठडीतील मृत्यूनंतर प्रकरण दडपण्याचा झालेला प्रकार धक्कादायक असल्याचे सांगत तक्रारी असूनही फौजदार युवराज कामटेवर कारवाई का टाळण्यात आली, याची चौकशी करण्यात येत असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर महासंचालक बिपीन बिहारी यांनी सांगितले. अनिकेत कोथळे मृत्युप्रकरणी आतापर्यंत १२ पोलिसांवर कारवाई केली आहे. गरज पडल्यास सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही भूमिका तपासली जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.\nPrevious articleराष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी शरद पवारांचा विदर्भ दौरा\nNext articleअभिनेत्यांनी राजकारणात येणं ही आपत्ती- प्रकाश राज\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.prakharlokmanya.page/2022/03/blog-post_30.html", "date_download": "2022-10-01T15:41:06Z", "digest": "sha1:7ZH4DF6EONRLWBCSBLMOZJCLNQNB42CL", "length": 6050, "nlines": 31, "source_domain": "www.prakharlokmanya.page", "title": "सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू", "raw_content": "संपादक - योगेश ज्ञानेश्वर महाजन\nसर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू\nमुंबई :- दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे.यापूर्वीच्या तरतुदीत १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करणेबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे.\nसदरहू महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये १० पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.\nनेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी\nमनपा सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांच्यावरील कारवाईचा चाबूक अडकला कुठे कारवाईचे चाबूक आता अँटी करप्शन ब्युरोच्या हाती, लेखी तक्रार दाखल - राजे प्रतिष्ठान\nलाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार\nएमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन\nनवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार\nसत्य आणि योग्य तीच बातमी देणारे ऐकमेव पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vikramgad.zppalghar.in/pages/district_info", "date_download": "2022-10-01T15:48:52Z", "digest": "sha1:47Z2IOLLTKPQOA4VOG6XYK75WXY5KTS3", "length": 35032, "nlines": 216, "source_domain": "vikramgad.zppalghar.in", "title": " पंचायत समिती ,विक्रमगड", "raw_content": "\nजिल्हा परिषद सदस्य माहिती\nपंचायत समिती सदस्य माहिती\nस्थायी प्रमाणपत्र (अ प्रमाणपत्र )\nविक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन त्याची निर्मिती सन 26 जानेवारी 2002 रोजी झाली. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 55037 चौ.कि.मी.असुन त्यापौकी 20759 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे.तालुक्यात सरासरी 2500 ते 3000 मी.मी.पर्जन्यमान आहे.पर्जन्यमान आहे. या तालुक्यात एकूण 95 गांव व 43 ग्रामपंचायती असुन सन 2011 च्या जनगणेनुसार एकूण 1,37,625 इतकी आहे.त्यामध्ये पुरूष- 69,136 व स्त्रिया- 68,489 एवढी आहे. विक्रमगड हे ठिकाण पालघर जिल्हातील नव्याने अस्तित्वात आलेले तालुक्याचे ठिकाण आहे.पूर्वेला जव्हारचा घाट,सहयाद्रीच्या रांगातील वतवडयाचा सुळका दिसतो.नौऋत्येला कोहोज किल्ला दिसतो.विक्रमगड तालुक्याच्या पश्चिमेस पालघर जिल्हा व वायव्येला डहाण्ू तालुका आहे.दक्षिणेस वाडा तालुका आहे. महालक्ष्मी डोंगराच्या अलिकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो.या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खो-यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे.विक्रमगड तालुक्यात उन्हाळा,पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतू प्रामुख्याने प्रकर्षाने जाणवतात.जुन जुलौे व ऑगस्ट या महिन्यामध्ये पर्जन्यवृष्टी मोठया प्रमाणवर होते.या तालुक्यांतील भात शेती प्रमुख पीक असुन संपुर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अंवलबुन आहे.भात शेती बरोबरच डोंगराळ भागात नागली,वरई व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नांव होते.कुडाण हे गांव त्याकाळी सरहद्यीचे परकीयंाना अटकाव करणारे संरक्षण भिंतीप्रमाणे कार्य करत होते.असे या कुडाण गांवामध्ये संस्थांनाधिपती विक्रमशहा महाराज यांनी आले पुर्वीचे ठाणे मलवाडा येथे स्थलांतरीत केले त्यामुळे कुडाण या गांवाला विशेष महत्व प्राप्त झाले. जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन 10 डिसेंबर 1947 रोजी कुडाण या पालघरचे विक्रमगड असे नामकरण केले.विक्रमगड मधील पिंजाळ नदीवरील श्री.पंतगेश्वराचे महादेव मंदिर प्रसिध्द आहे. पांडव कालीन श्री नागेश्वर मंदिर हे शिवमंदिर प्रसिध्द आहे.जांभे गांवाजवळ पलुचा धबधबा प्रसिध्द आहे. विक्रमगड तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणा मध्ये आदिवासी,कोकणा,कुणबी, वारली,ठाकुर, महादेव कोळी,मल्हार कोळी,ढोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहातात.विविध जाती जामातीचे लोक रहात असले तरी सर्वामध्ये सामाजिक एक्य आहे. पंरपरागत सण,उत्सव व समारंभ इत्यादी मध्ये सर्वजण गुण्यागोंविदाने राहतात.येथील आदिवासी तारपानृत्य विशेष प्रसिध्द असुन वारली चित्रकला विशेष लक्षवेधक आहे.विविध राजकिय पक्ष असलेतरी पक्षामध्ये (राजकीय) सामाजस्य असुन सामाजिक प्रश्नावर राजकिय पक्ष एकत्र येतात. विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपानृत्य व डोल नाद होय.दसरा या सणाला सर्व आदिवासी आपआपल्या गांवात तारपानृत्य करीत असतात.विविध देवदेवतांचे मुखवटे घालून रात्र जागविणारे लोकांचे व निकल मनोरंजन करणारे बोहाडा हे पंरपरागत चालत आलेल्या उत्सव आहे.नवरात्र उत्सव,दहीहंडी,राष्ट्रीय सण व लग्न सोहळामध्ये संास्कृतिक प्रतिबिंब दिसुन येते. दर वर्षी त्र्यबेंकेश्वर येथे वारकराचंे ंिदडया विक्रमगड तालुक्यातील खेडयापाडयातुन निघतात विविध नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साज-या केल्या जातात. विक्रमगड तालुक्यांत प्रामुख्याने रस्ते वाहतुक मेाठया प्रमाणावर चालते.बहुतांशी गांवे पक्या रत्याने जोडल्या आहेत.तरीही आद्याप पाडे वस्त्या या रत्यापासुन वंचित आहेत.दळण वळणासाठी प्रामुखांने,बौलगाडया,जीप,ट्रक व बस यांचा वापर केला जातो. भौगोलिक दृष्ट¶ा विक्रमगड तालुक्याचे स्थान - पुर्वेस जव्हार, पश्चिमेस पालघर, दक्षिणेस वाडा आणि उत्तरेस डहाणू या तालुक्याच्या सिमा आहेत. तसेच पश्चिमेस साधारण 45 कि.मी. अंतरावर अरबी समुद्राचा किनारा आहे. विक्रमगड तालुक्यातुन मुख्यता देहर्जे, पिंजाळ, सुर्या आणि राखाडी नद्यांचा प्रवाह वाहत असुन सुर्या नदीवर धामणी व कवडास धरणांची कामे झालेली असुन धामणी येथे सुर्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. सिमालगत असणा-या वाडा, जव्हार, डहाणू तालुक्याशी, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारे राज्य मार्ग असुन राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत बस सेवेची सुविधा पुरविण्यात येते. तसेच खाजगी जीप व इतर वाहनांची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र-गुजरात राज्यांना जोडणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग साधारण 22 कि.मी. अंतरावर आहे. तर रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने किंवा वहातुकीच्या दृष्टीने नजिकचे रेल्वे स्टेशन पालघर असुन साधारण 40 कि.मी. अंतरावर आहे. विक्रमगड तालुक्याचा बहुतांश भुप्रदेश हा समतल असुन जमिन मुख्यता जांभ्या खडकापासुन बनलेली आहे. तालुक्यातील मौजे जांभे या गावाजवळ मुख्यालयापासुन 08 किमी अंतरावर नौसर्गिक पल्लुचा धबधबा असुन पावसाळयाच्या दिवसात पर्यटकांची ब-यापौकी वर्दळ असते. तसेच मुख्यालयापासुन 16 किमी अंतरावर मौजे कावळे या ठिकाणी श्री पिंजाळेश्र्वर हे शिव मंदीर असुन प्रशस्त मठाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. जेणे करुन भाविकांची त्याठिकाणी उत्तमप्रकारची सोय होते. तर 02 किमी अंतरावर मौजे नागझरी येथे श्री नागेश्रवर महादेव मंदीर आहे. मौजे हातणे या ठिकाणी एका संस्थेमार्फत वौद्यकिय सेवेच्या दृष्टीने रिव्हेरा हॉस्पिटल उभारण्यात आलेले असुन तज्ञ वौद्यकिय अधिका-यामार्फत औषधोपचार व सर्जरीची सोय उपलब्ध आहे. तसेच मौजे भोपोली येथील ढवळे मेमोरियबल ट्रस्ट मार्फत आदिवासी समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने कृषि, शिक्षण, आरोग्य व इतर विभागाच्या अनुषंगाने वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. तसेच बायफ संस्थेमार्फतही कृषि विकासाच्या अनुषंगाने उपक्रम राबविण्यात येतात. तालुक्यातील शेतजमिन सुपिक व सपाट असल्याने शेती व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशिर असुन म्ंाुबई सारखे शहर नजिक असल्याने फुलशेती / भाजीपाला पिकांची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुका विकसनशिल टप्प्यात आहे असे म्हणता येईल. या तालुक्यांत प्रामुख्याने शेती व्यवसाय मोठयाप्रमाणात उदरनिर्वाह चालविला जातो. औद्योगिक विकास ( कारखानदारी) चा विकास आजिबात झालेला नाही. विक्रमगड तालुक्यात ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे असुन वेगवेगळया केंदामधुन खालील प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व पथक आहेत.उटावली,मलवाडा,कुर्झे,तलवाडा, धामणी, बोरांडा या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध शाळांना पुरविल्या जातात. विक्रमगड परिसर हा आदिवासी बहुल असुन येथिल समाज आर्थिक/ सामाजिक दृष्ट्या पाहिजे त्या प्रमाणात विकसित झाल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे या भागाचा विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन अधिसुचना आर.ई.एन. 2799/ प्र.क्र. 82/म.10/ दिनांक.13/06/1999 अन्वये विक्रमगड तालुका दिनांक 26/06/1999 पासुन कार्यान्वित झालेला आहे. विक्रमगड तालका दिनांक 01/08/2014 पुर्वी ठाणे जिल्ह्यामधे समाविष्ट होता. परंतु तद्नंतर नवनिर्मित पालघर जिल्ह्यची निमिर्ती झाल्यानंतर विक्रमगड तालुक्याचा समावेश पालघर जिल्ह्यात करण्यात आलेला आहे.\nविक्रमगड तालुका आदर्श तक्ता.\nमहाराष्ट्र शासन अधिसुचना / क्र.आर. ई. एन. 2799/ प्र. क्र. 82/ म-10 दि. 23/06/1999 नुसार विक्रमगड तालुका दि. 26/ जुन 1999 पासुन निर्माण करणेंत आलेला आहे.\nतालुका- विक्रमगड जिल्हा -पालघर.\n1) वर्ष - 2016-2017 पंचायत समिती स्थापना - 26 जानेवारी 2002\n2) तालुक्याचे नांव - विक्रमगड जिप गट- 5 पंचायत समिती गण - 10\n३) क्षेत्र ( चौरस किलोमीटरमध्ये ) ५५,०२७ चौ. कि.मी.\n४) लोकसंख्या १,३७,६२५ सन २०११ बचत गट ४४८ स्ञी ४४८\n५)दारिद्ग रेषेची कुटूुब एकूण संख्या १६४९० गणना सन २००२२००७\nअ.जा.३४१ अ.ज. १,२६,३६८ इतर १०९१६ एकूण १,३७,६२५, पुरवणी यादीतील कुटूंबे१११०\n६)महसुल गावांची संख्या ९२ (१ बुडीत गाव सावा) गाव/पाडे ४२३\n७) ग्रामपंचायत संख्या ४२ पैकी ग्रामदान मंडळे ३ ( माण, वाकी, नागझरी )\n८) ग्रामीण रुग्णालय १ प्रा.आ.केंद्ग ३ (मलवाडा,तलवाडा,कुंर्झे) जिप दवाखाने०२(उटावली,बांधण)\n९) प्रा.आ.केंद्ग पथक २ ( बोरांडा,तलावली ) उपकेंद्गांची संख्या २३\n१०) अंगणवाडी २४६ मिनी अंगणवाडी ४९ एकुण २९५\n११) पशु दवाखाने (श्रे१) ०२ (विक्रमगड,तलवाडा)\n१२) पशु दवाखाने (श्रे२) ०५ (दादडे, साखरे ,आलोंडा ,कुंर्झे ,मलवाडा)\n१३) जिप प्राथमिक शाळा २३७\nस्वंयत अर्थ सहाय्यक शाळा १\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय १\nखाजगी प्राथमिक (विना अनुदानित) २\nखाजगी माध्यमिक (अनुदानित) ९\nखाजगी माध्यमिक (विना अनुदानित) २\nखाजगी अनुदानित आश्रमशाळा ५\n१४) एकुण क्षेत्र ३५,९४४५६२ हे. आर.\n१५) लागवडी योग्य जमिनीचे क्षेत्र २०,०९७७७९ हे. आर.\n१५) अकृषीक वापराखालील जमिनीचे क्षेत्र १०५२८० हे. आर.\n१६) सरकारी पडीत जमिनीचे क्षेत्र १७०१६५ हे. आर.\n१७)पडीक जमिनीचे क्षेत्र ४५५७५१५ हे. आर.\n१८)वन जमिनीचे क्षेत्र २०८२५३४८ हे. आर.\n१९)कुरणाचे क्षेत्र ९२६०१५ हे. आर.\n२०)पोट खराबा जमिनीे क्षेत्र ५४५८५२१ हे. आर.\n२१)अतिक्रमणा खालील जमिन २३८१५ हे. आर.\n२२) प्रमुख पिके एकुण\nपिकाचे नांव हेक्टर आर.\n८) इतर फळ पिके २३८९३३\n२३) जमीन महसुलाची कृषीक मागणी ९१,९३०६८ रूपये\n२४) अकृषीक आकारणीची एकुण मागणी ३,६८,४८० रुपये\n२५) इतर महसुली मागण्या १) शिक्षण उपकर ८,७५० रूपये\n२६) तगाई कर्जाची एकुण बाकी निरंक\n२७) सरासरी पर्जन्यमान २५०० मी.मी.\n२८) पिण्याच्या पाण्याच्या पुरवठयाची साधने बोअरवेल , विहीरी , नळयोजना ( एकूण साधने ७७९ )\n२९) जलसिंचन विहीरींची संख्या ४२९\n३०) बागायती जमिनीचे क्षेत्र १६८८९० हे. आर.\n३१) जलसिंचनाची साधने व विहीर , नदी\nजलसिंचीत क्षेत्र १६८८९० हे. आर.\n३२) गुरे व पशु यांची संख्या ६८९०\n३३) सार्वजनिक व सहकारी संस्था\n२) ग्रामपंचायती ३९ ग्रामपंचायती व ३ ग्रामदान मंडळे ( वाकी, माण, नागझरी )\n४) पंचायत समित्या ०१\n५) पोलीस ठाणे १ ६) डाक कार्यालय १ ७) पा्रथमिक जि.प.शाळा २३७\n९) माध्यमिक शाळा २३\n१०) महाविद्यालये १ ११) सार्वजनिक दवाखाने ७\n१२) दळणवळणाची साधने रस्ते ( राज्यमार्ग व जिल्हामार्ग )\n१३) सहकारी संस्था ६१\n१५) महीला मंडळे २४६\n१७) भजनी मंडळे ४\n१८) तालीम संघ १\n३४) अन्नधान्याचे रास्त भाव असलेल्या दुकानांची संख्या ९१\n३५) बाजारांच्या ठिकाणांची गांवे विक्रमगड , तलवाडा , कासा , मलवाडा , वसुरी , पाचमाड\n३६) सार्वजनिक जत्रांच्या ठिकाणांची नांवे विक्रमगड , तलवाडा , कासा , मलवाडा , वसुरी , पाचमाड\n३७) खाद्यगृहांची ( उपहारगृहांची ) एकुण संख्या २९\n३८) कुटूंब नियोजन केंद्गांची संख्या ४\n३९) वर्षभरात पार पडलेल्या कुटूंबनियोजन संख्या स्त्री ५७७ पुरुष २६ एकुण ६०३\n४०) रस्त्यांचे निरनिराळे प्रकार व त्यांची लांबी\nप्रथम जिल्हा मार्ग ३०.५० कि.मी.\nइतर जिल्हा मार्ग ७३.६८ कि.मी. ग्रामीण मार्ग २६३.९३ कि.मी.\n४१) रेल्वे मार्गाची लांबी निरंक\nनद्याᅠ १) देहर्जे २) पिंजाळ ३) सुर्या\nधरणे १) धामणी २) कवडास\nलघूपाटबंधारे १) सजन २) खांड\nविक्रमगड तालूका भौगोलिक दृष्टया विक्रमगड तालुक्याचे स्थान पूर्वेस, लगत जव्हार पश्चिमेश मुंबईअहमदाबाद रस्ता, दक्षिणठाणे जिल्हा व रायगड जिल्हे आहेत. उत्तरेस दादरा व नगरहवेली आणि गुजराथ यांच्या बरोबर सिमा आहेत. आणि पश्चिमेशअरबी समुद्गाचा किनारा लगत आहे. विक्रमगड तालुक्याच्या उत्तरेस डहाणू पूर्वेस जव्हार, दक्षिणेस वाडा व पश्चिमेस मुंबईअहमदाबाद हायवे आहे.\nक्षेत्र आणि प्रशासकीय विभाग\nविक्रमगड तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ५५,०२७.२१ हे. आर आहे. विक्रमगड हे गांव ग्रामीण असून पुर्णतःआदिवासी उपयोजन क्षेञ आहे. शासन निर्णय २६जून सन १९९९ मध्ये नव्याने झालेले आहे. सर्वत्र डोंगर टेकडया व लहान मोठया नद्या नाल्यांनी व्यापलेले आहे.\nमहसुल ९३ गांवे १ बुडीत गाव\nनदी किनारी असलेली गांवे खालील प्रमाणे.\nदेहर्जा नदी : १)शेवता २)आंबेघर ३)बालापुर ४)सुकसाळे ५)गडदे ६)सवादे ७)टेटवाली ८)देहर्जे ९)हातणे १०)मोह बु. ११)कुंर्झे १२)म्हसरोली १३)सावरोली १४)विक्रमगड(ययावंतनगर,ब्राम्हणपाडा)\nपिंजाळ नदी :१)अंधेरी २)टेंभोली ३)पोचाडे ४)वाकी ५)मलवाडा ६) बास्ते ७)शेलपाडा\n८)कावळे मोठा पुर आल्यास मलवाडा गावंठण पाडयात पुराचे पाणी शिरते.\nसुर्या नदी : १)थेरांडा २)कवडास ३)धामणी ४)सावा ५)कासा बु.६)तलवाडा(पारसपाडा)\nराखाडी नदी : १)बालापुर २)गडदे ३)वेहेलपाडा.\nतालुक्यातील कार्यरत असलेली शासकीय कार्यालये\nतहसिलदार कार्यालय विक्रमगड = १\nग्रामदान मंडळे = ३\nगटविकास अधिकारी पं.स. विक्रमगड = १\nपोलीस निरीक्षक, विक्रमगड (ग्रामीण) = १\nउप अधिक्षक भूमि अभिलेख, विक्रमगड = १\nसार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रमगड = १\nग्रामीण रूग्णालय विक्रमगड = १\nतालूका कृषि अधिकारी, विक्रमगड = १\nमहाराष्टृ राज्य विद्युत मंडळ, विक्रमगड = १\nदूरसंचार, निगम लिमिटेड, विक्रमगड = १\nप्राथमिक आरोग्य केंद्ग, = (मलवाडा, तलवाडा, कुर्झे) = ३\nवैद्यकिय अधिकारी विक्रमगड = १\nपरिक्षेत्र वन अधिकारी (संरक्षण) विक्रमगड = १\nपशू वैद्यकिय अधिकारी विक्रमगड = १\nजिल्हा परिषद विश्राम गृह, विक्रमगड = १\nमंडळ कृषि अधिकारी, विक्रमगड = १\nहिवताप निर्मुलन अधिकारी कार्यालय, विक्रमगड = १\nतालुक्यातील कार्यरत असलेली कार्यालये\nपोस्ट ऑफीस, विक्रमगड = १\nआय. टी. आय. टेक्नीकल, विक्रमगड = १\nउप. अभियंता पं.स. विक्रमगड = १\nप्रा. आरोगय उपकेंद्ग १ मलवाडा पी. एच.सी. अंतर्गत = ९\nप्रा. आरोगय उपकेंद्ग १ तलवाडा पी.एच.सी. अंतर्गत = ६\nप्रा. आरोगय उपकेंद्ग १ कुंर्झे पी.एच.सी. अतर्गत = ८\nमहत्वाचे दूरध्वनी क्रमांक :\nकार्यालयाचे नांव दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्र.\nमा. अपर जिल्हाधिकारी, जव्हार ०२५२०/२२२४८८ ९९६४४७७६९\nमा. निवासी उपजिल्हाधिकारी, ०२५२०/२२२४८७ ९४२३०८१४३८\nमा. जिल्हा पुरवठा अधिकारी, जव्हार ०२५२०/२२२३५५\nमा. उपविभागीय अधिकारी, जव्हार ०२५२०/२२२३०४\nमा. तहसिलदार, विक्रमगड ०२५२०/२४०१७२ ९९७५०८९५७८\n७) मा. गटविकास अधिकारी ,\n८) तालुका आरोग्य अधिकारी ०२५२०/२४०६६० ९८७००३७४९९\n९) पशुधन विकास अधिकारी ०२५२०/२४०५९४ ९२२६३८३१३२\n१०) बालविकास प्रकल्प अधिकारी ०२५२०/२४०५९४ रिक्त पद\n११) गट शिक्षण अधिकारी ०२५२०/२४०२०४ ९२७२६०३३०५\n१२) उप अभियंता बांधकाम ०२५२०/२४०५९४ ९८५००३८३४१\n१३) उप अभियंता पाटबंधारे ०२५२०/२४०५९४ ९८९२४५१६७६\n१४) उप अभियंता पाण्ी पुरवठा ०२५२०/२४०५९४ ८९७६४०२६७३\nतालुक्यातील एकुण महसुली गावे ग्रामपंचायती पाडे व लोकसंख्या\nएकुण ग्रामपंचायती व ग्रामदान मंडळ\n९५ (१ गाव बुडीत)\nमुख्य पान | संकेतस्थळाबाबत | उपयोग करायच्या अट | धोरणे व अस्विकार | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gyangenix.com/how-to-registration-for-covid-vaccine-registration-maharashtra-online/", "date_download": "2022-10-01T15:10:51Z", "digest": "sha1:JAHTVJLC2RM5ZTLBZ3JVSQK257XFC63X", "length": 11520, "nlines": 93, "source_domain": "gyangenix.com", "title": "Covid-19 लस Online Registration 18 ते 44 वयोगटा साठी | GYANGENIX", "raw_content": "\nभारतात covid vaccine online registration म्हणजेच लस नोंदणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांसाठी (बुधवार, 28 April एप्रिल) सायंकाळी 4 वाजेपासून थेट सुरू झाले आहे . कोविड – लसीकरणासाठी covid vaccine registration maharashtra नोंदणी अनिवार्य आहे आणि त्यासाठी पात्र लोकांचा पॅन कार्ड किंवा इतर सरकारी आयडी सारखा वैध भारतीय ओळख पुरावा असणे आवश्यक आहे.\nकोविन पोर्टल तसेच आरोग्या सेतू आणि उमंग अॅप या माध्यमातून 28 एप्रिल संध्याकाळी 4 पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे , असे इंडियन गव्हर्मेंट अधिकृत ट्वीटर खात्याने बुधवारी ट्विट केले.\ncovid vaccine registration maharashtra online नंतर, सर्व पात्र लोकांसाठी लसीकरण मोहीम १ मेपासून सुरू होईल. तथापि, या लसींच्या उपलब्धतेच्या अधीन राहतील. 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणासाठी 1 मे रोजी राज्य सरकारची केंद्रे आणि खाजगी केंद्रांवर नेमणूक किती लसीकरण केंद्रे तयार आहेत यावर अवलंबून असतील, असे इंडियन गव्हर्मेंट अधिकृत ट्वीटर खात्याने ट्विट केले आहे .\nकोविड -19 लससाठी नोंदणी कशी करावी\nकोविन पोर्टलद्वारे कोविड -19 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी \nआरोग्य सेतू अॅपद्वारे कोविड – 19 लससाठी नोंदणी कशी करावी \nकोविड -19 लससाठी नोंदणी कशी करावी\nकोविड -19 लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी म्हणजेच covid vaccine online registration करण्यासाठी आपल्याकडे मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. सरकारी वैध भारतीय आयडी पुरावा देखील आवश्यक आहे. ही आपले आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असू शकते. नमूद केल्यानुसार, आपण कोविन पोर्टलवर किंवा आरोग्य सेतू किंवा उमंग अॅपद्वारे नोंदणी करू शकता.\nकोविन पोर्टलद्वारे कोविड -19 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी \nएकदा 18 – 44 वर्षे वयोगटातील कोविड -19 लस नोंदणी सुरू झाल्यानंतर पात्र नागरिक ऑनलाइन भेटीसाठी नोंदणी करू शकतील. आपण हे कसे करू शकता ……\nकोविन वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा\nकोविन वेबसाइटला भेट द्या व Register/ Sign in Yourself वर क्लिक करा.\nआपला मोबाइल नंबर टाइप करा आणि Get OTP बटणावर दाबा. एक वेळचा संकेतशब्द (ओटीपी) आपल्या फोनवर पोहोचेल.\nआपल्या फोनवर प्राप्त केलेला ओटीपी टाकून Verify वर क्लिक करा.\nआता आपले नाव, लिंग आणि जन्माचे वर्ष यासारखे तपशील जोडा . Register वर क्लिक करा.\nलसीसाठी appointment बुक करण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावाच्या Schedule वर क्लिक करा.\nआपला पिन कोड टाका आणि Search वर क्लिक करा. आपल्या पिन कोडसाठी उपलब्ध केंद्रे आपल्याला दिसतील.\nआपण आपले राज्य आणि जिल्हा निवडून लस केंद्राचा शोध घेऊ शकता.\nलसीसाठी केंद्र आणि तारीख आणि वेळ निवडा आणि Confirm बटन दाबा.\nएका नोंदणीद्वारे आपण चार कुटुंबातील सदस्यांना जोडू शकता. तथापि, हे सांगणे महत्वाचे आहे की जर 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती आणि 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी एकत्रित भेटीचे वेळापत्रक निश्चित करायचे असेल तर राज्य सरकारच्या धोरणानुसार केवळ खाजगी लसीकरण केंद्रे किंवा लसीकरण केंद्रे उपलब्ध करुन दिली जातील. .\nआरोग्य सेतू अॅपद्वारे कोविड – 19 लससाठी नोंदणी कशी करावी \nआपण वेब ब्राउझरद्वारे कोविन पोर्टल वापरू इच्छित नसल्यास आपण कोविड -19 लससाठी नोंदणी करण्यासाठी आपल्या फोनवर आरोग्य सेतू अॅप वापरू शकता. अॅप वापरुन आपण नोंदणीसाठी खालील स्टेप चे अनुसरण करू शकता.\nआरोग्य सेतु अॅप उघडा.\nमुख्य स्क्रीनवरून CoWIN टॅबवर जा.\nVaccination Registration निवडा आणि ओटीपी मिळविण्यासाठी आपला फोन नंबर टाका.\nVerify वर क्लिक करा. ह्या आपण डायरेक्ट लसीकरण नोंदणी पृष्ठावर जाल. .\nआता कोविन पोर्टलद्वारे नोंदणी करण्यासाठी वर दिलेल्या स्टेप चे अनुसरण करा.\nलसीकरण मोहिमेमध्ये सध्या दोन लसींचा समावेश आहे. कोवॅक्सिन नावाची लस हैदराबादस्थित भारत बायोटेक आणि कोविशिल्टने ही ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केली आहे आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे.\n101 Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी\n पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक Online 2022 | आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे | आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस\nभारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ कर्जबाजारी का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/1511/", "date_download": "2022-10-01T15:38:53Z", "digest": "sha1:4UCXQ6HUVDYFSHGB6DGAFS4HMZLLCYVU", "length": 6589, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "मनुष्याला मिळालेल्या जन्मजात गुणांचा विकास त्याला खास बनवतो ! – Parner Darshan", "raw_content": "\nमनुष्याला मिळालेल्या जन्मजात गुणांचा विकास त्याला खास बनवतो \nमनुष्याला मिळालेल्या जन्मजात गुणांचा विकास त्याला खास बनवतो \nपण दुरोपयोग झाला तर वाटोळं ठरलेलं आहे.\nजन्मतःच मनुष्याला काही विशेष गुण प्राप्त होतात.त्यात गुणसूत्रे हा महत्वाचा भाग आहेच.काही विशेष गुणांचं आपण चिंतन करु.कशाला विशेष गुण म्हणायचंबोलता सर्वांनाच येते पण बोलण्याने खिळवून ठेवण्याची क्षमता,मनं जिंकण्याची क्षमता,अतिशय सुंदर गाण्याचा गळा असणं हा विशेष गुण आहे. डोळ्यांनी सर्वच पहातात पण कोणत्याही गोष्टीतले बारकावे दिसणं हे नजरेतलं सौंदर्य प्राप्त असणं हा विशेष गुण आहे.चालता सर्वांनाच येते पण चालण्यातलं चापल्य हा विशेष गुण आहे.बुद्धी सर्वांनाच असते पण तल्लख बुद्धी हा विशेष गुण आहे. लिहिता सर्वांनाच येते पण वळणदार अक्षर हा विशेष गुण आहे.सुडौल शरीर प्राप्त होणं हा विशेष गुण आहे.\nयासर्व गोष्टी जन्मानं प्राप्त होतात.थोड्याफार प्रयत्नाने त्याचा विकास करता येतो.बहुतांश या गोष्टी आम्हाला विशेष बनवतात पण हे जन्मानं मिळालेलं वरदान आहे.त्याचा सदुपयोग करणारा विशेष स्थान निर्माण करणारच.त्याला तो जन्मानं मिळालेला सन्मान आहे. आपल्यातील खास गोष्ट ज्याला सापडते तो धन्य म्हणायला हवा. पण धन्यत्व मिळणाऱ्या गुणांचा स्वामी मी नाही,जे मला मिळालं आहे त्याचा मी फक्त विकासक आहे;याचा बोध मनुष्याला सदगुणांचा स्वामी बनवतो. पण या सदगुणांचा गर्व झाला,अहम बाधा झाली की मग त्याचा अपव्यय सुरू होतो.ती अहंकाराची गाठ मनुष्याच्या वाट्याला अतोनात दुःखांची पेरणी करते.\nसामान्य बुद्धीची माणसं स्वतःचं विषेश स्थान निर्माण करू शकत नाहीत.किंवा ज्यांना स्वतःतली विशेष गुण ऊर्जा बाहेर काढता येत नाही ते मरेपर्यंत सामान्यच रहातात पण जगतात आनंदाने.कारण बाधा होण्यासारखं,गर्व, अहमची गाठ तयार होण्यासारखं काही केलेल नसतच.\nआपल्यातल्या विशेष गुणांचा विकास करणं अत्यानंद देणारं आहे,जीवनाचं सार्थक करणारं आहे,पण त्या गुणांचा वापर वाईट झाला की मग येणारी अवस्था अत्यंत भयंकर आहे.या शक्तिचा चांगला आणि वाईट उपयोग कसा होतो ते उद्याच्या भागात पाहु.\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\nपारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.\nइंदुरीकर महाराज पुन्हा वेगळ्याच चर्चेत \nशिर्डीच्या साईबाबांना सोन्याची बासरी \nप्रती पंढरपूर पळशीत भक्तीरसाला उधाणं \nतीन प्रकारच्या दुःखाने मनुष्य व्यापलेला आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/cases-against-traders-are-withdrawn-without-delay-pune-print-news-amy-95-3067626/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T14:42:23Z", "digest": "sha1:MNPFOOUHJXGHJDEK7BXYOBVAMWZJDO55", "length": 19960, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुणे : व्यापाऱ्यांवरील खटले विनाविलंब मागे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन | Cases against traders are withdrawn without delay pune print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nपुणे : व्यापाऱ्यांवरील खटले विनाविलंब मागे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन\nटाळेबंदीला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी एप्रिल २०२१ मध्ये शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते.\nWritten by अक्षय येझरकर\n( उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )\nटाळेबंदीच्या काळात साखळी आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nटाळेबंदीला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी एप्रिल २०२१ मध्ये शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. यादरम्यान सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नसताना जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. करोना काळातील हे खटले मागे घेण्याची विनंती पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर हे खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे ठोस आश्वासन फडणवीस यांनी दिले, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी गुरुवारी दिली.\nव्यवसाय बंद असल्याने आणि त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. शांततमाय मार्गाने केलेल्या या आंदोलनात कोणतीही दगडफेक, जाळपोळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा घटना झाल्या नाही. त्यामुळे आता याप्रकरणी दाखल झालेले खटले मागे घेतले जावेत, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विषय पूर्णत्वास न्यावा असे निर्देश फडणवीस यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\n‘हर घर तिरंगा’मध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग\nस्वातंत्राच्या अमृतमहोत्सवनिमित्ताने केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानामध्ये व्यापारी सहभागी होणार आहेत. आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे.\nव्यापाऱ्यांनी १३ ते १५ ऑगस्टपर्यंत आपआपल्या घरी तिरंगा फडकवावा. दुकानांवर रोषणाई आणि सजावट करावी. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून देशाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन रांका यांनी केले.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुणे : एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, दुरुस्ती नोंदवण्यासाठी २२ ऑगस्टची मुदत\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nभंडारा अर्बन बँकेच्या चार संचालकांचे सदस्यत्व रद्द ; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nचांदणी चौक पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी; १ हजार ३५० डिटोनेटर, २१० कर्मचारी\nभाजपाच्या माजी नगरसेवकास खंडणीची मागणी; तेलंगणातून एकास अटक\nशरीरसौष्ठवासाठी वापरणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री; पावणेदोन लाखांची इंजेक्शन जप्त\nपुणे : दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई\nटोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्हे भागातील घटना\nनव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट\nशाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल\nराज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक\nबेदाण्याला यंदा विक्रमी भाव..; सणांमुळे देशभरातील मागणीत वाढ; दिवाळीपर्यंत दर चढेच\nरुपी बँकेला सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा; परवाना रद्द करण्यावरील स्थगिती कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtravarta.com", "date_download": "2022-10-01T13:30:04Z", "digest": "sha1:NDORNSUMKD3GB5IML7NHD22IMG3WIQYW", "length": 19534, "nlines": 197, "source_domain": "www.maharashtravarta.com", "title": "Maharashtra Varta - Varta Digital Yugachi", "raw_content": "\nमहाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा\n‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचाही वर्ध्यात शुभारंभ\n“आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5-जी सेवेचा शुभारंभ\nआज ऑक्टोबर रोजी 5G सेवेचा शुभारंभ होणार\n‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचाही वर्ध्यात शुभारंभ\n“आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5-जी सेवेचा शुभारंभ\nआज ऑक्टोबर रोजी 5G सेवेचा शुभारंभ होणार\nकवयित्री कविता ननवरे लिखित ‘सगळेच ऋतू दगाबाज’ कवितासंग्रह वाचलात का\nहृदयरोग दिना निमित्त प्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. राहुल साठे यांच्या कडून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन\n‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचाही वर्ध्यात शुभारंभ\nमहात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे...\nमहाराष्ट्रात लम्पी चर्म रोगाचा घटता आलेख\n“पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण” – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे\n“आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\n“आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार...\n“पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nपर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे ‘पर्यटन पर्व – २०२२’चे झाले उद्घाटन\nराष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा\nराष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा पुणे दि.२३ – भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज...\nमहाराष्ट्र ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’ कडून पीएफआय(PFI) या संघटनेविरुद्ध कारवाई\n“भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा” – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nनारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन\nनारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई, दि: ३० : सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा...\nउषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान\nटाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजन\nजागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम\nपनवेल येथील ‘गुलाबसन्स डेअरी फार्म’ मुळे उद्भवणार्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष\n३०० पेक्षा जास्त म्हशी असलेल्या या तबेल्यातील प्रक्रिया न केलेल्या मलमुत्रामुळे परिसरातील नागरिकांत उद्भवत आहेत गंभीर आरोग्य...\n अलिबाग-आवास येथे महिलेवर प्राणघातक हल्ला; रायगड पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप\n६९३ कोटींच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल आधुनिकीकरण प्रकल्प घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अखेर याचिका दाखल\n“श्री मुंडगावकर ज्वेलर्सच्या मालमत्तांची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना रक्कम वितरीत करणार”\nअखेर स्पाईस जेट कंपनीतील ४६३ कामगारांनी मिळविला न्याय, परंतू …. वाचा संपूर्ण विश्लेषण\n४६३ कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयाचे स्पाईस जेट कंपनीला आदेश मागील काही दिवसांपासून चर्चेत...\nबंडखोर Blog: “कुठे गेली ती शिवसेना कुठे गेली ती मनसे कुठे गेली ती मनसे कुठे गेली यांची माणसे कुठे गेली यांची माणसे \n“मर्कटाच्या नादि लागून असे झाले राजाचे हाल…त्यात तेल लावलेला पैलवान नाचवतोय त्याला फार \nभाजपला गावला मुख्यमंत्री पदाचा चेहरा राज ठाकरे असणार भाजपचा पुढला मुख्यमंत्री पदाचा मोहरा \nनारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन\nनारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई, दि: ३० : सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा...\nमहिला दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘कमला पॉवर विमेन पुरस्कार’ प्रदान\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी प्रदान केले ‘नारी शक्ती पुरस्कार’ – २०२० आणि २०२१\nमहाराष्ट्रातील विशेष सक्षम कथ्थक नृत्यांगना, पहिल्या महिला सर्पमित्र आणि सामाजिक उद्योजिका यांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान\nमहाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा; असा करा अर्ज\nमहाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा मुंबई, दि. : राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला...\nशिवभोजन केंद्रांची मुंबई-ठाण्यातील ठिकाणांची पूर्ण यादी पहा\nमुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या शिवभोजन केंद्राचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\n‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती\nमहाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान\nमहाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान नवी दिल्ली/मुंबई, दि. २८ : महाराष्ट्राने...\nजागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम\nमहाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज\nकृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ\nसर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास नकार;\nप्रदर्शनांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\nमाध्यम विश्वाचा वेध घेणारं ‘माध्यमकल्लोळ’ तुम्ही वाचलंत का\nआघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या या नव्या ग्रंथाबाबत सविस्तरपणे जाणून घ्या मराठी साहित्य विश्वातील एक आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या ‘माध्यमकल्लोळ’ या माध्यम विश्वाचा विस्तृतपणे धांडोळा घेणार्या …\nमनसेच्या वतीने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार सर्वत्र साजरी\nजलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती\n६९३ कोटींच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल आधुनिकीकरण प्रकल्प घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अखेर याचिका दाखल\n‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचाही वर्ध्यात शुभारंभ\nताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nतुमची आवडती कार कोणती \nमुंबई | ठाणे | नवी मुंबई | पनवेल | कोकण | पश्चिम महाराष्ट्र | पुणे | नाशिक | देश-विदेश | कलाविश्व| मनोरंजन | लाइफस्टाईल | कॉलेज कट्टा| वाचनीय |\nबातम्या, लेख आणि तक्रारी पाठवण्यासाठी Whatsapp किंवा खालील ई-मेल आयडी वर मेल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/04/8.html", "date_download": "2022-10-01T13:36:02Z", "digest": "sha1:AFLO6JNL5QT7PMHU7UW2GUDBYSXJKL3J", "length": 19067, "nlines": 67, "source_domain": "www.saptarang.page", "title": "रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nरात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली\nब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिल 2021\nमुंबई प्रतिनिधी : राज्य सरकारला खात्री पटली आहे की महाराष्ट्र राज्यामधे कोविड-१९च्या संसर्ग फैलावापासून धोका आहे आणि त्यामुळे हा विषाणू फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर खालील उपाययोजना लागू केल्या जातील. संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने या उपाययोजना २२ एप्रिल २०२१ च्या रात्री वाजल्यापासून ते दि.१ २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील.\nत्यामुळे आता साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील कलम २ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ द्वारे प्राप्त अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने तसेच राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील निर्देश निर्गमित करण्यात येत आहेत आणि हे आदेश संपूर्ण राज्यभरासाठी २२ एप्रिल २०२१च्या रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील.\nसर्व सरकारी कार्यालये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील)\nकोविड-१९ व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवावगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीत कामकाज करतील.\n१. मंत्रालय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी कार्यलयांसंदर्भात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने विभागप्रमुख १५ टक्क्यांपेक्षा जास्ती कर्मचारी\nहजेरीबद्दल निर्णय घेऊ शकतील.\n२. इतर सरकारी कार्यालयांसदर्भात विभागप्रमुख जास्ती उपस्थितीबद्दलचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणांच्या परवानगीने घेऊ शकतील.\nब) ब्रेक द चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीर्षाखाली यापूर्वी १३ एप्रिल २०२१ ला दिलेल्या आदेशातील कलम ५ मधे नमूद केल्यानुसार इतर सर्व कार्यालयांमधे केवळ १५ टक्के कर्मचारी\nउपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे जास्ती असेल त्यात कामकाज करतील.\nक) ब्रेक द चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीर्षाखाली दिलेल्या १३ एप्रिल २०२१ च्या आदेशांमधील कलम २ नुसार उल्लेखित सर्व जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि उपस्तिती कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांवर जाणार नाही, हे बघावे.\nजीवनावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरवण्याच्या कामी तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे पण हे मनुष्यबळ शंभर टक्क्यांपर्यंतही वाढवण्याची मुभा आहे.\nविवाहसमारंभ साजरे करताना ते एकच समारंभ म्हणून एकाच हॉलमधे केले जावेत आणि कमाल दोन तासात हे कार्यक्रम करताना जास्तीत जास्ती २५ व्यक्ती उपस्थित राहू शकतील. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करत असलेल्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ कोविड-१९ ची आपत्ती आहे तोवर बंद केले जाईल.\nअ) बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल आणि त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.\nब) खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील पण उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घ्यायला परवानगी नाही.\nआंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवास करण्यासाठी खासगी बसगाड्यांसाठी खालील नियंत्रणे राहतील.\n१. बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.\n२. सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.\n३. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल.\n४. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड एनटीजन टेस्ट (आर ए टी) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल.\n५. जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर डी एम ए त्याच्याविरोधात दहा हजार रुपयांचा दंड लावेल आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-१९ परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.\n६. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन काही ठिकाणांहून येणाऱ्या बसेस यांच्यासाठी आवश्यक असणारे स्टॅम्पिंग मध्ये सूट देऊ शकते. हा निर्णय स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल.\nअ) फक्त खालील वर्गात मोडणाऱ्या लोकांना लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेल सेवांचा वापर करता येईल. (लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या अपवाद)\nसर्व शासकीय व्यक्ती/ अधिकारी/ कर्मचारी (राज्य/ केंद्र व स्थानिक) यांना तिकीट /पासेस शासनाद्वारे त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारावर देण्यात येईल.\nसर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी इत्यादी) यांना त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट आणि पासेस देण्यात येईल.\nकोणतीही व्यक्ती की, ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, किंवा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती.\nब) राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेता येईल आणि कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करू शकणार नाही.\nक) लांब पल्ल्याच्या रेल गाड्या आणि बसेस मधून शहर अंतर्गत किंवा अंतर- जिल्हा प्रवासासाठी खालील नियंत्रणे लागू असतील:\n१) स्थानिक रेल्वे अधिकारी /एम एस आर टी सी अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अर्थात डी एम ए ला अशा रेल्वे गाड्या मधून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंच्या तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी लागेल.\n२) ज्या ज्या ठिकाणी प्रवासी उतरतील, त्या त्या ठिकाणी सर्व प्रवाशांचे स्टॅम्पिंग करून त्यांना 14 दिवसांसाठी गृह विलगीकरण केले जाईल. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात पाठविले जाईल.\n३) स्थानिक डी एम ए हे प्रवेश पॉईंटवर आर ए टी चाचणी करण्यासंबंधी निर्णय घेतील आणि कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेसाठी नियुक्त करतील. जर ठरवले असल्यास, या चाचणीचा खर्च प्रवाशाला करावा लागेल.\n४) काही विशिष्ट ठिकाणाहून येणाऱ्या बसेसच्या प्रवाशांना आवश्यक स्टॅम्पिंग मधून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सूट देऊ शकते आणि हे स्थानिक परिस्थितीवर निर्भर असेल.\nया आदेशात सामील नसलेल्या इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाच्या 13 एप्रिल 2021 व तदनंतर त्यात केलेले सुधार लागू पडतील.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_28.html", "date_download": "2022-10-01T15:30:42Z", "digest": "sha1:AXT4CWIMBC7UYM4RBTBOSLJKQY4N5COL", "length": 6809, "nlines": 75, "source_domain": "www.marathatej.com", "title": "बेघरांच्या आयुष्यात फुलले दोन क्षण सुखाचे; मनपाच्या बेघर निवारागृहात दिवाळीचा जल्लोष", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादबेघरांच्या आयुष्यात फुलले दोन क्षण सुखाचे; मनपाच्या बेघर निवारागृहात दिवाळीचा जल्लोष\nबेघरांच्या आयुष्यात फुलले दोन क्षण सुखाचे; मनपाच्या बेघर निवारागृहात दिवाळीचा जल्लोष\nbyMaratha Tej News नोव्हेंबर ०४, २०२१\nऔरंगाबाद : दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव. मात्र प्रत्येकाच्याच आयुष्यात हा सण प्रकाश आणेलच असे नाही. या जगात अशी अनेक माणसे असतात ज्यांचे कुटूंब नसते, घर नसते. अशा लोकांनीही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा यासाठी बेघर निवारा केंद्राने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. शहरातील गांधीनगर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा एन-६ सिडको येथील निवारागृहात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.ज्यांना राहायला घर नाही, कपडे नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत अशांच्या आयुष्यामध्ये कायम अंधार असतो. मात्र औरंगाबाद महानगरपालिका आणि राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत चालविण्यात येत असलेल्या मोती कारंजा, गांधीनगर, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा आणि एन-६ सिडको येथील शहरी बेघर निवारागृहात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. बेघर लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची आणण्यासाठी नृत्य, गीत, संगीत सादर करण्यात आले. यावेळी बेघरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. याप्रसंगी व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भारत मोरे, डॉ. फारुख पटेल, प्रशांत दंदे, प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_288.html", "date_download": "2022-10-01T14:30:30Z", "digest": "sha1:SCM6D6WERPT4LUSSYB6KYKG37FS2ALZN", "length": 8116, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातीलउपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे - मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातीलउपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे - मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातीलउपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे - मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई\nमुंबई, दि. 17 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यनिमित्ताने राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. मंत्रालयात मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाद्वारे आयोजित युवा कवींच्या संमेलनाचे श्री.देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलींद गवादे, भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर उपस्थित होते. नवोदित कवी संमेलनात सहभागी युवा कवींनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या.\nनव्या जाणीवांच्या कविता सादर करणारे हे कवी राज्यातील विविध भागातून निमंत्रीत केले गेले होते. यात प्रशांत केंदळे, पवन नालट, वृषाली विनायक, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, कमलेश महाले, प्रदीप कोकरे, अक्षय शिंपी आदिंनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान युवा कवी महेश दत्तात्रय लोंढे यांनी भूषविले.\nनिसर्गाशी नातं सांगणाऱ्या कविता, कोरोनाच्या परिस्थितीतील कविता, मातृत्व आणि नात्याच्या कविता अशा विविध विषयावरील कवितांनी रसिकांची मने जिंकून घेतली. मराठी भाषेला नवे शब्द देऊन त्यास समृद्ध करण्याची जबाबदारी युवा साहित्यिकांवर असल्याचे कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री. लोंढे यांनी सांगितले.\nझब्बा आणि कुर्ता ही कवींची प्रतिमा आता बदलत असून जीन्स आणि टी-शर्ट या आधुनिक पेहरावातील कवी मराठी भाषेच्या संवर्धनात मोलाचा वाटा उचलत आहेत. युवा साहित्यिकांच्या रुपाने एक आशादायी चित्र या संमेलनातून दिसले आहे, अशा शब्दात भाषा संचालक श्रीमती डोणीकर यांनी उपस्थित कवींचे आभार मानत त्यांना प्रोत्साहित केले\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/indias-warren-buffet/", "date_download": "2022-10-01T14:47:08Z", "digest": "sha1:7RISM7JGOCG3WADB5FBKKGDQI2QIMZWV", "length": 23277, "nlines": 284, "source_domain": "krushival.in", "title": "भारताचा वॉरेन बफे! - Krushival", "raw_content": "\nin संपादकीय, संपादकीय लेख\nशेअर बाजारात गुंतवणूक हा जुगार समजला जातो. चार दशकांपूर्वी तर कुणीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं धाडस करत नव्हतं. अशा वेळी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी राकेश झुनझुनवाला यांनी पाच हजार रुपयांपासून सुरुवात केली. या पैशांपासून चाळीस हजार कोटी रुपयांचं उत्पन्न कमावणारे राकेश झुनझुनवाला यांची भारताचे वॉरेन बफे अशी ओळख बनली. त्यांच्या निधनानं गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.\nस्टॉक मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी तरुणपणी गुंतवणूक करण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले. तेव्हा वडिलांनी स्पष्ट नकार दिला. त्यांचे वडील राधेश्यामजी झुनझुनवाला यांनी त्यांना सांगितलं की, तुला गुंतवणूक करायची असेल तर स्वत: कष्ट करून कमव; कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज नाही. काही दिवसांनी राकेश झुनझुनवाला अवघ्या पाच हजार रुपयांसह शेअर बाजारात दाखल झाले. क्वचितच कोणाला माहीत असेल की, आजच्या तारखेला सुमारे 40 हजार कोटींची कमाई करणार्या व्यक्तीने 1985 मध्ये मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये केवळ पाच हजार रुपये घेऊन पाऊल ठेवलं होतं. आज त्याच पाच हजार रुपयांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय निर्माण केला. अवघ्या काही हजार रुपयांपासून शेअर बाजारात सुरुवात करणार्या गुंतवणूकदारांसाठी राकेश हे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वडील राधेश्यामजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यवसायात उतरलो; पण शेअर बाजारात पैसे गुंतवायचं ठरवलं तेव्हा वडिलांनी पैसे देण्यास स्वच्छ नकार दिला. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या राकेश यांनी सुरुवातीला टाटा समूहाच्या ‘टाटा टी’ या कंपनीतून भरपूर पैसे कमावले. त्या वेळी त्यांनी टाटा टीचे पाच हजार शेअर्स 43 रुपये दराने विकत घेतले आणि काही दिवसांनी 143 रुपये दराने विकले. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत खरेदी केले आणि काही दिवसांनी ते महागड्या भावात विकले. त्यांनी काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला. यानंतर त्यांनी ‘टायटन’मध्ये पैसे गुंतवले. या स्टॉकने त्यांना ‘बिग बुल’ बनवलं. त्यांच्याकडे टायटनचे सुमारे 4.5 कोटी शेअर्स होते, त्याचं मूल्य सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं.\nआज भारतातले लाखो लोक झुनझुनवाला यांच्या टिप्समुळे करोडो रुपये कमावत आहेत. ते नेहमी ‘रिस्क’ घेण्याचा सल्ला द्यायचे. शेअर बाजारात मोठे चमत्कार घडू शकतात, असं त्यांचं म्हणणं होतं. भारताचा शेअर बाजार आणि कोट्यवधी गुंतवणूकदार ज्या एका इशार्याची वाट पहायचे, त्या झुनझुनवाला यांनी मात्र जगाचा निरोप घेतला. अवघ्या पाच हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणुकीची सुरुवात करणार्या या दिग्गज व्यक्तीची सध्याची संपत्ती 43 हजार कोटींहून अधिक आहे. अनेक नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांनी अलिकडेच ‘आकासा एअरलाइन्स’च्या रुपात एविएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली. बहुतेक विमान कंपन्या तोट्यात असताना ही गुंतवणूक झाली आहे. बाजारातले जाणकार याला बालिश गुंतवणूक म्हणत असले तरी झुनझुनवाला या क्षेत्राच्या वेगवान विकासाबद्दल आश्वस्त होते. मातीचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याबाबत ते खात्री बाळगून असत. नवीन गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या काही टिप्स लाखोंची उलाढाल घडवायच्या. कदाचित म्हणूनच लाखो लोक त्यांना फॉलो करायचे.\nचुकांना कधीही घाबरू नका, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अनेक निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी निर्णय चुकीचाही असतो; पण आधीच भीती वाटत असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही, असं ते सांगायचे. माझ्याकडूनही चुका होतात. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत सखोल संशोधन केलं पाहिजे. कंपनीचा व्यवसाय, ताळेबंद, त्याचं व्यवस्थापक आणि आगामी योजना याबाबत सखोल संशोधन आवश्यक आहे, असं ते सांगत. झुनझुनवाला नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलत. शेअर बाजारात टिकून रहायचं असेल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा, असं ते नवीन गुंतवणूकदारांना आवर्जून सांगायचे. बाजारात पैसा परिपक्व होण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. बाजारात थोडी वाट पाहिली, तर परतावा नक्कीच मिळेल. पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका, असं ते सांगत. त्यामुळे धोका टळत होता.\nझुनझुनवाला यांनी लोकांना नेहमीच उत्तम टिप्स दिल्या. त्यांनी गुंतवणुकीचे काही मूलभूत फंडे आत्मसाद केले होते. ते म्हणायचे की फक्त छोटी गुंतवणूक उत्तम परताव्याची हमी देते. स्टॉक कमी झाला तर खरेदी करत रहा. त्यामुळे तुमच्या खरेदीची सरासरी कमी होईल. किंमत पाहून कंपनीच्या शेअरमध्ये कधीही गुंतवणूक करू नका. जास्त किमतीचे स्टॉक कदाचित जास्त परतावा देऊ शकत नाहीत. गुंतवणूक करताना शेअरची किंमत नाही तर कंपनीचं मूल्य पहा, असा त्यांचा लाखमोलाचा सल्ला असे.\nझुनझुनवाला यांचं बॉलिवूडशीही चांगलं कनेक्शन होतं. या धमाल इंडस्ट्रीत पैशांची सतत गरज असल्यामुळे इंडस्ट्रीशी संबंधित लोक मोठी गुंतवणूक करतात; मात्र झुनझुनवाला 2012 मध्ये या उद्योगात आले होते. 2012 मध्ये प्रदर्शित झालेला ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट झुनझुनवाला निर्मित होता. त्यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी होती. 26 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाल केली. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 78.57 कोटी होतं. ‘इंग्लिश-विंग्लिश’नंतर झुनझुनवाला यांनी ‘शमिताभ’ आणि ‘की अँड का’ या आणखी दोन चित्रपटांची निर्मिती केली. ‘शमिताभ’मध्ये अमिताभ बच्चन, धनुष आणि अक्षरा हसन चमकले. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच वेळी ‘की अँड का’मध्ये अर्जुन कपूर आणि करीना कपूरची जोडी दिसली होती. जवळपास 52 कोटींची कमाई करून हा चित्रपट ‘अर्ध हिट’ ठरला होता.\nशालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राकेश झुनझुनवाला हे ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’मध्ये दाखल झाले. त्यांनी 1985 मध्ये केलेल्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे 2018 पर्यंत 11 हजार कोटी रुपये झाले होते. वयाच्या 62 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या राकेशजींनी गेल्या वर्षी जुलैमध्ये देशातल्या सर्वात स्वस्त विमान प्रवासाची घोषणा केली होती. आधी केलेल्या घोषणेनुसार वर्षभरात त्यांनी ‘आकासा’ ही विमान वाहतूक कंपनी सुरू केली. 7 ऑगस्ट रोजी ‘आकासा’ने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान पहिलं उड्डाण घेतलं. देशातल्या सर्व भागांमध्ये विमानसेवेचा विस्तार करून सर्वात स्वस्त सेवा देण्याअगोदरच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या कंपनीचं बंगळूर ते कोची विमानही सुरू झालं. झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या उद्योगाचे दिवस बदलतील अशी अपेक्षा होती. त्यांनी ‘आकासा’च्या विस्ताराची योजना आखली होती. कंपनी 19 ऑगस्टपासून बंगळूर-मुंबई आणि 15 सप्टेंबरपासून चेन्नई-मुंबईसाठी सेवा सुरू करणार आहे. वचन दिल्याप्रमाणे त्यांनी ‘आकासा’चा प्रवास सर्वात स्वस्त ठेवला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बोईंग 737 मॅक्स विमानाने ‘आकासा एअर’ची व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. ‘आकासा’ने मुंबई-अहमदाबाद मार्गावरील किमान एकेरी प्रवासाचं किमान भाडं 3,948 रुपये ठेवलं. या मार्गावर चालणार्या इतर विमान कंपन्यांचं किमान भाडं 4,262 रुपयांपासून सुरू होतं. देशभर स्वस्त विमानप्रवासाचं त्यांचं स्वप्न मात्र मागे राहिलं.\nट्रस यांची निवड भारताला फायद्याची\nलोकसंख्या नियंत्रण – विकास हाच इलाज\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/rupee-strengthened-by-29-paise-against-dollar", "date_download": "2022-10-01T14:56:11Z", "digest": "sha1:B37AXEFEXXX4NS7RKOCAVADMURCQK6NN", "length": 2345, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "डॉलरच्या तुलनेत रुपया २९ पैशांनी मजबूत", "raw_content": "\nडॉलरच्या तुलनेत रुपया २९ पैशांनी मजबूत\nविदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरु झाल्याने गुंतवणूकदारांना पुन्हा विश्र्वास मिळाल्याचे दिसते\nअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २९ पैशांनी मजबूत होऊन ७९.४५ झाला. बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली आणि विदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरु झाल्याने गुंतवणूकदारांना पुन्हा विश्र्वास मिळाल्याचे दिसते. शिवाय, क्रूड तेलाच्या दरात घसरण, घाऊक महागाईत झालेली किंचित घसरण आदी कारणांमुळे रुपयाला बळ मिळाल्याचे फॉरेक्स ट्रेडर्सने म्हटले. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये स्थानिक चलन बुधवारी सकाळी ७९.३२ वर उघडले आिण दिवसभरात ते ७९.२६ आणि ७९.४८ ही कमाल व किमान पातळी गाठली होती. दिवसअखेरीस ते डॉलरच्या तुलनेत मागील बंदच्या तुलनेत ७९.४५वर बंद झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/3204/", "date_download": "2022-10-01T14:29:23Z", "digest": "sha1:GPZ2PH6O445ZXR24Z2D7KMVWKTRQOV4I", "length": 8917, "nlines": 74, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "आपण खासच आहोत हे कळायला हवं ! – Parner Darshan", "raw_content": "\nआपण खासच आहोत हे कळायला हवं \nआपण खासच आहोत हे कळायला हवं \nआपल्यातल्या खासला बाहेर काढणे हे चॅलेंज आहे.\nहो,आपण प्रत्येकजण खास आहोत. पण हे खासपण आहे तरी काय ते खासपण आहे,आपल्या प्रसन्नतेत.कशी मिळवायची प्रसन्नता\nमानवी शरीर एक अद्भुत रचना आहे.\nईश्वर मानणारे म्हणतील,ईश्वराच्या कृपेने हे मनुष्यशरीर मिळाले.\nन माननारे म्हणतील,विज्ञान असं सांगतं,अशी,अशी पृथ्वी निर्माण झाली, अशी जीवसृष्टी निर्माण झाली. यात देव,परमेश्वर असं काही नाही. मला अस्तिक,नास्तिक यावर चर्चा करायची नाही. आपण प्रत्येकजण खास आहोत यावर बोलायचं आहे.जेव्हा बाळ जन्माला येतं,तेव्हा त्याला हसायला,रडायला शिकवतो आपण\nपण बाळ काय केल्याने हसेल किंवा रडेल, हे बरोबर कळतं आपल्याला.\nपण बालपण जाऊन तारुण्यात आलं कि या साऱ्याचा विसर पडतो.हसायची कारणं बदलतात,रडणं सुद्धा अतार्किक.\nप्रत्येक दिवस आनंदाने जात नाही. कित्येक रात्री चांगल्या झोपेशिवायच गेल्या असतील अनेकांच्या.श्रीमंत होणं हा एकच निकष लावुन वाढवलेली पोरं आनंदाने जगतीलच कशी\nअकाली मृत्यूचं प्रमाण अफाट वाढलं आहे.माणसं यांत्रिक झाली आहेत.आणि आपलं खासपण त्यात विरुन गेलं आहे.\nकधीतरी दुसऱ्याला हसवण्याच्या नादात आम्ही हसलो होतो, हे आता आठवेना झालयं.\nआता पैसा नसेल तर आनंद नाही. इतका महाग करून ठेवलाय आनंद. काय देणार आहोत आम्ही आम्हाला आणि पुढच्या पिढीलागलिच्छ राजकारणाचे धडेकुणाला कसं संपवायचं याचे धडेदुसऱ्याला लुटून कसं श्रीमंत व्हायचं याचे धडे\nपैसा कमावण्याला प्रथम पसंती देणारे यांत्रिक होणार यात शंकाच नाही.नाती सांभाळणं म्हणजे त्यांचेसाठी पैसा नष्ट करणे होय.जपणूक कळायला हवी.त्यासाठी पैसा हे साधन म्हणून लागते माध्यम म्हणून तो महत्त्वाचा नाही.हे जर समजलं नाही तर मग आईबाप,भाऊ,बहीण या नात्यांचा बोजा होणार.\nसेवा जर घरातच घडु शकणार नाही, तर समाजासाठी काय करणार\nआपण खासपण दुसऱ्यांना आनंदी केल्यानेच कळतं बरका\nपैशाला सर्वस्व मानणारांनी एकदा हा प्रयोग करून पहावा.मग मानसिक, शारीरिक आजार छुमंतर होतील. आपल्याला जे हवं ते इतरांनाही हवच असतंना\n तुम्हाला दुःख हवं असेल तर ते दुसऱ्याला द्या.झालं काम. आनंद हवा आहे\nतो आपोआप मिळेल का\nअडल्या नडलेल्या,गोरगरिबांना मदत करा.आपण देवदुतच आहोत हे मनाला वारंवार सांगा.मग पहा ,देण्याची शक्ती आपोआप प्राप्त होईल. त्यासाठी आपली गरीबी आडवी येत नाहीच.\nपाच,सहा वर्षे झाली असतील या घटनेला,एका दशक्रिया प्रवचनासाठी गेलो असता मयत व्यक्ती तरुण होती मागे लहान मुलं आहेत काही आधार नाही. असं कळालं.मग प्रवचनादरम्यानच मदतीचं आव्हान केलं.जवळजवळ दोन लाख रुपये गोळा झाले.अनेक दानशूर हात पुढे आले पण माझ्या आजही ती वृद्ध माता जशीच्या तशी नजरेसमोर आहे,तिने माझ्या हातात तिस रुपयांची चिल्लर दिली होती.हे दान सर्वात मोठं आहे. तिला भिक्षेत मिळालेली ही चिल्लर होती.श्रीमंती ही मनाची असली कि कमी काही पडतच नाहीहो…जो देतो तो देव.देणारा देव होतो. मग\nनाती सांभाळू नका, तर ती जगा,जपा.आईवडिलांना भरभरून प्रेम दया. जगाच्यापाठीवर ते एकमेव आहेत,ज्यांना कुठल्याही मोबदल्याशिवाय\nतुमचं भलं करायचय.तुमचं खासपण ओळखा.\nआणि आनंदाने जगा,प्रत्येक दिवशी.\n📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य\nसरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी संजय काळे यांची निवड \nइंदुरीकर महाराज पुन्हा वेगळ्याच चर्चेत \nशिर्डीच्या साईबाबांना सोन्याची बासरी \nप्रती पंढरपूर पळशीत भक्तीरसाला उधाणं \nतीन प्रकारच्या दुःखाने मनुष्य व्यापलेला आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/6779/", "date_download": "2022-10-01T15:37:53Z", "digest": "sha1:57RB6TCQ7QPPU5NRTBRCRMCQKX57NVID", "length": 5477, "nlines": 64, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य – Parner Darshan", "raw_content": "\n📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n🔸 5 जानेवारी 2022\n▪️मेष : स्वभावातही चांगले बदल दिसून येतील.सर्व कामांचा ताळमेळ साधावा. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल.\n▪️वृषभ : मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. थोरांचा आशीर्वाद मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल.\n▪️मिथुन : जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.\n▪️कर्क : फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल. मनातील इच्छा पूर्ण कराल.\n▪️सिंह : हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे.\n▪️कन्या : प्रेम जीवनाला बहर येईल. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील.\n▪️तूळ : दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल. घराची साफसफाई कराल.\n▪️वृश्चिक : मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. स्वभावात सौम्यता ठेवावी.\n▪️धनू : मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल.\n▪️मकर : आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल. मानसिक स्थैर्य लाभेल.\n▪️कुंभ : अनावश्यक खर्च टाळावा. दूरच्या कामातून लाभ संभवतो. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. राजकारणापासून दूर राहावे.\n▪️मीन : जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश असेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.\nपुणे जिल्हा सहकारी बँकेत इतिहासच घडला \nदुर्योधन वृत्ती म्हणजे विनाश \n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/cities/2019/05/?vpage=4", "date_download": "2022-10-01T15:09:16Z", "digest": "sha1:5O3PL5756V33PJ436G7UTWVXX3T4ACIS", "length": 13262, "nlines": 156, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "May 2019 – शहरे आणि गावे", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\n[ December 24, 2020 ] रायगडमधली कलिंगडं ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] मलंगगड ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती ओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर ओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती उद्योग-व्यवसाय\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्या मृतिका यांचे साठे आहेत. […]\nजालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\nअंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे. […]\nविदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर\nमलकापूर हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत. […]\nमेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे. […]\nमहाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो. […]\nविदर्भ – एक दृष्टीक्षेप\nविदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत. […]\nम्यानमारमधील बागन मंदिर समूह\nम्यानमारमधील मंडाले परिसरातील बागन हे प्राचीन शहर आहे. ९ ते १३व्या शतकांदरम्यान या शहरांत सुमारे दहा हजार बौद्ध मंदिरे,पॅगोडा आणि मठांची निर्मिती करण्यात आली. यातील २२०० मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत. […]\nमहाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय\nश्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील. […]\nदक्षिण काशी – पैठण\nऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. संत एकनाथ महाराजांची समाधी, गोदावरी काठचे तीर्थक्षेत्र, जायकवाडी प्रकल्प, म्हैसूरच्या धर्तीवर उभारण्यात आलेले संत ज्ञानेश्वर उद्यान अशी अनेक महत्त्वाची स्थळं पैठण येथे आहेत. […]\nमहाराष्ट्रातील ‘देवळांचे गाव’ – आळसंद\nसांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद गावामध्ये एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १३० देऊळे आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवतांची आणि प्राचीन मंदिरे.. यामुळेच या गावाला “देवळांचे गाव” आणि “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते. […]\nचित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nमाझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला \"तेंडोलकर युनिव्हर्सिटी\" म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज ...\nअमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात ...\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nराज कपूरच्या \"हिना\" मध्ये छान ओळी होत्या- \"मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं ...\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\n“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/maharashtra/gujarat-fishing-boat-strays-off-murud-beach-successfully-rescued-10-sailors-from-the-boat", "date_download": "2022-10-01T14:46:27Z", "digest": "sha1:2DCIWRL6F5MO2O5RPV2ZJYMF3YNUU7XZ", "length": 4093, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर भरकटली गुजरातची मासेमारी नौका; बोटीतील १० खलाशांना वाचविण्यात यश", "raw_content": "\nमुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर भरकटली गुजरातची मासेमारी नौका; बोटीतील १० खलाशांना वाचविण्यात यश\nहवेचा जोरदार प्रहार व लाटांच्या प्रचंड माऱ्यामुळे ही बोट सरकत सरकत मोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात येऊन अडकून पडली\nमुरूड समुद्रकिनाऱ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ९ ऑगस्ट रोजी सायंकाळीच्या सुमारास गुजरात येथील वेरावन बंदरातील बोट मासळी पकडत असतांना बोटीचा पंखा तुटल्याने बोट फरकडत कासा किल्ला परिसरावर अडकून पडली होती. बोटीचा पंखा तुटल्याने बोट पुढे जात नव्हती, म्हणून बोटीच्या तांडेलने बोट नांगर टाकून एका जागी थांबवून ठेवली होती. परंतु हवेचा जोरदार प्रहार व लाटांच्या प्रचंड माऱ्यामुळे ही बोट सरकत सरकत मोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात येऊन अडकून पडली. या बोटीवर ऐकून दहा जण होते. मुरुड पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करून कोस्टल गार्डच्या मदतीने हेलिकॅप्टर मागवून सर्वाना सुखरूप किनाऱ्याला आणण्यात यश मिळाले आहे.\nगेल्या काही दिवसांपासून समुद्रात मोठया प्रमणात वादळ निर्माण झाले आहे. या वादळामुळे गुजरातमधून मासेमारी करण्यासाठी आलेली नौका तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात भरकटत राहीली. त्यानंतर वादळाच्या प्रवाहात ती नौका मंगळवारी मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागे रात्रभर अडकून पडली. यावेळी बंदर खात्याने व स्थानिक प्रशासनाने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु खवळलेल्या समुद्रातील लाटांमुळे रात्री ते शक्य झाले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/maharashtra/st-journey-of-senior-citizens-above-75-years", "date_download": "2022-10-01T15:16:16Z", "digest": "sha1:HKYXDHDGDRX2LR63AR7FY3YCNQHZAZGF", "length": 5253, "nlines": 25, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास सुसाट...", "raw_content": "\n७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास सुसाट...\nचार दिवसांत १.५० लाखांहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एसटी मोफत प्रवासाचा लाभ\nदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या संबंधित योजनेची घोषणा करण्यात आली. २६ ऑगस्टपासून या योजनेला प्रारंभ झाला असून ज्येष्ठांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसांत राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.\nराज्य शासनाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येईल तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ करण्यात आला. २६ ऑगस्ट पासून ज्येष्ठांच्या मोफत एसटी प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या ४ दिवसात राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले. तर राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी आलेल्या नोंदणीपैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार असल्याची माहिती देखील चन्ने यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/this-is-the-harbinger-of-modi-parva-coming-to-an-end-uddhav-thackerays-criticism", "date_download": "2022-10-01T14:01:35Z", "digest": "sha1:A52QIY4EFPL64HRHUDQKCSQP66BF6KXJ", "length": 4075, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "ही तर मोदीपर्व संपत आल्याची नांदी; उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका", "raw_content": "\nही तर मोदीपर्व संपत आल्याची नांदी; उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका\nमहाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईलच,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला.\nदेवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागण्याचा प्रयत्न केला. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिले आहे. “बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदीपर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही, हेच एकप्रकारे अधोरेखित केले,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.\n“देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे ही मोदीपर्व संपल्याचीच कबुली आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की, नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची, असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईलच,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला.\nदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील निवडणुकीत मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा महापौर असेल, असे वक्तव्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवरही हल्लाबोल चढवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://npnews24.com/marathi/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2022-10-01T14:09:57Z", "digest": "sha1:UGB7J6FDBCGCWPIJILJ2KSKFCGBBXSBG", "length": 5341, "nlines": 48, "source_domain": "npnews24.com", "title": "मासिक पाळी Archives - marathi", "raw_content": "\nExercise During Period | पीरियड्समध्ये वर्कआऊट करणे योग्य की चुकीचे जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Exercise During Period | पीरियड्स किंवा मासिक पाळी (Period) ही एक सामान्य नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. साधारणपणे, मुलींना वयाच्या 12व्या वर्षापासून मासिक पाळी येण्यास सुरुवात होते, जी मेनोपॉज (Menopause) च्या…\nBath During Periods | तुम्हाला मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का\nएन पी न्यूज 24 ऑनलाईन टीम – Bath During Periods | महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये (Menstrual Cycle) अनेक अडचणींना (Bath During Periods) सामोरे जावे लागते. तसेच मासिक पाळीत अनेक महिलांना पोट दुखी (Abdominal Pain), पाठ दुखी (Back Pain ),…\nPeriod Pain | पीरियडच्या दरम्यान पोट आणि कंबरदुखीचा होत असेल त्रास तर ‘हे’ 5 घरगुती उपाय…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Period Pain | मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक प्रक्रिया (Menstrual) आहे, त्यातील पहिले तीन दिवस महिलांसाठी खूप त्रासदायक असतात. यादरम्यान महिलांना अनेक प्रकारच्या समस्या येतात, काहींना पोटदुखीची तक्रार…\nSymptoms Of Irregular Periods | अनियमित मासिक पाळीने त्रस्त आहात का ‘हे’ 5 घरगुती उपाय…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Symptoms Of Irregular Periods | मासिक पाळी ही महिलांमध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याचे चक्र 28 दिवस असते. प्रत्येक स्त्रीची मासिक पाळी वेगवेगळी असते, परंतु सरासरी दर 28 दिवसांनी मासिक पाळी येते. यापेक्षा…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Ayurvedic Treatment For PCOD Problems | PCOD ही 12-45 वर्षे वयोगटातील सुमारे 27% महिलांना प्रभावित करणारी एक अतिशय सामान्य स्थिती आहे. स्त्रियांना दोन अंडाशय असतात. यामध्ये दर महिन्याला एक अंडी बाहेर पडते जी…\nसणांसाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे किती योग्य \nपुणे : एन पी न्यूज 24 - लग्न असो, सण असो किंवा धार्मिक कार्य असो मासिक पाळीची अडचण नको म्हणून अनेक महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. इतकंच नव्हे, तर सहलीला जायचं असल्यास अनेक तरुणीही या गोळ्यांचा वापर करतात. मात्र नैसर्गिकरित्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/category/uncategorized/", "date_download": "2022-10-01T13:32:14Z", "digest": "sha1:NYE5NHLRPLR5MIBP3GJNVCD5N4T3T4I3", "length": 17243, "nlines": 256, "source_domain": "satyakamnews.com", "title": "Uncategorized Archives - satyakamnews.com", "raw_content": "\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\n‘नवभारत’चा कोट्यवधी रुपयांचा सर्क्युलेशन महाघोटाळा स्प्राऊट्स Exclusive\nरविवारी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा सिने अभिनेत्री…\nउजनी जलवाहिनीचे टेंडर लक्ष्मी कंपनीला का दिले दिलीप धोत्रे यांचा सवाल…\nआधार असलेलं राज्यातलं सरकारही गेले शिवसेनेचे 2 हजार सभासद देणार अभिजीत पाटील यांना मतदान\nपंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा\nआझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रधानमंत्री साधणार नागरिकांशी संवाद सर्व विभागांनी योजनांच्या लाभार्थ्यांबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार करावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना\nमोडनिंब येथे म.जोतीबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रसिक रंगले काव्यात\nराज्यात ‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा- कृषीमंत्री दादाजी भुसे\nमहाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार...\nखेडभोसे येथे मनसे शाखाचे उदघाटन\nमहाराष्ट्रातील साखर कारखान्यानी FRP नाही दिली तर गळीत हंगामाला परवानगी देऊ...\nराजकारणाचे पहिले बाळकडू पंढरपूरने दिले आहे – आ. शहाजीबापू पाटील\nविजयसिंह मोहिते-पाटील यांना अखेर उच्च न्यायालयाकडून न्याय\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nउजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक...\nप्रहार धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पंढरपूर येथे निवडी संपन्न\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nसरकारने विरोध केला तरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी होणार, आपण...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\n१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर.\nजोपर्यंत पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द होणार तोपर्यंत हा वनवा पेटतच...\nमहाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने स्व.मिनाताई ठाकरे यांना आदरांजली\n“या” निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या (शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय)\nसहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात...\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा...\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/china-shakes-hands-over-hacking-allegations/", "date_download": "2022-10-01T14:22:13Z", "digest": "sha1:KEDIEUJCMHELL7AI3AV7QL37H7L5R54O", "length": 10682, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "हॅकिंगच्या आरोपांवरून चीनने हात झटकले", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाहॅकिंगच्या आरोपांवरून चीनने हात झटकले\nहॅकिंगच्या आरोपांवरून चीनने हात झटकले\nनवी दिल्ली: भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांवर एका चीनी हॅकर ग्रुपने गेल्या आठवड्यात सायबर हल्ला केला होता. त्यावर आम्ही चोरून मिळवलेल्या माहितीवर अवलंबून नाही, असे सांगत चीनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करून या आरोपांना फेटाळून लावले आहे.\n“सायबर हल्ले अत्यंत किचकट आणि संवेदनशील असल्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अत्यंत कठीण असते. कोणत्याही पुराव्याखेरीज एका पक्षावर असे आरोप करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. आमच्यावर झालेले आरोप अफवांवर अवलंबून असून सायबर हल्ल्यांच्या बाबतीत बनावटपणाचा काहीही संबंध नाही”, असे या ट्वीट मध्ये नमूद करण्यात आले आहे.\nचीनने एका हॅकर ग्रुपच्या सहाय्याने भारतीय कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांना लक्ष्य केल्याच्या आरोपावरून या ट्वीटमध्ये चीनी दूतावासांच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले की, “हॅकर्सच्या सहाय्याने इतर देशांच्या कोरोना लसीची माहिती चोरण्याचा आरोप आमच्यावर होत आहे. अशा अनैतिक पद्धतींवर आमचा विश्वास नाही. कोरोनावर लस बनवण्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. आम्ही चोरून मिळवलेल्या माहितीवर अवलंबून नाही. सायबर सुरक्षा राखण्यासाठी आणि त्यासाठी इतर घटक पक्षांसोबत सहकार्य करून सायबर स्पेस सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध आहे.”\nरॉयटर्स या वृत्तसंस्थे मार्फत Cyfirma या सायबर इंटेलिजेंस फर्मचा हवाला देत भारताच्या कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन लसींच्या आयटी प्रणालीवर हा सायबर हल्ला झाल्याचे म्हटले होते. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माहिती प्रणाली आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअर मधील त्रुटींचा गैरफायदा घेऊन स्टोन पांडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या APT10 या चीनी हॅकर ग्रुपने हा हल्ला झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली होती.\nPrevious articleतांत्रिकदृष्ट्या अजूनही संजय राठोड हेच वनमंत्री\nNext articleशेतकरी आंदोलकांची मोठी घोषणा\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/from-april-1-everyone-over-the-age-of-45-will-get-the-vaccine-how-to-register/", "date_download": "2022-10-01T14:45:59Z", "digest": "sha1:ESSMGFASATDKDZGQ5ASTLC6WFFGZHGG7", "length": 11765, "nlines": 165, "source_domain": "thepublitics.com", "title": "१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस, कशी कराल नोंदणी ?", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचा१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस, कशी कराल नोंदणी \n१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस, कशी कराल नोंदणी \nपुणे: जानेवारी महिन्यापासून भारतात कोव्हिडसाठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतेय. पण आता ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली.\nया लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो. कोव्हिडच्या लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेला मदत करणं हे या को-विन (Co-WIN) ॲपचं प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं भारत सरकारने म्हटलंय. यासोबतच लस घेण्यासाठी या ॲपच्या किंवा को-विन वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करता येते.\nलस घेण्यासाठी कशी कराल नोंदणी \nया Co-WIN ॲपच्या नावावरून काहीसा गोंधळ आहे. अधिकृत वेबसाईटवर कोविनचं पूर्ण नाव लिहीण्यात आलंय Co-WIN : Winning over COVID 19. पण भारतीय माध्यमांनी याला कोव्हिड व्हॅक्सन इंटेलिजन्स नेटवर्क असंही म्हटलंय.\nतुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा. तुम्हाला या नंबरवर एक OTP – वन टाईम पासवर्ड येईल. तो नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुम्ही नोंदवलेल्या लोकांची नावं दिसायला लागतील.\nया नावांसमोर असणाऱ्या कॅलेंडरच्या खुणेवर क्लिक करून तुम्ही अपॉईंटमेंट घ्यायची आहे.\nया खुणेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यातलं शहर, वॉर्ड वा पिन कोड हे निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची यादी दिसू लागेल.\nयामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही केंद्रांचा समावेश असेल.\nजिथे पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असं लिहीलेलं असेल.\nयातल्या एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा.\nया अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका.\nलशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कधी येऊन दुसरा डोस घ्यायचा आहे, ते सांगणारा sms तुम्हाला येईल.\nPrevious articleकोरोना संसर्गात महाराष्ट्रातले ‘हे’ ८ जिल्हे देशात पहिले\nNext articleलॉकडाऊन दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई द्या\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/the-central-government-only-makes-announcements-but-does-not-give-things-to-the-state/", "date_download": "2022-10-01T15:10:40Z", "digest": "sha1:DVGKQFTAVRV5KXUSIGGMC3QGMT2OS7KD", "length": 11777, "nlines": 162, "source_domain": "thepublitics.com", "title": "केंद्र सरकार नुसती घोषणा करतं पण राज्याला गोष्टी देत नाही, राज्याची अडवणूक होते म्हणत बैठकीत नाराजीचा सूर", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाकेंद्र सरकार नुसती घोषणा करतं पण राज्याला गोष्टी देत नाही, राज्याची अडवणूक...\nकेंद्र सरकार नुसती घोषणा करतं पण राज्याला गोष्टी देत नाही, राज्याची अडवणूक होते म्हणत बैठकीत नाराजीचा सूर\nमुंबई : कोरोना, लॉकडाऊन आणि उपाययोजना यासंदर्भात राज्यातील महत्वाच्या नेत्यांची कॅबिनेट बैठक पार पडली. यामध्ये केंद्राच्या भूमिकेवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार नुसती घोषणा करत पण राज्याला गोष्टी देत नाही असा सूर या बैठकीत उमटला. राज्याची अडवणूक सुरूच यावरून नाराजीचा सूर पाहायला मिळाला.\n२४ एप्रिल ते ३० एप्रिल साठी केंद्राने चार लाख ३४ हजार रेमडीसीविर देण्याची घोषणा केली होती. पण राज्याला आजपर्यंत २ लाख २४ हजार रेमडीसीविर मिळाले. उरलेल्या दोन दिवसात केंद्र २ लाख १० हजार रेमडीसीविर देणार का असा प्रश्न आजच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.\nज्या कंपनीकडे रेमडीसीविर साठा आहे, त्यांनी तो राज्याला द्यावा म्हणून सरकारने प्रयत्न केले. पण ते रेमडीसीविर इतर राज्यासाठी आहे असं केंद्राने राज्याला सांगितलं असेही या बैठकीत सांगण्यात आलंय. घोषणा करूनही राज्याचा वाटा राज्याला देत नसल्याबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आलीये.\nकोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर\nदेशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कालपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी १०० रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.कोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर\nदेशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कालपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी १०० रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.\nPrevious articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना\nNext articleभाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/auto/royal-enfield-to-bring-out-electric-bullet-can-cross-150km-in-one-charging-check-details-svs-99-3064702/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-10-01T14:16:14Z", "digest": "sha1:IW7QPVVGLN6KUHJF6MAWJ6E2WIEXSXUT", "length": 19716, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "royal enfield to bring out electric bullet can cross 150km in one charging check details | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nRoyal Enfield घेऊन येणार इलेक्ट्रिक बुलेट; एका चार्जिंग मध्ये 150 km धावणार, पहा फीचर्स\nरॉयल एन्फिल्डचे CEO सिद्धार्थ लाल यांनी लवकरच बाजारात इलेक्ट्रिक बुलेट घेऊन असल्याचे संकेत दिले आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nनवनवीन फीचर्ससह रॉयल एन्फिल्ड आपल्या क्लासिक बुलेट बाजारात घेऊन येत आहे. अलीकडेच स्क्रॅम ४११, न्यू क्लासिक ३५० सह ७ ऑगस्टला हंटर ३५० ही नवी बुलेट डिझाईन लाँच केली आहे. हंटर ३५० ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त बुलेट आहे. याच बुलेटच्या लाँच कार्यक्रमात रॉयल एन्फिल्डचे CEO सिद्धार्थ लाल यांनी लवकरच बाजारात इलेक्ट्रिक बुलेट घेऊन असल्याचे संकेत दिले आहेत.\nपेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक वाहने ही ऑटोमोबाईल क्षेत्राचे भविष्य असेल असे अंदाज आजवर अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सर्वच बड्या कंपन्या नवनवीन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता रॉयल एन्फिल्डने जर आपली इलेक्ट्रिक बुलेट लाँच केली तर त्याचे फीचर व वेग किती असेल याविषयी जाणून घेऊयात.\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nOptibike R22 Everest: एका चार्जिंग मध्ये 483km धावणार, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या\nसिद्धार्थ लाल त्यांनी सांगितले की ३५०cc – ६५०cc च्या पॉवरच्या इलेक्ट्रिक बुलेट तयार करणे महाग ठरू शकते कारण साधारण २०- ३०bhp पॉवरच्या बॅटरीसाठी तंत्रज्ञान तयार करावे लागणार आहे. तसेच बाहेरून आयात करण्यापेक्षा स्थानिक स्तरावर ही बॅटरी बनवण्याचे काम होणार आहे. रॉयल एनफील्ड इलेक्ट्रिक मॉडल मध्ये एका चार्जिंग मध्ये १०० ते १५० किमी पर्यंत प्रवास करण्याची क्षमता असेल.\nVideo: सायकल मुळे बे’चैन’ व्हायचे दिवस गेले Chainless Cycle चे फीचर व किमंत जाणून घ्या\nहंटर ३५० लाँच मध्ये रॉयल एनफील्ड EVs च्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली होती. सिद्धार्थ लाल यांनी सांगितले की, रॉयल एन्फिल्डच्या इलेक्ट्रिक वाहनाची डिझाईन तयार केली जात आहे तोपर्यंत कदाचित या क्षेत्रात बदल होतील मात्र कंपनीच्या मते गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य आहे. ग्राहकांची सुरक्षितता व बुलेटचा क्लासिक लुक व दमदार इंजिनसह पूर्ण प्लॅनिंग नंतर लवकरच हि नवी कोरी इलेक्ट्रिक बुलेट लाँच करण्यात येणार आहे.\nमराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nPetrol-Diesel Price on 9 August 2022: इंधनांच्या किंमतीमध्ये वाढ; जाणून घ्या आजचे दर\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nJasprit Bumrah: शोएब अख्तरनं जसप्रीत बुमराहबाबत केलेलं भाकीत खरं ठरलं\n अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nWomen’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय\nसांगली : प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\n‘आम्ही आयुष्यात कधी हे असं बघितलं नाही’; गृहसचिवानंच आरोपीला केली मदत सुप्रीम कोर्टाने युपी सरकारला फटकारले\n“शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा…” एन्काउंटरच्या धमकीबाबत माजी नगरसेवकाचा मोठा गौप्यस्फोट\nसोनिया गांधींच्या पाठिंब्यानंतर मल्लिकार्जून खरगेंना काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पाठिंबा; शशी थरूरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nस्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी\nकल्याण : भारत जोडायचा की तुटणारी काँग्रेस जोडायची काँग्रेससमोर मोठा पेच ; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\nPHOTOS : नाट्यमय घडामोडींनतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे विरुद्ध थरूर यांच्यात लढत\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nMG ने लाँच केली बाजारपेठेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार;जाणून घ्या फीचर्स…\n‘हे’ काम कराच, अन्यथा; सहा एअरबॅग्सही आपला जीव वाचवू शकणार नाहीत\n पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने घसरण\nनो कॉस्ट इएमआय, शून्य डाउन पेमेंट आणि पाच हजारांचा कॅशबॅक जाणून घ्या कोणत्या स्कूटरवर मिळतेय ही आकर्षक ऑफर\nपाच लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Mahindra Thar, जाणून घ्या काय आणि कुठे आहे ऑफर\nमारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी\nजीटी फोर्सने भारतीय बाजारात सादर केल्या ‘या’ दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त…\nमहिंद्राच्या ‘या’ कारवर बंपर ऑफर, पण ग्राहक फिरकेना आकडेवारी ऐकून व्हाल दंग…\n ‘ही’ चूक करणे पडेल महागात; कापले जाणार २५ हजार रुपयांचे चालान, काय आहे नियम\nBest electronic Vehicle : ‘या’ आहेत १५ लाखांच्या आतील उत्तम इलेक्ट्रिक कार; पाहा यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/history-made-by-shikrapur-gram-panchayat-unopposed-opportunity-for-17-people-who-lost-the-last-election-71122/", "date_download": "2022-10-01T14:12:24Z", "digest": "sha1:B2X7GZ7AVKZVLLGZJDNC5EWCI5QYKA53", "length": 15080, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | शिक्रापुरने घडविला इतिहास : ग्रामपंचायत बिनविराेध ; मागील निवडणूक हरलेल्या १७ जणांना संधी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२\nआता फोनवर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणा, जाणून घ्या कारण\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात येणार का \nजाणून घ्या…अक्कल दाढ का दुखते\nनवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती\nभारतीय महिला क्रिकेट संघाची श्रीलंकेवर ४१ धावांनी मात\nमुंबई विद्यापीठाच्या जागेत दसरा मेळाव्यासाठीचं पार्किंग, विद्यार्थी संघटना आक्रमक\nकॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मुलांनी अशा प्रकारे पंतप्रधान मोदींचे मानले आभार, ट्विट करून सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट\nअजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाची नवी रिलीज डेट आली समोर, अभिनेता दिसणार सैयद अब्दुल रहीमच्या भूमिकेत\nहृतिक-सैफ स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने कमावले ‘इतकेच’ कोटी\nईडीची मोठी कारवाई, शाओमीचा ‘इतक्या’ कोटींचा निधी गोठवला जाणार\nपुणेशिक्रापुरने घडविला इतिहास : ग्रामपंचायत बिनविराेध ; मागील निवडणूक हरलेल्या १७ जणांना संधी\nशिक्रापूर : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना अनेक शासनाने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शिक्रापूरसारख्या सतरा सदस्य संख्या असलेल्या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून मागील वर्षी हरलेल्या सर्वांना ग्रामपंचायत सदस्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.\nशिक्रापूर : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना अनेक शासनाने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शिक्रापूरसारख्या सतरा सदस्य संख्या असलेल्या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून मागील वर्षी हरलेल्या सर्वांना ग्रामपंचायत सदस्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.\nपुणे जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेली शिक्रापूर ग्रामपंचायत मात्र गावातील सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी आपले वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवून हा निर्णय घेतल्याने शिक्रापूर ग्रामस्थांनी संपूर्ण तालुका नव्हे तर जिह्यासाठी हा एकमुखी बिनविरोध निवडणुकीचा आदर्श निर्माण केला आहे. गावातील सर्वात जेष्ठ माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, घोडगंगाचे माजी संचालक अरुण करंजे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सोमनाथ भुजबळ, पोलिस पाटील मोहन विरोळे, पुणे बाजार समिती संचालक बाळासाहेब चव्हाण, रमेश थोरात, पंढरीनाथ राऊत, गावातील सर्व प्रमुख गावकारभारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात एकत्र आले होते.\nगेल्यावेळी पैशाने गाजली िनवडणूक\nशिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागील सन २०१५ मध्ये एका मतासाठी तब्बल दहा हजारांच्या मतांच्या दराने निवडणूक गाजली होती. या िनवडणुकीत गावातील सर्व पुढाऱ्यांनी िनवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक घेऊन तोडगा काढला. यावेळी मागील निवडणुकीत हरलेल्या सर्व सतरा उमेदवारांना ग्रामपंचायतीत सदस्यपदाची संधी देण्याचे ठरले.\nपरस्पर अर्ज ठेवल्यास सर्व एकवटणार\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही पुन्हा हे सर्व गावकारभारी एकत्र येतील. सर्वच सहाही वाॅर्डात निवडणुकीत कुणी उभे राहणार नाही, याची दक्षता घेतील. तरीही कुणीही इच्छुकाने गाव हित डावलून परस्पर आपला अर्ज ठेवल्यास त्याच्या विरोधात सर्व गाव म्हणून निवडणूक लढविली जाईल, असेही यावेळी ठरले गेले.\nबैठकीतील अनपेक्षित निर्णयाने जल्लाेष\nसरपंचपदाचे आरक्षण जसे पडेल तसे पुन्हा सर्व गावकारभारी एकत्र बसतील आणि सरपंच उपसरपंचांचा निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले. शिक्रापूरात एकुण मतदान १४ हजार २२५ आहे. यातील ३० टक्के मुळ शिक्रापूरकर तर उर्वरित ७० टक्के बाहेरगावचे रहिवासी शिक्रापूरचे मतदार आहेत. बैठकीत अनपेक्षित निर्णय जाहिर झाला. अािण सर्वांनी एकच जल्लाेष केला.\nभैरवनाथाच्या साक्षीला सर्व जागणार \nशिक्रापूर येथे यापूर्वी एका ग्रामपंचायत सदस्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकसाठी दुसऱ्या गटात जाऊन भैरवनाथ मंदिरामध्ये शपथ घेऊन पुन्हा गट बदलणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र नंतर लगेचच गट बदलला. त्यामुळे आता भैरवनाथाच्या साक्षीला सर्व जागणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nAmruta Khanvilkar Bharud Videoअमृता खानविलकरने गायलं भारूड, पाहा व्हिडिओ\nBig Boss 16 Houseआजपासून सुरू होणार 'बिग बॉस 16', पाहा 'बिग बॉस 16'च्या घरातील छान छायाचित्रे\nDurgeshwari Puja By CM Eknath Shindeटेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा\nKirit Somaiya Garba Videoकिरीट सोमय्यांनी घेतला गरबा खेळण्याचा आनंद\nSahela Re 'सहेला रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस; मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावेची केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस\nआंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून युक्रेनच्या काही भागाचं रशियात विलिनीकरण करणं योग्य आहे का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-commerce-and-management-sciences/10959-vision-and-mission.html", "date_download": "2022-10-01T14:19:53Z", "digest": "sha1:AMPSIPS3ERCKL47TUPFMAYW24344AZ2H", "length": 9248, "nlines": 192, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Vision and Mission", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/210", "date_download": "2022-10-01T15:38:23Z", "digest": "sha1:E3YRUYGHG27IHJNWE2Z3UTZHBSYD5E6D", "length": 14772, "nlines": 143, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "संगणक परिचालकांना मानधन नको, वेतन द्या! यासारखे अनेक मागण्यासह पेठ पंचायत समितीला दिले निवेदन. – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नाशिक पेठ महाराष्ट्र\nसंगणक परिचालकांना मानधन नको, वेतन द्या यासारखे अनेक मागण्यासह पेठ पंचायत समितीला दिले निवेदन.\nसंगणक परिचालकांना मानधन नको, वेतन द्या यासारखे अनेक मागण्यासह पेठ पंचायत समितीला दिले निवेदन.\nपेठ तालुक्यातील संगणक परिचालक १९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर\nमहाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहे.\nहे काम करत असताना राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला दाखले, प्रधानमंत्री किसान योजना, श्रम योगी योजना, जन आरोग्य योजना, पीक विमा योजना, शौचालय उपलोडिंग, प्रधानमंञी आवास योजना, अस्मिता योजना या व्यतिरीक्त महाऑनलाईनचे कामे ग्रामसभा, मासिक सभा, गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करतो. तरी सुद्धा याच संगणक परीचालकला मानधन मिळत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन सुद्धा प्रत्येक महिन्याचे मानधन ठरवलेल्या तारखेला मिळत नाही. त्यामुळे 19 ऑगस्टपासून पेठ पंचायत समितीत बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. याकरिता नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समिती पेठ येथील विस्तार अधिकारी श्री. श्री. सादवे व श्री. खैरनार (OS) यांना निवेदन दिले. शिवाय या आंदोलनात खालील प्रमाणे प्रमुख मागण्या असणार आहेत.\nराज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकाला आय. टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, पंचायत समिती व जि.प स्तरावरील संगणक परीचालकाला नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, सर्व संगणक परिचालक यांचे मानधन १४ वित्त आयोगातुन न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० रूपये देण्यात यावे अशाप्रकारचे मागण्या असून जो पर्यंत वरील मागण्या शासन मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nयावेळी पेठ तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव मंगेश गवळी, व केंद्रचालक शैलेश राऊत, सीताराम कामडी, शांताराम गायकवाड, किरण ढेंगळे उपस्थित होते.\nसाप्ता. आदिवासी सम्राट, ई – पेपर (दिनांक, २ ते ८ ऑक्टोबर २०२०)\nसाप्ता. आदिवासी सम्राट, ई – पेपर (दिनांक, २ ते ८ ऑक्टोबर २०२०) Post Views: 323\nकळवण कोकण ताज्या दिल्ली नाशिक महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व – केंद्रीय मंत्री भारतीताई पवार ….. लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार – आमदार प्रशांत ठाकूर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व – केंद्रीय मंत्री भारतीताई पवार लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार – आमदार प्रशांत ठाकूर पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आणि जगासमोर मोठे संकट आले, अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय […]\nताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nफार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल\nफार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल आदिवासी सेवा संघाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दौंडकर यांना दिले पञ मालडूंगे, धोदाणी, वाघाचीवाडी, देहरंग, गाढेश्वर, तामसई, करंबेळी, मोरबे, वाजे- वाजेपूर परिसरात फार्महाऊसवाल्यांचा मोठा धिंगाणा फार्महाऊस मालकाबरोबर तोडपाणी करू नका, गुन्हे दाखल करा तरच फार्महाऊसवाले आटोक्यात येतील; स्थानिक ग्रामस्थांची मागणी […]\nप्रसाद सावंत यांच्या संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ\nआदिवासी ठाकूर समाजाच्या विकासासाठी कटिबध्द – आ. धैर्यशील पाटील\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2022-10-01T13:37:43Z", "digest": "sha1:UYHB2T7Z6LARA5LJ7AYJH3U6KD56BW2B", "length": 12751, "nlines": 326, "source_domain": "krushival.in", "title": "सातारा - Krushival - Page 2", "raw_content": "\n मुंबई-गोवा महामार्ग बंद;कोकणात पुरसदृश्य स्थिती\nनिधीसाठी निष्ठा विकावी लागत नाही; आ.जयंत पाटील यांचा गद्दारांना टोला\nHome Category राज्यातून सातारा\nकेंद्रशासनाची इंधनदरात कपातीची मलमपट्टी\nपृथ्वीराज चव्हाण यांची टीका सातारा आगामी काळात होणार्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र...\nबायकोशी झालेल्या भांडणातून पतीने 10 घरे पेटवली\nपाटण | प्रतिनिधी |सातार्यामधील पाटण येथील माजगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन भांडण...\nशेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य\nमहाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, नव्या पिढीतही पुरोगामी विचार रुजविण्यासाठी, भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे...\n स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची पूजा\nसातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली...\nकरुणा शर्माला पुन्हा कोठडी\nअंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. करुणा शर्मा यांनी जामिनासाठी...\nशेकाप, माकप, भाकप देशव्यापी बंदसाठी एकवटले\nबीड जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आवाहन केज देशातील शेकडो शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने मंजुर केलेले शेतकरी विरोधी तीन...\nशिवेंद्रसिंहराजे, उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये मारामारी\nसातार्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात...\nबैलगाडी शर्यत पडली महागात; दळवींनी दिली पोलिसांकडे फिर्याद\nसर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही बोरजाईवाडी गावाच्या हद्दीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल करून तीन बैल...\nसातार्याच्या प्रविण जाधवची कमाल\nटोक्यो | वृत्तसंस्था |ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक...\n‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ला पुरस्कार\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांचा ‘संविधानाच्या...\nBrowse by Category Select Category Entertainment (125) Health (7) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,422) Technology (57) Uncategorized (273) अपघात (193) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (441) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,480) क्रीडा (985) खेड (6) खोपोली (48) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (4) देश (1,556) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (15) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (58) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (27) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,037) राज्यातून (2,907) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,514) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,732) अलिबाग (2,874) उरण (953) कर्जत (1,252) खालापूर (548) तळा (197) पनवेल (1,635) पेण (553) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (509) मुरुड (675) म्हसळा (203) रोहा (675) श्रीवर्धन (304) सुधागड- पाली (669) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (666) संपादकीय (325) संपादकीय लेख (340) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/maharashtra-hsc-result-2021/", "date_download": "2022-10-01T14:13:29Z", "digest": "sha1:VF2GOEUYU4OH4QMEG4JBPWEWXKBY57EA", "length": 23534, "nlines": 100, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "Maharashtra HSC Result 2021 - maharesult.nic.in 2021 HSC Result", "raw_content": "\nराज्याचा बारावीचा निकाल msbshse.co.inजाहीर निकालावर आक्षेप असल्यास काय कराल निकालावर आक्षेप असल्यास काय कराल\nइ.१२ वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता जाहीर .\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एकूण ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. कोविड-१९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे.\nविज्ञान शाखा – ९९.४५ टक्के\nवाणिज्य शाखा – ९९.९१ टक्के\nकला शाखा – ९९.८३ टक्के\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तयार करण्यात आला आहे.\nविद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पुढीलपैकी कोणत्याही लिंकवर सायंकाळी ४ वाजल्यानंतर निकाल पाहता येणार आहे –\nकुठे पाहता येणार निकाल\nपुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे –\nबारावीच्या निकालावर आक्षेप असल्यास काय कराल\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी ४ नंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. तत्पुर्वी दुपारी २ वाजता शिक्षण मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या निकालाबद्दल आक्षेप किंवा तक्रार असल्यास त्याचे निवारण बोर्डातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी बोर्डातर्फे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.\nकरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार बारावीचा निकाल लावण्यात येत आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि आक्षेप सोडवण्यासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना रिझल्टवरील तक्रार, आक्षेप नोंदविण्यासाठी संबंधित विभाग मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.\nयासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव म्हणून काम पाहणार आहेत. या तक्रार निवारण अधिकारी म्हणजेच विभागीय सहसचिवांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर करण्यात आले आहेत.\nज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालासंदर्भात तक्रार करायची असेल ते टपाल, ईमेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांना व्यक्तीश: भेटून त्याचे निवारण करु शकतात. यासाठी मंडळातर्फे नमूना अर्ज जाहीर करण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हा नमूना अर्ज उपलब्ध आहे. तक्रार निवारण अधिकाऱ्यातर्फे तक्रार मिळाल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आत हा अर्ज निकाली काढला जाणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्याला पत्र किंवा ईमेलद्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. या उत्तरासंदर्भात देखील विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास ते संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधू शकतील. उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही माहिती कळविण्यात आली आहे.\nयाशिवाय www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.\nविद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.\nमंडळाच्या परिपत्रकानुसार, ‘सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.’\nराज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवडा लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. मात्र, बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी 21 जुलैला शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली होती.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) महाराष्ट्र एमएसबीएसएचएसई एचएससी निकाल २०२१ लवकरच जाहीर केला जाईल. अपेक्षित आहे की निकाल (महाराष्ट्र MSBSHSE HSC निकाल 2021) आज जाहीर केला जाऊ शकतो. ३० जुलै किंवा ३१ जुलै पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना १२ वी निकाल (बोर्ड निकाल २०२१) 31१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे सुनिश्चित केले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर (महाराष्ट्र MSBSHSE HSC निकाल 2021), विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.org आणि mh-hsc.ac.in ला भेट देऊन स्वतःची तपासणी करू शकतात.\nबारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, एमएसबीएसएचएसई) बारावीच्या निकालाची तारीख आज जाहीर करू शकेल. सीबीएसईसह देशभरातील अनेक राज्य मंडळांना 3१ जुलै, २०२१ पर्यंत १२ वीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आतापर्यंत कोर्टाची तीच मुदत लक्षात घेता, महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 ची तारीख आज किंवा उद्या जाहीर करता येईल, अशी अपेक्षा आहे.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nइ.१२ वी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता जाहीर .\nबारावीच्या निकालावर आक्षेप असल्यास काय कराल\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10651", "date_download": "2022-10-01T13:37:26Z", "digest": "sha1:ZOKSSEBNSD77BVIVNTERTRFDADTUJRGT", "length": 14788, "nlines": 175, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "मोहनाबाई विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भ.ना. टाके यांचे निधन…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमोहनाबाई विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भ.ना. टाके यांचे निधन….\nमोहनाबाई विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भ.ना. टाके यांचे निधन….\nपॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह दिग्रस :- मोहनाबाई कन्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित भ.ना.टाके वय (८८) रा.बापुनगर दिग्रस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दु.४ वा.चे दरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थीवावर २८-१२-२१वेळ ११ वा. हिंदु मोक्ष धाम येथे अंतीम संस्कार केले जाईल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,जवाई, सुन्या, नातवंडं असा परिवार आहे.\nPrevious: जिल्ह्यात सुधारित मार्गदर्शक सूचना लागू ; रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यत जमावबंदी ; बंद जागेतील समारंभात १०० उपस्थितांची मर्यादा ; खुल्या जागांवरील समारंभांमध्ये उपस्थितांची मर्यादा २५०\nNext: संपामुळे एसटीचे आतापर्यंत 605 कोटीचे नुकसान :- अनिल परब….\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nशिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर….\nशिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर….\nविदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, वेगळा विदर्भच हवा :- वामनराव चटप…..\nविदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, वेगळा विदर्भच हवा :- वामनराव चटप…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nशिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर….\nशिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर….\nविदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, वेगळा विदर्भच हवा :- वामनराव चटप…..\nविदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, वेगळा विदर्भच हवा :- वामनराव चटप…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n50 खोकेंवरुन राजकारण सुरुच, भुमरेंचा थेट निशाणा आता प्रमुख नेत्यांवरच, भर सभेत हे काय म्हणाले भुमरे…\nनवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई…\nशिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर….\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/20001", "date_download": "2022-10-01T14:53:39Z", "digest": "sha1:SCFFHQFB5OZGZARNCVH66C3JRWXMFI5R", "length": 18326, "nlines": 181, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "निवडून आले आमच्या सोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर , विश्वासघातकी कोण…? ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल….. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nनिवडून आले आमच्या सोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर , विश्वासघातकी कोण… ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल…..\nनिवडून आले आमच्या सोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर , विश्वासघातकी कोण… ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल…..\nमुंबई :- 2019 च्या निवडणुकी नंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नंतर पुन्हा सत्तांतर झाले असले तरी बंद खोलीत गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली आणि कोणी विश्वासघात केला हे या सर्वांची उत्तरे अर्धवटच राहीलेली आहेत.\nअसे असले तरी अडीच वर्षाचा फार्म्युला कधी ठरला नसल्याचा पुन्नरउच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी असे काही ठरले होते का अशी विचारणा थेट गृहमंत्री अमित शाह यांना केल्याने हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मात्र, आम्ही बिहारमध्ये करु शकतो तर महाराष्ट्रात का नाही असे म्हणत अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे शहा यांनीही सांगितले होते. हे सर्व असले निवडुण आले आमच्यासोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर, त्यामुळे विश्वासघातकी कोण असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nठाकरेंच्या आरोपांवर फडणवीसांचे उत्तर\nपक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला जातो. शिवाय जे त्यांनी आता केले तेच मी अडीच वर्षापूर्वी सांगितले होते म्हणजे महाविकास आघाडीची उदयच झाला नसता असे ते पटवून देत आहेत, पण असा कोणता फॉर्म्युला ठरलेलाच नव्हता, त्याचा मी साक्षीदार आहे असे म्हणत फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत. तर आमच्यासोबत निवडुण आले आणि विरोधकांशी हात मिळवणी करीत सत्तेत बसले मग विश्वासघातकी कोण असा सवालच त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.\nमी साक्षीदार, फॉर्म्युला ठरलाच नव्हता\nअडीच वर्ष शिवसेनेचा आणि त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत आहेत पण मी या सर्व घटनेचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता. तर आकड्यांचा खेळ करता येतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. सत्ता स्थापनेस मित्र पक्षाची गरज लागतेच हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलण्यास सुरवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.\nPrevious: देशभक्तीपर नाऱ्यांनी दुमदुमले दिग्रस शहर ; क्रांतिकारक, देशभक्त, माजी सैनिकांच्या स्मृति स्थळांना अभिवादन ; सायकल, मोटर बाईक तिरंगा रॅलीला दिग्रसमध्ये मोठा प्रतिसाद ; सर्व पक्षीय, सर्व धर्मीय समाज बांधवांची उपस्थिती ; डॉ. कलाम फोरमचा पुढाकार….\nNext: खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केली शिंदे सरकारवर बोचरी टीका , म्हणाले….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ramwadi-two-group-fight-ahmednagar", "date_download": "2022-10-01T14:51:53Z", "digest": "sha1:6WWB5OIVKI6N7ZGTR2BUEK7IDIG7WD6R", "length": 4626, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रामवाडीत दोन गटांत हाणामारी", "raw_content": "\nरामवाडीत दोन गटांत हाणामारी\nतोफखाना पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी\nरामवाडी परिसरात दोन कुटुंबात किरकोळ कारणातून वाद झाले. या वादातून मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.\nराहुल अशोक साबळे (वय 25 रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय साबळे, अमोल साबळे, अमित साबळे, अवि साबळे (सर्व रा. रामवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय याने फिर्यादी राहुल यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पैसे न दिल्याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांचा भाऊ ऋतिक साबळे याला देखील मारहाण केली आहे.\nदुसर्या गटाचे अमोल जिजाराम साबळे (वय 23 रा. रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक साबळे (रा. रामवाडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुलने अविनाशवर ब्लेडने हल्ला करून जखमी केले. तसेच फिर्यादी अमोल यांना तो म्हणाला,‘तुझा मोठा भाऊ आकाश याने माझे वडिलांविरूध्द दिलेली केस मागे घ्यायला लाव, असे म्हणून शिवीगाळ केली. केस मागे घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shirdi-sainath-hospital-under-water-shirdi", "date_download": "2022-10-01T14:34:07Z", "digest": "sha1:K7HRVJ3UCMFREX67QRHPPHPB7U7A5JWF", "length": 11645, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिर्डीचे साईनाथ रुग्णालय 15 दिवसापासून पाण्यात", "raw_content": "\nशिर्डीचे साईनाथ रुग्णालय 15 दिवसापासून पाण्यात\nरुग्णांचे हाल || रुग्णालय तात्काळ सुरु करण्याची मागणी\nसाईनाथ रुग्णालयात गेल्या 15 दिवसापासून पावसाचे पाणी असल्यामुळे विविध राज्यातून उपचारासाठी येत असलेला रुग्णांचा अतिरिक्त भार साईबाबा सुपर हॉस्पिटलवर पडत आहे. दोन्ही हॉस्पिटलमधील रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची मोठी दमछाक होत असून गर्दीअभावी रुग्णांना उपचार घेण्याकरिता दिरंगाई होत असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ साठलेले पावसाचे पाणी काढण्याकरिता जलदगतीने उपाय करून साईनाथ रुग्णालय रुग्णसेवेकरिता पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.\nसंपूर्ण देशाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्या साईबाबांनी विविध साथीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उदी देऊन त्यांचा आजार पळून लावला. विविध राज्यातून रुग्ण बाबांकडे उपचारासाठी येत असे. त्याचप्रमाणे आजही बाबांवर श्रद्धा असलेल्या विविध राज्यातील रुग्ण विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरिता शिर्डी येथे येतात. साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत आपला आजार नक्कीच बरा होईल याची खात्री मनाशी ठेवून दररोज हजारो रुग्ण शिर्डी येथील साईनाथ रुग्णालय व साईबाबा सुपर हॉस्पिटल या ठिकाणी येऊन उपचार घेण्याकरिता गर्दी करतात. बाबांनी दिलेली शिकवण यापुढेही चालू राहावी याकरिता साईबाबा संस्थाने सर्व सोयुक्त साईबाबा सुपर हॉस्पिटल व साईनाथ हॉस्पिटल सुरू करून गरजूंना आधार देण्याचे काम केले आहे.\nसाईनाथ रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा संस्थानने उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी प्रसुती, जनरल सर्जरी, दंत चिकित्सक, नेत्र, अस्थी, आयुर्वेदिक अशा विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी 10 रुग्णांकरिता अतिदक्षता विभाग व 250 रुग्णांना अॅडमिट होण्याची व्यवस्था आहे. जवळपास 25 तज्ञ वैद्यकीय अधिकारी व 300 कर्मचारी उपलब्ध आहे. तसेच साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे 40 बेडचे अतिदक्षता विभाग, 300 बेड रुग्णांना अॅडमिट होण्याकरिता व 40 तज्ञ डॉक्टरांची टीम आहे.\nसाईनाथ रुग्णालयात मोफत रुग्णांना उपचार व शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधा असल्यामुळे संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, नगर, बीड, नंदुरबार या जिल्ह्यासह राज्यातील व परराज्यातील रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेतात. त्यामुळे साईबाबा संस्थान लाखो रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारी ठरत आहे.\nशिर्डीत दि. 31 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शिर्डी येथील अनेक रहिवासी, व्यावसायिक व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे साईनाथ रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गेल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना तात्काळ साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परिणामी पावसाच्या पाण्यामुळे 15 दिवसापासून साईनाथ हॉस्पिटल बंद आहे. या ठिकाणी उपचार घेण्याकरिता येणार्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा याकरिता साईबाबा संस्थाने साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे व्यवस्था केली आहे.\nअसे असले तरी साईनाथ रुग्णालय व साईबाबा सुपर हॉस्पिटल या दोन्ही रुग्णालयात येणार्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याकरिता येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असून गर्दीमुळे रुग्णांना उपचार घेण्याकरिता अनेक तास वाट पाहवी लागत आहे. साईबाबा सुपर हॉस्पिटलवर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याकरिता रुग्णांना अनेक महिने वाट पाहवी लागत आहे.\nप्रत्येक वर्षी वारंवार अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचून साईनाथ रुग्णालय बंद ठेवावे लागते. परिणामी येथे येणार्या हजारो रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून प्रशासनाने कायमस्वरूपी यावर उपाययोजना करून गरजू रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.\nअतिवृष्टीमुळे साईनाथ रुग्णालय बंद असले तरी या ठिकाणी येणार्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे रुग्णांना तात्काळ उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरिता व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याकरिता सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काळजी घेत आहे.\n- प्रीतम वडगावे, वैद्यकीय संचालक, साईनाथ रुग्णालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/1818", "date_download": "2022-10-01T14:36:17Z", "digest": "sha1:GNMSYVAGKEKLD7M2E2H2RTTGZT6SLWBE", "length": 21253, "nlines": 143, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "रानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता – Adivasi Samrat", "raw_content": "\nउरण ताज्या रायगड सामाजिक\nरानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता\nरानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता\nरायगड भूषण राजू मुंबईकर यांचा रस्त्यासाठी पुढाकार\nउरण/ विठ्ठल ममताबादे :\nदूर- दुर्गम डोंगर दऱ्यात राहणारा माझा आदिवासी बांधव हा नेहमीच समाजापासून वंचित आणि उपेक्षितच राहिला आहे. त्यांना त्यांच्या सोयीसुविधांचा वाणवा हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवतो.आज सुद्धा ते आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत प्रामुख्यानं शिक्षण,आरोग्य व्यवस्थेपासून ते दळण- वळणाच्या सोयी सुविधा आणि रोजच्या प्रवासाकरीता योग्य रस्ते ह्या मूलभूत गोष्टींचा वाणवा असलेल्या ह्या समाजाला आज समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्याकरीता बरीच मंडळी आपलं सामाजिक उत्तरदायित्व जपत मोठ्या मनानं ह्या बांधवांकरीता समाजकार्य करतं आपलं योगदान देत आहेत त्यातलंच एक नावं म्हणजे केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर. असं म्हणतात कि ” स्वहिताला परहिताची जोड “आपण जे मिळवतो,कमावतो त्यातील थोड्या प्रमाणात आपण इतरांना देऊ शकलो तर ते कार्य एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देते आणि तेच कार्य आज राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून साकार झाला. उरण रानसई येथील आदिवासी वाडीवरील मार्गाची वाडी ते ट्रान्सफार्मर पर्यंतचा तब्बल 150 ( दीडशे ) मीटरचा संपूर्ण रस्ता स्वतःच्या खिशाला कात्री लावून स्वतः स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटनं अगदी भक्कम पद्धतीने नवीन रस्ता राजू मुंबईकर यांच्याकडून बांधण्यात आला. या आधी ह्या रस्त्याची दूरावस्था येवढी भयानक होती कि अक्षरशः एक एक फुटाचे खड्डे पडलेल्या त्या रस्त्यात अनेक दुचाकीस्वार खाली पडून जखमी जखमी झालेत. तर ह्या कोरोनाच्या काळात वाडीवरून कामानिमित्त मजुरीसाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांच्यां टेम्पोचा अपघात होऊन अक्षरशः टेम्पो वीस ते तीस फूट रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात जाऊन आदळला.आणि त्यातील सात आठ आदिवासी बांधव गंभीररीत्या जखमी झाले.आणि ह्या खराब रस्त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणारा आदिवासी बांधव, महिला वर्ग आणि शाळा कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी तरुण तरुणी यांची होणारी गैरसोय आणि त्यांना सहन करावा लागणारा त्रास हा राजू मुंबईकर यांना पाहावलां नाही खरं म्हणजे त्यांना ह्या विचारांनी स्वस्थ झोपुच दिलं नाही, असं म्हणालं तर वावगं ठरणारं नाही आणि त्यांनी त्या आदिवासी बांधवांना मागच्या वर्षी आदिवासी मेळाव्यात दिलेला शब्द पूर्ण केलाच हा दीडशे मीटरचा रस्ता बनवत असताना त्याला लागणारं सामान म्हणजे सिमेंट, खडी ,ग्रीट्स, दगड, चिपळी पाण्याचा टँकर, सिमेंट मिक्सर , जेसीबी यांचं पूर्ण नियोजन करून ह्या आदिवासी बांधवांचा जीवनप्रवास सुखकर केला.\nरस्त्याच्या बांधकामा करीता रानसई येथील चार आदिवासी वाड्यातील सर्व आदिवासी बांधवांना राजू मुंबईकर यांनी एक आवाहन केलं होतं कि आपणांस असेल वेळ थोडा तर श्रमदाना करीता जोडा तर श्रमदाना करीता जोडा आणि या आवाहनाला अगदी उदंड प्रतिसाद देत किमान अडीचशे ते तीनशे आदिवासी बांधव आपली औजारे, कुदळ, फावडे, घमेलं, थापी, लाकडी रंधा घेऊन सकाळी ठीक आठ वाजता कामाच्या ठिकाणी प्रामाणिक पणे हजर झाले आणि खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांच्या श्रमदानातुन आणि राजू मुंबईकरांच्या सहकार्यातून सुरू झालेलं हे पवित्र कार्य संध्याकाळी सात वाजेपर्यंत न थांबता,न थकता अखंडित पणे सुरु ठेऊन पूर्णत्वास नेले.\nह्या आदिवासी बांधवांच्यां सुखाचा प्रवासाकरीता बांधण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी जे.एम.म्हात्रे ट्रस्ट पनवेल आणि पी पी .खारपाटील ट्रस्ट चिरनेर यांनी विशेष सहकार्य केले. ह्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच रानसई मार्गाची वाडी येथे राजू मुंबईकरांच्या प्रेमापोटी आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूल मधून खास वेळ काढून आवर्जून हजर राहिले ते सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, अनुज पाटील, राजू मुंबईकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या सहचारिणी , रोटरीयन राणी ताई मुंबईकर ( व्हाईस चेअरमन उरण,पनवेल,कर्जत शिक्षक पतपेढी )सोबत त्यांच्या दोन कन्या वैष्णवी आणि सृष्टी मुंबईकर ,नितेश मुंबईकर, कॉंन संस्थेचे सेक्रेटरी महेश पाटील तसेच त्यांचे सहकरी गोल्डन ज्युबली मंडळ सारडेचे अध्यक्ष नवनीत पाटील ,अनिल घरत सोबत सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष संपेश पाटील, खजिनदार रोशन पाटील यांनी सुद्धा आवर्जून हजर राहून ह्या श्रमदानात आपलं अमूल्य योगदान दिले.\nसदर सिमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता बांधल्यामुळे इथले आदिवासी बांधव इतके खुश झाले होते कि त्यांनी कामाच्या ठिकाणी अक्षरशः नाचून आणि गाणी गाऊन आपला आनंद व्यक्त केला. हा रस्ता ज्यांनी स्वखर्चाने बांधून दिला त्या राजू मुंबईकर यांचे आदिवासी बांधवांनी अगदी मनाच्या अंतःकरणा पासून धन्यवाद मानून आभार व्यक्त केले. माणसातल्या माणुसकीच्या घट्ट विणेतून बनविलेला हा सुखकर मार्ग नक्कीच त्या आदिवासी बांधवांच्यां आयुष्यात एक वेगळाच आनंद देत राहील एवढं मात्र नक्की.नव्या रस्त्याने आदिवासीच्या जीवनात एक वेगळाच आनंद निर्माण केला आहे.\nकर्जत खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nदेवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार\nदेवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]\nअहमदनगर ताज्या महाराष्ट्र सामाजिक\nआदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा\nआदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा अहमदनगर/ प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक याने दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजता वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण […]\nकर्जत ताज्या नेरळ महाराष्ट्र सामाजिक\nनेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष\nनेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष नेरळ/ नितीन पारधी : रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सुचनेने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र आठ वर्षात या प्राधिकरण मधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि दरवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी […]\nजिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न\nजनतेने केंद्रपुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा : तहसीलदार विजय तळेकर\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/corrupt-group-development-officer-in-judicial-custody/", "date_download": "2022-10-01T13:33:21Z", "digest": "sha1:DVBNAPUOV2PWJY6ZXSWVGLR7NBH2HE7F", "length": 10771, "nlines": 281, "source_domain": "krushival.in", "title": "लाचखोर गटविकास अधिकाऱ्यास न्यायलयीन कोठडी - Krushival", "raw_content": "\nलाचखोर गटविकास अधिकाऱ्यास न्यायलयीन कोठडी\nin sliderhome, अलिबाग, राजकिय, रायगड\nमुख्यालय बदली अहवालासाठी ग्रामसेवकाकडून लाच मागणाऱ्या गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास अलिबाग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून जामीन देण्यास नकार दिलेला आहे.\nपेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी,(वय53वर्ष सहाय्यक गट विकास अधिकारी, अतिरिक्त कार्यभार गटविकास अधिकारी(,वर्ग २) पेण, तालुका पेण जिल्हा रायगड) यांनी मुख्यालय बदली अहवालासाठी\nपेण तालुक्यातील तक्रारदार ग्रामसेवक यांच्याकडून मुख्यालय बदलीसाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग अलिबाग रायगड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी लोकसेवक प्रभारी गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, स्वप्नाली पाटील या पथकाने ही कारवाई केली होती.\nआज दिनांक 24 जून 2022 रोजी आरोपी लोकसेवक प्रभारी गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र जामीन देण्यास नकार दिला आहे.\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\n‘लोना’ला जागतिक मंदीचा फटका\nस्वच्छतेत ‘रायगड’ अव्वल राहणार\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘5G’चा वापर करावा – मुख्यमंत्री\n‘बाबाची सोनपरी’ला प्रथम क्रमांक; इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गौरव\nउरण तालुक्यात हत्तीरोगाचे रुग्ण; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,812) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,261) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,651) पेण (555) पोलादपूर (247) महाड (450) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (305) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/wrd-kolhapur-bharti-2022/", "date_download": "2022-10-01T14:37:24Z", "digest": "sha1:ZT77VAO5HFTWXV3ZYPXOUNBMOE4TMCX2", "length": 11688, "nlines": 116, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "WRD Kolhapur Bharti 2022 - Retired Junior Engineer - 11 posts", "raw_content": "\nजलसंपदा विभाग, कोल्हापूर मध्ये “या” पदाची भरती\nWRD Kolhapur Recruitment 2022– जलसंपदा विभाग, कोल्हापूर (पाटबंधारे विभाग भरती 2022) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता” पदाच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज -येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव –सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता\nपद संख्या – 11 जागा\nवयोमर्यादा – 63 वर्षे\nनोकरी ठिकाण – कोल्हापूर\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता –कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –6 जानेवारी 2021.\nApplication Address : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nWRD Kolhapur Recruitment 2021 – जलसंपदा विभाग, कोल्हापूर (पाटबंधारे विभाग भरती 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता” पदाच्या एकूण 15 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज -येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…\nपदाचे नाव –सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता\nपद संख्या – 15 जागा\nवयोमर्यादा – 63 वर्षे\nनोकरी ठिकाण – कोल्हापूर\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता –कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –3 नोव्हेंबर 2021.\nया विभागाद्वारे होणार भरती जलसंपदा विभाग, कोल्हापूर\n️पदाचे नाव सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता\n1️⃣पद संख्या 15 पदे\n⏳अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021\nसेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता 15 Post\nसेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता Rs 40000\nसेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता 63 वर्षांपेक्षा जास्त नाही\nApplication Address : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1091878", "date_download": "2022-10-01T15:12:42Z", "digest": "sha1:NKQYEKKYYSU4TDN6OXBKMFBORUQDU6WT", "length": 1977, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जीभ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जीभ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:५७, १५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०३:२५, ३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: or:ଜିଭ)\n२१:५७, १५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gn:Kũ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5-2/", "date_download": "2022-10-01T15:04:38Z", "digest": "sha1:C6A72KJAVRFJ2BPSEIFN5IA2V4TWVLCP", "length": 13010, "nlines": 140, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्य स्तरीय मायक्रोअरे तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन – विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करूनघ्यावे – दत्तात्रय पाटील शिरसाठ | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nकृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्य स्तरीय मायक्रोअरे तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन – विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करूनघ्यावे – दत्तात्रय पाटील शिरसाठ\nविज्ञान जैवतंत्रज्ञान विकासासाठी अभ्यासात आलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसाद करून नवीन नवीन गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे असे प्रतिपादन नियोजन समितीचे संचालक श्री दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.\nलोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी व पद्मश्री विखे पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज प्रवरानगर यांच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या अध्यक्षतेखाली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी प्रा.ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले.\nडॉ.मधुकर खेतमाळस यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना बायोइन्फोरमॅटिक (जैवमाहिती तंत्रज्ञान) अभ्यासात होणाऱ्या बदलाची माहिती करून दिली तसेच येणाऱ्या काळात नक्कीच या विषयावर करियर घेण्याची संधी नक्कीच वाढतील असे आवाहन केले. याचर्चासत्रामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातुन विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. त्यांना बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर,नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी यांचे मार्गदर्शन केले.\nकृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील बायोइन्फो डिपार्टमेंट प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र होत आहे.\nसूत्रसंचालक केदार सौरभ, कु.माने राणी यांनी केले तसेच स्वागत गीत कु.मेघना गुरव यांनी सादर केले व शेवटी आभार प्रा.घोरपडे भाऊसाहेब यांनी केले.\nफोटो कॅप्शन :- पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या सयुक्त विद्यामाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी दत्ता पाटील शिरसाठ, श्री.जितेश दोशी, डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि\nPrevious PostPrevious कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये कृषिदिन साजरा\nNext PostNext स्वामी विवेकानंद पुण्यतिथी\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://satyakamnews.com/---/", "date_download": "2022-10-01T15:21:28Z", "digest": "sha1:D62QMRVZ6JQMTGS37QREGBU6Q47IJBWW", "length": 21085, "nlines": 244, "source_domain": "satyakamnews.com", "title": "१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती - satyakamnews.com", "raw_content": "\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,…\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा…\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन\nHome ताज्या-घडामोडी १०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\n१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \n१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\nजयपूरमध्ये आयकर विभागाला 100 कोटींची अशी मालकीण मिळाली आहे, जीला परिवाराचे पोट भरण्यासाठी एक-एक रूपयांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आयकर विभागाने जयपूर-दिल्ली हायवेवरील 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीची 64 एकर जमीन शोधून काढली आहे. या जमीनीची मालकीण एक आदिवासी महिला आहे. विशेष म्हणजे या महिलेला तिने जमीन कधी खरेदी केली आणि कुठे आहे हे देखील माहित नाही. आयकर विभागाने ही जमीन आपल्या ताब्यात घेतली आहे.\nजयपूर-दिल्ली हायवेवरील दंडगाव येथे येणाऱ्या या जमीनीवर आता आयकर विभागाने बॅनर लावला आहे. बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, बेनामी संपत्ती निषेध अधिनियमाअंतर्गत या जमीनीला बेनामी घोषित करण्यात येत आहे. या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, या जमीनीची मालकीन संजू देवी मीणा आहे, जी या जमीनीची मालकीण होऊ शकत नाही. त्यामुळे आयकर विभाग ही जमीन आपल्या ताब्यात घेत आहे.\nआयकर विभागाला तक्रार आली होती की, दिल्ली हायवेवर मोठ्या संख्येंने दिल्ली आणि मुंबईचे उद्योगपती आदिवासींच्या जमीनी हडपत आहेत. या जमीनींचे व्यवहार केवळ कागदांवर होत आहे. कायद्यानुसार, आदिवासींच्या जमीनी केवळ आदिवासीच विकत घेऊ शकतात. कागदांवर खरेदी केल्यानंतर हे लोक आपल्या लोकांच्या नावावर पावर ऑफ एटर्नीकरून ठेवतात. माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने या जमीनीच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता माहिती मिळाली की, या जमीनीची मालकीण राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील दीपावास या गावात राहते.\nजमीनीची मालकीण संजू देवी मीणा यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांचे पती आणि सासरे मुंबईमध्ये काम करत होते. त्यावेळी 2006 मध्ये जयपूर येथील आमेर येथे नेऊन एका जागेवर त्यांचा आंगठा घेण्यात आला होता. मात्र त्यांच्या पतीचा 12 वर्षांपुर्वी मृत्यू झाला असल्याने त्यांना कोणती जमीन आपल्या नावावर आहे हे माहितच नाही. पतीच्या मृत्यूनंतर कोणीतरी येऊन 5 हजार रूपये खर्चासाठी देऊन जात असे, ज्यातील अडीच हजार त्यांची बहिण तर अडीच हजार त्या ठेवत असे. मला देखील आजच माझ्या नावावर ऐवढी संपत्ती आहे हे माहित पडल्याचे त्यांनी सांगितले.\nसंजू देवी मीणा यांच्याकडे पतीच्या मृत्यूनंतर कमाईचा कोणताच मार्ग नाही. दोन मुलांना सांभाळण्यासाठी त्या स्वतः मजूरी करतात. शेतीबरोबर प्राण्यांचा सांभाळ करत त्या स्वतःचे पोट भरतात.\nPrevious articleमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nNext articleमनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nअंकोली येथे सर्व रोग निदान शिबिराचे खा.जयसिद्धेश्वर महास्वामी व सभापती विजयराजदादा डोंगरे यांच्या...\nपंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन\n#satyakamnews रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान; तर थेट गुन्हा दाखल\n#satyakamnews पांडुरंग सहकारीची उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा सुरूच\nसद्गुरु साखर कारखाना एफ आर पी पेक्षा जादा दर देवुन सभासदांची दिवळी करणार गोड- चेअरमन एन. शेषागिरीराव\n#satyakamnews #babanraoshinde गाळप हंगामात २८लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:आ.बबनदादा शिंदे\n#satyakamnews #mangalwedha कामगार प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना विश्वासातघ्यावे:ऍड.नंदकुमार पवार\n#satyakamnews #mangalwedha अडचणीतूनच मार्ग निघत असतो,परिपक्व ऊस गळीतास द्यावा:प्रा.शिवाजीराव काळूंगे\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसोप्पं नसणार आहे १ जून ही जन्मतारीख मिरवणे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान\nयुटोपियनचे शुगर्स चे गळीत हंगाम २०२१-२०२२ करीता ७ लाख मे.टन गाळपाचे...\nक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उमाजीनाईक यांची जयंती उत्साहात साजरी\nअमिधरास व भागीरथीच्या शॉपिंग फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद\nसेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी,...\nस्वेरीच्या ऋतुजा जाधव यांची ‘वोडाफोन इंडिया सर्व्हिसेस प्रा.लि.’ या कंपनीत निवड\nएक्सपान्शन व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण\nमोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत\nमा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nगुडीपाडव्याच्या मुहूर्तावर विठूभक्तांना मिळणार श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन\nसोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/author/webdesk", "date_download": "2022-10-01T14:39:26Z", "digest": "sha1:FPLYOVT666BVDC6MXQDV6KFGMVHDDMK7", "length": 5807, "nlines": 162, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वेब डेस्क, Author at Mumbai Manoos", "raw_content": "\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\nशरद पवारांनी मानले ठाकरे बंधूचे आभार,हे आहे कारण…\nपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ: पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुध्द भाजप थेट लढत\nशरद पवार-अमित शहा भेट झाली नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ\nपुणे हादरलं; 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, सात जणांना अटक\nउध्दव ठाकरेंना मातोश्रीवरुन गरीबांचे दुःख कळणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला\nशरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल\nलॉकडाउनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे; मुख्यमंत्र्यांचा इशारा\nमिठी नदी पात्रात ‘एनआयए’चं सर्च ऑपरेशन; लॅपटॉप, सीपीयू, प्रिंटर, नंबर...\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2022-10-01T14:44:58Z", "digest": "sha1:F3IS5GQKGIY7ZST55WHWXTXD3K7IWCLZ", "length": 40253, "nlines": 91, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "पाणी पेटते तेव्हा भाग १ - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nपाणी पेटते तेव्हा भाग १\nमराठीत पाणी, संस्कृत मध्ये तोय, जल, निर, इंग्रजी मध्ये water तर अरबीमध्ये maa, चायनीज मध्ये shri, ग्रीसमध्ये Nero, इंडोनेशियात पाण्याला Air म्हणतात. कितीही वेगवेगळ्या नावाने पाण्याचा उल्लेख केला तरी अंतिमतः ते जीवनास आवश्यक म्हणून, पाणी म्हणजे जीवन हेच सत्य. वाळवंटात भरकटलेल्या व्यक्तीला आणि आणि सागरात वादळात सापडलेल्या प्रवाशाला विचारा की पाण्याच्या थेंबाचं महत्व काय चातक पक्षी जशी पावसाच्या पाण्याची वाट पहात असतो तसा शेतकरी जमिनीची मशागत करून ईश्वराला साकडं घालतो. मायंदाळ पाऊस पडू दे, पीक पाणी येऊ दे. मुक्या प्राण्यांना चारा, अन्न मिळू दे आणि माझ्या मुला बाळांना, भाऊ बंधाना सुख मिळू दे.\nसर्वेsपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः \nसर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्र्चिद दुःखमाप्नुयात \nकिती समर्पक, सर्व सुखी असो, कोणाच्याही वाट्यास दुःख न येवो. हिच ती वैश्विक सुखाची चाहत. पण हे सुख सर्वांच्या वाट्यास तेव्हाच येईल जर पिण्यासाठी आणि पिकासाठी पाणी मिळेल. माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा व शांती असेल आणि मी, मलाच, ची हव्यासी वृत्ती नसेल, सर्व पण परंतु संपले असतील आणि मनातला अहंकार संपला तरच हे शक्य आहे. तथापि पृथ्वीवर असणाऱ्या सर्व संसाधनांची असमान विभागणी हाच कळीचा मुद्दा आहे. ही विभागणी नैसर्गिक आहेच पण ही विभागणी मानवनिर्मित सुध्दा आहे. ज्याला शेत आहे त्याला पाणी नाही, ज्याच्याकडे पाणी आहे त्याच्याकडे जमीन नाही. काय म्हणतात ते, दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे असतील तर दात नाहीत अशी अवस्था आहे.\nआज आपण प्रवासात बाटली बंद पाणी पितो, लग्नासारख्या समारंभात पाण्याचे सिलबंद ग्लास किंवा पाण्याची बाटली दिली जाते. हल्ली बऱ्याच घरीसुद्धा जेवतांना पाण्याची बाटली घेऊन कुटुंब बसते. तांब्या पेला किंवा फुलपात्र, ग्लास पाणी पिण्यास का चालत नाही ते ईश्वरास ठाऊक. बरेच महाभाग हे पाणी पूर्ण न पिता तो ग्लास अथवा बाटली कचरा पेटीत फेकून देतात त्यामुळे पाणी वाया जाते. वाया जाणाऱ्या पाण्याची किंमत, पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावाला विचारा.\nगंमतीचा भाग म्हणजे बऱ्याच कंपन्या हे बाटलीबंद पाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता विकत असतात आम्ही ग्राहक केवळ ब्रँड पाहतो. खोल कुपनलिकेद्वारे उपसा करून मोठ्या कंपन्या पैसे कमवतात परंतु जेथे अशा कंपन्या आहेत तेथील भुअंतर्गत पाणी पातळी खालावते ज्याचा फटका त्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना पडतो.\nऐतिहासिक काळात गडावर पाण्याच्या टाक्या आणि तलाव खणले जात, रायगडच उदाहरण घेतलं तर हत्ती तलाव, गंगासागर, कोळीम, काळा तलाव हे महत्वाचे तलाव होते या शिवाय ठीक ठिकाणी पाण्याचे टाके होते. दहा हजार शिबंदीला वर्षभर पुरेल इतके पाणी रायगडावर होते. राज्यभिषेकाला एक लाख लोक रायगडावर आले होते असे इंग्रज व पौर्तुगीज यांनी लिहून ठेवले आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी 2700 फूट उंचीवर राजे पाण्याची चोख व्यवस्था ठेऊ शकतात पण आज आपल्याकडे आधुनिक साधने, पुरेस मनुष्यबळ असूनही नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल घागर घेऊन फिरावे लागते हे उत्तम प्रशासनाचे लक्षण म्हणावे का\nस्वातंत्र्य पुर्वकाळात सार्वजनीक तसेच खाजगी पाणवठे हरिजनांसाठी खुले नव्हते तेव्हा, हा समाज कळशीभर पाण्यासाठी ज्याच्या मालकीची विहिर असेल त्याच्याकडे याचना करत असे, विहीर मालकाला दया आली तरी तो उघडपणे समाजाच्या भितीमुळे पाणी देऊ शकत नसे. बऱ्याचदा हे लोक ओढ्याकाठी जाऊन जेथे गाई म्हशी पाण्यात डुंबत असत, पाण्यात मल मूत्र विसर्जन करत तेथेच खड्डा खणून पाणी भरतं. किती अपमानास्पद वागणूक समाज त्यांना देत असे त्याची कल्पना न केलेली बरी. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अनेक वर्षे अगोदरच आपली खाजगी विहीर हरिजनांसाठी खुली करून दिली होती, त्यांना समाजाचा किती विरोध सहन करावा लागला असेल ते कल्पनेने रंगवता येणार नाही.\nअगदी आमच्या गावात दलित समाजासाठी सार्वजनिक पाणवठे खुले नव्हते, त्या वेळेस भाऊ पाटील ह्या खुल्या मनाच्या देवमाणसाने माणुसकीच दर्शन घडवत या समाजाला पाणी दिलं. समाजाविरोधात न जाता बहुजनांची समजूत काढत पाटलांनी गाई गुरांचं मांस खाणार नाही अस या समाजाकडून मान्य करून घेतलं व त्या अटीवर चावडी वरची विहीर पाणी भरण्यास खुली केली. त्या वेळी रूढी परंपरा अजब होत्या, एक काळी कामधेनू आणून बांधली होती आणि प्रत्येक हरिजन अथवा दलिताने या गाईची शेपटी हाती धरून तिला संबोधून शपथ घ्यायची होती, ‘हे गौमाते आजपासून मी गो मास खाणार नाही अशी शपथ घेतो.’ तो प्रसंग मी माझ्या लहान वयात पाहिल्याने अजूनही आठवणीत आहे. मी घरी आल्यावर या संबंधी आईला विचारल्याचे अजूनही आठवते. दलितांना विहिरीचे पाणी खुले केले या निर्णयामुळे भाऊराव पाटलांना समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागलीच, तरीही या समाजाला पाणी मिळाले हे फार महत्वाचे होते. इतर समाजातील महिला विहिरीवर पाणी भरत तेव्हा ह्या समाजाच्या बायका दूर उभ्या रहात, सवर्णांचे पाणी भरून झाले की त्यांना पाणी मिळत असे. ज्या हरिजन महिलांना दोन घागरी पाण्यासाठी तिष्ठत उभे रहावे लागले असेल, अपमान सहन करावा लागला असेल त्यांच्या दुःखाने पाणी पेटले नसेल काय होय, महाडचा सत्याग्रह याच गोष्टींचा परिणाम होता. आपल्या न्याय्य मागण्या मिळवण्यासाठी त्यांना झुंजावे लागले. आज पाण्याचा लढा हा कोणत्या जाती धर्माचा नाही तर तो आहे सशक्त किंवा लांडगे आणि दुर्बल यांच्या मधील क्षमतेचा.\nआज गाईचे मांस हा काही समाजाचा आहाराचा भाग आहे त्याचा कोणत्या धर्माशी संबंध नसून उपलब्धता आणि आर्थिक गणित याच्याशी आहे. तेव्हा गाय बहूउपयोगी पशू आहे म्हणून तिचा नक्कीच आदर करावा सन्मान करावा ज्यांना ती पुजनीय वाटते त्यांनी जरूर तिची पुजा करावी. मात्र दुसऱ्या समाजाचा किंवा व्यक्तीचा आहार काय असावा यावर बंधन घालणे सामाजिक स्वास्थ्य पाहता योग्य नव्हे तो चर्चेचा किवां वादाचा विषय होऊ नये. पाणी हे प्रवाही आसल्याने हा विषय तिथे अकारण गेला पण ही बाब समजून घेणे काळाची गरज आहे.\n“बळी तो कान पिळी” या न्यायाने आजही जे नेते सशक्त आहेत, ज्यांचे सरकार दरबारी वजन आहे किंवा ज्यांच्या पाठीशी जास्त आमदार असतात ते जास्त निधी आपल्या विभागासाठी मिळवतात, त्यांची जल प्रकल्प कामे सहज मार्गी लागतात. ते आपल्या भागात सिंचन प्रकल्प असो कि पिण्याचे पाणी यासाठी आवश्यक निधी मिळवतात आणि ज्यांचं पारडं हलकं आहे त्याला कोणी भिक घालत नाही.\nपश्चिम महाराष्ट्रात जितकी धरणे आहेत तेवढी धरणे उर्वरित महाराष्ट्रात नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. गेले काही वर्षे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा रेटा वाढला आहे याचे कारणही तसेच आहे.1953 साली, यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर कराराचे पालन करण्याचे आश्वासन देवूनही आजही विदर्भ,मराठवाडा अविकसित राहिला. अनेक आंदोलने होऊनही विदर्भाचा आर्थिक अनुशेष कमी होत नाही. जोपर्यंत विदर्भाच्या पायाभूत सुविधा, जलसिंचन या सुविधांचा विचार केला जाणार नाही, विदर्भाचे मागासलेपण दुर होणार नाही. श्रीहरी अणे यांनी याच प्रश्नाबाबत आंदोलन करण्यासाठी राजीनामा दिल्याचे आठवते. अर्थात सिंचनाची व्यवस्था झाल्यास शेतीचा विकास होईल,सुबत्ता येईल आणि आत्महत्या टळतील.\nचार पाच वर्षे अगोदर जेव्हा लातूरकर, बीड पाण्याला मौताद होते तेव्हा पंकजा मुंडे ताई सत्तेत होत्या आणि म्हणूनच केंद्राने तेव्हा चक्क रेल्वे गाडीने पुणे, नाशिक, नगर येथून लातूर व बिड साठी पाणी पुरवठा करण्यास अनुमती दिली. त्यामुळे लातूर सह बीड ला पाणी मिळाले. आज ह्या परिस्थितीत सुधारणा झाली असावी असे मानायला हरकत नसावी. माणूस अनुभवातून शहाणा होतो असे म्हणतात. विलासराव देशमुख आणि त्यांच्या पश्चात त्यांची मुले लातूरच नेतृत्व करत आहेत तेव्हा अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.सुशील शिंदे यांनी अनेक पदे अगदी मुख्यमंत्री पद भुषवले तरीही सोलापुरचा पाणी प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. उन्हाळ्यात आजही काही जिह्यात, गावात टँकरने पाणी दयावे लागते.\nमहाराष्ट्र टँकर मुक्त कधी होणार मागील वर्षी राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत सत्ताधारी आणि विरोधी नेते यांच्या उपस्थितीत विचारले होते वर्षानुवर्षे जे लाखो करोडो कोटी पाण्यावर खर्च झाले तरी महाराष्ट्र टँकरमुक्त होत नसेल तर हा निधी गेला कोणाच्या खिशात मागील वर्षी राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत सत्ताधारी आणि विरोधी नेते यांच्या उपस्थितीत विचारले होते वर्षानुवर्षे जे लाखो करोडो कोटी पाण्यावर खर्च झाले तरी महाराष्ट्र टँकरमुक्त होत नसेल तर हा निधी गेला कोणाच्या खिशात दुर्दैव इतकेच की सर्व पक्षांच्या नेत्यांसमोर जाहीर वाच्यता झाली तरी सर्व गेंड्याच्या कातडीचे. “तेरीभी चूप मेरी भी चूप.”, इथे पक्षीय अजेंडा एकच संधी मिळाल्यास जरूर खाऊ आपण येथेही भाऊ भाऊ.\nगेल्या काही वर्षात महाराष्ट्रात राज्यपालांनी हस्तक्षेप केल्याने विदर्भाचा अनुशेष काही प्रमाणात भरून निघाला. विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज विदर्भाला आणि उर्वरित महाराष्ट्राला दिले जावे अशी राज्यपाल महोदयांनी 2017 ला अधिसूचना काढली. या सुचनेत 6223 कोटी रुपये अनुशेष दाखवला होता. हे पैसे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यावर खर्च होणे अपेक्षित होते. अर्थात यामुळे काही जिल्ह्याचा अनुशेष भरून निघाला तरी बुलढाणा, वाशीम,अकोला,\nअमरावती या जिल्ह्याचा अनुशेष कमी झाला नाही. कधी संत्रामोसंबीच्या बागा सुकून जातात तर कधी प्यायला पाण्यासाठी वणवण करावी लागते.\nकेंद्राने राज्यातील रखडलेल्या २६ प्रकल्पासाठी तसेच ९१ जलसिंचन योजनांसाठी पंतप्रधान शेत जलसिंचन योजना तसेच बळीराजा जल संजीवन योजना या जलाभियानातून विशेष निधी राज्याला देण्याचे जाहीर केले आहे. कृषी मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, जयंत पाटील, सुभाष भामरे, सुनील मेंढे आणि राज्याचे कृषी सचिव यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्या दिल्लीतील निवस्थानी ही बैठक झाली होती. हा निधी मिळवून जर योग्य प्रकारे वापरला तर नक्की विदर्भातील प्रश्न सुटतील. गेले तीन चार वर्षे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री विदर्भातील प्रश्नांविषयी जागरूकतेने लक्ष घालत आहेत.\nसांडपाण्याचा पुर्नवापर, नदी बचाव मोहीम. रखडलेल्या पाणी प्रकल्पांना गती देणे अशा योजनेतून विदर्भाचा विकास शक्य आहे. ड्राय डॉक निर्माण होत आहे त्यामुळे विदर्भातील कापूस मुंबई बंदरात येऊन बांगला देशात जाण्याऐवजी कलकत्ता हल्दीया बंदरातून बांगलादेशात गेला तर वाहतूक खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पडेल. याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यातील नेतृत्वाने सरकारी योजना समजून घेऊन आपल्या भागात राबवल्या तर जिल्हा स्वयंपूर्ण होईल.\nसुरेश प्रभू मंत्री असतांना नद्या जोड प्रकल्पासाठी बरेच प्रयत्न सुरू होते.अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी उजवी होती. आमचे दुर्दैव की जो सदस्य अभ्यासू आहे आणि सामाजिक जाणिवेतून काही करण्यासाठी धडपडतो त्याला आम्ही निवडून देत नाही. नद्या जोड प्रकल्प राबविल्यास उत्तरेकडील पुरावर नियंत्रण आणता येईल आणि मध्य महाराष्ट्र ते आंध्र आणि दक्षिणेकडील प्रदेश या प्रदेशात पाणी वळवता येईल. जर बोगदे खणून आम्ही कैक किलोमीटर रेल्वे नेऊ शकतो, गुजरात येथुन गॅस मुंबई, उरण येथे आणू शकतो तर पाणी का नाही टनेल खणण्यासाठी एकदाच खर्च होईल पण पुढील शेकडो वर्षाचा जलवाटप नियोजन प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागेल. समतल जलवाहिन्या असाव्या म्हणून शक्य तिथे जमिनीवरून आणि काही ठिकाणी भूमिगत टनेल टाकून हे नक्की शक्य आहे. जेव्हा शेकडो मैल महामार्ग तयार केले जातात तेव्हाच जर भूमिगत वाहिन्याही टाकून घेतल्या तर हा खर्च अतिशय कमी होईल. इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही.\nगडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक वाहतूक मंत्रालय असतांना त्यांनी जलमार्ग विकसित व्हावे यासाठी खुप प्रयत्न केले. गंगेतून मालवाहतूक केली जावी यासाठी ते आग्रही होते. मुंबईत भाऊचा धक्का ते मांडवा, रेवस, अलिबाग, कोकण, गोवा अशी जलद जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक राज्यात जलवाहतूक करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. प्रमाणापेक्षा जास्त पेट्रोल जाळून रस्त्यावर गर्दी करून थांबायचं की जलमार्ग वापरून झटपट कार्यालय गाठायचं हे भविष्यात नक्की तुमच्या हाती असेल. उद्या वाटर स्कुटर निर्माण झाल्या आणि त्या इथेनॉल किंवा द्रवरूप हायड्रोजनवर चालू लागल्या तर नक्की पाण्याचा प्रश्न पेटवत ठेवण्यापेक्षा पाणी पेटवून प्रश्न सोडवता येतील. आज जसे रिक्षा, मोटर यांचे वाहनतळ आहेत भविष्यात समुद्रात आणि नदीकिनारी वाटर स्कुटर आणि वाटर कारसाठी तळ उभारले जातील आणि नवीन व्यवसाय संधी उपलब्ध होतील. नाहीतरी आजही पाणी पेटवून म्हणजे तापवूनच विज तयार होते.\nआजही गिरीस्थानी राहणारे वारली, भटके, ठाकूर यांना पावसाचे महिने वगळता, वर्षातील सात महिने पाण्यासाठी भटकावे लागते. वन्य प्राण्यांचे भक्ष बनावे लागते. कोकणात पावसाळ्यात धो धो पाणी आणि पाऊस पडणे थांबले की पाण्यासाठी वणवण ही नित्याची बाब आहे. इतका प्रचंड पाऊस असूनही येथे पुरेशी धरणे नाहीत की सिंचनाच्या सोई नाहीत. कोकणचे दुर्दैव हेच की इथे नेता मोठा होतो पण समस्या तशीच राहाते. पाणी अडवा आणि पाणी जिरवा योजना कोकणात फलद्रुप होतांना दिसत नाही.\nयेथील जांभ्या दगडाची रचनाच अशी आहे की ते पाणी धरून ठेवत नाही.\nकोकणात मोठी धरणे बांधण्यासाठी जमीन नाही आणि पर्वतीय रांगा आणि समुद्र यातील अंतर तुलनेने कमी असल्याने कॅचमेन्ट एरिया अतिशय कमी आहे.पण गावा गावात कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधले तर जलसंचय होईल आणि लोक शेतीचा तिन्ही मोसमात योग्य उपयोग करतील.\nकोकण विकास मंडळ स्थापन करूनही दहा वर्षे झाली पण अद्यापि कोकणात घरोघरी पिण्यासाठीच पाणी उपलब्ध झालेले नाही. गेले बरेच वर्षे विविध जल योजनांवर पैसे खर्च केले गेले पण प्रत्यक्षात प्रकल्प उभा राहिलाच नाही. हे पैसे कोणी हडप केले याचा शोध घेणे गरजेचे आहे.आजही कोकणातील बऱ्याच वाड्यांवर पिण्याचे पाणी नाही.\nकणकवली आणि काही भागात समुदायिक उपक्रमातून बंधारे बांधणे सुरू आहे. प्राप्त परिस्तिथीत मिळेल त्या साधनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात ओहोळ, नाले यांच्यावर बांध घालून पाणी अडवले तर गाई गुरांना वर्षभर पाणी मिळेल, विहिरीतील पाण्याची पातळी वाढेल आणि उन्हाळी पिकांना सिंचनाची सोय होईल. प्रत्येक वेळी शासन करेल का याची प्रतीक्षा न करता स्वतःच्या वाडीसाठी, गावासाठी थोडा वेळ दिला तर अशक्य काहीच नाही. भजन आणि मेळे, देवाच्या जत्रा,दहीकाला यासाठी आम्ही मुंबईवरून गावी धाव घेतो. तशीच धाव जर बंधारे बांधण्यासाठी दोन दिवस घेतली तर, सर्व मित्रांसोबत वेळ घालवता येईल,एक सामाजिक कामही पूर्ण होईल आणि गावात दोन दिवस वेगळ्या कामात आनंदात जातील. “जे गाव करील ते राव काय करील.” ही म्हण खरी होईल. वाट कशाची पहायची याची प्रतीक्षा न करता स्वतःच्या वाडीसाठी, गावासाठी थोडा वेळ दिला तर अशक्य काहीच नाही. भजन आणि मेळे, देवाच्या जत्रा,दहीकाला यासाठी आम्ही मुंबईवरून गावी धाव घेतो. तशीच धाव जर बंधारे बांधण्यासाठी दोन दिवस घेतली तर, सर्व मित्रांसोबत वेळ घालवता येईल,एक सामाजिक कामही पूर्ण होईल आणि गावात दोन दिवस वेगळ्या कामात आनंदात जातील. “जे गाव करील ते राव काय करील.” ही म्हण खरी होईल. वाट कशाची पहायची अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणात अनेक यू ट्युबर आहेत त्यांनी “पाणी अडवू बंधारे बांधू” जल चळवळ उभारल्यास मोठा हातभार लागेल.\nकोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हागणदारीमुक्त भारत बनवण्यासाठी स्वछतागृहे अनुदानातून बांधली पण ती स्वच्छ ठेवायला पाणी कोण देणार जर स्वच्छतागृहांचा वापर किती प्रमाणात होतो यासाठी सर्व्हे केला तर त्याचा अहवाल निराशाजनक येईल. मग पंतप्रधानानी कितीही ग्वाही दिली तरी वास्तव वेगळेच असेल. त्यामुळे जर राज्य सरकारने पाणी प्रश्न मार्गी लावला नाही तर कोकणातच नव्हे तर इतर राज्यातही स्वच्छता आणि पाणी समस्या भविष्यात उग्र रूप धारण करेल. घरी शौचालय आहे पण पाण्याअभावी त्याचा वापर नाही हे चित्र शोभनिय नाही. मी व्यक्त करत असलेली भीती ही शक्यता नाही तर उघड वास्तव आहे.म्हणूनच मुबलक पाणी घरोघरी ही योजना आणि,पाणी पुर्नवापर यासाठी उद्बोधन आवश्यक आहे.\nमृदा संधारण, बंधारे,डोंगर उतारावरील बांध, डोंगरावर कूपनलिका समतल बंधारे आणि छतावर पडणारे पाणी विहीर किंवा कूपनलिका यामध्ये साठवणे अर्थात पुनः भरण अशा विविध माध्यमातून पाणी जमिनीत मुरवता येते,साठवता येते. आज मोठे बागायतदार मोठी शेततळी घेऊन त्यात पावसाचे ,तसेच वाहून जाणारे पाणी साठवून ठेऊन तेच पाणी उन्हाळ्यात आपल्या फुलफळ बागासाठी वापरत आहेत. दहा लाख लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची शेत तळी तयार करून व त्याचा तळभग दोन चार वर्षे सहज टिकेल अशा पीव्हीसी ने आच्छादित करून घेत आहेत. यामुळे मोठे फळबाग क्षेत्र लागवडीखाली आणणे शक्य होत आहे. यास शासनाची सबसिडी आहे. मुख्य म्हणजे, हा पाण्याचा साठा बफर स्टॉक म्हणून वापर करणे शक्य होत आहे.\nकाही गावांना नैसर्गिक तळी आहेत मात्र अनेक वर्षे त्यांची निगा न राखल्याने ती गाळाने भरली आहेत.जर सामाजिक उपक्रम म्हणून ह्या तळ्यातील गाळ काढून शेतात टाकला तर शेताला सुपीक मृदा मिळेल आणि खोलीकरण केल्याने तळ्याची क्षमता वाढेल.प्रत्येक गोष्ट शासनाने करावी ही भूमिका चुकीची आहे. जर आपण प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून ही सेवा केली तर राष्ट्र निर्माणात हातभार लागेल. प्रत्येक जण सैनिक बनू शकत नाही, शास्त्रज्ञ बनू शकत नाही किंवा राज्यकर्ता बनू शकत नाही पण सुज्ञ नागरीक बनणे नक्की आपल्या हाती आहे.\nलहान शेतकऱ्यांना शेततळी घेणे किंवा बोअर करणे शक्य होत नाही. म्हणूनच ज्या शेतकऱ्यांना कॅनॉलचे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यासाठी पाण्याचा बोअर किंवा सामुहिक विहीर किंवा गट योजना आखता आली तर असे लहान शेतकरी पाणीपट्टी भरून आपल्या शेतात पिके घेऊ शकतील. त्यांचे जगणे सुसह्य होईल.\nयुती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची जल शिवार योजना ,आमीर खान आणि किरण राव यांचे पाणी फौंडेशन, अशा अनेक संस्था आपल्या पातळीवर कामास लागल्या. अनेक नागरिक स्वयं प्रेरणेने त्यात सामील झाले, कोणी धन दिले कोणी श्रम,कोणी तंत्र पुरवले कोणी विज्ञान आणि या भगीरथ प्रयत्नातून कित्येक गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला.अर्थात संपूर्ण राज्यात खेडी टँकर मुक्त झाली असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही तरीही काही प्रमाणात जल शिवार योजना यशस्वी झाली हे नाकारता येणार नाही. हे यश फडणवीस यांच्या कल्पकतेच आहेच पण त्या पेक्षा समूह प्रयत्नाच आहे.”रयत करेल ते राव काय करील” असे काही उगीच म्हणत नाही.\nछान लेख. …. उपाय ही सुचविले आहेत..\nभोसले सर आपण नियमित अभिप्राय पाठवता,धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4866", "date_download": "2022-10-01T14:18:44Z", "digest": "sha1:63HR7FJF2WWVC7TV4Q6NNNZST2OWBYZV", "length": 17493, "nlines": 223, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 25 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 25\nआर्त भक्त म्हणजे काय आर्त म्हणजे दु:ख सांगणारा, देवाजवळ दु:ख सांगणारा. हे कोणाचे दु:ख आर्त म्हणजे दु:ख सांगणारा, देवाजवळ दु:ख सांगणारा. हे कोणाचे दु:ख मला वाटते, भक्त जो असेल तो केवळ स्वत:चे दु:ख उगाळीत बसणार नाही. हा उदार आर्त आहे. या चारी भक्तांना उदार म्हटले आहे. जगाच्या दु:खाने तो आर्त भक्त दु:खी होतो. सर्व समाजातील भीषण अन्याय पाहून त्याचे अंत:करण तळमळते. समर्थांनी लहानपणीच आईला सांगितले:\nसमर्थांसारख्या उदार आर्त भक्तांना समाजाची चिंता प्रथम असते. या समाजाचे भले कसे होईल, समाज सुसंपन्न, सुसंस्कृत, सुश्लिष्ट कसा होईल, समाजात अन्न-वस्त्राची, ज्ञानविज्ञानाची विपुलता कशाने होईल, याची त्यांना चिंता लागते. या एकाच चिंतेने त्यांच्या हृदयाची होळी पेटत असते.\nसारा संसार रानात शिरलेला त्यांना दिसतो. चुकीच्या मार्गाने लोक जात आहेत व त्यामुळे दु:खात पडत आहेत, असे त्यांना दिसते. या उदार आर्त भक्तांना चैन पडत नाही. किंकाळ्या त्यांच्या कानांवर येत असतात. भक्ताची ही पहिली स्थिती असते. जगाच्या दु:खाशी तो एकरूप होतो.\nया उदार आर्ततेतून मग उदार जिज्ञासा उत्पन्न होते. दु:ख तर आहे, परंतु हे दु:ख का आहे याची कारणमीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. आर्त भक्तीतून जिज्ञासा उत्पन्न होते. प्लेग का येतो चला शोधू त्याची कारणे. स्वत:च्या अंगात टोचून घेऊ या. प्रयोग करू या. पीतज्वर का होतो चला शोधू त्याची कारणे. स्वत:च्या अंगात टोचून घेऊ या. प्रयोग करू या. पीतज्वर का होतो उपदंश का होतो ज्वालामुखीचे स्फोट का होतात वादळे का होतात पिकांचे रोग का येतात समाजात व्यभिचार का आहेत समाजात व्यभिचार का आहेत चो-यामा-या का आहेत समाजात एकीकडे मोठमोठ्या माड्या आणि एकीकडे मातीच्या झोपड्या, असे चित्र का काहींचे गाल फुगलेले, काहींचे बसलेले; काही अनवाणी, तर काही नवीन बूट घातलेले; काही मर मर मरतात, काही खुशाल गाद्यांवर मांसाच्या गोळ्याप्रमाणे लोळतात; काही अजीर्णाने मरतात; काहींना ज्ञानाचा गंध नाही, काही आमरण शिकतच आहेत काहींचे गाल फुगलेले, काहींचे बसलेले; काही अनवाणी, तर काही नवीन बूट घातलेले; काही मर मर मरतात, काही खुशाल गाद्यांवर मांसाच्या गोळ्याप्रमाणे लोळतात; काही अजीर्णाने मरतात; काहींना ज्ञानाचा गंध नाही, काही आमरण शिकतच आहेत ही अनंत दु:खे का, याची मीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. राष्ट्राराष्ट्रांत लढाया का ही अनंत दु:खे का, याची मीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. राष्ट्राराष्ट्रांत लढाया का भेद का\nअशा रीतीने मनुष्य विचार करू लागला म्हणजे त्याला नाना प्रकारची कारणे दिसतात. ती कारणे दूर करण्याचे उपाय तो शोधू लागतो. परंतु खरा उपाय कोणता दु:खे दूर करण्याचे अनेक मार्ग त्या जिज्ञासू भक्ताला दिसू लागतात. परंतु सारे मार्ग हितकरच असतील असे नाही. भक्तीची तिसरी स्थिती तो आता अनुभवतो. अर्थार्थी भक्त, दु:ख दूर करण्यासाठी जे जे उपाय सुचले, त्यांतील कोणत्या उपायाने खरोखर अर्थ साधेल हे बघतो. अर्थ म्हणजे कल्याण. मनातील मांगल्याचा अर्थ कोणत्या मार्गाने गेले असता साधेल दु:खे दूर करण्याचे अनेक मार्ग त्या जिज्ञासू भक्ताला दिसू लागतात. परंतु सारे मार्ग हितकरच असतील असे नाही. भक्तीची तिसरी स्थिती तो आता अनुभवतो. अर्थार्थी भक्त, दु:ख दूर करण्यासाठी जे जे उपाय सुचले, त्यांतील कोणत्या उपायाने खरोखर अर्थ साधेल हे बघतो. अर्थ म्हणजे कल्याण. मनातील मांगल्याचा अर्थ कोणत्या मार्गाने गेले असता साधेल अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा, प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करणारा, तिचे महत्त्वमापन करणारा.\nसमाजातील विरोध व वैषम्ये, हे भेद व ही दुर्भिक्ष्ये दूर करण्यासाठी साम्यवाद चांगला का ही यंत्रे चांगली आहेत की वाईट आहेत ही यंत्रे चांगली आहेत की वाईट आहेत ग्रामोद्योग सुरू करावेत की यंत्राची पूजा सुरू करावी ग्रामोद्योग सुरू करावेत की यंत्राची पूजा सुरू करावी हिंदु-मुसलमानांचे प्रश्न आर्थिक आहेत की दुसरी काही कारणे आहेत हिंदु-मुसलमानांचे प्रश्न आर्थिक आहेत की दुसरी काही कारणे आहेत हिंसेचा अवलंब करावा की अहिंसेचा हिंसेचा अवलंब करावा की अहिंसेचा नि:शस्त्र प्रतिकार हितकर आहे की वांझोटा आहे नि:शस्त्र प्रतिकार हितकर आहे की वांझोटा आहे साम्राज्यान्तर्गत स्वराज्य चांगले की फुटून निघणे चांगले साम्राज्यान्तर्गत स्वराज्य चांगले की फुटून निघणे चांगले मुले-मुली एकत्र शिकण्यात हित आहे की अहित आहे मुले-मुली एकत्र शिकण्यात हित आहे की अहित आहे शिक्षण स्वभाषेतून असावे की परभाषेतून शिक्षण स्वभाषेतून असावे की परभाषेतून प्रौढविवाह असावेत की बालविवाह प्रौढविवाह असावेत की बालविवाह पोषाख एक असावा की नसावा पोषाख एक असावा की नसावा घटस्फोटाची जरुरी आहे का घटस्फोटाची जरुरी आहे का स्त्रियांना वारसा हक्क का असू नये\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/safe-delivery-of-she-from-sakhi/", "date_download": "2022-10-01T14:48:11Z", "digest": "sha1:UXDXQXD72HDS7SLTLZLLVDH2MX4ADCFR", "length": 13751, "nlines": 285, "source_domain": "krushival.in", "title": "“सखी” कडून “ती” ची सुरक्षित पाठवणी - Krushival", "raw_content": "\n“सखी” कडून “ती” ची सुरक्षित पाठवणी\n| अलिबाग | वार्ताहर |\nपतीकडून सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सखी वन स्टॉप सेंटर अलिबागच्या मदतीने उजेडात आला. पीडित महिलेला पतीकडून दररोज मारहाण करण्यात येत असल्याची तक्रार या महिलेने सखी सेंटरकडे केली होती. ही पीडित महिला एका मुलाची आई असून, तीन महिन्याची गरोदर आहे. ङ्गसखीफच्या माध्यमातून पतीच्या अत्याचारातून तिची मुक्तता करण्यात आली असून, तिला तिच्या माहेरी तामिळनाडू येथे सुखरुप पाठविण्यात आले आहे.\nतळीये ग्रामस्थांना मिळणार तात्पुरता निवारा\nदि. 2 ऑगस्ट रोजी फोनद्वारे पतीकडून पीडितेवर होणार्या शारीरिक व मानसिक त्रासाविषयी माहिती सखी वन स्टॉप सेंटर पुडुुकोट्टई यांच्याकडून सखी वन स्टॉप सेंटर रायगड-अलिबाग यांना प्राप्त झाली. ही पीडित महिला सध्या प्लॉट नं. 101 माँगो होम अपार्टमेंट विष्णूनगर, ता. पेण, जि. रायगड येथे राहात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सखी वन स्टॉप सेंटर रायगड अलिबाग केंद्राने तात्काळ या पीडित महिलेशी फोनद्वारे संपर्क साधला. पीडिता ही घाबरलेल्या अवस्थेत होती. तिला शांत करण्यात आले व पीडितेची संपूर्ण माहिती घेण्यात आली. तसेच पीडितेस सखी वन स्टॉप सेंटरमार्फत सर्व प्रकाराची मदत करण्यात येईल, अशी खात्री देऊन दि. 3 ऑगस्ट रोजी पीडितेची प्रत्यक्षात भेट घेऊन अत्याचाराबाबत माहिती घेण्यात आली. पीडितेस तिच्या पतीकडून मारहाण व शिवीगाळ होत असल्याचे निदर्शनास आले. सद्यःस्थितीत पीडितेस एक वर्षाचा एक मुलगा आहे व ती तीन महिन्यांची गरोदर आहे. पीडितेला पतीकडे राहायचे नसून, माहेरी तामिळनाडू या मूळ गावी परत जायचे होते. सर्व हकीकत समजून घेतल्यानंतर दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताचे तिरुािारपााी या रेल्वे गाडीचे तिकीट काढून देण्यात आले. व त्यानुसार या पीडितेस वन स्टॉप सेंटर रायगड अिाबाग येथील कर्मचार्यांनी पेण येथून कुर्ला रेल्वे स्थानक येथे बसने घेऊन गेले व त्यानंतर तेथून तिरुािारपााी या रेल्वे गाडीत बसविण्यात आले व पीडितेस तिच्या माहेरी पाठविण्यात आले व पीडितेची पतिच्या अत्याचारापासून सुटका करण्यात आली.\nसखी वन स्टॉप सेंटरमार्फत समुपदेशन, कायदेशीर सहाय्य, वैद्यकीय सेवा, निवासी व्यवस्था, संकटकाळात प्रतिसाद आणि संकटमुक्तीची सेवा, बालसंगोपन योजना, मनोधैर्य योजना व इतर शासकीय योजना. या सर्व सेवा सुविधा केंद्रामार्फत विनामूल्य पुरविल्या जातात. महिलांना कोणतीही समस्या असल्यास त्यांनी वन स्टॉप सेंटर 02141-228560 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा.\nजिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर, सारंग विश्रामगृह येथे कार्यरत आहे. पीडित महिलांना 24 तास सेवा पुरविणे याकरिता 2017 पासून अविरत कार्य करीत आहे.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/opinion/nationalist-determination-to-fight-against-bjp", "date_download": "2022-10-01T14:34:06Z", "digest": "sha1:CWXWIV6MIKWYXMYUOW3U2PYIDU7PYTZ2", "length": 19188, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "भाजपविरोधात लढण्याचा राष्ट्रवादी निर्धार", "raw_content": "\nभाजपविरोधात लढण्याचा राष्ट्रवादी निर्धार\nबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत\nकेंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव तिसरी आघाडी उभारण्याच्या गोष्टी करीत असताना पवार हे मात्र सर्व विरोधकांच्या एकजुटीची भूमिका पुढे नेत आहेत. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा मुकाबला करणे शक्य नसल्याची त्यांची भूमिका आहे आणि आजच्या काळात तीच व्यवहार्य आणि राजकीय शहाणपणाची भूमिका म्हणता येऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यांनीही पवार यांचीच भूमिका मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला वगळून भाजपशी मुकाबला होऊ शकत नाही, या मुद्द्यावर पवार आणि नितीशकुमार यांचे एकमत आहे. जे पक्ष भाजपविरोधी आघाडीत सहभागी होऊ शकतात, त्या पक्षांमध्येही आपसात मतभेद आहेत. तरीसुद्धा व्यापक भूमिका घेऊन ही एकजूट घडवण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. अशा वेळी या पक्षांच्या नेत्यांनी किमान एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करू नयेत, अशी अपेक्षा बाळगता येऊ शकते. अर्थात, हे भान आणि तेवढी समज सगळ्याच नेत्यांना असते, असे नाही. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते पी. सी. चाको हे त्यापैकी एक म्हणावे लागतील. कारण एकीकडे शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी झटत असताना त्यांच्याच पक्षाचे पी. सी. चाको यांनी मात्र काँग्रेसवर टीका करून आघाडीतले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या विरोधात असेल, म्हणून देशपातळीवरील व्यापक भूमिकेसाठी काही तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. चाको यांना मात्र ते तारतम्य दाखवता आलेले नाही. त्यांनी काँग्रेसवर आणि थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेवरच टीकास्त्र सोडले आहे. या यात्रेचा काही परिणाम होणार नाही. काँग्रेस मेलेली नाही, हे दाखवण्यापुरताच भारत जोडो यात्रेचा उद्देश असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. विरोधी पक्षांची एकजूट घडवून आणण्याची क्षमता असलेले शरद पवार हे एकमेव नेते असल्याचेही चाको यांनी म्हटले आहे.\nचाको यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वासंदर्भात केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे; परंतु त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रासंदर्भात विधान करून पवार यांनीच मांडलेल्या व्यापक भूमिकेशी विसंगत सूर लावला आहे. ठिकठिकाणी विरोधी पक्षांचे नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होत असताना किंवा पाठिंबा देत असताना स्थापनेपासून काँग्रेससोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने विरोधात वक्तव्य करण्यामुळे त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवर होऊ शकतो. शरद पवार यांच्या भूतकाळातील काही निर्णयांचे दाखले देऊन त्यांच्यासंदर्भात संशयकल्लोळ निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतात. त्याला पुष्टी देण्याचे काम चाको यांच्यासारखे नेते करीत असतात, हे लक्षात घ्यावे लागते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा विचार या पार्श्वभूमीवर करावा लागतो. अधिवेशनामध्ये शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आणि कार्यकर्त्यांना नेमके दिशादर्शन केले; परंतु त्याऐवजी चर्चा झाली ती महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कथित नाराजीची. अजित पवार हे राष्ट्रीय प्रश्नांसंदर्भात कधीही बोलत नाहीत. त्यासंदर्भात शरद पवार, प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे बोलतील, असे सांगत असतात. महाराष्ट्राबाहेरील विषयावर आपण बोलणार नाही, असे स्पष्टपणे सांगत असतात. दिल्लीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी भाषण न करण्यामागे तीच भूमिका होती; परंतु माध्यमांनी त्याला नाराजीचा रंग दिला. अजित पवार यांची पक्षातील आणि जनमानसातील ताकद शरद पवार यांनाही माहीत आहे आणि त्यांनी बोलायचे ठरवले असते तर कुणी नाव पुकारण्याचीही वाट पाहिली नसती आणि त्यांना कुणी अडवू शकले नसते. भाषण न करण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. हे नीट समजून घेतले तर राष्ट्रीय अधिवेशनाला जी वादाची फोडणी दिली गेली, त्यातला फोलपणा स्पष्ट होतो.\nदिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांची लक्षणीय गर्दी. अधिवेशनाचे नियोजनच युवक आणि विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते अधिवेशनासाठी उपस्थित होते. त्यामुळे अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात अधिवेशन पार पडले. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना जे विचार दिले, ती विचारांची शिदोरी कार्यकर्त्यांना दिशादर्शक होती.\nशिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू असते. शरद पवार हे याच महापुरुषांचे विचार पुढे नेणारे देशातील प्रमुख राजकीय नेते आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विचारधारेमध्ये कधी संदिग्धता किंवा वैचारिक गोंधळाला थारा मिळाला नाही. स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या भूमिकेपासून फारकत घेतलेली नाही हे वास्तव समोर आहे. महत्त्वाचे म्हणजे या अधिवेशनाने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय राजकारणातील भूमिका ठळकपणे समोर आणली. आजच्या अत्यंत कठीण काळात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असल्याचा संदेश अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आला.\nभारतीय जनता पक्षाविरोधात संघर्ष करण्याची रोखठोक भूमिका घेऊन शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणातील आपली दिशा स्पष्ट केली आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या कार्यक्रमापैकी पहिला कार्यक्रम आहे तरुणांचे नेतृत्व उभे करण्याचा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणुकीत कायद्यानुसार निम्म्या जागा महिलांना जाणार आहेत; परंतु एकूण उमेदवारांपैकी निम्मे उमेदवार तरुणांपैकी असावेत, असे पवार यांनी म्हटले आहे. पक्षाच्या राज्य शाखांचे प्रमुख, जिल्हा प्रमुखांनी तरुणांना पुढे आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना पवार यांनी केली आहे. दुसरा कार्यक्रम दिला आहे, तो भाजपशी लढण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्याचा. राज्याराज्यांमध्ये त्यासंदर्भात बैठका घेऊन रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा करावी. वैचारिकदृष्ट्या आपल्याला जवळच्या असलेल्या पक्षांना सोबत घेऊन एकत्रितपणे काही कार्यक्रम घेता येईल का, याचाही विचार करण्याची सूचना पवार यांनी दिली आहे. महागाई, अत्याचार, बेरोजगारी यासारखे विषय घेऊन रस्त्यावर उतरून शांततामय मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. तरुणांना संधी, समविचारी पक्षांशी आघाडी आणि जनतेच्या प्रश्नावर संघर्ष अशी त्रिसूत्री पवार यांनी दिली.\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशापुढे, लोकशाहीपुढे अनेक संकटे उभी आहेत. जगाच्या व्यासपीठावर भारताने लोकशाहीवादी देश म्हणून आपली प्रतिमा टिकवून ठेवली असली तरी ती प्रतिमा धोक्यात आली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या विचारांचा पगडा समाजावर असल्यामुळे इथल्या तरुणांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी लोकशाही बळकटीकरणासाठी योगदान दिले. लोकशाहीवर अनेक हल्ले झाले; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे नागरिकांमधील स्वातंत्र्य आणि संसदीय लोकशाहीबद्दलची आदराची भावना टिकून राहिली असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्याच्या कठीण काळातही गांधी-नेहरूंचे विचार आणि बाबासाहेबांचे संविधानच देशातील लोकशाहीचे रक्षण करू शकेल, असा विश्वास पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ही वैचारिक भूमिका आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधी लढण्याचा निर्धार हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/this-indian-player-became-the-sixth-opener-to-score-more-than-6500-runs", "date_download": "2022-10-01T15:31:16Z", "digest": "sha1:L5WBWNUJFDS7Q2OD7KULW4BRZCU2A3WW", "length": 2751, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "सहा हजार पाचशेपेक्षा जास्त धावा करणारा भारताचा हा खेळाडू ठरला सहावा सलामीवीर", "raw_content": "\nसहा हजार पाचशेपेक्षा जास्त धावा करणारा भारताचा 'हा' खेळाडू ठरला सहावा सलामीवीर\nशिखरने २०२० नंतर २३ वन-डे सामने खेळून हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला\nतीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात गुरूवारी झिम्बावेविरुध्द शतक अर्धशतक झळकविणारा शिखर धवन सहा हजार ५०० पेक्षा जास्त धावा करणारा भारताचा सहावा सलामीवीर ठरला. त्याने १५३ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. अशी कामगिरी करून तो सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुलीच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला.\nयाशिवाय, शिखरने २०२० नंतर २३ वन-डे सामने खेळून हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला. के एल राहुल अशा कामगिरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६ सामन्यांत ७४५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहली असून कोहलीने १६ सामन्यांमध्ये ७३५ धावा केल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/10158", "date_download": "2022-10-01T14:41:54Z", "digest": "sha1:MLDYFCFS4CV6NSMTWWLWI5HJTFAIEX5G", "length": 16230, "nlines": 180, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "भाजपाला झटका ; विधान सभेतील १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nभाजपाला झटका ; विधान सभेतील १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार….\nभाजपाला झटका ; विधान सभेतील १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार….\nनवी दिल्ली :- महाराष्ट्र विधानसभेतील बारा आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे.\nआज झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. पण तूर्त कोणताही आदेश दिलेला नाही.\nविधानसभा सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यात आशिष शेलार, संजय कुटे, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचा समावेश होता.\nमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण संबंधित केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ठराव मांडला होता. या ठरावास भाजपकडून जोरदार विरोध झाला. सभागृहात काही आमदारांनी यावरुन गोंधळ घातला. यामुळे गदारोळ झाला होता. तसेच तालिका अध्यक्षासमोरील माइक आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकारामुळे भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले होते.\nया कारवाईनंतर १२ आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना अजून कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.\nPrevious: तिन्ही पक्ष एकत्र आले तरीही भाजपचा पराभव करू शकत नसल्याचे सिद्ध :- देवेंद्र फडणवीस….\nNext: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसराची कायापलट होणार :- धनंजय मुंडे….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\nथरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय…..\nकाँग्रेसमध्ये शक्ती नाही भक्ती श्रेष्ठ ; हेच पुन्हा एकदा सिद्ध…..\nमल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा….\nमहंत सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया….\nधारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु ; ‘नैना’ची तिसरी मुंबई…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/mvp-election-withdrawal-of-so-many-candidates", "date_download": "2022-10-01T15:57:21Z", "digest": "sha1:N25KWGYZXM2E6IWEWPPTBUPIFCHSEYO7", "length": 3520, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "MVP Election: Withdrawal of 'so many' candidates", "raw_content": "\nमविप्र निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांची माघार\nमराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत ( Maratha Vidya Prasarak Samaj Shikshan Sanstha Election ) दाखल अर्जांतून काल पासून माघारीस सुरूवात झाली.पहिल्याच दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली.\nउपाध्यक्षपदातून मनीषा पाटील,मालेगाव सदस्यातून साहेबराव हिरे, येवला तालुका सदस्यातून रायभान काळे, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन सेवक सदस्यातून संजय पवार यांनी माघार घेतली आहे.\nएकूण 24 जागांसाठी 291 अर्ज पात्र ठरले होते. त्यातील चार जणांनी आज माघार घेतली. उद्या माघारी नंतर चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर साधारण तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होण्याचीच दाट शक्यता आहे. तिरंगी लढत झाल्यास मतांची विभागणी होईल. त्यामुळे मातब्बरांना विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/dahi-handi-2022-significance-importance-date-and-why-do-we-celebrate-gopalkala-svs-99-3078174/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T15:41:18Z", "digest": "sha1:R3EUQZWEJJWNJASCDHLCLT54GDFTKRR5", "length": 20687, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dahi Handi 2022 significance Importance date and why do we celebrate gopalkala | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा वन-जन-मन : ‘वाघाकडून शिकार’ होणेच बरे\nआवर्जून वाचा पोक्सो अंतर्गत खटल्यांना विलंब का होतो \nआवर्जून वाचा चिनी बागुलबुवाशी गाठ\nDahi Handi 2022: अशी झाली होती दहीहंडीची सुरुवात; जाणून घ्या महत्त्व व इतिहास\nयंदा १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे, तत्पूर्वी या दहीहंडीचा इतिहास व महत्त्व आपण जाणून घेऊयात\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nश्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला भगवान श्रीकृष्ण यांचा मथुरेत जन्म झाला. हा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी यंदा १८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी केली जाते. कृष्णाच्या मोहक लीलांपैकी एक म्हणजे गोपाळकाला. मित्रांच्या खांद्यावर उभे राहून गोपिकांच्या घरात दडवून ठेवलेले लोणी खाणारा कृष्ण आजही माखनचोर म्हणून ओळखला जातो. कृष्णाच्या याच लीला आजही दहीहंडी सारख्या उत्सवातून साजऱ्या केल्या जातात. यंदा १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे, तत्पूर्वी या दहीहंडीचा इतिहास व महत्त्व आपण जाणून घेऊयात…\nश्रीमद्भागवत गीतेतील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे बाळकृष्ण फारच नटखट होते. स्वतः राजपुत्र असूनही त्यांना गोपिकांच्या घरातील लोणी चोरून खाणे फार आवडायचे. त्यांच्या या नटखट स्वभावामुळे अनेकदा हे गोपगोपिका यशोदेकडे तक्रारी घेऊन यायचे पण तरी कान्हाने लोणी खाल्ले नाही तर सर्वच जण बेचैन व्हायचे. अनेकदा गोपिका लोणी लपवून एका मडक्यात बांधून ठेवत असे. मग हे बांधून ठेवलेले माठ फोडण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. या लीलांचे प्रतिक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nJanmashtami 2022 Panchamrut and Sunthavada: कृष्णाचे आवडते पंचामृत आणि सुंठवड्याची पारंपरिक रेसिपी\nदहीहंडी मध्ये एकमेकांच्या पाठीवर, खांद्यावर उभे राहून मानवी थर रचले जातात व एका दोरीला टांगलेले मडके फोडले जाते, ज्यामध्ये श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला असतो. हाच काला नंतर प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.\nKrishna Janmashtami 2022 Bhajan: गोकुळाष्टमी विशेष ‘ही’ भजने, गवळणी, व मराठी गाणी ऐकून साजरा करा कृष्ण जन्म\nअलीकडे दहीहंडीला व्यावसायिक स्वरूप आले असले तरी त्यामागे खरी भावना ही कृष्णभक्ती आहे. मानवी ठार रचण्यावरून कितीही टीका होत असल्या तरी या माध्यमातून शिस्त व सर्व प्रदर्शन केले जाते असा उद्देश असल्याचे अनेक दहीहंडी संघ सांगतात. महाराष्ट्रात यंदा दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. तुम्हाला सुद्धा जन्माष्टमी व दहीहंडीच्या खूप शुभेच्छा\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n जाणून घ्या लक्षणे आणि उपाय\nपुणे : फुकट्या प्रवाशांना पकडण्याचा पुणे रेल्वेचा विक्रम ; सहा महिन्यांत १.७२ लाख प्रवाशांना १२ कोटींचा दंड\n“पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nPHOTO: तुम्हाला माहिती आहेत का या भारतीय क्रिकेट खेळाडूंची टोपणनावे, एकदा नक्की पाहा आणि वाचा\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nNavratri 2022 : उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास\nDiabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nNavratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद\nविवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं\nHealth Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या\nमासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय तर जाणून घ्या यावर योग्य उपचार\nWeight Loss : ‘या’ सवयी वजन कमी करण्यात ठरतात अडथळा; लगेच करा बदल\nNavratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप\nNavratri 2022 : उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास\nDiabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nNavratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद\nविवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/broke-the-thumb-of-a-into-the-passenger.html", "date_download": "2022-10-01T14:41:18Z", "digest": "sha1:P75OX7MJKAMDU3JJ7LAU5LHS3P3PCKE7", "length": 7854, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पॅसेंजरमध्ये चावून युवकाचा अंगठा तोडला | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पॅसेंजरमध्ये चावून युवकाचा अंगठा तोडला\nपॅसेंजरमध्ये चावून युवकाचा अंगठा तोडला\nपालघर : विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारामारीत एका प्रवाशाचा अंगठा तुटल्यामुळे एक युवक जखमी झाला आहे. लोकलमध्ये हाणामारीचे प्रकार वाढले असून,या प्रकारांमुळे इतर प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे.\nबुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पश्चिम रेल्वेवरील विरार स्टेशनवर विरार-डहाणू पॅसेंजर उभी होती. त्यावेळी आपापसातील वादातून भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडण्यात आला. मारामारी करणारे युवक केळवेमध्ये राहणारे आहेत. इतकी मोठी घटना होऊनही रेल्वेच्या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.\nविरार-डहाणू लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन किंवा दरवाजात उभं राहणं, बोरीवलीपूर्वी प्रवाशांना उतरु न देणं यासारख्या कारणांवरुन होणारे वाद नवीन नाहीत. मात्र मारामारीसारख्या प्रकारांकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं प्रवाशांनी सांगितलं आहे.\nPrevious articleमोदी सरकार खड्ड्यात जाणार : राज ठाकरे\nNext articleभारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाणांना तुरुंगवासाची शिक्षा\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4867", "date_download": "2022-10-01T15:15:44Z", "digest": "sha1:5UTCC2BZKOE4MA5BFY2MJRSUMUFEX73G", "length": 15042, "nlines": 221, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 26 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 26\nसमाजातील शेकडो दु:खांना उपाय जिज्ञासू आर्ताला सुचतात. त्या उपायांतील जे उपाय हितकर वाटतील ते उपाय भक्त हृदयाशी धरतो. जे निरनिराळे विचार त्याला स्फुरतात, त्यांतील हितकर विचारांना तो मिठी मारतो. अर्थार्थी भक्त आता ज्ञानी होतो. म्हणजे जे ज्ञान त्याला निर्मळ वाटते, नि:शंक वाटते, अर्थमय वाटते, त्या ज्ञानाशी स्वत:चे तो लग्न लावतो. फास असो वा गोळी असो, सर्वांठायी त्याची आता तयारी असते. त्या ज्ञानाची, त्या सत्याचा महिमा वाढविण्यात, अपार आनंद त्याला होत असतो. तोच त्याचा मोक्ष, तेच त्याचे सर्वस्व.\nलोकांच्या सुखदु:खाशी एकरूप होणे, त्यांच्या वंदनांनी विव्हल होणे, त्या वेदनांची मीमांसा करणे, जे उपाय सुचतील त्यांतील कोणते उपाय अधिक परिणामकारक, अधिक सत्यमय, अधिक मंगलावह हे पाहणे; व असे जे उपाय दिसतील त्यांच्यासाठी सारे आयुष्य देणे, हे ऋषींचे महान ध्येय असते. अशा रीतीने ते प्रयोग करतात व प्राण अर्पण करतात. प्राचीन काळापासून असे संत भारतीय संस्कृतीत झाले आहेत; आजही दिसत आहेत. अशा प्रयोग करणा-या निर्भय, सत्यमय, ध्येयनिष्ठ वीरांनीच समाजाला पुढे नेले आहे.\nअसे ज्ञानोपासक विष्णुवीर कोणालाही भीक घालीत नाहीत. कोणत्याही सत्तेला ते भीत नाहीत. ध्येय-देवासमोर ते लवतात. ध्येय-देवाला पूजितात. दुसरा देव त्यांना माहीत नाही\nअसा ध्येयाने पेटलेला महात्मा समाजात उभा राहिला, म्हणजे सारा समाज शेवटी पेटल्याशिवाय राहात नाही. त्याच्या महान प्रयोगात जनता सामील होते. ज्याप्रमाणे एखादा महान वृक्ष हळूहळू तपस्येने वाढतो, त्याला फुलेफळे येतात, मग वार येतो, त्या वृक्षाची बीजे तो महान वारा दशदिशांत फेकतो आणि जंगलेच्या जंगले उभी राहतात; त्याप्रमाणे एक असा दिव्य-भव्य सत्याचे प्रयोग करणारा उभा राहतो, त्याच्या प्रयोगाची बीजे लाखो हृदयांत पडतात. मग त्याच्याभोवती त्या ध्येयाचे लाखो उपासक उभे राहतात कारण शेवटी मनुष्य हा सत्यमय आहे. त्याच्या आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव जागृत होतो. मांगल्याची हाक त्याच्या हृदयाला ऐकू येते.\nअशा रातीने महान चळवळी होतात. प्रचंड क्रांत्या होतात. मानवजाती एक पाऊल पुढे टाकते. असे प्रयोग करीत मानवजात चालली आहे. जो समाज असे प्रयोग करणार नाही तो मरेल. जी संस्कृती असे प्रयोग करणार नाही, ती पै किंमतीची होईल.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4911", "date_download": "2022-10-01T14:57:36Z", "digest": "sha1:EXRAB2KLKOUCG5NBYQ43GZ576DQ6HY74", "length": 15622, "nlines": 229, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 70 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 70\n“अध्यात्मविद्या विद्यामान्” असे गीता सांगते. जीवन सुंदर करणे, स्वतःचे जीवन निर्दोष, निष्काम, निरुपाधी करणे हे सर्वांत थोर विद्या. ही विद्या शिकविणारा तो सद्गुरू. नेपोलियन युद्धशास्त्र शिकवणा-यांचा गुरू आहे. परंतु स्वतःच्या जीवनातील कामक्रोधांच्या वेगाशी लढावयास शिकविणारा तो सद्गुरू होय.\nउत्कृष्ट वाद्य वाजविणारा मुलांबाळांवर संतापून त्यांना रडायला लावील डामरातून सुंदर रंग काढणारा शास्त्रज्ञ जीवनाला डामर फासू शकेल डामरातून सुंदर रंग काढणारा शास्त्रज्ञ जीवनाला डामर फासू शकेल प्रकाशाची उपासना करणारे चंद्रशेखर रामन प्रत्यक्ष संसारात प्रांतीय भेदभावांचा अंधार उत्पन्न करतील प्रकाशाची उपासना करणारे चंद्रशेखर रामन प्रत्यक्ष संसारात प्रांतीय भेदभावांचा अंधार उत्पन्न करतील सुंदर विचार देणारा पंडित बेकन खुशाल लाचलुचपत घेईल \nजगात शास्त्रांचा कितीही विकास झाला, तरी जोपर्यंत जीवनकला माणसास साधत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होय. समाजात परस्परांशी कसे वागावयाचे ते आधी शिका, असे महर्षी टॉल्स्टॉय म्हणत असत. जीवन मधुर कसे करावे हे संत सांगतात. रेडिओ ऐकून संसारात संगीत येणार नाही. तुमच्या या बाह्य टाकंटिक्यांनी रडका संसार मधुर होणार नाही. संगीत आत अंतरंगात सुरु झाले पाहिजे. हे जीवनातील सागरसंगीत सद्गुरु शिकवितो. तो हृदयात प्रकाश पाडतो. बुद्धीला सम करतो. प्रेमाचे डोळे देतो. तो कामक्रोधादी सर्पांचे दात पाडतो. तो द्वेषमत्सरादी व्याघ्रांना कोकरे बनवितो. सद्गुरू हा असा मोठा किमयागार असतो.\nम्हणून भारतात सत्संग किंवा सज्जनांची सेवा यांना फार महत्त्व दिले आहे.\nरवीद्रनाथ सृष्टीकडे कसे पाहतात, महात्माजी शांतपणे अविरत कसे कार्यमग्न असतात, हे त्यांच्याजवळ बसल्यानेच कळेल.\nथोरांच्या संगतीत क्षणभर राहिले तरी संस्कार होतो. भगवान बुद्धांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. एकदा भगवान बुद्ध एका नगराबाहेरच्या विशाल उद्यानात उतरले होते. त्यांच्या दर्शनासाठी लहान-मोठे, स्त्री-पुरुष, राव-रंक सारे जात होते. एके दिवशी प्रातःकाळी राजा एकटाच पायी दर्शनास जात होता. तिकडून दुसरा एक श्रीमंत व्यापारीही जात होता.\nत्यांना वाटेत एक माळी भेटला. माळ्याच्या हातात एक रमणीय सुंगधी कमळ होते. शरद ऋतू संपून शिशिर ऋतू सुरु झालेला होता. कमळे दुर्मिळ झाली होती. ते दुर्मिळ कमळ विकत घेऊन आपण बुद्धदेवाच्या चरणी वाहावे असे राजास व त्या सावकारास दोघांसाठी वाटले.\nसावकार माळ्याला म्हणाला, “माळीदादा, फुलाची काय किंमत \nमाळी म्हणाला, “चार पैसे.”\nराजा म्हणाला, “मी दोन आणे देतो. मला ते दे.”\n मी चार आणे देतो, मला दे.”\nराजा म्हणाला, “मी आठ आणे देतो.”\nसावकार म्हणाला, “मी रुपया देतो.”\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2021/06/05/maharashtra-will-be-unlocked-in-five-phases-from-june-7/", "date_download": "2022-10-01T15:40:08Z", "digest": "sha1:TO7I7WYVA47LDR6KIJPHXPTUKUFNFOVM", "length": 16251, "nlines": 174, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी! - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nMaharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी\nराज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.\nही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल.\nअनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.\nपहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा राहिल.\nकोणत्या स्तरात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे काय बंद आणि काय सुरु राहणार\n– सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार\n– लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल\n– जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील\n– सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल\n– खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील\n– विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल\n– लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.\n– 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील\n– मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील\n– सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील\n– बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील\n– कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील\n– ई सेवा पूर्ण सुरू राहील\n– जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील\n– बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील\n– जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.\n– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील\n– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील\n– हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.\n– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील\n– खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील\n– इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील\n– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल\n– सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)\n-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील\n– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील\n– दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल\n– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील\n– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील\n– सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील\n– हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील\n– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)\n– अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील\n– शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती\n– स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील\n– कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही\n– लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक\n– राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील\n– ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील\n– कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.\n– ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील\n-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही\n– बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही\n– संचारबंदीचे नियम लागू राहतील\nसध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.\nकोणतं शहर कोणत्या टप्प्यात\nजिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)\nमुंबई उपनगर १२.५१ ५.२५\nFirst Upload On एबीपी माझा वेब टीम Visit : Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/06/pcmc-recruitment-2.html", "date_download": "2022-10-01T14:06:00Z", "digest": "sha1:4BM2D2Y4KZDXXPNAEU4FCIS6L3O3B63P", "length": 4984, "nlines": 65, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 64 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nजाहिरात क्र. : 01/2022\nनोकरी खाते : पिंपरी चिंचवड महानगरपालिका\nनोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड\nएकूण रिक्त पदे : 64\nभरतीचा प्रकार : कंत्राटी\nअर्जाची फी : फी नाही.\nपदाचे नाव & तपशील :\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 उद्यान अधिकारी 12\nशैक्षणिक पात्रता व अनुभव :\nपद क्र.1 – अग्रीकल्चर/ हॉर्टीकल्चर विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव.\nपद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + माळी कोर्स + 01 वर्ष अनुभव.\nवयाची अट : 18 ते 38 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 09 जून 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 19 जून 2022 (06:15 PM)\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nबैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत विविध पदांची भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती\nभारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव पदांची भरती\nकामगार आणि रोजगार मंत्रालय अंर्तगत यंग प्रोफेशनल्स पदांची भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2022-10-01T15:10:10Z", "digest": "sha1:QJA5VVD5FEBPABAUGTJ5OT7U5ZL3NNC2", "length": 13728, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "भगवान श्री कृष्ण याच्या शरीराच्या रंग निळा का आहे?...असं काय घडलं होत ज्यामुळे त्यांना निळा रंग मिळाला...जाणून घ्या रहस्यमय कारण - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nभगवान श्री कृष्ण याच्या शरीराच्या रंग निळा का आहे…असं काय घडलं होत ज्यामुळे त्यांना निळा रंग मिळाला…जाणून घ्या रहस्यमय कारण\nभगवान श्री कृष्ण याच्या शरीराच्या रंग निळा का आहे…असं काय घडलं होत ज्यामुळे त्यांना निळा रंग मिळाला…जाणून घ्या रहस्यमय कारण\n…असं काय घडलं होत ज्यामुळे त्यांना निळा रंग मिळाला…जाणून घ्या रहस्यमय कारण\nनमस्कार मित्रांनो, हिं दु ध र्म संस्कृतीत भगवान श्रीकृष्णांना खुप महत्व आहे. श्री कृष्णाच्या श्रीमद भगवदगीतेतील प्रत्येक वचन हे मनुष्याला मुक्ती देणारे आहे. अस म्हणलं जात की कृष्ण भक्तीमुळे मनुष्याच्या जन्मानंतरातील पाप न ष्ट होतात आणि मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो.\nयाना आपण नेहमी फोटो मध्ये वगैरे निळ्या रंगाचे बघितले आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की श्रीकृष्ण ला निळा रंग कसा प्राप्त झाला त्यांना त्यांच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये निळ्या रंगाचे का दाखवले जाते याच्या मागे खुप कारणं आहेत ज्यामुळे त्यांचे वर्णन हे असे केले जाते. याबद्दल बहुतेक जणांना माहीत ही नसेल, चला तर मग जाणून घेऊया श्री कृष्णाचा रंग निळा का असतो याबद्दल अनेक मान्यता आहेत.\nभगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मा नले जाते आणि ते सदैव खोल समुद्रामध्ये वास करतात आणि यामुळे भगवान श्री कृष्णाचा रंग निळा आहे. हिंदू ध र्मात निळ्या रंगाला आनंततेचे प्रतीक मा नले गेले आहे याचा अर्थ असा आहे की श्री कृष्णाचे अस्तित्व कधीही न सं पणारे आहे म्हणून यांना निळ्या रंगाचे मानले जाते.\nएक मान्यता अशी आहे की जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हा एक पुतना नावाची राक्षस श्रीकृष्णाला मा रण्यासाठी आली. या राक्षसिने कृष्णाला वि ष युक्त दूध पाजवले पण देवाचा अंश असल्यामुळे त्यांचा मृ त्यू झाला नाही परंतु यामुळे श्री कृष्णाचा रंग निळा झाला पण नंतर त्यांनी राक्षसीचा व ध केला पण त्यांचा रंग निळाच राहिला.\nअशी पण मान्यता आहे की यमुना नदीमध्ये कालिया नावाचा नाग राहत होता ज्यामुळे गोकुळातील सर्व लोक खुप त्र स्त होते. त्यामुळे श्रीकृष्ण त्या नागाशी ल ढायला गेले तेव्हा यु द्धाच्या वेळी नागाच्या वि षामुळे श्री कृष्णाचा रंग निळा झाला. काही विद्वानांचे असेही म्हणणे आहे की श्री कृष्णाचा निळा रंग असण्याचे मुख्य कारणं त्यांचं अध्यात्मिक रूप आहे.\nश्रीमद भगवत गीतेनुसार त्यांचं हे निळ्या रंगाचे रूप फक्त त्यांनाच दिसत जे श्री कृष्णाचे खरे भक्त आहेत. भगवान श्री कृष्णाचा रंग निळा असण्यामागे एक मान्यता अशी पण आहे की प्रकृती मधील अनेक भाग निळ्या रंगाचा आहे उदाहरणार्थ आकाश, सागर, झरने हे सगळे निळ्या रंगाचे असते म्हणून प्रकृतीचे प्रतीक हे निळ्या रंगाचे असते त्यामुळे श्रीकृष्णाचा रंग निळा आहे.\nअसही म्हणलं जात की श्रीकृष्णाचा जन्म सर्व वा ईट गोष्टीशी ल ढण्यासाठी आणि सर्व वाईट गोष्टींचा ना श करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे निळा रंग यांना प्रतीक म्हणून धारण केला आहे त्याचा अर्थ वाईटाचा ना श असा आहे. ब्रह्म संहितेनुसार भगवान श्री कृष्णाच्या अस्तित्वामध्ये निळ्या रंगांचे छोटे छोटे ढग समाविष्ठ आहेत त्यामुळे त्यांना निळ्या रंगामध्ये बघितले जाते.\nखुप वेळा भगवान श्रीकृष्णाच्या या निळ्या वर्णाला सर्ववर्ण म्हणले जाते याचा अर्थ असा आहे की जगातील सगळ्या रंगाचा समावेश या निळ्या रंगामध्ये आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये संपूर्ण सृष्टी समाविष्ठ आहे. यामुळे त्यांचा रंग निळा आहे. भगवान श्रीकृष्णाला निलोतपल या नावाने सुद्धा ओळखले जाते याचा सं बंध एका कमळाशी आहे ज्याचा रंग निळा आहे.\nश्रीकृष्ण विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांना कमळ खुप पसंद आहे. या गोष्टींमुळे महान कलाकारांनी श्रीकृष्णांची कल्पना करत असताना निळ्या रंगाचाच वापर यांचं चित्र बनवताना केला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या निळा रंग असण्यामागचे रहस्य काही लोकं आपल्या हिशोबाने वर्णीत करतात.\nतर आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या मराठी सर्कल या पेज ला लाईक करून ठेवा.\nगलेलठ्ठ पगार असणाऱ्या पोरानं आईला वृद्धाश्रमात सोडलं…मग आईने त्याच्या सोबत असं काय केलं कि…जाणून आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल\nमोघल बादशहा औरंगजेब यांचा मृ त्यू कसा झाला…शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास\nशिग्रपतन, शु क्रा णू समस्या…कोणताही गु प्त आ जार असो…करा फक्त या प्रकारे शिलाजीतचे सेवन…आपली लै गिंक ताकद दुप्पट झालीच समजा..रात्रभर आपण\nआता आपण पण बनू शकता ‘करोडपती’…फक्त करा या प्रकारे या क्षेत्रात गुंतवणूक…जाणून घ्या श्रीमंत बनायचे काही नियम\nपुरुषांच्या प्र ज नन क्षमतेवर ‘या’ गोष्टींचा परिणाम होतो…त्यामुळेच शिग्रपतन, नं पुसकता, शु क्राणूची कमी असे आ जार\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2022-10-01T13:54:44Z", "digest": "sha1:ZUZ3KUGGLVWM6T2KKWLYS7GFYC56KXYW", "length": 13637, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "या एका कारणांमुळे फक्त आणि फक्त हनुमान भक्तांवर ''शनि देवाची'' कृपा कायम असते...कारण हनुमान आणि शनि हे... - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nया एका कारणांमुळे फक्त आणि फक्त हनुमान भक्तांवर ”शनि देवाची” कृपा कायम असते…कारण हनुमान आणि शनि हे…\nया एका कारणांमुळे फक्त आणि फक्त हनुमान भक्तांवर ”शनि देवाची” कृपा कायम असते…कारण हनुमान आणि शनि हे…\nJune 25, 2021 admin-classicLeave a Comment on या एका कारणांमुळे फक्त आणि फक्त हनुमान भक्तांवर ”शनि देवाची” कृपा कायम असते…कारण हनुमान आणि शनि हे…\nसर्वजण शनीला साडेसातीचा ग्रह असे म्हणतात. शनी लागला म्हणजे आपली साडेसाती चालू झाली. आता आपले वा ईट दिवस येणार. असं प्रत्येकाच्या मनात येत असतं. शनी देवाला खूश करण्यासाठी तसेच साडेसातीचा, शनीचा वा ईट प्रभाव कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो.\nसूर्यपुत्र शनिदेव यांना न्या य देवता असे मा नले जाते. पण तुम्हाला हे माहिती आहे का हनुमान भक्तांना शनिदेव कधीही त्रा स देत नाही. हनुमान भक्तांवर शनी देवाचा प्र कोप होत नाही. आणि याचेच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर रावणाची बायको मंदोदरी ही ग र्भवती होती. आणि तेव्हा रावणाला आपला मुलगा हा शूर वीर, बलवान आणि दीर्घायुषी व्हावा असे वाटत होते.\nआणि त्यामुळे आपला पुत्र हा अमर व्हावा म्हणून रावणाने त्याच्या मुलाच्या ज न्माच्या वेळी सर्व ग्रहांना आपल्या अधीन करून त्यांना आज्ञा दिली कि, सर्वांनी माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी शुभ आणि योग्य स्थानी राहावे. सर्व ग्रहांनी रावणाची आज्ञा पाळली पण शनी हा असा एकमेव ग्रह होता जो कुणालाही भीत नव्हता. आणि हे रावणाला माहीत होते. म्हणून रावणाने त्याला त्याच्या ठिकाणी बां धून ठेवले.\nरावणाच्या पुत्राच्या जन्मावेळी आकाशात शनीचा प्रकोप होता. आज्ञा देऊन सुद्धा आपले न ऐकल्यामुळे रावणाने आपल्या तपोबलाने च्या जोरावर शनीला साखळदंडात बांधले. पण तरीही शनीने आपली दृष्टी वक्र केली. त्यामुळे रावणाचा पुत्र मेघनाथ अल्पायुषी ठरला. हे समजताच रावणाने क्रो धित होऊन आपल्या गदेने शनीच्या पायावर प्रहार केला. ज्यामुळे शनि देवाचा पाय देखील तु टला होता.\nतेव्हापासूनच शनीची चाल तिरकी आणि धी मी झाली. रावणाने आपल्या तपोबलाच्या ब ळावर शनीला त्याच वेळी लंकेत कै द करून ठेवले. त्यानंतर हनुमान जेव्हा सीतेच्या शोधासाठी लंकेत गेले तेव्हा तिथे त्यांना शनि कै द असलेला दिसला. हनुमानाला पाहताच शनीने आपल्याला कै देतून सोडवण्याची विनंती हनुमानाला केली.\nआणि त्यावेळी हनुमानाने त्याला रावणाच्या कैदेतून सोडवले. आणि तेव्हा शनीला घेऊन जात असताना वाटेत शनीने हनुमानला वर मागण्यास सांगितला. तेव्हा हनुमानाने वर मागितला कि, तू माझ्या भक्तांना अजिबात त्रा स द्यायचा नाही. आणि तसा वर शनीने दिला. पण काही वर्षांनंतर हनुमान राम भक्ती करत असताना शनि तिथून जात होता.\nहनुमानाला पाहताच शनि हनुमान कडे आला आणि म्हणाला, हनुमंता कलियुग सुरू होत आहे. आणि आता माझा वास तुझ्यात असणार. तेव्हा हनुमंत म्हणाले, मी माझ्या प्रभूंचे ध्यान करत आहे. तेव्हा मला कोणीही स्पर्श करू शकत नाही. जरी तू माझ्या ठिकाणी आलास तरी तुझा माझ्यावर काहीही प्रभाव पडणार नाही. पण शनीने ऐकले नाही.\nतो हनुमानाच्या डोक्यावर येऊन बसला. शनि म्हणाला, मी तुझ्या डोक्यावर अडीच वर्षे राहणार. त्या काळात तू भ्र मिष्ट होशील. त्यानंतर अडीच वर्षे तुझ्या हृदयात राहणार. त्या काळात तुझे शरीर रो गाचे भांडार होईल. आणि त्यानंतर अडीच वर्षे तुझ्या पायात बसणार. तेव्हा तू स्थिर न राहता पळत राहशील.\nशनीचे हे बोलणे ऐकून हनुमानाने त्याला आपल्या शेपटीने गुंडाळून बां धून ठेवले. आणि हनुमान इकडे तिकडे पळू लागला, उड्डाण करु लागला. त्यामुळे शनीचे सगळे अंग दगडांना ठेचुन, खर्चटून गेले. शनीने हनुमानाची माफी मागितली आणि आपल्याला सोडण्या विषयी विनंती केली. शनीची ही दै न्यावस्था पाहून हनुमानाने त्याला सोडून दिले.\nशनीने आपल्या अंगावरील जखमा बऱ्या करण्यासाठी हनुमानकडे उपाय मागितला. तेव्हा हनुमंताने त्याला तिळाचे तेल लावण्यास सांगितले. तेव्हापासून लोक मंदिरात शनिवारी हनुमानाची पूजा करतात आणि शनीला तिळाचे तेल वाहतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.\nया एका चुकीमुळे उलट्या पायांची मुलगी ज न्माला आली…त्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या सोबत जे काही केले…जाणून आपल्या सुद्धा डोळ्यातून पाणी येईल\n७ दिवसांत सुडौल आणि आकर्षक ”स्त न” मिळावा… यासाठी करा फक्त हे तीन घरगुती उपाय…साईज पाहून आपण सुद्धा हैराण व्हाल\nगांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला…जाणून घ्या १०० कौरवांचा एकाच वेळी जन्म कसा झाला…यासाठी गांधारीने काय केले होते\nतुम्हालाही स्वप्नात साप दिसतात का मग तुमच्यावर हे मोठे संकट येऊ शकते, सविस्तर वाचा…अन्यथा\nआपला मृत्यू जवळ येताच आपल्या मनात येत असतात हे सहा विचार…असे विचार येताच समजून जा कि आपला अंत जवळ आला आहे\nएक स्त्री केव्हा समाधानी असते नवरा बायको दोघांनी नक्कीच वाचण्यासारखे.. September 30, 2022\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://politicsspeciallive.com/news/20004", "date_download": "2022-10-01T15:08:51Z", "digest": "sha1:ICENHMC6OPHHTM4AG4V6L6MM2IPDQGQH", "length": 17167, "nlines": 179, "source_domain": "politicsspeciallive.com", "title": "खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केली शिंदे सरकारवर बोचरी टीका , म्हणाले…. – Politics Special Live", "raw_content": "\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nखाते वाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केली शिंदे सरकारवर बोचरी टीका , म्हणाले….\nखाते वाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केली शिंदे सरकारवर बोचरी टीका , म्हणाले….\nमुंबई :- राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.\nमात्र त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. मात्र उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.\nआदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा कारभारापेक्षा सरकारवरच लक्ष्य केंद्रित केलं जातं तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ४१ दिवस लागतात. त्यातही अजून एका विस्ताराचं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खातेवाटपाला ५ दिवस लागतात. त्यामध्येही सत्तासंतुलनाचा असमतोल दिसून येतो. तसेच यामध्ये महिलांना आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधित्व न मिळणे हे निराशाजनक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.\nएकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती ठेवण्यात आली आहेत.\nPrevious: निवडून आले आमच्या सोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर , विश्वासघातकी कोण… ; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल…..\nNext: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्य सैनिकांना दिली श्रद्धांजली…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nपंकजा मुंडे यांची माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 3 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह….\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 10 कोरोनामुक्त ; 8 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\n24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nबहिणभावाचं नातं राहिलंच नाही, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी ; धनंजय मुंडेंचं वक्तव्य….\nराज्यातून 5 ऑक्टोबरला परतणार मान्सून, हवामान विभागाने वर्तवला अंदाज….\nअतिवृष्टीमुळं बाधित मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 755 कोटी रुपयांची मदत जाहीर….\nपुसद मार्केट यार्ड वर व्यापारीचा अवैद्य कब्जा…..\nमहंत सुनील महाराज व माजी बांधकाम सभापती मनीष शाह यांनी अखेर हाती शिवबंध बांधल…..\nविदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र\nमालक प्रकाशक तथा मुख्य संपादक – रितेश मोहनलाल पुरोहित\nकार्यकारी संपादक : उत्तम वानखेडे\nसहाय्यक : रियाज पारेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/blog-post_848.html", "date_download": "2022-10-01T14:42:32Z", "digest": "sha1:CDX457GBDSZZWACQX4RMXULUVRGMQKIP", "length": 9180, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला\nमहाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला\nमहाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला\nअहमदनगर ः महाराष्ट्रात राहणार्या उत्तर भारतीय नागरिकाना एकत्रीत घेऊन भाजपचे संघटन वाढवणार असून भाजपने केलेल्या कामाची माहिती देणे . तसेच जिल्ह्यासही उत्तर भारतीय आघाडीशी एकत्र आणणे आणी भाजपाचे काम या म माध्यमातून वाढवणे हे उत्तर भारतीय आघाडीचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री उत्तर भारतीय मोर्चाचे प्रद्दून्म शुक्ला यांनी नगर येथील दौर्यात सांगीतले .\nअहमदनगर उत्तर जिल्ह्याची उत्तर भारतीय आघाडीची शिर्डी येथे बैठक होती. या बैठकी निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील शहर, दक्षिण व उत्तर या तीनही विभागात प्रवास करून उत्तर भारतीय आघाडीचे काम कितपत वाढले हे पाहण्यासाठी या दौर्याचे नियोजन केले असल्याचे शुक्ला म्हणाले. अहमदनगर येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग यांनी त्याचा सन्मान केला . यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विनय शुक्ला यांची नेमणूक केली.\nनगर जिल्हा भाजपाचे संगठन सरचिटणीस दिलीप भालसिंग म्हणाले, भाजपच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन उत्तर भारतीय मोर्चाची व नगर दक्षिणची कार्यकारिणी संदर्भात जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार प्रद्दून्म शुक्ला यांच्याशी चर्चा केली. यामध्ये नगर ग्रामीण मध्ये दरेवाडी, वाकोडी, सुपा, नगर दक्षिण, या भागात मोठया प्रमाणात उत्तर भारतीय लोकं स्थायिक झाले आहेत. उत्तर भारतीयांचा हा वर्ग कायमस्वरूपी एका ठिकाणी राहतो, त्यांना एकत्र करून जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षांची लवकर नियुक्ती करून उत्तर भारतीय मोर्चाचे दक्षिणेत संघटन करून कामकाजाला सुरुवात करणार आहोत.\nयावेळी नवीन सिंग, बाबासाहेब जाधव, गणेश भालसिंग, बबन आव्हाड उपस्थित होते.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/04/18/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-10-01T14:40:08Z", "digest": "sha1:7GHSGD7WKKC3UCILTMCP2FGDSOOP3UDN", "length": 5704, "nlines": 68, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "मोहनराव जगतापांनीही केले श्रमदान – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » राजकारण » मोहनराव जगतापांनीही केले श्रमदान\nमोहनराव जगतापांनीही केले श्रमदान\nमोहनराव जगतापांनीही केले श्रमदान\nरविकांत उघडे / डोंगरचा राजा आँनलाईन\nबीड जिल्ह्यातील सर्वात भीषण पाणी टंचाई धारूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना आहे.पानी फाउंडेशन च्या संकल्पेनेतून धारूर तालुक्यातील १९ गावांणी सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.\nआगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी मोहनराव जगताप यांनी मित्र मंडळाच्या माध्यमातून मतदारसंघात जनतेच्या आड़ी अडचणी सोडवित जनतेच्या सुख-दुःखात सामिल होऊन मतदार संघामध्ये संपर्क दौरे चालू केले आहेत.\nधारूर तालुक्यातील हिंगनी या गावाने वाटरकप स्पर्धेत भाग घेऊन गावातील नदी नाले यांचे खोदकाम करत तसेच झाडे लावत पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शानाखाली गावातील सर्व जन एकत्र येत गावातील महिला,पुरुष,\nलहानथोरसर्वजन कमामध्ये श्रमदान करत आहेत. हिंगनी गावातील जेष्टाणी तसेच युकांणी मोहनराव जगताप यांना आणि मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांना श्रमदान करण्यासाठी निमंत्रित केले आणी काल रोजी गांवकार्यांचा शब्द पाळत मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याना सोबत घेऊन मोहनराव जगताप यांनी हिंगनी येथे श्रमदान केले.यावेळी गावातील जेष्टांसह लहानांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थितती लाऊन श्रमदान केले.\nPrevious: नायब तहसीलदारा शास्तीची नोटीस\nNext: विकास सोहळ्याचे साक्षीदार व्हा – ना.पंकजा मुंडे\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nकोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री ठाकरे\nवडवणी नगरपंचायत निवडणूक चित्र स्पष्ट..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/4100/", "date_download": "2022-10-01T15:07:05Z", "digest": "sha1:LZAR7ZEG3GAIS6UGPRLUMPF3YUJFRIX2", "length": 8971, "nlines": 67, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "विविध प्रवेश प्रक्रियांविषयी रविवारी नगरला मार्गदर्शनाचे आयोजन ! – Parner Darshan", "raw_content": "\nविविध प्रवेश प्रक्रियांविषयी रविवारी नगरला मार्गदर्शनाचे आयोजन \nविविध प्रवेश प्रक्रियांविषयी रविवारी नगरला मार्गदर्शनाचे आयोजन \nविद्यार्थी व पालकांच्या शंका दूर होणार.\nअहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट (एमबीए, एमसीए), आर्किटेक्चर अशा विविध अभ्यासक्रमांच्या आणि डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया या वर्षी केंद्रीय पद्धतीने (ऑनलाइन) कशी राबविणार, याविषयी अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात आहेत. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे विनामूल्य मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.\nसावेडी रस्ता येथील माऊली सभागृहात येत्या रविवारी (ता. १४) सायंकाळी ४ वाजता चर्चासत्र होणार आहे. त्यात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमध्ये प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्न पडतात. जसे की, ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी होणार आहे प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होतील प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होतील ही प्रवेशप्रक्रिया केव्हापर्यंत चालेल ही प्रवेशप्रक्रिया केव्हापर्यंत चालेल महाविद्यालये कधी सुरू होणार आदी. याबाबत चर्चासत्रात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे जागा मर्यादित असल्याने, प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.\nकोणत्या शाखेत जायचे हे निश्चित झाले असले, तरीही सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता कशी ठरवावी व त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, योग्य कॉलेजची निवड कशी करावी, याची माहिती विद्यार्थी व पालकांना असली, की ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होत नाही.\n‘इंजिनिअरिंगनंतरच्या रोजगाराच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञ डॉ. शीतलकुमार रवंदळे बोलतील. तसेच, ‘बारावीनंतरचे करिअर’ यावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. त्यानंतर पीसीएममध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कट ऑफ, स्कॉलरशिप व डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया आणि प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय या विषयांवर प्रा. केतन देसले मार्गदर्शन करणार आहेत.\n‘आर्किटेक्चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय’ यावर डॉ. महेंद्र सोनवणे मार्गदर्शन करतील. डॉ. अनिशकुमार कारिया ‘एमबीए व व्यवस्थापन शाखेतील नोकरीच्या संधी’ याविषयी संवाद साधतील. विद्यार्थी व पालकांच्या या वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. त्यामुळे नक्की सहभागी व्हा.\nकधी : रविवार, १४ नोव्हेंबर २०२१\nकेव्हा : सायं ४ वाजता\nकुठे : माउली सभागृह, सावेडी रोड\nमार्गदर्शक ः श्री. विवेक वेलणकर, डॉ. शीतलकुमार रवंदळे, डॉ. ललित वाधवा, डॉ. अनिशकुमार कारिया\nविद्यार्थी व पालकांसाठी मर्यादित विनामूल्य प्रवेश, नावनोंदणी आवश्यक\nअधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१९०७२५२\nनाव नोंदणीसाठी क्यूआर कोड\n…म्हणून हिच्यावर होता माझा डोळा \nन्यूमोनियाची लक्षणे आणि प्रकार काय\nपारनेर मतदारसंघातील विद्यार्थीही होणार ‘डिजिटल’ \nतब्बल तीन तपानंतर झाली शिक्षक,मित्रपरिवाराची भेट \nकौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम ही काळाची गरज.\nखारवाडी शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://parnerdarshan.com/5398/", "date_download": "2022-10-01T14:14:10Z", "digest": "sha1:3XTPIGGJKN4MKVCJ2HZPBFVZGLLRGLDD", "length": 6827, "nlines": 57, "source_domain": "parnerdarshan.com", "title": "‘पांडू’च्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ! – Parner Darshan", "raw_content": "\n‘पांडू’च्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी \n‘पांडू’च्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी \nकोरोना नियमांचा केला भंग.\nठाणे: ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘पांडू’ या मराठी चित्रपटाचा पहिला प्रिमिअर शो पार पडला. यावेळी पांडूच्या कलाकारांनी कोरोना नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.\nकोरोनाच्या नियमांचा भंग करणार्या सामान्य नागरिकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र, सेलिब्रिटींसाठी वेगळा नियम आहे का, असा सवालही इंदिसे यांनी केला आहे.\nभैय्यासाहेब इंदिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. तसेच वर्तक नगर पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा मागणी केल्याचे इंदिसे यांनी सांगितले. ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी चित्रपटातील कलाकार भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. विशेष म्हणजे, मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन लस घेणे सक्तीचे असताना एकाच्याही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पाहणी करण्यात आली नाही, असा दावा इंदिसे यांनी केला आहे.\n▪️तर तिसरी लाट अटळ\nया कलावंतांनी दोन्ही लस घेतल्या असतीलही, पण, त्यांनी कोरोनासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. एकीकडे सामान्य नागरिकांनी मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अनेकदा कलावंतांचे अनुकरण सामान्य लोक करीत असतात. त्यामुळे येथेही असे अनुकरण झाले तर तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या तत्त्वाने संबधित कलाकारांवर पँडामिक अॅक्टनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे. या संदर्भात इंदिसे यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले आहे.\n‘हे’ उपाय करा, त्वचेचा काळेपणा दूर होईल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या ‘या’ विशेष गोष्टी नक्की वाचा\nआमदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांनी दिले ‘ पावनखिंड’चे धडे \n‘श्रीवल्ली’ गाण्यावर थिरकली राणू मंडल \nखासदार डॉ.अमोल कोल्हे गांधीचरणी नतमस्तक \nमहाराष्ट्रात पुन्हा वाजणार शिट्टया अन् टाळया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://prafullawankhede.com/2022/01/22/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2022-10-01T14:46:15Z", "digest": "sha1:J67HAH6IPJ4QZRB4PCR2QYZFNR3OFLTG", "length": 22170, "nlines": 41, "source_domain": "prafullawankhede.com", "title": "कामाच्या श्रद्धेचे चक्रवाढ फायदे | Prafulla Wankhede", "raw_content": "\nकामाच्या श्रद्धेचे चक्रवाढ फायदे\nकामात चॅलेंज स्विकारली की लढाईला खरी सुरूवात होते. वयाची २० ते ३० वर्ष खूप महत्वाची असतात भविष्याचा वेध घेण्यासाठी. उमेदीच्या काळात प्रत्येक तास महत्वाचा. त्यात मनोरंजन हवे पण मोठी झेप घ्यायची तर करियर “टॉप प्रायोरिटीवर” हवे.\nआपल्याला खूप पुढे जायचे असेल, आर्थिक प्रगती करायची असेल आणि नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या कामावर श्रद्धा हवी. फक्त मजबुरी किंवा भीतीपोटी काम न करता आनंदासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण समाधानासाठी काम करायला हवे. जग जिंकायचे तर तसे प्रयत्नही करायलाच हवेत. या सर्वाचे दीर्घकालीन फायदे चक्रवाढ पद्धतीने आयुष्यभर मिळत राहतात. मनोरंजन महत्त्वाचे आहेच; पण काम–धंदा सोडून फक्त राजकारण, निवडणूक निकाल, क्रिकेट, गावगप्पा, द्वेष, गॅासिप्स आणि सतत इतिहासात रमण्यापेक्षा नवी झेप घेण्याची तयारी करायला हवी.\nवर्ष २००३. क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती, त्यात भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार होते. सर्वांसारखाच मीही फुरफुरत होतो. मुंबईत मित्रांसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होतो. सततचे काम, प्रवास आणि वाचन यामुळे टीव्ही पाहण्यासाठी वेळ नसायचा, तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर ॲानलाईन पाहता येईल, अशी कोणतीही सुविधा नव्हती.\n अशा विचारात सर्वच जण होते. आजूबाजूचेही शेजारी वा जास्त कोणी ओळखीचे नव्हते. त्यात आम्ही सर्व बॅचलर लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच विचित्र. त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही, याची ठाम खात्री होती. ओळखपाळख नसताना फक्त मॅच बघण्यासाठी एखाद्याच्या घरी एवढे सगळे जाणेही चुकीचेच. नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते. मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की, आपण वर्गणी काढून टीव्ही विकत घेऊ या आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल, त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊ या\nखरेदीची जबाबदारी माझ्यावर आली. आधी टीव्ही केबलसह घरी विराजमान केला. दोन दिवस चर्चा फक्त एकच, भारत-पाकिस्तान मॅच, सचिन, शोएब, सौरव, द्रविड. दुसऱ्या दिवशी मॅच होती. उद्या काय करायचे हा प्लॅन तयार होता. लहानपणीसारखे परीक्षेचा अभ्यास कर, हे काम कर, ते काम कर हे सांगायला आई-बाबा किंवा भाऊ-बहीण येणार नव्हते. उगीचच कोणी टोमणे मारणारे किंवा टीव्ही पाहायला दुसऱ्याच्या घरी गेल्यावर हिडीसफिडीस करणारेही नव्हते. आता आमचा स्वतःचा, स्वतःच्या मालकीचा टीव्ही घरात होता. रात्री आम्ही मित्र गोल बसून एकत्र जेवण करत होतो. माझा मोबाईल वाजला.\nफोनच्या स्क्रिनकडे बघतो तर मी मागच्याच आठवड्यात ज्यांचा पावडर कोटींगचा प्लांट चालू करून दिला होता, त्याचे मालक स्वत: फोन करत होते. फोन उचलला. ते म्हणाले, ‘‘संपूर्ण प्लान्ट बंद पडलाय आणि कोणालाच समजत नाही नक्की काय झालेय उद्या जर माल डिलीव्हर झाला नाही तर सिमेन्स त्यांची संपूर्ण ॲार्डर रद्द करू शकते. त्यामुळे आत्ताच्या आता वसईला जाऊन रात्रीत तो चालू करून दे.’’\nमाझा तोंडातला घास तोंडातच अडकला. काय करावे काहीच समजत नव्हते. सगळे मित्र ओरडायला लागले – तू फोनच का घेतला काहीही कारण सांग, पण आता जाऊ नकोस. मलाही तसेच वाटले. म्हटले, मध्यममार्ग काढू. फोनवरच प्रॅाब्लेम सोडवून टाकू. त्यांच्या फॅक्टरीचा नंबर माझ्याकडे होताच. मी फोन लावला आणि त्यांच्या मॅनेजरसोबत बोललो, तर तेही अत्यंत तणावाखाली असल्याचे जाणवले. दुसऱ्या कोणाला काही समजत नव्हते आणि भीतीही होती. कारण तो त्यांच्यासाठी गॅसवर चालणारा पहिलाच प्रकल्प होता. त्यांनी हात लावला व काही अजून बिघडले तर मालक ओरडणार, याची कदाचित भीतीही असावी.\nमी वसईत राहणाऱ्या एका सहकाऱ्याला विचारले, पण त्यानेही मॅचमुळे साईटवर जाण्यास स्पष्ट नकार दिला. इतर सर्व्हिस इंजिनियर्सचेही फोन स्विच ॲाफ येत होते. सर्वांनी अगदी प्लानिंग करून आधीच काळजी घेतली होती बहुतेक. मला काय कळायचे ते कळले. मीच तो प्लांट पूर्ण चालू करून दिल्याने तसेच नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट्स आणि त्यांचा सर्व्हिस इंजिनियर असल्याने त्यांना वेळेवर सर्व्हिस देणे, ही माझी जबाबदारी होती. सर्व्हिस इंजिनियरचे जगणे हे डॅाक्टरसारखे असते. कोणत्याही वेळी कॉल येतो आणि त्यावेळेस आपण हजर असणे आत्यंतिक गरजेचे असते. अशा अडचणीच्या वेळी एखाद्याला टाळणे हे प्रोफेशनली तर चूक आहेच; पण नैतिकदृष्ट्याही पाप आहे.\nमी सरळ रात्री ११ ला साईटवर जायचा निर्णय घेतला. मित्रांना सांगितले सकाळी मॅच सुरू होईपर्यंत मी परत आलेला असेन, पण आता मला जायलाच हवे. मी त्या कस्टमरला फोन केला. तुम्ही काळजी करू नका, मी स्वत: निघालोय आणि सकाळपर्यंत प्रॉडक्शन काढून देतो. स्टेशनला गेलो. ट्रेन पकडली आणि पुढे रात्री रिक्षाने त्यांच्या फॅक्टरीत पोहचलो. सर्व लोक माझ्याकडे रागाने पाहत होते (जणू हाच तो ज्याने आमच्या मालकाला आणि आम्हाला गंडवलेय). बरं त्यात त्या कामगारांच्या मनात गॅसची भीती वेगळीच.\nमी रात्री दोन वाजता काय नक्की झालेय, याचा शोध घ्यायला ओव्हनवर चढलो. बर्नर, ब्लोअर, पॅनेल गॅसबॅंक सर्व पाहिले. मी सिस्टीम चालू करतानाच्या सेटिंग्ज लक्षात होत्या. कारण नुकताच तो प्रोजेक्ट चालू केला होता. काही गोष्टींच्या सेटींग कामगारांनीच बिघडवलेल्या लगेच लक्षात आल्या. त्याचे कारणही लक्षात आलेच, उद्याची मॅच – दुसरे काय\nमी सर्व सुरळीत करतच होतो, तेवढ्यात त्या कंपनीचे मालक स्वत: फॅक्टरीत दाखल झाले. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला, मग पटापट सर्व सेटींग चेंज करून साधारणत: पहाटे चार वाजता प्लांट सुरू केला. स्वत: त्या कंपनीचे मालकच फॅक्टरीत आल्याने कोणताही कामगार आता गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता. मॅनेजरनेही खाजगीत कबूल केले की, काही नाठाळ लोकांनीच हा प्रकार मुद्दाम केला होता. प्लांट पुन्हा अगदी व्यवस्थित सुरू झाला.\nप्रॉडक्शन सुरू झाल्यामुळे मी निघणार एवढ्यात पुन्हा एकदा सायरन वाजला आणि ओव्हन बंद झाली. मी शांतपणे पुन्हा कामाला लागलो; पण यावेळी मला काही समजतच नव्हते. ते मालक माझे अगदी बारीक निरीक्षण करत होते. ते खूप रागावलेले दिसत होते. त्यात काही कामगार त्यांना आमच्या डिझाईनविषयी, माझ्या कमी अनुभवाबद्दल आणि कौशल्याबद्दल मुद्दाम शंका उत्पन्न होईल, असे टोमणे मारत होते. मी मग इरेला पेटलो. काहीही झाले तरी आता माघार नाही, चवताळून गेलो… पुन्हा दोन तासांत सर्व व्यवस्थित करून प्लांट अगदी व्यवस्थित चालू केला आणि ओव्हनवरच अशी जागा शोधली जिथून मला सर्व फॅक्टरी दिसेल आणि तिथेच खुर्ची टाकून बसलो.\nजे कामगार काड्या करत होते, त्यांना काय कळायचे ते कळाले मी अगदी डोळ्यांत तेल घालून निरीक्षण आणि सूचना करत होतो. काही झाले तरी पूर्ण लोड संपल्याशिवाय फॅक्टरी सोडायची नाही, हे अगदी मनोमन ठरवले. मालक नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला स्वत: बोलवायला येऊनही मी वरच थांबलो. रात्री सर्व प्रॉडक्शन पूर्ण झाल्यावरच खाली उतरलो. माझे डोळे लाल झालेले. हात काळेकुट्ट. कपड्यांची तर विचारता सोय नाही. मी लोखंडी लॅडरवरून खाली उतरून चालायला लागलो, तेवढ्यात मालक सामोरे आले. अशा अवस्थेत त्यांनी मला कडकडून मिठी मारली. डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘शेर निकला तू तो, बहोत खूब.’’ ते सर्व कामगारही ओशाळले होते.\nत्यांनाही पश्चाताप झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मी कोणतीही तक्रार न करता तिथल्या सर्वांचे आभार मानले. त्यांनीही सर्वांनी आमचे डिझाईन उत्तम असल्याचे मान्य केले. मालक मात्र खूप खुष होते. स्वत: त्यांच्या कारमधून मला सोडायला कांदिवलीला आले. उतरतानाही त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. रात्री उशिरा घरात पाऊल टाकले. सर्व मित्र भारत-पाकिस्तान विजयाचा आनंद साजरा करत होते. ते सचिन आणि मॅचचा इतिवृत्त सांगत होते आणि मी मात्र क्रिकेट पूर्णपणे विसरलो होतो. दिवसभरात एकदाही मला त्याची आठवण झाली नव्हती. माझ्यापुढचे संकट त्यापेक्षा कैकपट मोठे होते. त्यामुळे मला त्या मॅचबद्दल, टीव्हीबद्दल काहीच वाटत नव्हते. त्या दिवशी आयुष्याचे नवे गणित सुटल्याचा धडा घेतला होता, आमची पण भारत-पाकिस्तान सारखीच मॅच होती, जी आम्ही त्या दिवशी जिंकलो होतो\nमला माझे ध्येय स्पष्ट दिसत होते. जर त्या क्रिकेट मॅचच्या नादात मीही गेलो नसतो तर कंपनीचे आणि पर्यायाने माझेही नाव कायमस्वरूपी खराब झाले असते. पुढे आमच्या कंपनीच्या गुडविलवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. आमच्या कस्टमरची कंपनी कदाचित ब्लॅकलिस्ट झाली असती तर ते सर्व कामगार नक्कीच तिथून बेरोजगार झाले असते. एवढे पैसे, संपत्ती असतानाही ते मालक रात्री स्वत: येतात, यात खूप काही आले. क्रिकेटमुळे मला कदाचित काही तासांचा आनंद (जिंकलो तरच) मिळाला असता; पण इथे मला आयुष्यभराचा मोठा धडा भेटला. आयुष्याच्या प्रवासात कितीही आमिषं, संकट, अडथळे आले तरी अंतिम ध्येय जे असेल, त्याच दिशेने आपली पावले आणि कर्म असायला हवे.\nआपल्याला खूप पुढे जायचे असेल, आर्थिक प्रगती करायची असेल आणि नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्याची संस्कृती बदलायला हवी. आपल्या कामावर श्रद्धा हवी. फक्त मजबुरी किंवा भीतीपोटी काम न करता आनंदासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण समाधानासाठी काम करायला हवे. या सर्वाचे दीर्घकालीन फायदे चक्रवाढ पद्धतीने आयुष्यभर मिळत राहतात. मनोरंजन महत्त्वाचे आहेच; पण काम-धंदा सोडून फक्त राजकारण, निवडणूक निकाल, क्रिकेट, गावगप्पा, द्वेष,गॅासिप्स आणि सतत इतिहासात रमण्यापेक्षा नवी झेप घेण्याची तयारी करायला हवी. जग जिंकायचे तर तसे प्रयत्न करायलाच हवेत. पुढे त्या उद्योजकांनी आणि मीही ते संबंध आजपर्यंत जपले. त्यांनी कितीतरी नवे रेफरन्स आम्हाला दिले. पुढेपुढे ते अगदी आमचे कौटुंबिक मित्रही झाले.\nहुशार माणूसही हरतो तेव्हा…\nपैशाचा प्रवाह अन् बचतीचं धरण\nसंकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/mumbaikar/", "date_download": "2022-10-01T13:56:19Z", "digest": "sha1:AL2VSPNS5T5PUKHLNP7XS5Z4DFQ3F435", "length": 28100, "nlines": 212, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुंबईकर.. – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nAugust 25, 2019 शेखर आगासकर युवा-विश्व, व्हॉटसअॅप वरुन, सामान्यज्ञान\nतुम्ही मुंबईकर आहात जर…\n१) कोणी एखादी जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही.\n२) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप.\n३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने नाही तर, खरे कारण तुमच्या मनातले खरे कारण पावसाळा “सुरु = ट्रेकिंग सुरु= किंवा भटकंती सुरु “हे तुमचे समीकरण असते.\n४) जगातले सर्वोत्कृष्ट स्नॅक कम स्टेपल फूड हे वडापाव आहे हे तुमचे ठाम मत असते. बेस्ट वडापाव वाला हा तुमच्या गल्लीतला (ज्याच्या कडून तुम्ही नेहेमी वडापाव घेता तो ) असतो हे तुमचे ठाम मत असते.\n५) तुमचा वडापाव वाला जगातला उत्कृष्ट वडापाव बनवतो हे तुमचे पक्के मत असते. जर कधी चांगला वडा पाव हा मुद्दा डिस्कशन ला निघाला की तुम्ही आपल्या वडापाव वाल्याचे नाव पुढे करता आणि आपल्या मतावर ठाम असता. दुसरी गोष्ट म्हणजे वडा-पावाची तुलना कोणी मॅक डी बरोबर केली की तुमचा जळफळाट होतो.\n६) तुम्ही कुठेही पाणीपुरी/भेळपुरी खाऊ शकता, पण पाणी प्यायची वेळ आली की बिसलेरी विकत घेता.\n७)तुम्ही जिम मधे जाणे टाळता, कारण तुमच्या मते तुमचा दररोज जो लोकल मधे चढणे उतरणे, आणि ब्रिज चढणे उतरणे हा व्यायाम पुरेसा असतो, पण जर कोणी जातच असेल तर तो मात्र जिम पर्यंत बाईक/कार ने जातो..\n८)लोकल मधे प्रवास करतांना जो पर्यंत कोणी तुमच्या पायावर पाय देत नाही तो पर्यंत लोकल मधे गर्दी आहे अशी तक्रार तुम्ही करत नाही.\n९) क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा /गप्पा मारण्याचा विषय आहे हे पुलं चे मत तुम्ही पुरेपूर सिद्ध करता. सचिन चे कसे चुकले धोनी कसा वाईट कॅप्टन आहे वगैरे वगैरे विषयावर तुम्ही तास अन तास बोलू शकता.\n१०) मुंबई बाहेरच्या लोकांशी बोलतांना तुम्ही मी कुलाब्याला जातोय हे न सांगता टाऊन साईडला जातोय हे सांगता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे न समजल्याचे भाव एंजॉय करता.\n११)तुम्हाला अगदी दादर पासून मुंबई सेंट्रल ( ३-४ स्टेशन )ला जायचे असले तरी पण तुम्ही फास्ट लोकलने प्रवास करता. त्या साठी तुम्ही आधीच्या दोन स्लो लोकल सोडून देता.\n१२)पावसाळा सुरु झाला की तुमच्या बॅग मधे छत्री विराजमान होते. अगदी निरभ्र आकाश जरी असलं तुम्ही छत्री वागवत फिरता.\n१३)भरपूर पाऊस पडल्याचे प्रुफ म्हणजे लोकल बंद पडणे. जो पर्यंत लोकल बंद पडत नाहीत तो पर्यंत तुम्ही खूप पाऊस खूप पडल्याचे मान्य करत नाही.\n१४) टुम्ही पावसाळ्यात मिलन सबवे बंद झाला का हिंदमाता जवळ पाणी भरलं का हिंदमाता जवळ पाणी भरलं का कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का यावर लक्ष ठेऊन असता.\n१५) हापूस आंबा हा तुमचा विक पॉइंट असतो. तुम्ही जर मूळचे कोकणातले असाल, तर तुमच्या घरी दहा आंब्याची कलमं, २० सुपारीची आणि २० नारळ असतातच, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने सगळे हडप केल्यामुळे तुम्हाला आंबे विकत घ्यावे लागतात हे तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत असता.\n१६)तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.\n१७) ८-०६, ८-३५ ९-५१ ह्या सगळ्या वेळा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात .\n१८)तुमच्या दृष्टीने तुमच्या उत्तरेला (नॉर्थ बॉंबे ला) रहाणारे सगळे खालच्या दर्जाचे, आणि दक्षिणेला ( साऊथ बॉंबे साईडला) रहाणारे शायनिंग मारणारे असतात. सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनला हे लागू होत असतं.\n१९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो.\n२०) स्टॉक मार्केट तुमचा विक पॉइंट असतो, तुमची इनव्हेस्टमेंट अगदी ५० हजार असेल तरी सुद्धा, तुम्ही स्टॉक च्या मुव्हमेंट्स वर नजर ठेऊन असता आणि लोकल मधे डिस्कशन सुरु झाले की हिरारीने आपली मतं मांडता.\n२१)गर्दी नसली की तुम्ही नर्व्हस होता.\n२२) पावसाळ्यात गुडघाभर घाणेरड्या पाण्यातून गर्लफ्रेंडला बाइक वर मागे बसवून ड्राइव्ह करणे ही तुमची रोमॅंटीझम ची अल्टीमेट आयडीया असते.\n२३) ड्राइव्ह करतांना दहाव्या मिनिटाला तुम्ही इतरांना शिव्या देणे सुरु करता.\n२४) तुमच्या दृष्टीने मुंबई मधे आत शिरतांना ३० रु टोल टॅक्स हा योग्यच आहे\n२५)तुमच्या घरी पेपर वाला दर रवीवारी पेपर सोबत कमीत कमी ५ तरी निरनिराळे होम डीलिव्हरीचे मेन्यु टाकुन जातो, आणि तुमच्या कडे असे सांभाळून ठेवलेले कमीत कमी २० एक तरी होम डिलिव्हरी मेन्यु कार्ड्स असतात.\n२६) तुमच्या स्पिड डायल वर एक किराणा दुकानदार नक्कीच असतो.\n२७)तुम्ही राणीची बाग, तारापोरवाला मत्सालय, किंवा म्युझियम कधीतरी लहान असतांना एकदा पाहिलेले असते. नंतर तुम्ही या ठिकाणी कधीचे गेलेले नसता.\n२८) तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्ती चांगलं वागायला लागली की तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल संशय वाटतो.\n२९) निरनिराळ्या भाषेतल्या शिव्या तुम्ही आधी शिकता, आणि त्या शिकल्या की त्यांचा मुबलक वापर केल्यावर आपल्याला ती भाषा येते असा तुमचा समज असतो. ( जसे गांडाभाई, बोकाचोदा वगैरे वगैरे)\n३०) तुमच्या फ़्लॅटला एक नेहेमीचे दार आणि एक वॉच डोअर ( जाळीचे दार) नक्कीच असते. बाहेर जातांना तुम्ही मुख्य दाराला, एक लॅच लॉक, दुसरे कडी घालून लॉक आणि तिसरे लॉक जाळीच्या दाराला लावून आणि प्रत्येक कुलुपं तीनदा चेक करूनच तुम्ही बाहेर पडता.\n३१) बार मधे गेल्यावर ५५ रुपयांच्या बिअर साठी तुम्ही २०० रुपये अगदी विना तक्रार देता , पण रिक्षावाल्याला एक रुपया पण जास्त देत नाही.\n३२) सुटी म्हणजे ट्रेकींगला जायचा दिवस हे तुमचे स्पष्ट मत असते.\n३३) भांडताना हिंदी भाषीय वरचढ व्हायला लागला की तुम्ही भैय्या म्हणून हिणवता, आणि मराठी मधे भांडण मुद्दाम कंटीन्यु करता.\n३४) हिवाळ्यात जेंव्हा १२ डिग्री तापमान असते तेंव्हा तुम्ही कितना चिल्ड है म्हणून स्वेटर शोधायला लागता.\n३५) खूप पाऊस पडला की तुम्ही सकाळी बातम्या लावून बसता, कुठे पाणी भरलंय का हे बघायला, म्हणजे ऑफिशीअली ऑफिसला दांडी मारण्याची सोय होते.\n३६) तुमचे दररोजचे ४-५ तास ऑफिसला जाण्या – येण्यात खर्च होतात.\n३७)डिओडोरंट हे तुमच्या साठी मस्ट असते.\n३८) किती अंतर आहे हे तुम्ही मिनिटांमध्ये सांगता – किमी मध्ये नाही.\n३९) टॅक्सी , ऑटॊ चे मीटर चुकीचे आहे म्हणून तुम्ही कमीत कमी आठवड्यात एकदा तरी त्यांच्याशी भांडता.\n४०) लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.\n४१) सुटीच्या दिवशी मित्र मैत्रिणी सोबत बाहेर जाऊन खाणे ही तुमचा अल्टीमेट एंजॉयमेंट\n४२) तुम्ही संध्याकाळी ५-३२ ला लोकलच्या ब्रिज वरून जात असतांना तुम्हाला ईंडीकेटर वर एखादी फास्ट लोकल १ मिनिटात येत आहे असे दिसले तर तुम्ही धावत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करता. त्या लोकल नंतर दोनच मिनिटांनी दुसरी लोकल आहे हे माहिती असून सुद्धा\n४३) कोणाला भेटण्याची जागा म्हणजे रेल्वे स्टेशन वरच्या प्लॅटफॉर्म वरच्या इंडिकेटर खाली ही जागा असते.\n४४) कुठे टाऊन साईडला जायचे असल्यास तुम्ही घरी कार असूनही शक्यतो लोकल ने प्रवास करता.\n४५) स्वतःच्याच बायकोला ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटायला बोलावता, आणि डेट ला घेऊन जाता 🙂\n४६) पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.\n४७) तुम्ही कुठेही गेलात तरी आपण होऊन कोणी न सांगता पण रांगेत उभे रहाता .\n४८) तुम्ही कितीही गर्दी असलेल्या लोकल मधून उतरला तरीही तुमच्या बुटांचे पॉलिश खराब झालेले नसते.\n४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’\n५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.\n५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.\n५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन \n५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला\n५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता\n५६) दक्षिणेकडे रहाणारे सगळे ( कर्नाटकी , तामीळ तेलगू ) हे तुमच्या मते “मद्रासी” असतात/\n५७)रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे\n५८)वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा” असं एकेरी विचारणे आणि त्याने देखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.\n५९)आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात\n६०)आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का\n६१)स्त्रियांचे स्पेशल :- लोकल मधे क्लिपा, नेलपॉलिश वगैरे विकायला येणाऱ्याचा खजीना उचकटून पहाणे , आणि घरी गेल्यावर नवऱ्यापुढे खजीना रिता केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दाखवणे.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/gastros-chawani-in-aurangabad.html", "date_download": "2022-10-01T15:34:22Z", "digest": "sha1:6JP3UKABNVHZLZH3GZTCBK2C4XBLPQQS", "length": 12317, "nlines": 177, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "औरंगाबादेतील ‘गॅस्ट्रोची छावणी’ शंभर टक्के बंद! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मराठवाडा औरंगाबाद औरंगाबादेतील ‘गॅस्ट्रोची छावणी’ शंभर टक्के बंद\nऔरंगाबादेतील ‘गॅस्ट्रोची छावणी’ शंभर टक्के बंद\n१.बंद मध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी २.सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्णतेने दिला पाठिंबा ३.दूषित पाणी प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी\nऔरंगाबाद: शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रकामुळे अखेर नागरिकांनी शुक्रवारी छावणी परिसरातील आपले सर्व छोटे मोठे व्यवहार बंद ठेवून छावणी परिषदेचा निषेध नोंदवला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.\nछावणीतील सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार बालन नायर यांना निवेदन दिले. यावेळी शेख कासीम,मयांक पांडे,हबीब पाशा,शेख बशीर,ओमकार सिंह,शेख फिरोज,निलेश धारकर,विजय चौधरी,यांच्यासह शेकाडो नागरिकांची उपस्थिती होती. गेल्या आठ दिवसापासून छावणीकरांना दूषीत पाण्याने आपल्या जाळ्यात ओढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांना गॅस्ट्रोची लागन झाली होती. या धक्यातून नागरिक अजूनही बाहेर पडले नाही. पाणीपुरवठ्या बाबत दररोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नुकतेच पुणे येथील राज्य आयोग्य प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ.एस.एम.बाकरे यांनी छावणीतील जलकुंभांना भेटी देऊन पाहणी केली असता जलकुंभ डिसेंबर २०१५ नंतर स्वच्छ केले नसल्याचे आढळले होते. तसेच पाण्याचे सर्व नमुने तपासले असता दूषीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला होता. राज्यभरात याची गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद्भवू नये, उद्भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे. छावणीतील गॅस्ट्रोच्या परिस्थितीचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने राज्य पातळीवर कळविला आहे.\nछावणी परिसरात १० नोव्हेंबरपासून एकाच वेळी अनेकांना अतिसार, पोटदुखी, उलटी असा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या पाहता पाहता चार हजारांवर पोहोचल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. विभागीय स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाला या भागात पाचारण करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी नऊशेवर घरांना भेट देण्यात आली. हा उद्रेक गॅस्ट्रोएनट्रायटिसचा असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात प्रथमच इतक्या संख्येने गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. २७ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.\nछावणी परिषद असो की, आरोग्य विभाग या सगळ्या विभागातील अधिकारी या गंभीर परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेतील या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. इतर ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये,यासाठी जलव्यवस्थापनाबरोबर आरोग्य विभागाने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गॅस्ट्रोच्या प्रकरणाची राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये नोंद झाली आहे, अशा परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा धडा घेणार असल्याचे दिसते.\nPrevious articleगाडी २० सेकंद लवकर सुटली म्हणून रेल्वेने मागितली माफी\nNext articleटोईंगच्या घोटाळ्यात, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्याचे लागेबांधे: निरुपम\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकृषी क्षेत्रात रेडिएशन संशोधन व भौगोलिक मानांकनामुळे क्रांती होईल: राज्यपाल कोश्यारी\nठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://adivasisamratnews.com/archives/710", "date_download": "2022-10-01T14:59:00Z", "digest": "sha1:75MJY37BGYU2JDK4PNMLYFFWVM6TK5W6", "length": 19281, "nlines": 147, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…! – Adivasi Samrat", "raw_content": "\nगडचिरोली ठाणे ताज्या नागपूर महाराष्ट्र विदर्भ सामाजिक\nराज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…\nक्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) संघटनेतील एका कार्यकर्त्यावर लिहीलेला अग्रलेख…\nराज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…\nक्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आदिवासींची अलिकडची बोथट झालेली आंदोलने पाहताना पुन्हा कुणी बिरसा या झोपलेल्या समाजाला चेतवण्यासाठी यावा असे सातत्याने वाटते. ज्या महत्वाच्या बाबीवर, प्रश्नांवर आदिवासी आंदोलनकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे, त्याकडे नेमके झालेले दूर्लक्ष हेरून राज्यातील समस्त विखुरलेल्याा आदिवासी जमातींची एकत्र मुठ बांधण्याचे काम ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) या संघटनेची बांधणी करून त्याला राज्यभर यशस्वीरीत्या पोहचवण्याचे काम राजेंद्र मरसकोल्हे व त्यांच्या सहका-यांनी केले.\nआज या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वीस वर्षातील आदिवासींसंबंधी असलेल्या प्रश्नाचा शिल्लक ‘बॅकलाॅग’ भरण्यात या संघटनेने खारीचा वाटा उचलला आहे. कोणत्याही प्रकारची भाषण, मोर्चे न काढता अत्यंत योजनाबध्द आणि न्यायिक मार्गाने राजेंद्र मरसकोल्हे यांच्या मार्गदर्शनात संघटनेने केलेली वाटचाल आणि नजरेत भरेल अशी उपलब्धी आज आपल्या सर्वापुढे आहे.\nराज्यात बोगस आदिवसींनी नोकरीत बळकावलेल्या अनुसूचित जमातीच्या संवर्गातील राखीव जागांचा प्रश्न आदिवासी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दूर्लक्षिला केला जात होता. आदिवसींच्या एकुणच जीवनमानावर, शिक्षणावर, अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणा-या या विषयाकडे आदिवासी राजकारणी लोकांनी स्वतःच्या राजकीय फायदयासाठी आणि केवळ राजकारणासाठी केलेल्या जाणीवपूर्वक दूर्लक्ष आज आदिवासींना खाईत लोटण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. बोगस आदिवासींनी आदिवासींसाठी राखीव असलेल्या दोन लाख सरकारी नोक-या बळकावल्या आणि आमचे मंत्र्यापासून आमदारापर्यंत सारेच नेते फक्त बेशरमासारखे भाषणं देत त्याचा विरोध करीत होते, अप्रत्यक्षरीत्या बोगस आदिवासींना मदत करीत होते.\nया पार्श्वभूमीवर राजेंद्र मरसकोल्हे यांनी आफ्रोट संघटनेच्याा माध्यमातून लढा उभारला. विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा, त्याचे नियोजन, न्यायिक मार्गाचा योग्य वेळी उपयोग केला. बोगस आदिवासींना सेवासंरक्षण देणारे शासन निर्णय, सर्वोच्य न्यायालयातील पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय आणि फाॅरेस्ट राईटस् अॅक्ट वर सर्वोच्य न्यायालयात राज्यातील आदिवासींची बाजू मांडण्यासाठी त्यांचे योगदान, उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्वोच्य न्यायलयाच्या जगदिश बहिरा प्रकरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेले शिस्तबध्द नियोजन, भारतीय खादय निगम आणि भारतीय रिजर्व बॅक प्रकरणात झालेल्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्रविचार याचिकेसाठी शासनाकडे पाठपुरावा, बोगस आदिवासींनी दाखल केलेल्या अनेक प्रकरणात हस्तक्षेप दाखल करून त्यांना उघडे पाडण्याची त्यांची कृती त्यांची दूरदृष्टी, समयसूचकता आणि धाडस आदिवासींसाठी फायदयाचे ठरले. आज राज्याचे मुख्य सचिव त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे कामाला लागले आहेत. बोगस आदिवासींची प्रत्येक कार्यालयातून माहिती संकलीत केली जात आहे.\nबोगस आदिवासींनी बळकावलेली हजारो पदे रिक्त करून ख-या आदिवासींना नोकरीत संधी देऊन 31 डिसेंबर 2019 पर्यत भरली जातील अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने काम सूरू आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना राजेंद्र मरसकोल्हे यांनी ख-या अर्थाने कामाला लावले आहे, जे काम आदिवासी राजकीय नेतृत्वाला सत्तेत राहुन शक्य झाले नाही ते या जमीनीवर असलेल्या साध्या माणसाने म्हणजे राजेंद्र मरसकोल्हे यांनी मार्गी लावले आहे, आपल्या कृतीतून इतरांनाही शिकण्यााची त्यांनी कामाची अप्रत्यक्ष प्रेरणा दिली आहे, आमच्यासारख्याा अनेकांना ख-या अर्थाने सामाजिक प्रवाहात आणून दिशा दिली आहे. असे असतांना आपणही या प्रवाहात सामील व्हावे, असे बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने आवाहन केले आहे. या क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन\n– महेंद्र वसंतराव उईके,\nआफ्रोट मिडीया सेल, नागपूर\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित; वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान.\nपत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित. वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान. ——————————– माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. बाळाराम पाटील, आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, जेष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पञकार दिनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न. —————————- या जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने […]\nअलिबाग आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण ठाणे ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक नेरळ पनवेल पुणे पेण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड सामाजिक सुधागड- पाली\nसाप्ताहिक, आदिवासी सम्राट… सविस्तर वाचा\nसाप्ताहिक, आदिवासी सम्राट… Post Views: 885\nठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विदर्भ सामाजिक\nमहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…\nमहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण.. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे. या महामानवाच्या भवनाचे लोकार्पण माझ्या हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..\nतलाठी संघटनेने केले ; काम बंद आंदोलन\nनैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nउच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4869", "date_download": "2022-10-01T14:46:30Z", "digest": "sha1:2VP6YTSPC7S46UDPZZYJ5CKI3TTM4WX6", "length": 16878, "nlines": 223, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 28 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 28\nवैश्यवर्ण-कृषिगोरक्षवाणिज्य म्हणजे वैश्यकर्म. परंतु प्रत्येकात शेकडो भाग आहेत. कोणी अफू पेरील, तरी कोणी तंबाखू लावील; कोणी कपाशी पेरील, तर कोणी भुईमूग. कोणी संत्री लावील तर कोणी द्राक्षे लावील. ज्याप्रमाणे शेतीचे शेकडो प्रकार, त्याप्रमाणे वाणिज्याचेही शेकडो प्रकार. हा कापसाचा व्यापारी, हा धान्याचा व्यापारी, हा तुपाचा व्यापारी, हा तेलाचा व्यापारी, हा गिरणीवाला, हा लोखंडवाला, असे शेकडो प्रकार आहेत.\nआणि धंदे हजारो प्रकारचे. त्यामुळे हजारो ठिकाणी मजुरी करणारे शूद्रही हजारो कामांत पडतील.\nया चार वर्णांत हजारो प्रकार सामावतात. या हजारो प्रकारांतील कोणती गोष्ट मुलाने उचलावी मुलाने कोणत्या वर्णातील कोणता भाग पूजावा\nवर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा आहे. आपण म्हणतो की, आकाशाचा वर्ण निळा आहे. मराठीत वर्ण या शब्दापासून वाण हा शब्द आला आहे. “गुण नाही पण वाण लागला” अशी जी म्हण आहे, त्या म्हणीतील वाण शब्दाचा अर्थ रंग हाच आहे. मी अमक्या वर्णाचा आहे, याचा अर्थ मी अमक्या रंगाचा आहे.\nदेवाने कोणता रंग देऊन मला पाठविले आहे कोणते गुणधर्म देऊन मला पाठविले आहे कोणते गुणधर्म देऊन मला पाठविले आहे कुहू करणे हा कोकिळाचा जीवनरंग आहे. मधुर सुगंध देणे गुलाबाचा जीवनधर्म आहे. माझ्यातून कोणता रंग, कोणता गंध बाहेर पडणार कुहू करणे हा कोकिळाचा जीवनरंग आहे. मधुर सुगंध देणे गुलाबाचा जीवनधर्म आहे. माझ्यातून कोणता रंग, कोणता गंध बाहेर पडणार कोणत्या रंगाचा विकास मला करावयाचा आहे\nमुलांच्या गुणधर्माचे परीक्षण केल्याशिवाय हे कसे कळणार कोणता रंग घेऊन बालक जन्मले आहे, याचे शास्त्रीय संशोधन करावयास हवे. समृतींतून असे सांगितले आहे की, आपण जन्मताना सारे एकाच वर्णाचे असतो. आपणांस आधी वर्ण नसतो. वर्ण नसतो म्हणजे काय कोणता रंग घेऊन बालक जन्मले आहे, याचे शास्त्रीय संशोधन करावयास हवे. समृतींतून असे सांगितले आहे की, आपण जन्मताना सारे एकाच वर्णाचे असतो. आपणांस आधी वर्ण नसतो. वर्ण नसतो म्हणजे काय वर्ण असतो; परंतु तो अस्पष्ट असतो, अप्रकट असतो. आठ वर्षांचे होईपर्यंत आपण वर्णहीनच असतो. वर्ण कळला म्हणजे उपनयन करावयाचे. वर्ण कळल्याशिवाय उपनयन तरी कसे करावयाचे हा प्रश्नच आहे.\nआठ-दहा वर्षांचा मुलगा होईपर्यंत त्याचे गुणधर्म आपणांस कळू लागतात. एखाद्याला वाचनाचीच आवड दिसते. एखादा गातच बसतो. एखादा वाजवीत बसतो. एखादा घड्याळ जोडीत बसतो. एखादा फुलझाडांशी खेळतो. एखादा कुस्ती, मारामारी करतो. एखादा पक्ष्यांना गोफणी मारतो. मुलांच्या भिन्नभिन्न प्रवृत्ती दिसून येतात. मुलांचे भिन्नभिन्न गुणधर्म दिसून येतात.\nस्वतंत्र देशांत निरनिराळ्या प्रकारचे शिक्षणप्रयोग होत असतात. मुलांचे वर्णशोधन करण्याचा प्रयत्न होत असतो. एखाद्या दिवाणखान्यात शेकडो वस्तू ठेवतात. तेथे रंग असतात, वाद्ये असतात, यंत्रे असतात, पुस्तके असतात; तेथे बाहेर घोडे असतात, फुले असतात, धान्ये पेरलेली असतात, सायकली असतात; कोणत्या वस्तूबरोबर मुलगा रमतो हे शिक्षकाने पाहावयाचे असते. ही बालफुलपाखरे तेथे सोडून द्यावयाची. हिंडत, फिरत, गुंगत ती कोठे अधिक काळ रमतात ते नमूद करून ठेवावयाचे. पुष्कळ दिवसांच्या निरीक्षणाने त्या मुलाच्या आवडीनिवडी शिक्षकास कळण्याचा संभव असतो. तो शिक्षक मग पालकांस कळवील की, तुमचा मुलगा चित्रकार होईल असे वाटते. तुमचा मुलगा उत्कृष्ट माळी होईल असे दिसते. यांत्रिक संशोधनाची बुद्धी तुमच्या मुलाची दिसते. मुलाचे गुणधर्म कळल्यावर त्या गुणाचा जेथे विकास होईल, तेथे त्याला पाठविणे हे पालकाचे व शिक्षणखात्याचे कर्तव्य ठरते.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2020/07/11/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%86/", "date_download": "2022-10-01T13:42:23Z", "digest": "sha1:TV73XWMV24IWFOSMVUVNEV33I2UFOQ4M", "length": 6305, "nlines": 66, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "पिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » पिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या\nपिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या\nपिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या\nकेज – एका ३५ वर्षीय मजुराने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील पिसेगाव येथे १० जुलै रोजी रात्री उघडकीस आली. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. प्रकाश भगवान लांडगे असे या आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.\nपिसेगाव येथील प्रकाश भगवान लांडगे ( वय ३५ ) हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. १० जुलै रोजी पत्नी शेतात मजुरीने गेली होती. तर मुले ही बाहेर असताना सायंकाळी पाच वाजेच्या नंतर प्रकाश लांडगे यांनी आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पत्नी व मुले घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रकाश यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशावरून जमादार दिनकर पुरी व पोलीस नाईक धनपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. ११ जुलै रोजी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर प्रकाश लांडगे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. वसंत भगवान लांडगे यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.\nPrevious: ना.वर्षाताई गायकवाड यांनी केली पहाणी..\nNext: बापरे..आज पुन्हा पाचशे बेचाळीस.\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/lsnnaacii-laagvdd-krnnyaapuurvii-yaa-gossttii", "date_download": "2022-10-01T13:42:24Z", "digest": "sha1:CO5PJDLEXHAK5Z7LXLMEKNXMYTAKDRSG", "length": 5246, "nlines": 62, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "लसणाची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा", "raw_content": "\nलसणाची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा\nलसणाची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा\nलसूण त्याच्या सौम्य तिखट चव आणि विशेष सुगंधामुळे लोकप्रिय आहे. यासोबतच यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्मही आढळतात. विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्याचा वापर मसाला म्हणून केला जातो. लागवड करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. चला या विषयाची सविस्तर माहिती घेऊया.\nलसणाची लागवड करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी\nमध्यम ते काळ्या जमिनीत ते चिकणमाती जमिनीत लसणाची यशस्वी लागवड करता येते.\nचांगल्या उत्पादनासाठी, वालुकामय चिकणमाती जमिनीत लागवड करा.\nजड माती मुळांच्या विकासासाठी योग्य नाही. त्यामुळे भारी जमिनीत लसणाची लागवड टाळावी.\nतसेच जमिनीत पालाश मुबलक असेल याची विशेष काळजी घ्यावी.\nयासोबतच सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या जमिनीत पीक घेतल्यास उच्च दर्जाचे पीक मिळते.\nमातीची पीएच पातळी 5.8 ते 6.5 दरम्यान असावी.\nलसूण हे जमिनीत उगवलेले पीक आहे. चांगल्या उत्पादनासाठी, नांगरणीनंतर माती भुसभुशीत करा.\nशेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी.\nकांदा व लसणाच्या कंद विकासासाठी करावयाच्या कामाची माहिती येथून घ्या.\nआम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या पोस्ट ला लाईक करा आणि इतर शेतकर्यांना सुद्धा शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी मित्रांना या माहितीचा लाभ घेता येईल. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा.\n0 लाइक और 0 कमेंट\nयह भी पढ़ें -\nअधिक मुनाफे के लिए इस तरह करें लहसुन का भंडारण\nप्याज एवं लहसुन के कंद विकास के लिए करें यह कार्य\nलहसुन की फसल में जलेबी रोग\nजापानी विधि से करें लहसुन की खेती\nलहसुन की खुदाई के लिए उपयुक्त समय\nलहसुन में पीलापन आने के कारण और निवारण के उपाय\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-10-01T14:50:06Z", "digest": "sha1:X3BED3J6QBJGKY5Q5KLP6TUDO4NVSOLP", "length": 4740, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६३ मधील मृत्यू\n\"इ.स. १७६३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१३ रोजी ०६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/6060", "date_download": "2022-10-01T15:21:34Z", "digest": "sha1:2VFPDBUMCL5FVRGL6X6HX5SSV3NBLVAY", "length": 11961, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "रविवारी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर गाण्याची आणि शॉपिंगची मेजवानी | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\nमहावितरण महिला कर्मचाऱ्यास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\nडॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘व्हॉईस आफ लिटील मास्टर्स’ गायनस्पर्धा बुधवारपासून\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n#Maha_Metro | न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन से रात 1 बजे तक मेट्रो सेवा, रिटर्न टिकट लेकर ही जाना होगा मैच देखने\nPune | रामराज्य सुशासन का सबसे अच्छा उदाहरण\nHome हिंदी रविवारी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर गाण्याची आणि शॉपिंगची मेजवानी\nरविवारी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर गाण्याची आणि शॉपिंगची मेजवानी\nनागपूर ब्यूरो : प्रवाशांच्या सोइ करता महा मेट्रो तर्फे सातत्याने विविध उपाय केले जातात. या अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास करणे, सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.\nयाच अंतर्गत रविवारी म्हणजे आज सुट्टीच्या दिवशी शहर भ्रमणाला निघालेल्या नागपूरवासियांकरिता महा मेट्रोने संगीताची मेजवानी ठेवली आहे. महा मेट्रो च्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) तर्फे बँड चा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान नागपूरच्या नावाजलेल्या सचिन आणि सुरभी ढोमणे यांच्या सूर संगम संस्थेतर्फे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nमहा मेट्रो च्या प्रवासी सेवेला नागपूरकर प्रतिसाद देत आहे. रविवारी हा प्रतिसाद किती तरी पटीने जास्त असतो. नागपूरकरांच्या या आपुलकीची परतफेड करण्याकरता महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे 10 स्टॉल्स देखील सीताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात येणार आहेत. यात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल असतील. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n शाहिद रफी ने श्रोताओं का दिल जीता\nNext articleआज देश को मिलेगी बिना ड्राइवर के चलने वाली पहली मेट्रो\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nIND Vs AUS T20 | सीरीज में बराबरी कर वापस लौटी टीम इंडिया\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए...\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\n#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट\nNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस बनाए गए\n#Maha_Metro | क्रिकेट सामन्याच्या दिवशी महा मेट्रोची प्रवासी संख्या ८१,०००\nगरज फाउंडेशन के शिविर में 43 लोगों ने किया रक्तदान\nMaharashtra | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2022-10-01T14:42:35Z", "digest": "sha1:WJMCGUYF2JWDLNUSJXQZ6PEUCMXT6O4B", "length": 18788, "nlines": 174, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "स्वाइन फ्लू…हे लक्षात ठेवा – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2022 ] महालक्ष्मी पूजन अध्यात्मिक / धार्मिक\n[ October 1, 2022 ] माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२) ललित लेखन\n[ October 1, 2022 ] इमारतींचं सौंदर्य कथा\n[ October 1, 2022 ] कृपाळू कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ October 1, 2022 ] तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\n[ October 1, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर इतर सर्व\n[ September 30, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग ३ पर्यटन\n[ September 30, 2022 ] दुरत्व कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 30, 2022 ] एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी) नाट्यरंग\n[ September 30, 2022 ] पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे ललित लेखन\n[ September 30, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती ललित लेखन\n[ September 30, 2022 ] रामतांडवस्तोत्र – मराठी अर्थासह अध्यात्मिक / धार्मिक\n[ September 29, 2022 ] माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१) ललित लेखन\n[ September 29, 2022 ] ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १० – खाजण अथवा खारफुटी वने आरोग्य\n[ September 29, 2022 ] नवरात्री विशेष ललित लेखन\n[ September 29, 2022 ] अद्भुत कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रारब्ध कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 29, 2022 ] प्रबोधन सूर्य : संत तुकाराम वैचारिक लेखन\n[ September 29, 2022 ] महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे \nHomeआरोग्यस्वाइन फ्लू…हे लक्षात ठेवा\nस्वाइन फ्लू…हे लक्षात ठेवा\nAugust 13, 2009 मराठीसृष्टी टिम आरोग्य\nस्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी…\nस्वाइन फ्लू म्हणजे काय\nस्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी अनेक नावे आहेत. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणा-या तापाच्या या प्रकाराची लक्षणे मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. या तापाचे इन्फ्लुएन्झा ‘ए’ आणि इन्फ्लुएन्झा ‘सी’ असे दोन प्रकार आहेत. यापैकी इन्फ्लुएन्झा ‘ए’चे एच१एन१, एच१एन२, एच३एन१, एच३एन२ आणि एच२एन३ असे प्रकार आहेत. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. निरोगी शरीर कोणत्याही आजारपणास अटकाव करण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी आपलं शरीर तणावमुक्त असणं गरजेचं आहे.कारण तणावामुळेही शरीर यंत्रणा कमकुवत बनू शकते. काही गोष्टी कटाक्षाने पाळल्यास स्वाइन फ्लूच नव्हे; अन्य कोणताही आजार दूर ठेवता येतो.\nथंडी वाजून खूप ताप येणे घसा दुखणे स्नायूदुखी सतत डोके दुखणे कफ कमजोरी निरुत्साही वाटणे हृदयाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णांपेक्षा याचा अधिक त्रास होतो. कारण या आजाराचा हृदयाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळे, रक्तदाबात बदल, हृदयाचे ठोके वाढणं, थेट हृदयावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या कारणांमुळे हा आजार हृदयाच्या तक्रारी असलेल्यांना अधिक त्रासदायक, धोकादायक ठरू शकतो. हा ताप आल्यावर श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या अहवालानुसार, या आजाराच्या फैलावाच्या काळात फ्लूसारख्या गंभीर प्रसंगी आजारादरम्यान किंवा लागण झाल्यानंतर तात्काळही हृदयविकाराचे धक्के बसू शकतात.\nनियमित योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे व्यायाम करा. तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदयाच्या आजारांवर मात करण्यासाठी शारीरिक क्रिया हा उत्तम मार्ग आहे.\nस्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद वाटणा-या कामात स्वत:ला कार्यरत ठेवा. आवडीचं संगीत ऐका. कारण तणाव दूर करण्यासाठी संगीत हे उत्तम साधन आहे.\nसूर्यप्रकाशात बाहेर पडा. कारण सूर्यप्रकाशात मिळणारं ‘डी’ जीवनसत्त्व आजारांशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. कमी कॅलरीच्या समतोल आहाराचं सेवन करा.\nहात धुण्यासाठी नेहमी अॅण्टिबॅक्टेरियल साबण वापरा. १५ सेकंद साबणाचा फेस हाताला लावून नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. माणसाला साधारण आठ तास झोप आवश्यक असते. तेवढी झोप मिळाली की प्रतिकारशक्ती उत्तम राहते.\nशरीरातील अनावश्यक टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने आजार दूर राहतात.\nतापासारख्या आजारात प्रतिकारशक्ती उत्तम असणं आवश्यक असतं. कारण शरीरात येणा-या विषाणूंना थोपवण्याचं कार्य प्रतिकारशक्ती करते. म्हणून ती वाढवणं गरजेचं आहे.\nस्वाइन फ्लूचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून शासन वेळोवेळी काही सूचना करीत आहे. त्यांचे नियमित पालन करा आणि हा प्रसार रोखण्यास मदत करा.\nअल्कोहोलमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अल्कोहोलमिश्रित पदार्थ घेऊ नका.\nनियमित व्यायामाने रक्ताभिसरण सुरळित होते, जेणेकरून संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच आठवड्यातून तीन ते चार वेळा ३० ते ४० मिनिटे वॉक करा.\nतोंडावाटे बाहेर पडणारा कफ अथवा नाकातून येणा-या शिंकेमधून तापाचे विषाणू बाहेर पडतात. ते हवेतून दुस-या माणसाच्या नाकात शिरतात. त्यामुळे आजारी माणसाच्या संपर्कात आल्यास त्याच्यापासून किमान एक फुटाचं अंतर राखा आणि शक्यतो त्याला हात लावू नका.\nखोकला, सर्दी किंवा ताप आला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागा. त्यांनी दिलेली औषधं नियमित वेळेवर घ्या.\nगर्दी टाळा. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी किंवा सहलीला जाणं टाळा.\nस्वाइन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. यासंदर्भातील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी किंवा मदत मिळवण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा.\nबृहन्मुंबई महापालिका : ०२२-२३०८३९०१\nपुणे : नायडू रुग्णालय – 09923130909\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमाझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)\nतुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैं भूल जाता हूँ\nबहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर\nजिम कॉर्बेट – भाग ३\nएक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-amar-akbar-anthony-actors-who-died-5608865-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:21:15Z", "digest": "sha1:RQVO2EGBDLQ3DJ5J5KOXNWVJSBDWBIKK", "length": 3183, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "\\'अमर अकबर अँथोनी\\' ची चाळीशी, चित्रपटातील या 9 कलाकारांनी घेतली आहे \\'एक्झिट\\' | Amar Akbar Anthony Actors Who Died - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'अमर अकबर अँथोनी\\' ची चाळीशी, चित्रपटातील या 9 कलाकारांनी घेतली आहे \\'एक्झिट\\'\nपरवीन बॉबी आणि विनोद खन्ना.\nमुंबई - 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 40 वर्षे झाली आहेत. डायरेक्टर मनमोहन देसाईंच्या या चित्रपटात विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये होते. त्याशिवायदेखिल अनेक मोठे स्टार्स या चित्रपटात होते. पण आज सुमारे 40 वर्षांनंतर या चित्रपटात भूमिका करणाऱ्या अनेक कलाकारांनी जगाला अलविदा केला आहे. या पॅकेजमध्ये आपण या चित्रपटातील सध्या अस्तित्वात नसलेल्या स्टार्सबाबात माहिती घेणार आहोत.\n1. पात्र : जेनी\nअॅक्ट्रेस : परवीन बाबी\nमृत्यू : 20 जानेवारी 2005\n2. पात्र : अमर\nअॅक्टर : विनोद खन्ना\nमृत्यू : 27 एप्रिल 2017\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर 7 अॅक्टर्सबाबत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-mla-shinde-comments-on-bjp-chemist-officer-bearers-broker-analogy-5605183-PHO.html", "date_download": "2022-10-01T15:22:08Z", "digest": "sha1:57ASO3BG5QT575OCWTFD2VLZCDKIAJUE", "length": 9658, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जळगाव: अामदार शिंदेंनी दिली भाजप केमीस्ट पदाधिकाऱ्यांना दलालाची उपमा | MLA Shinde Comments On BJP Chemist Officer bearers Broker Analogy - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगाव: अामदार शिंदेंनी दिली भाजप केमीस्ट पदाधिकाऱ्यांना दलालाची उपमा\nजळगाव: भाजप केमीस्ट महासंघाने सुरू केलेल्या उपाेषणस्थळी अालेल्या अामदार जगन्नाथ शिंदेंनी थेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फुकटची लिडरशिप करू नका, ज्यांचे पैसे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या, तुम्ही दलाली कशाला करतात असा अाराेप केल्याने वातावरण तापले हाेते. शिंदेंचे नेतृत्व असलेल्या एमएससीडीए लिमीटेडच्या शेअरवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर जाेरदार शाब्दीक फटकेबाजी पाहायला मिळाली.\nजळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर्स असाेसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी केमीस्ट भवन येथे झाली. यानिमीत्ताने अखिल भारतीय अाैषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष अामदार जगन्नाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती हाेती. या वेळी शिंदेंचे नेतृत्व असलेल्या कंपनीत सभासदांना त्यांच्या शेअर्सचे पैसे अदा केले जात नसल्याच्या कारणाने तसेच जिल्हा संघटनेतील अनियमितता व बेकायदेशिर व नियमबाह्य कामाचा निषेध करण्यासाठी भाजप केमिस्ट महासंघाच्यावतीने केमीस्ट भवनसमाेर एक दिवसीय उपाेषण करण्यात अाले. सभा अाटाेपल्यानंतर अामदार शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे व पदाधिकाऱ्यांना साेबत घेत उपाेषणस्थळ गाठले. या वेळी त्यांनी उपाेषणकर्त्यांना त्यांच्या लेखी मागण्या देण्याची सूचना करत चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला तसेच अांदाेलन संपवण्याचे अावाहन केले.\nशिंदेंच्या फटकेबाजीने वातावरण तापले\nभाजप केमिस्ट महासंघाच्या उपाेषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिंदेचे उपाेषणकर्त्यांनी सुरूवातीला नमस्कार करून स्वागत केले. शिंदे यांनी तुम्हाला काय राजकारण करायचे ते तुम्ही करा; परंतु फुकटची लिडरशिप करू नका. ज्यांचे पैसे अाहेत त्यांना पुढे येवू द्या. कंपनी लिमीटेड असून खासगी नसल्याचा खुलासा करत मिडीयासमाेर चुकीचे अाराेप करू नका. कंपनी नफा कमवण्यासाठी स्थापन केली नसून अाता कंपनीला चांगले दिवस अाल्याचे सांगितले. ज्यांचे पैसे घेणे अाहेत त्यांना पुढे येऊ द्या अशा शब्दात सुनावले. दरम्यान केमीस्ट बांधवांचे पैसे अाहेत त्यांना बाेलू दिले जात नाही, अावाज दाबण्याचा प्रयत्न केला जाताे असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी शाब्दीक चकमक वाढल्याने व्यासपीठावरील वातावरण तापले हाेते. दाेन्ही बाजुने समर्थक एकमेकांवर अाराेप करू लागले हाेते.\nचर्चा सुरू असताना अामदार शिंदेंनी थेट भाजप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दलाल असल्याचे संबाेधले. शेअर्सचे ४० लाख रूपये अदा केलेले असताना तुम्ही कशाला दलाली करतात असे शब्द उच्चारताच भाजप केमिस्ट महासंघाचे दीपक जाेशी, संजय नारखेडे, निषीकांत मंडाेरे, दिनेश येवले यांनी शिंदेंच्या वक्तव्याला अाक्षेप घेतला. चुकीचा शब्द वापरू नका असा इशारा दिला. दीपक जाेशींनी शिंदेंना उद्देशुन तुमच्या समाेर चित्र वेगळे असते पाठीमागे वेगळेच चालते असा खुलासा करत दलाल शब्दावरून शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला.\nकेमीस्ट भवनाच्या भिंतीला लागून उपाेषणाचा मंडप टाकण्यात अाला हाेता; परंतु काही कार्यकर्त्यांनी ताे मंडप काढण्यासाठी भाजप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव अाणला. तसेच केमीस्ट भवनाच्या समाेर टाकलेला मंडप रात्रीतून चाेरून नेल्याचा अाराेप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. विराेधकांचा अावाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेपही या वेळी करण्यात अाला. उपाेषणाला प्रदेशाध्यक्ष किशाेर भंडारी, कनकमल राका, डाॅ. सतीष अागीवाल, साकीत चित्तलवाला, संजय नारखेडे, दिनेश येवले, नितीन इंगळे, नगरसेवक रवींद्र पाटील अादी उपस्थित हाेते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MODI-infog-survey-inside-story-on-modi-government-5607276-PHO.html", "date_download": "2022-10-01T14:36:25Z", "digest": "sha1:WB2WSUMF5LZOOBTBCL4VKGGWNX2ZMC3U", "length": 2381, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मोदी@3: सर्व्हेची इनसाइड स्टोरी...जनता म्हणते, महागाई कमी झालीच नाही, नाेकरीच्या संधी मात्र वाढल्या | Survey Inside Story on Modi government - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी@3: सर्व्हेची इनसाइड स्टोरी...जनता म्हणते, महागाई कमी झालीच नाही, नाेकरीच्या संधी मात्र वाढल्या\nसर्व्हेमध्ये वेगवेगळी राज्ये, शहरे, वयाेगटांकडून उत्तरे अाली, यात माेदी सरकारच्या कामकाजाचे अनेक पैलू समाेर अाले. ते वेगवेगळे करून देत अाहाेत...\nपुढील स्लाइडवर वाचा, माेदी सरकारचे कामकाज सर्वात चांगला, सर्वात वाईट आणि ना चांगले ना वाईट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/cm-eknath-shinde-s-post-congratulating-the-president-is-in-discussion-sr-735789.html", "date_download": "2022-10-01T15:41:41Z", "digest": "sha1:FRQUOBBMSWKPXXRRTLKFI5U5EBXDS36M", "length": 11645, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cm eknath shinde s post congratulating the President is in discussion sr - CM Eknath Shinde : नेमकं राष्ट्रपती कोण? मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपतींच्या अभिनंदनाची पोस्ट ठरतेय चर्चेची, काय प्रकरण जाणून घ्या – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nCM Eknath Shinde : नेमकं राष्ट्रपती कोण मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपतींच्या अभिनंदनाची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय\nCM Eknath Shinde : नेमकं राष्ट्रपती कोण मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपतींच्या अभिनंदनाची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय\nमुर्मू यांचा विजय झाल्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले. (CM Eknath Shinde)\nमुर्मू यांचा विजय झाल्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले. (CM Eknath Shinde)\nकोच राहुल द्रविडनंही बुमराबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला 'बुमरा फक्त...'\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\nलाव रे तो व्हिडिओ दसरा मेळाव्याआधी शिंदेंची 'राज' स्टाईल, उद्धव ठाकरेंवर प्रहार\nपुणे : मृत्यू दाखला द्यायला सरपंचाने मागितली लाच, ग्रामसेवकानेही दिली साथ अन्..\nमुंबई, 22 जुलै : काल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांची निवड झाली. त्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा निवडणूक लढवत होते सिन्हा यांना या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत व्हाव लागलं. द्रौपदी मुर्मू यांनी 6 लाख 76 हजार 803 इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. मुर्मू यांचा विजय झाल्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले. (CM Eknath Shinde)\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मुर्मू यांचा फोटोच नसल्याने अनेकांनी आश्चर्य भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये भला मोठा फोटो हा एकनाथ शिंदे यांचाच दिसत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या पोस्टवर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.\nहे ही वाचा : 'शिवसेना खासदारांच्या नाराजीला विनायक राऊतच जबाबदार'; राहुल शेवाळेंनी सांगितलं कारण\nराष्ट्रपती कोण आहे हाच सर्वांना प्रश्न पडला आहे. ज्या राष्ट्रपती झाल्या आहेत त्यांचा तरी फोटो लावायला हवा होता असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तर काहींनी ही अभिनंदनाची पोस्ट पाहून राष्ट्रपती कोण झालंय हेच कळत नसल्याचा टोला लगावला आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत पेजवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nहे ही वाचा : Kolhapur Sharad Pawar : कोल्हापूरच्या बंडखोर खासदारांना पाडण्यासाठी शरद पवारांचा गेम प्लॅन, मुश्रीफांना कामाला लागण्याचे आदेश\nयामध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन, ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे मुख्यमंत्री, असा आशय लिहत मुर्मू यांच्या विजयानंतर या पेजवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. मात्र या फोटोमध्ये केवळ एकनाथ शिंदेंच दिसत आहेत. यामुळे नेटकऱ्यांनी या पेजवर कमेंट्या स्वरुपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nद्रौपदी मुर्मूना महाराष्ट्रातून मते किती\nमहाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना 181 तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. राज्याच्या 283 आमदारांनी मुर्मू यांना मत दिलं, यातली 279 मतं अधिकृत धरण्यात आली. रमेश लटके यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 287 एवढी आहे. यातले नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. तर भाजपचे लक्ष्मण जगताप आजारपणामुळे मतदानाला येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी हे कोर्टात दोषी आढळल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/akola-dcc-bank-recruitment/", "date_download": "2022-10-01T15:36:11Z", "digest": "sha1:LPYX2VHUWNIUDKI7EVKHYW7SG5LWLRUB", "length": 13357, "nlines": 163, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Akola DCC Bank Recruitment 2021 - Akola Zilla Sahakari Bank Bharti 2021", "raw_content": "\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा] (Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती MPSC वेळापत्रक 2023 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती (ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n(Akola DCC) अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: कनिष्ठ लिपिक\nशैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)\nवयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 21 ते 30 वर्षे.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2021\nपरीक्षा (Online): सप्टेंबर 2021\n75 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 बँकिंग अधिकारी ग्रेड I 15\n2 बँकिंग अधिकारी ग्रेड II 30\n3 कनिष्ठ लिपिक 30\nपद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही) (ii) MS-CIT/CCC\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी\nपद क्र.1: 35 ते 42 वर्षे\nपद क्र.2: 28 ते 35 वर्षे\nपद क्र.3: 20 ते 28 वर्षे\nपरीक्षा (Online): डिसेंबर 2019\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2019\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती\n(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 418 जागांसाठी भरती\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 [378 जागा]\n(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती\n(MPSC ASO) MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती\n(UPSC CAPF) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\n» (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4915", "date_download": "2022-10-01T14:04:48Z", "digest": "sha1:WNESOOI25SAAPTBHVSEN7FDYEAUQOQMN", "length": 18320, "nlines": 217, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 74 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 74\nमनुष्यापासून किती थोर अपेक्षा परंतु ही अपेक्षा मनुष्य कशी पुरी करणार परंतु ही अपेक्षा मनुष्य कशी पुरी करणार पशूप्रमाणे वागणारा मनुष्य देवाप्रमाणे केव्हा होणार पशूप्रमाणे वागणारा मनुष्य देवाप्रमाणे केव्हा होणार बर्नार्ड शॉने एके ठिकाणी म्हटले आहे, “मनुष्याला निर्मून हजारो वर्षे झाली. आशेने देव वाट पाहात आहे. देव स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी निरनिराळे प्रयोग करीत होता. निरनिराळे प्राणी निर्माण करीत होता. हा प्राणी आपले हेतू पूर्ण करील, आपल्या आशा सफळ करील, असे करीत देवाने हजारो प्राणी निर्माण केले. परंतु त्याच्या आशा अपूर्णच राहिल्या. पूर्वीच्या अनुभवाने शहाणा होऊन देव नवीन प्राणी निर्माण करीत असे. परंतु नवीन प्राणी पुन्हा देवाच्या तोंडाला पाने पुशी बर्नार्ड शॉने एके ठिकाणी म्हटले आहे, “मनुष्याला निर्मून हजारो वर्षे झाली. आशेने देव वाट पाहात आहे. देव स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी निरनिराळे प्रयोग करीत होता. निरनिराळे प्राणी निर्माण करीत होता. हा प्राणी आपले हेतू पूर्ण करील, आपल्या आशा सफळ करील, असे करीत देवाने हजारो प्राणी निर्माण केले. परंतु त्याच्या आशा अपूर्णच राहिल्या. पूर्वीच्या अनुभवाने शहाणा होऊन देव नवीन प्राणी निर्माण करीत असे. परंतु नवीन प्राणी पुन्हा देवाच्या तोंडाला पाने पुशी असे करता करता देवाने मानव निर्माण केला. सर्व चातुरी खर्चून ; सर्व अनंत अनुभव ओतून हा दिव्य जीव देवाने निर्मिला आणि देव थांबला. दमलेला देव निजला. त्याला वाटले की हा मानवप्राणी माझ्या सर्व आशा पूर्ण करील, माझे मनोरथ पुरवील. निःशंकपणे देव निजला. आपण जागे होऊ तेव्हा त्या मानवी प्राण्याची दिव्य कृती पाहावयास सापडेल व आपल्या डोळ्यांचे पारणे फिटेल या आशेने देव झोपला आहे, परंतु आता हजारो वर्षे होऊन गेली व देव जर जागा झाला तर काय दिसेल असे करता करता देवाने मानव निर्माण केला. सर्व चातुरी खर्चून ; सर्व अनंत अनुभव ओतून हा दिव्य जीव देवाने निर्मिला आणि देव थांबला. दमलेला देव निजला. त्याला वाटले की हा मानवप्राणी माझ्या सर्व आशा पूर्ण करील, माझे मनोरथ पुरवील. निःशंकपणे देव निजला. आपण जागे होऊ तेव्हा त्या मानवी प्राण्याची दिव्य कृती पाहावयास सापडेल व आपल्या डोळ्यांचे पारणे फिटेल या आशेने देव झोपला आहे, परंतु आता हजारो वर्षे होऊन गेली व देव जर जागा झाला तर काय दिसेल देवाला प्रसन्न वाटेल का देवाला प्रसन्न वाटेल का त्या परात्पर पित्याला धन्य धन्य वाटेल का त्या परात्पर पित्याला धन्य धन्य वाटेल का मानवी संसाराचा सोहळा पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाक्षू घळघळतील का मानवी संसाराचा सोहळा पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाक्षू घळघळतील का त्याचे हृदय प्रेमाने वोसंडून येईल का त्याचे हृदय प्रेमाने वोसंडून येईल का मानवाला तो पोटाशी धरून त्याला प्रेमाश्रूंनी न्हाणील का \n मनुष्य मनुष्याला गुलाम करीत आहे. मनुष्य मनुष्याला छळीत आहे. पिळीत आहे, गांजीत आहे, भाजीत आहे. राष्ट्रे राष्ट्रांचे लचके तोडीत आहेत. दातओठ खाऊन एकमेकांकडे पाहात आहेत. वृक-व्याघ्र बरे ; घारी-गिधाडे पत्करली ; परंतु मनुष्य नको सर्व सृष्टीचा त्याने संहार चालविला आहे. तो पाले खातो, फुलफळ खातो, तो पशु-पक्षी मारुन खातो. कधी कधी लीलेने त्यांची शिकार करतो सर्व सृष्टीचा त्याने संहार चालविला आहे. तो पाले खातो, फुलफळ खातो, तो पशु-पक्षी मारुन खातो. कधी कधी लीलेने त्यांची शिकार करतो परंतु हे एक वेळ जाऊ दे. तो स्वतःच्या जातीचाही निःपात करीत आहे परंतु हे एक वेळ जाऊ दे. तो स्वतःच्या जातीचाही निःपात करीत आहे वाघीण स्वतःची पिले खाते. तिचे एखादे पिलू वाचते. मांजरीही स्वतःची पिले कधी कधी खाते. प्रसववेदनांनी कष्टी झालेली ती माता स्वतःचीच पोरे मटकावते वाघीण स्वतःची पिले खाते. तिचे एखादे पिलू वाचते. मांजरीही स्वतःची पिले कधी कधी खाते. प्रसववेदनांनी कष्टी झालेली ती माता स्वतःचीच पोरे मटकावते स्वतःच्या पोटाची वखवख, भुकेची आग शान्त करण्याकरिता स्वतःची पोरे वाघीण भक्षिते. परंतु मानवही तेच करीत आहे स्वतःच्या पोटाची वखवख, भुकेची आग शान्त करण्याकरिता स्वतःची पोरे वाघीण भक्षिते. परंतु मानवही तेच करीत आहे स्वतःच्या पोटाची आग शांत करण्याकरिता तो शेजारच्या राष्ट्रांना खाऊन टाकतो. मानव मानवाला भक्षीत आहे. मनुष्य म्हणजे बुद्धिमान वाघ स्वतःच्या पोटाची आग शांत करण्याकरिता तो शेजारच्या राष्ट्रांना खाऊन टाकतो. मानव मानवाला भक्षीत आहे. मनुष्य म्हणजे बुद्धिमान वाघ क्रौर्याला बुद्धीही जोड मिळाली. मग काय क्रौर्याला बुद्धीही जोड मिळाली. मग काय वाघाला फक्त नखे व दात आहेत. प्राणी जवळ आला तरच त्याला वाघ खाऊन टाकील, फाडून खाईल. परंतु बुद्धिवान मानवी वाघाने चमत्कार केले आहेत वाघाला फक्त नखे व दात आहेत. प्राणी जवळ आला तरच त्याला वाघ खाऊन टाकील, फाडून खाईल. परंतु बुद्धिवान मानवी वाघाने चमत्कार केले आहेत तो पंचवीस मैलांवरून मारू शकतो. तो हवेतून मारील, पाण्यातून मारील, रात्री मारील, दिवसा मारील, हवेने मारील, किरणांनी मारील. सर्व सृष्टीतील संहारतत्त्वे शोधून त्यांचा तो उपासक होत आहे तो पंचवीस मैलांवरून मारू शकतो. तो हवेतून मारील, पाण्यातून मारील, रात्री मारील, दिवसा मारील, हवेने मारील, किरणांनी मारील. सर्व सृष्टीतील संहारतत्त्वे शोधून त्यांचा तो उपासक होत आहे मारण्याची साधने शोधून काढणे हीच त्याची संस्कृती मारण्याची साधने शोधून काढणे हीच त्याची संस्कृती रक्ताने भरलेला हा मानवी संसार आहे. येथे आरोळ्या व आक्रोश आहेत. बळी दुर्बळाला रगडीत आहे, मारक शक्तीचे गोडवे गायिले जात आहेत. पाशवी बळाची उपनिषदे पढविली जात आहेत. कोणी सुखात तर कोणी दुःखात, कोणी विलासात तर कोणी विलयात, कोणी माड्यामहालांत तर कोणी रस्त्यावर पडलेले, कोणी अजीर्णाने मरत”आहेत तर शेकडो अन्नपविणे मरत आहेत. कोणी वस्त्रांनी गुदमरत आहेत तर कोणी वस्त्र नाही म्हणून गारठत आहेत, कोणी सदैव गाद्यांवर लोळत आहेत; शरीराला श्रम नाही, हातपाय मळत नाहीत, थंडी; ऊन लागत नाही, तर दुस-यांना सुखाची झोप ठाऊक नाही. विश्रांती ठाऊक नाही; ऊन असो, पाऊस असो, दिवस असो, रात्र असो, खायला असो, खायला नसो, आजारी असो, वा बरे असो, घरात मुले तडफडत असोत, बायको मरत असो, सदैव काम करावेच लागत आहे. एकीकडे संगीत, एकीकडे विवळणे, एकीकडे चैन, एकीकडे वाण, एकीकडे मजा, एकीकडे मरण रक्ताने भरलेला हा मानवी संसार आहे. येथे आरोळ्या व आक्रोश आहेत. बळी दुर्बळाला रगडीत आहे, मारक शक्तीचे गोडवे गायिले जात आहेत. पाशवी बळाची उपनिषदे पढविली जात आहेत. कोणी सुखात तर कोणी दुःखात, कोणी विलासात तर कोणी विलयात, कोणी माड्यामहालांत तर कोणी रस्त्यावर पडलेले, कोणी अजीर्णाने मरत”आहेत तर शेकडो अन्नपविणे मरत आहेत. कोणी वस्त्रांनी गुदमरत आहेत तर कोणी वस्त्र नाही म्हणून गारठत आहेत, कोणी सदैव गाद्यांवर लोळत आहेत; शरीराला श्रम नाही, हातपाय मळत नाहीत, थंडी; ऊन लागत नाही, तर दुस-यांना सुखाची झोप ठाऊक नाही. विश्रांती ठाऊक नाही; ऊन असो, पाऊस असो, दिवस असो, रात्र असो, खायला असो, खायला नसो, आजारी असो, वा बरे असो, घरात मुले तडफडत असोत, बायको मरत असो, सदैव काम करावेच लागत आहे. एकीकडे संगीत, एकीकडे विवळणे, एकीकडे चैन, एकीकडे वाण, एकीकडे मजा, एकीकडे मरण काय हा मानवी संसार\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/trending/grampanchayat/", "date_download": "2022-10-01T13:42:09Z", "digest": "sha1:MLDBQ3KASURVPJWGKM7HKEJSR2RYYWE6", "length": 20491, "nlines": 235, "source_domain": "gavkatta.com", "title": "शेतकऱ्यांनो आता सरपंचांच्या मागे लागा!! शेतातील रस्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, सगळ्यांना मिळणार रस्ते.. - गाव कट्टा", "raw_content": "\nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/ट्रेण्डिंग/शेतकऱ्यांनो आता सरपंचांच्या मागे लागा शेतातील रस्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, सगळ्यांना मिळणार रस्ते..\nशेतकऱ्यांनो आता सरपंचांच्या मागे लागा शेतातील रस्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, सगळ्यांना मिळणार रस्ते..\nGrampanchayatआपण बघतो की अनेकदा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी देखील रोड नसतात. यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात. असे असताना आता पाणंद रस्ते(Farm roads) पक्के करण्याच्या अनुशंगाने (State Government)राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. आता याची अंमलबजावणी ही तीन टप्प्यात होणार असून यामध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता, शेतामध्ये जाण्याचे पायमार्ग तसेच गाडीमार्ग तयार करण्यात येणार आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेकदा वाद देखील होत असल्याचे दिसून आले आहे.Grampanchayat\nहे पण वाचा>नेटवर्कचे प्रकार Types of networks\nआता (Grampanchayat) ग्रामपंचायत पातळीवर या मार्गाचा आराखडा तयार करुन रस्ते तयार होणार आहेत.\nयामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. (Farm roads) शेतातील शेतरस्ते हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तसेच भाजीपाला फळे बाजारात नेण्यासाठी अनेकदा अडचणीत निर्माण होतात. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीला याचा आराखडा तयार करावा लागणार आहे. यामध्ये आता अतिक्रमणाचा विषय येणार असून त्या प्रसंगी ग्रामपंचायतीने मध्यस्तीची भूमिका घेऊन शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढावा लागणार आहे. यामध्ये गावच्या सरपंचाची भूमिका महत्वाची राहणार आहे. Grampanchayat\nतसेच या याद्यांवर सचिव मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार\nकाय आहे प्रस्ताव ते पाहण्यासाठी\nGrampanchayat तसेच ग्रामपंचायत स्तरावर ही प्रकरणे निकाली निघाली नाही, तर तालुका स्तरीय समितीकडे हा वाद सादर करुन त्यावर पोलीस यंत्रणेची मदत घेऊन प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. यासाठी रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेत मंजुर करावा लागणार आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी ही यादी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(District Chief Executive Officer) यांना व त्यानंतर(CEO) सीईओ यांना द्यावी लागणार आहे. यामध्ये सर्वांची परवानगी आणि रीतसर प्रक्रिया असणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ हे 30 जूनपर्यंत रोजगार हमी योजनेच्या सचिवांना यादी देणार आहेत. Grampanchayat\nहे पण वाचा>अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली ‘या’ दिवशी होणार पैसे जमा..PM Kisan\nFarm roads तसेच या याद्यांवर सचिव मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहेत. 15 ऑगस्ट पर्यंत मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. यामुळे या प्रक्रियेला वेग येणार आहे. नियमात आणि दर्जेदार रोडसाठी योग्य ते मापदंड लावून रस्ता चांगल्या प्रतीचा कसा होईल यावरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर होणार आहेत. तसेच अनेकांचे वाद मिटतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.Grampanchayat\nतसेच या याद्यांवर सचिव मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार\nकाय आहे प्रस्ताव ते पाहण्यासाठी\n75 Year of Independence – स्वातंत्र्याचे ७५ वर्ष\nअखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली ‘या’ दिवशी होणार पैसे जमा..PM Kisan\n आता दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार प्री-पेड मीटर\nIndian Railways रेल्वे गाड्यांच्या छतावर गोल आकाराचे झाकण का लावलेले असते, माहित आहे का..\nपोलीस भरती ऑक्टोबर 2022 पहिल्या आठवड्यात सुरू नवीन(GR)पहा \nSBI बँक शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज देणार\nPM Kisan: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का,नाही असे चेक करा.\nE Pik Pahani: ई-पीक पाहणी नाही केली तर शेत दाखवणार पडीक आजच करा ई-पीक पाहणी फक्त इतके दिवस राहिले बाकी\nDrip Irrigation Subsidy: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, सूक्ष्म सिंचनासाठी 130 कोटी उपलब्ध राज्यातील थकीत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; येथे यादीत नाव पहा\nKusum Solar pump Scheme 2022: 2 लाख सौर पंप कोठा उपलब्ध आता 2 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा या जिल्ह्यासाठी, ऑनलाईन अर्ज सुरू.\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठ गिफ्ट राज्यात मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू होणार |Maharashtra government..\nRPF Constable Jobs 2022: आरपीएफ कॉन्स्टेबल नोकर पदांची भरती सुरू; 9000 जागा | अर्ज सुरू\nMaharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा\nCNG : पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\n(job alert): शिपाई व सफाई कामगार भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/08/46.html", "date_download": "2022-10-01T13:40:16Z", "digest": "sha1:YRCCY557O5ORDWPHMMOPKZFSGF427WM4", "length": 10204, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar जिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या.\nजिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या.\nजिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या.\n9 पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक निरीक्षक, 20 पोलिस उपनिरीक्षकांना बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश.\nअहमदनगर ः जिल्ह्यातील 9 पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक निरीक्षक, 20 उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल रात्री जारी केले. पोलिस अधीक्षकांना पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांना बदल्यांच्या ठिकाणी त्वरित हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.\nजिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे.\nपोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण - पोलीस निरीक्षक - सुधाकर मांडवकर (आर्थिक गुन्हे शाखा), सुभाष भोये (आश्वी), बाजीराव पोवार (नेवासा), सुनील गायकवाड (राहाता), राजेंद्र इंगळे (राहुरी), भिमराव नंदुरकर (एएचटीयू, नगर), गुलाबराव पाटील (शिर्डी), हिरालाल पाटील (मानवसंसाधन, अतिरिक्त कारभार एटीसी व बीडीडीएस), नंदकुमार दुधाळ (सायबर सेल, अतिरिक्त कारभार अर्ज शाखा),\nसहायक पोलीस निरीक्षक - नितीन रणदिवे (तोफखाना), विवेक पवार (कोतवाली, मुदतवाढ), रवींद्र पिंगळे (कोतवाली), किरण सुरसे (श्रीरामपूर तालुका), दिनकर मुंढे (कर्जत), सुजित ठाकरे (संगमनेर तालुका), विश्वास पावरा (शेवगाव, मुदतवाढ), ज्ञानेश्वर थोरात (नेवासा), सुरेश माने (शिर्डी), विठ्ठल पाटील (श्रीरामपूर शहर), संभाजी पाटील (शिर्डी), प्रशांत कंडारे (शिर्डी), सतिष गावीत (कर्जत), जीवन बोरसे (श्रीरामपूर शहर), जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर (तोफखाना), राजेश काळे (पारनेर), रवींद्र बागुल (शेवगाव),\nपोलीस उपनिरीक्षक - सतिष शिरसाठ (भिंगार), विजयकुमार बोत्रे (बेलवंडी), तुळशिराम पवार (सुपा), धनराज जारवाल (तोफखाना), सोपान गोरे (स्थानिक गुन्हे शाखा), प्रकाश बोराडे ((नगर तालुका), तुषार धाकराव (राहुरी), बारकु जाणे (संगमनेर शहर), भरत नागरे (कोपरगाव तालुका), नाना सुर्यवंशी (शेवगाव), नितीन खैरनार (राजुर, मुदतवाढ), प्रतिक कोळी (सायबर सेल, मुदतवाढ), संगिता गिरी (सोनई), भरत दाते (कोपरगाव शहर), गजेंद्र इंगळे (कोतवाली), योगेश शिंदे (लोणी), रोहिदास ठोंबरे (कोपरगाव शहर), शुभांगी मोरे (तोफखाना), भुषण हंडोरे (अकोले), युवराज चव्हाण (नगर तालुका) यांच्या बदलीमध्ये समावेश आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.\nरुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. पारनेर - खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/04/blog-post_87.html", "date_download": "2022-10-01T15:11:13Z", "digest": "sha1:U3M2EKIJUOMHDY6P7KKSDTLEJBVVG2KN", "length": 14184, "nlines": 90, "source_domain": "www.marathatej.com", "title": "पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईपर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन\nपर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन\n· मेट्रोच्या मार्गिका क्रमांक २- अ आणि ७ चे लोकार्पण\nमुंबई, दि. १ : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार, असेही श्री.ठाकरे यांनी आवर्जून सांगितले\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या २- अ या दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गावरील आणि मेट्रो ७ दहिसर ते आरे या दोन मार्गिकांचे उद्घाटन झाले. उदघाटनानंतर संत पायस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.\nयावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार गजानन किर्तीकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा विकास सातत्याने होत आहे. लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र सुविधा वाढवायच्या कशा हे आव्हान आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारचा सामान्य मुंबईकरांना सुविधा देण्याचा निश्चय आहे. कारण मुंबईच्या विकासात खरे योगदान सामान्य मुंबईकरांच्या कष्टाचे आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पूर्ततेसाठीही अनेक मुंबईकरांनी योगदान दिले आहे. त्यामुळे मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांना आहे.\nमुंबईत अनेक विकासप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. मुंबई करांना आनंदाने जगता यावे, असे विकासप्रकल्प प्राधान्याने राबवत आहोत. त्यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, न्हावा शेवा ते शिवडी अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आनंदाने आणि जलद गतीने प्रवास करता येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\nपायाभूत विकासासाठी भरीव तरतूद\nराज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटाक्षाने लक्ष देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीनं वर्षात यासाठी चार लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nमुंबईचा विकास करणे महाविकास आघाडी सरकारचे ध्येय आहे. मात्र हा विकास करताना मुंबईचे मुंबईपण हरवणार नाही, यांची काळजी घेतली जाणार आहे. मुंबई बरोबरच पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर येथील मेट्रो विकासालाही चालना देणार आहोत. राज्यातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असे श्री. अजित पवार यांनी सांगितले.\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मुंबईकरांसाठी राज्यशासनाने दिलेली गुढी पाडव्याची भेट असल्याचे सांगितले. मेट्रोमुळे वाहतूक गतिमान व्हायला मदत होईल. एमएमआरडीएने मुंबई विकासाला गतिमान करण्यावर भर दिला आहे. मुंबईच्या विकासाचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नजिकच्या काळात मेट्रो, मोनो, बेस्ट आणि लोकल यासाठी एकच तिकीट चालू शकेल, अशी प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.\n'मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यावर भर'\nपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्य शासन मुंबईतील नागरिकांचे जीवन सुसह्य (ईज ऑफ लिव्हिंग) कसे होईल यावर भर देत आहेत. यासाठी छोट्या कामात लक्ष घालत आहोत. यामध्ये फुटपाथ सुधारणा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यांचा समावेश आहे, असे सांगितले.\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा मेट्रोतून प्रवास\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरे मेट्रो स्थानक येथे मार्गिका क्रमांक सातचे मेट्रो ला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. त्यानंतर आरे ते कुरार आणि परत असा प्रवास केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते.\nकार्यक्रमास आमदार कपिल पाटील, विलास पोतनीस, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, सुनील प्रभू, पोलीस आयुक्त संजय पांडे, माजी महानगर आयुक्त आर. ए. राजीव आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त आयुक्त के. एच. गोविंदराज यांनी आभार मानले\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/2019/07/", "date_download": "2022-10-01T13:43:36Z", "digest": "sha1:UEKZOMAG4JHHMUD3NM4KDHOCE5TGSUXV", "length": 57906, "nlines": 202, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society July, 2019 | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nलोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी\nलोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.\nया कार्यक्रमात तृतीय वर्षातील विद्यार्थी व रा.से.यो.स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने दोन्ही महापुरुषांचे देशप्रेम, दुरदृष्टी व त्याग आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांसमोर मांडला.तर केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती व शिवजयंती व गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना एकोपा निर्माण करण्याचे काम केले तर चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी प्राण पणाला लावले असे प्रतिपादन स्वयंसेवक सचिन वाघ याने केले.यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे, रा.सो.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अवंतिका सानप हिने केले तर आभार दिप्ती शेळके हीने मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक ओमप्रकाश शेटे,सचिन वाघ,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे यांनी विशेष परिश्रम घेतले.\nफोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करताना संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे , अवंतिका सानप दिप्ती शेळके ओमप्रकाश शेटे,सचिन वाघ,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे आदी.\nपदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा\nअभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकाचे कौशल्यज्ञान महत्वाचे आहे. कोणत्याही एका कौशल्यावर आपले पुढील करीयरची दिशा ठरते. जिद्द व मेहनत घेतल्यास यश हमखास मिळत असल्याचे मत अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे यांनी व्यक्त केले.\nपदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी वियार्थ्यांना मार्गदर्शन करतान ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक बन्सी तांबे पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी, ट्रेनिंग प्लेसमेंटचे संचालक प्रा.धनंजय आहेर, उपप्राचार्य प्रा.नामदेव गरड, प्रा. सोमनाथ लव्हाटे, विभाग प्रमुख राजेंद्र साबळे, विभाग प्रमुख प्रा.डी.के.शिरसाठ, प्रा. इ.आर.घोगरे, प्रा.आर.व्ही.लावरे, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nबन्सी पाटील तांबे म्हणाले की, प्रवरेत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारानेच प्रवरेची घोडदौड सुरू असून संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नविन उपक्रम सुरू आहेत. प्रवरेतील विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक महत्वांच्या पदांवरती कार्यरत आहेत. देशातील अग्रगण्य संस्था म्हणून प्रवरेचे नाव आहे.\nप्राचार्य डॉ. विजय राठी म्हणाले की, उत्कृष्ठ अभियंता होण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान देखील मिळविणे गरजेचे आहे. या पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व क्षेत्रात परिपुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध कंपन्यामधून विद्यार्थ्यांना दरवर्षी भेटी व प्रशिक्षण दिले जात असल्याने मुलाखतीच्यावेळी विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कँम्पस मुलाखतीद्वारे नोकरीच्या संधी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी प्रथम वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.रवींद्र काकडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.सोमनाथ लव्हाटे यांनी आभार मानले.\nफोटोकॅप्शन – पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थी व पालकमेळाव्यात मार्गदर्शन करताना अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे, समवेत प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी.\nराष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी\nलोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली.\nराष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी प्रा. राहुल विखे यांनी लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र व त्यांची स्वातंत्र्यासाठीची चळवळ या विषयी माहिती दिली तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले.\nफोटो कॅप्शन :-लेणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले.\nलोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी दिली.\nप्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काॅॅॅलेज कॅॅॅॅम्पस दिवस साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थीनी महाविद्यालयातील उत्तर परिसर ते दक्षिण परिसर या या दरम्यान वृक्ष दिंडी काढण्यात आली होतीं या वृक्ष दिंडीची सांगता महाविद्यालयात करण्यात आली महाविद्यालयातील स्थापत्य विभागाच्या विद्यार्थीनी पर्यावरणावर आधारित जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले वाढती वृक्षतोड, पर्यावरणाचे असंतुलन त्यामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जल है तो कल है यासाठी पाणी बचतीचे महत्व,वृक्ष संवर्धन आदि विषयावर विद्यार्थीनी या पथनाट्याद्वारे जनजागृती केली या पथनाट्याचा उद्देश सृष्टी भाबड या विद्यार्थीनीने मांडला तर पथनाट्याचा शेवट तुकाराम पवार व गौरी विखे यांनी केला\nअभियांत्रिकी महाविद्यालयालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने यांनी वृक्ष दिंडीचा समारोप करताना सांगितले की दिवसेंदिवस पर्यावरणाचा ह्रास वाढत असल्याने त्याचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे भविष्यत पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी विद्यार्थीनी शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करण्याचे त्यांनी आवहान करीत पथनाट्याचे कौतुक केले\nस्थापत्य विभागाचे प्रमुख आर पी आमले,प्रा एल के लहामगे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले शेवटी प्रा एन ए कापसे यांनी सर्वांचे अभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले\nफोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी आदी .\nप्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी\nलोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातविविध कार्यक्रमाचे आयोजन करून गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.\nमहाविद्यालयातील पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन एक आगळा वेगळा सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित करत, गुरु – शिष्याची चालत आलेली परंपरा यावर विचार मांडले, सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये गुरुपोर्णिने निम्मित आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्राचार्या डॉ. प्रिया राव, प्रा. नचिकेत दिघे, प्रा संजय भवर, प्रा सुनयना विखे,प्रा रवींद्र जाधव आणि विद्यार्थी.\nप्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी\nलोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.\nया कार्यकर्माचे महाविद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, लोकमान्य टिळकांचे समाजकार्य तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अधोरेखित केले तसेच थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्यासंघर्षमय काळातील त्यांची कायदेभंगाची चळवळीतील सहभाग अश्या अनेक प्रमुख बाबींना उजाळा दिला , सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरीकरताना प्राचार्या डॉ. प्रिया राव समवेत शिक्षक आणि विद्यार्थी\nजलशक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम\nलोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.\nमहाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे केडेट्स आणि विद्यार्थ्यांनी प्रथम गावामधून वृक्ष दिंडी आयोजित केली. या कार्यक्रमाचे उदघाटन लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचेजल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी आस्थापना संचालक डॉ हरिभाऊ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे १३५ स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे८५ केडेट्स यांनी सहभाग घेतला. वृक्ष दिंडीनंतर जनजागृती अंतर्गत पर्यावरणशास्र विभागाचे प्रमुख डॉ. गोरक्षनाथ पोंधे यांनी मार्गदर्शन केले. या नंतर झालेल्या परिसंवादात स्वयंसेवक आणि कॅडेट्स यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ डी. एस तांबे,यांनी प्रास्तविक केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले . महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.\nफोटो कॅप्शन :- जल शक्ति अभियानानिमित् लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे , उपप्राचार्य डॉ रामचंद्र रसाळ , प्रा दत्तात्रय थोरात, डॉ. जयसिंगराव भोर, श्रीमती छाया गलांडे, डॉ. प्रतिभा कानवडे , प्रा एस एस शेख डॉ. गोरक्षनाथ पोंधे, डॉ डी. एस तांबे, डॉ. राजेंद्र पवार आदी..\nप्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा\nयुवकांच्या हाताला काम मिळावे या साठी विशेष कौशल्याचे प्रशिक्षण- प्रा. धनंजय आहेर.\nभविष्यातील रोजगार संधी ओळखून तरुणांमधील उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी प्रवरेतील विविध महाविद्यालयांमधील प्रत्येक युवक-युवतींना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळावे या साठी विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रवरा कौश्यल्य विकास विभागाचे संचालक प्रा धनंजय आहेर यांनी दिली.\nलोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवरा स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या वतीने लोणी येथील आय. टी. आय कॅम्पस मध्ये जागतिक ‘कौशल्य विकास दिन’ साजरा करण्यात आला. प्रा. धनंजय आहेर बोलत होते. या प्रसंगी प्रा. ए.एच. अन्सारी सर, शैलेश कुलधरण व संस्थेचे विविध शाखेतील सर्व समन्वयक उपस्थित होते .या वेळी प्रा. आहेर यांनी कौशल्य काळाची कशी गरज आहे व ते विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कशी पोहचेल या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच. प्रा. अन्सारी यांनी कौशल्य विकास मध्ये असणारे विविध योजना बद्दल माहिती सांगून त्या योजनेचे फायदे सांगितले.व सर्वाना कौशल्य विकास दिनाच्या शुभेच्या दिल्या\nप्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणीच्या ९ विद्यार्थांची नामांकीत कृषी कंपन्यामध्ये निवड\nप्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणी महाविद्यालयात झालेल्या बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनी चे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले यामध्ये कृषी तंत्रनिकेतन च्या पाच विद्यार्थ्यांचे फिल्ड ऑफिसर या पदावर नोकरीसाठी निवड झाली तसेच च्यार विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.\nयासाठी प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर.आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.\nविद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,संचालक कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालये डॉ.मधुकर खेतमाळस,विद्यालयाच्या प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिंनदन केले.\nफोटो कॅप्शन :- प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये आणि च्यार विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. त्यांच्या समवेत डॉ.मधुकर खेतमाळस, प्रा. धनंजय आहेर,प्राचार्या प्रा.अरुणा थोरात ,उपप्राचार्य संजय भांड,प्रा. प्रशांत लोखंडे, प्रा.ब्राम्हणे जगदीश, प्रा. लव्हाटे निलेश, प्रा.कांबळे आय.एस, प्रा.कळमकर एस व्ही, प्रा.होले ए.आर आदी …\nलोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी निवड\nलोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना क्रिडा मार्गदर्शक प्रा. खुरंगे ,प्रा. सुनिल गागरे, सुनिल आहेर सर, भाऊसाहेब बेंद्रे सर,हनुमंत गिरी आदी .\nकृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉक कार्यक्रमात स्टुडन्ट पार्टनर द्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन\nशिकत असतानाच अनुभव व पैसे कमवण्याची विद्यार्थ्यांना संधी- इंटरशालाचा उपक्रम\nप्रोत्साहितया संस्थेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी काम उपलब्ध करून देताना विशिष्ठ मोबदल्या बरोबरच अनुभव प्राप्त केलेल्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “इंटर्नशीप टॉक” द्वारे जुनिअर विद्यार्थ्यांना इंटर्नशालाची इंटर्नशीप करण्याबाबत प्रोत्साहित केले.\nलोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून महाविद्यालयात इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय आहेर याने केले.\nइंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते.ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर विक्रमसिंह पासले,भालेराव, मेघना गुरव व प्रशांत बटुळे यांनी अतिशय सुलभपणे समजावून सांगितले.या विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती.त्याचाच एक भाग म्हणून या इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते.आदित्य जोंधळे याने आभार व्यक्त केले.\nफोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४ या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या विक्रमसिंह पासले,कु. ऋतुजा भालेराव, कु. मेघना गुरव व प्रशांत बटुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना .सोबत शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे आणि विद्यार्थी.\nमहिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन\nमहिलांचे संरक्षण आणि स्वाभिमानासाठी काम करीत असलेले राज्य महिला आयोग आता प्रज्वला योजनेच्या माध्यमातून महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आले असून, बचत गटातील महिलांना नियोजनबद्ध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन, स्थानिक संसाधनांच्या उपलब्धते नुसार जिल्हा निहाय उद्योग-व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण करून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे सांगताना, महिलांच्या उत्थानामध्ये अग्रेसर असलेल्या प्रवरा परिसर आणि साईंची पुण्यभुमी असलेला अहमदनगर जिल्हा बचतगटांच्या उत्पादित मालाला व्यापक बाजारपेठ निर्माण करण्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रज्वला योजनेअंतर्गत.जनसेवा फाउंडेशन आणि राहता तालुका पंचायत समितीयांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात बचतगटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर बोलत होत्या. या प्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, सभापती सौ. हिराताई कातोरे, उपसभापती बबलू म्हस्के, प.स सदस्य संतोष ब्राम्हणे,उमेश जपे, सुवर्ण तेलोरे, सौ. मनीसध्दा आहेर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचे सह पंच्यात समितीचे सदस्य ,विविध गावचे सरपंच, महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थत होत्या. शामकुमार कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अडव्होकेट स्मिता देशमुख यांनी महिला संरक्षणाच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले तर, मंजुषा धिवर यांनी हि मार्गदर्शन केले.\nविजया रहाटकर यावेळी म्हणाल्या कि, जेथे महिला राहतात तेथे साक्षात देव वास करतो असे म्हटले जाते इतका सन्मान महिलांना मिळतो. असे असले तरी महिलांच्या अनेक समस्या असतात. आणि त्या समस्याची सहसा वाच्यता माहेर सोडून कुठे केली जात नाही. राज्य महिला अयोग्य हे महिलांचे दुसरे माहेरचं असून, महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. परनु त्याची माहिती महिलांना नसते . हेच काम महिला आयोगामार्फत केले जात असून आता प्रज्वला योजनेंतर्गत सरकारच्या महिलांच्या उत्थानासाठी असलेल्या योजनांच्या माध्यमातून या योजनेतून बचत गटातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने केले जाईल. राज्यभरात ही योजना राबविताना जिल्ह्यातील स्थानिक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन उद्योग व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण केले जातील. प्रज्वला बाजारच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे त्या म्हणाल्या .\nया कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या . सूत्रसंचालन दिनेश भाने यांनी केले.\nचौकट :- सौ. धनश्रीताई विखे :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून मोट्या प्रमाणावर जिल्ह्यातील महिलांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले असून , ना विखे पाटील यांच्या माध्यमातून राज्यातील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रातील महिलांसाठी असलेल्या योजना राबविण्याचे काम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविताना महिलांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी निर्माण केली जाईल असे सौ. धनश्रीताई विखे यांनी सांगितले सांगितले.\nफोटो कॅप्शन :- प्रवरानगर येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती आयोजित महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्वला योजनें अंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्रीताई विखे पाटील, प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/actor-salman-khan-shared-video-of-his-next-film-tiger-3-will-release-on-next-year-21-april-prd-96-3072000/lite/", "date_download": "2022-10-01T15:31:16Z", "digest": "sha1:KCXMR3SEBOV555BQDIJGNUKTNISYAD2J", "length": 20444, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tiger 3 Release Date : 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'टायगर-३,' सलमान खानने विशेष व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केली तारीख | actor salman khan shared video of his next film tiger 3 will release on next year 21 april | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nTiger 3 Release Date : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘टायगर-३,’ विशेष व्हिडीओ पोस्ट करत सलमान खानने जाहीर केली तारीख\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या जोडीला चांगलीच पसंदी मिळते.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसलमान खान आणि कतरिना कैफ (संग्रहित फोटो)\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ या जोडीला चांगलीच पसंदी मिळते. सलमान-कतरिना जोडीच्या एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. दरम्यान, या जोडीचा टायगर-३ हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सलनाम खानने एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.\nहेही वाचा >>> ‘आमचे चित्रपट तुमच्या सरकारपेक्षा…’ जेव्हा फिरोझ खान यांनी पाकिस्तानला सुनावले होते\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nसलमान खान आणि कतरिना यांच्या या चित्रपटाची घोषणा जुन महिन्यातच करण्यात आली होती. हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सलमान खानने एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दल अधिका माहिती दिली आहे. यामध्ये त्याने हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलुगु या भाषांत प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच सलमान खानच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.\nहेही वाचा >>> ‘फॉरेस्ट गंप’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’मधल्या ‘या’ दृश्यांमधील साम्य ठाऊक आहे का\nयाआधी जुन महिन्यात यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये कतरिना अँग्री गर्लच्या रुपात दिसत होती. राग, घामाने भिजलेलं अंग, मोकळे केस अशा ढंगात कतरिनाला दाखवण्यात आले होते. याच कारणामुळे टायगर-३ चित्रपटाचे कथानक काय असेल. यामध्ये कतरिनाची काय भूमिका असेल, असा प्रश्न पडलेला असताना सलमानने आणखी एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.\nहेही वाचा >>> ‘या’ अभिनेत्रीमुळे झालंय दिशा- टायगरचं ब्रेकअप अभिनेत्याशी अफेअरच्या चर्चांना उधाण\nदरम्यान, टायगर-३ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू या भाषांत प्रदर्शित केला जाणार असून यामध्ये सलमान-कतरिना यांच्याव्यतिरिक्त इमरान हाशमी हा दिग्गज अभिनेतादेखील झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘आमचे चित्रपट तुमच्या सरकारपेक्षा…’ जेव्हा फिरोझ खान यांनी पाकिस्तानला सुनावले होते\n“पत्नीला वाईट वागणूक देणाऱ्या धनंजय मुंडेंना नातं…”; पंकजा मुंडेंवरील ‘त्या’ वक्तव्यावरून प्रकाश महाजनांची टीका\nपुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n‘या’ चुका टाळा, अन्यथा फेसबुक अकाउंट होणार ब्लॉक\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nदेशात आज १ ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्ड, अटल पेन्शनसह अनेक नियमांत मोठे बदल\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\nकपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर सैफ म्हणाला, “माझ्या एका हातात राधिका आणि…”\nबिग बॉस स्क्रिप्टेड असल्याच्या आरोपांवर स्पष्टच बोलला सलमान खान; म्हणाला, “जगातला कोणताही…”\nरायगडच्या दुर्गम भागातील उंबरठच्या सुपुत्रांनी केली दमदार चित्रपटाची निर्मिती\n“मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा\nपदार्पणासाठी बॉलिवूडऐवजी दाक्षिणात्य चित्रपट का निवडला ऐश्वर्या म्हणाली होती, “मला मणिरत्नम…”\n‘रामायण’ फेम अरुण गोविल यांना पाहताच महिलेनं धरले पाय अन्… व्हिडीओ व्हायरल\nहॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी टायगर श्रॉफने दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “माझं काम पाहून ते…”\nVideo: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल\nअक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन आता ‘ओटीटीवर’ होणार प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2022-10-01T13:57:12Z", "digest": "sha1:RUIAZH2CVGRS6WCJ5XCODCXQXJQ2GNSB", "length": 15881, "nlines": 239, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "योग्य उपचारासोबतच रुग्णांना मानसिक उभारी द्या | Solapur City News", "raw_content": "\nयोग्य उपचारासोबतच रुग्णांना मानसिक उभारी द्या\nसुपर स्पेशालिटीचे कोव्हीड वॉर्ड रुग्णसेवेसाठी कार्यान्वित\nयवतमाळ- कोणताही रुग्ण जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा त्याच्या मनाची स्थिती अत्यंत खालावलेली असते. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने तर नागरिकांच्या मानसिकतेवरच कब्जा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे दाखल होणा-या कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांना मानसिक उभारी देण्याचे काम डॉक्टरांनी करावे, असे आवाहन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.\nवसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोव्हीड वॉर्डचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके, डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र भुयार आदी उपस्थित होते.\nजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटीच्या दोन माळ्यांवर तातडीने कोव्हीड वॉर्ड तातडीने सुरु करण्याचा सुचना दिल्या होत्या, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, इमारतीचे बांधकाम आणि कोव्हीड वॉर्डातील आधुनिक सोयीसुविधा पाहून येथे उपचार घेणा-या रुग्णांना नक्कीच फ्रेश वाटणार आहे. आजार कितीही गंभीर असू द्या, रुग्णाची मानसिक स्थिती चांगली असली तर सदर रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. बरे होण्यासाठी योग्य उपचार व औषधांऐवढेच प्रसन्न मनही आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत रुग्णाला मनातून खचू देऊ नका. प्रत्येक रुग्णाचा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. गत सहा महिन्यांपासून वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स तसेच जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णसेवा करीत आहेत. यापुढेही त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. नवीन कोव्हीड वॉर्डातील नैसर्गिक प्रकाश व्यवस्था, लाईट – फॅन व्यवस्था अतिशय चांगली आहे. आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी व इतर स्टाफही येथे त्वरीत उपलब्ध करा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही माळ्यावरील कोव्हीड वॉर्डात उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा व वॉशरुमची त्यांनी पाहणी केली.\nसुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दोन माळ्यावर तयार करण्यात आलेल्या कोव्हीड वॉर्डात एकूण 160 ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आणखी बेडची व्यवस्था करण्याचे काम प्रगतीपथावर असून तेसुध्दा लवकरच कार्यान्वित होतील. सद्यस्थितीत येथे 20 व्हेंटीलेटरची व्यवस्था आहे. यावेळी डॉ. अमोल देशपांडे, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यशवंत पवार, विकास क्षीरसागर, नर्सेस स्टाफमधील प्रभा चिंचोळकर, वनमाला राऊत, वंदना उईके, माया माघाडे आदी उपस्थित होते.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nसांगलीतील लोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोविड सेंटर अत्यंत कौतुकास्पद\n21/09/2020 सोलापूर ग्रामीण कोरोना रिपोर्ट (महानगरपालिका क्षेत्र वगळून)\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahitidarshak.com/2022/04/ecil-recruitment-2.html", "date_download": "2022-10-01T15:43:53Z", "digest": "sha1:WKYG6RDFCB6WDAUXJULUYDXNLPBEVASV", "length": 5088, "nlines": 62, "source_domain": "mahitidarshak.com", "title": "इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती - माहितीदर्शक", "raw_content": "\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 40 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.\nजाहिरात क्र. : 08/2022.\nनोकरी खाते : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.\nएकूण रिक्त पदे : 40\nअर्जाची फी : खुला – 500/- , मागासवर्गीय/PWD – फी नाही\nऑनलाईन अर्जची सुरुवात : 23 एप्रिल 2022\nऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 मे 2022\nपदाचे नाव & तपशील : पदवीधर इंजिनिअर ट्रेनी\nपद क्र. शाखा/विषय पद संख्या\nशैक्षणिक पात्रता व अनुभव : 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी + GATE 2020.\nवयाची अट : 18 ते 25 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]\nभरतीची जाहिरात : इथे पहा\nऑनलाईन अर्ज : इथे पहा\nअधिकृत वेबसाईट : इथे पहा\nउमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.\nकेंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंर्तगत विविध पदांची भरती\nएअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंर्तगत विविध पदांची मेगा भरती\nएअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंर्तगत विविध पदांची मेगा भरती\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांची मेगा भरती\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती\nजिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती\nजिल्हा परिषद सांगली अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/samriddhi-highway-to-be-extended-to-gadchiroli-using-readymix-for-quality-workinstructions", "date_download": "2022-10-01T15:02:30Z", "digest": "sha1:CVUYQ7Q2QAOM655QUYRUKUMHFSPGUUJ7", "length": 8274, "nlines": 31, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येणार; दर्जेदार कामासाठी रेडिमिक्स वापरण्याच्या सूचना", "raw_content": "\nसमृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येणार; दर्जेदार कामासाठी रेडिमिक्स वापरण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या सूचना\nमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे.\nहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोलीपर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतिपथावर असून, भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.\nचालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.\nमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल. रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २५० कोटी रुपये वर्ग केले आहेत. रांजनोली-मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडिमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.\nआरे वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. मेट्रो मार्ग-५चा विस्तार करण्यात येणार आहे. ही मार्गिका ठाणे-भिवंडी-कल्याण पुढे शहाड-टिटवाळापर्यंत नेण्याबाबत आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून पठाणवाडी येथील रिटेनिंग वॉलसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. मुंबई महानगरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आलेले आहेत. या स्कायवॉकची उपयुक्तता पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉकचा वापर ज्येष्ठांना करताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी सरकते जिने, अथवा उदवाहने बसविण्याचा विचार आहे.\nनागपूर धर्तीवर पुण्यात डबलडेकर मेट्रो\nकाही नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती पाहता विकासकामे थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते डांबरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये नागपूर मेट्रोच्या धर्तीवर डबलडेकरच्या समावेशाबाबतचा निर्णय घेण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/twitters-transaction-was-approved-by-shareholders", "date_download": "2022-10-01T15:03:02Z", "digest": "sha1:IBISZLCMBXDO5WESRYGA2CRGDNT3OWKV", "length": 3559, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "ट्विटरच्या व्यवहाराला समभागधारांनी दिली मंजुरी", "raw_content": "\nट्विटरच्या व्यवहाराला समभागधारांनी दिली मंजुरी\nट्विटर कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयात गुंतवणूकदारांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला\nसोशल मीडिया असलेल्या ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी १३ सप्टेंबरला ४४ अब्ज डॉलरच्या (सुमारे ३.५० लाख कोटी रुपये) विक्री कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरच्या बहुतांश भागधारकांनी प्रति शेअर ५४.२० डॉलरच्या खरेदी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. ट्विटर कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयात गुंतवणूकदारांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.\nकंपनीने हा करार अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यासोबत केला आहे. मात्र, स्पॅम खात्यावरील चुकीच्या माहितीचा हवाला देत मस्कने हा करार रद्द केला होता. अशा परिस्थितीत ट्विटरने याबाबत न्यायालयात धाव घेतली. अमेरिकेच्या डेलावेअर न्यायालयात १७ ऑक्टोबरपासून सुनावणी सुरु होणार आहे. यात मस्क यांनी ट्विटर खरेदी करायचे की नाही, याचा निर्णय होणार आहे.\nमस्क यांनी करार रद्द केल्याच्या विरोधात ट्विटर कोर्टात पोहोचले आहे. अमेरिकेच्या डेलावेअर न्यायालयात १७ ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. आता त्यांनी हा करार पूर्ण करावा अशी ट्विटरची मागणी आहे. अशा परिस्थितीत आता न्यायालयातच या प्रकरणी काही तोडगा निघू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2022-10-01T15:13:18Z", "digest": "sha1:XG3AUWNUQ5APCNM5T67NUXLETOZHCUHN", "length": 4173, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुसरा निकोलस, रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(रशियाचा दुसरा निकोलस या पानावरून पुनर्निर्देशित)\nदुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इतर रशियन राजांप्रमाणे त्याला झार (जरी रशियाने झारवाद १७२१ला बंद केला होता) पद प्राप्त झाले. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसऱ्या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.\nअधिकारकाळ २० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७\nराज्याभिषेक १४ मे, इ.स. १८९६\nपूर्ण नाव निकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह\nजन्म ६ मे, इ.स. १८६८\nसेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य\nमृत्यू १७ जुलै, इ.स. १९१८\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ तारखेला २२:५९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २२:५९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/03/blog-post_78.html", "date_download": "2022-10-01T14:06:32Z", "digest": "sha1:ARTD3H3UQU5S6LZL2GKHWNHNPWEOFY2B", "length": 4663, "nlines": 36, "source_domain": "www.saptarang.page", "title": "ठाण्यातील खारजमीन क्लस्टर साठी देणार", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nठाण्यातील खारजमीन क्लस्टर साठी देणार\nठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचा निर्णय- पालकमंत्री एकनाथ शिंदे\nठाणे प्रतिनिधी : ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचे मान्य करण्यात आले असून क्लस्टर योजनेला गती देण्याची प्रक्रिया त्वरित रावबविण्यात यावी, असे निर्देश ठाणे\nजिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिले.\nही बैठक नेपियन्सी रोड येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे मंगळवारी संपन्न झाली. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणे जिल्ह्याचे नगर रचना उपसंचालक अशोक पाटील व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nक्लस्टर प्रकल्पातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार\nयाबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री शिंदे म्हणाले की, ठाणे येथील जलसंपदा विभागाचे कार्यालय व खारभूमी विभागाची जमीन याचा क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने संबंधित विषयाचा आढावा घेऊन प्रस्ताव ठाणे महापालिकेने एमएसआरडीसीकडे सादर करावा. तसेच संबंधित जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा सोडवा असे निर्देश ही नगरविकास मंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार\nअनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/58/4918", "date_download": "2022-10-01T14:31:18Z", "digest": "sha1:JYZNV4EJ7G7OEN265CFW4L7IISYHA34M", "length": 15157, "nlines": 223, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती 77 - Marathi", "raw_content": "\nभारतीय संस्कृती / भारतीय संस्कृती 77\nअसे धर्म सांगतो. हळूहळू तुम्हांला प्रगतीकडे धर्मस्थापनेचे नर घेऊन जात असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अर्थ आणि काम यांच्या आरंभी धर्म आहे व अंती मोक्ष आहे. मनुष्याचा प्रयत्न मोक्षासाठी आहे. मोक्ष म्हणजे मोकळेपणा, आनंद, मोक्ष म्हणजे दु:खापासून, चिंतेपासून सुटका. मोक्ष म्हणजे परम सुख, केवळ शांती. हा मोक्ष मिळविण्यासाठी मानवाची धडपड आहे. हा मोक्ष कसा मिळेल वासना; विकारांचा केवळ गोळा असा जो दुबळा मानव, त्याला ही परमशांती कशाने मिळेल\nकेवळ भोगाने शांती मिळेल का भोग भोगताना हसणारा व भोगल्यावर रडणारा असा हा मानव आहे. भोगाने खरे सुख नाही. अनिर्बंध मर्यादाहीन भोगात सुख नाही. विधिहीन, व्रतहीन, संयमहीन भोग रडवितो. स्वत:ला रडवितो व समाजासही रडवितो. भोग भोगण्याचे प्रयोग मानवाने करुन पाहिले आहेत. ययातीने सारखा विषयभोगाचा प्रयोग करुन पाहिला. पुन:पुन तो तरुण होत होता. आपल्या मुलांचे तारुण्य तो घेई व पुन:भोग भोगी. परंतु शेवटी कंटाळला बिचारा भोग भोगताना हसणारा व भोगल्यावर रडणारा असा हा मानव आहे. भोगाने खरे सुख नाही. अनिर्बंध मर्यादाहीन भोगात सुख नाही. विधिहीन, व्रतहीन, संयमहीन भोग रडवितो. स्वत:ला रडवितो व समाजासही रडवितो. भोग भोगण्याचे प्रयोग मानवाने करुन पाहिले आहेत. ययातीने सारखा विषयभोगाचा प्रयोग करुन पाहिला. पुन:पुन तो तरुण होत होता. आपल्या मुलांचे तारुण्य तो घेई व पुन:भोग भोगी. परंतु शेवटी कंटाळला बिचारा हजारो वर्षे हा प्रयोग करुन पुढील सिध्दान्त त्यांने मानवजातीला दिला आहे.\n''न जातु काम: कामानामुपभोगेन शाम्यति''\nकामाचा वर्षानुवर्ष उपभोग घेतला. तरी काम शान्त होणे शक्य नाही. अग्नीत आहुती दिल्याने अग्नी न विझता अधिकच प्रज्वलित होतो.\nतेव्हा हा प्रयोग फसला. मग काय करावयाचे इंद्रिये तर भोगासाठी लालचावली आहेत.\nया इंद्रियांचे आपण गुलाम आहोत. ही इंद्रिये एकदम स्वाधीन कशी करुन घ्यावयाची त्यांना अजिबात भोग न दिला तर ती वखवखतील आणि संधी सापडताच बेफाम होतील. त्यांना उपाशी ठेवणे, बळजबरीने त्यांना माणसाळविणे हेही कठीण आहे. त्यांना मोकाट व स्वैर सोडणे म्हणजेही नाशकारक आहे. भारतीय संस्कृती सांगते, ''भोग दे, परंतु प्रमाणात दे. बेताने दे. मोजका दे.''\nअर्थ आणि काम यांच्या पाठीशी धर्म हवा. आधी धर्माचे अधिष्ठान. धर्माच्या पायावर अर्थ; कामाची मंदिरे बांधा. अर्थ आणि काम यांचा सांगाती जर धर्म असेल, तर तेच अर्थ; काम सुखकर होतील. बध्द करणारे न होता मुक्त करणारे होतील. अर्थ आणि काम यांच्यातही अर्थाला प्राधान्य. कारण अर्थ नसेल तर कोठला काम खायला; प्यायला नाही तर मी मरेन. मग कामोपभोग कोठला खायला; प्यायला नाही तर मी मरेन. मग कामोपभोग कोठला अर्थ म्हणजे कामाची साधने. अर्थशिवाय कामवासना, निरनिराळ्या विषयभोगेच्छा कशा तृप्त होणार अर्थ म्हणजे कामाची साधने. अर्थशिवाय कामवासना, निरनिराळ्या विषयभोगेच्छा कशा तृप्त होणार द्रव्याशिवाय सर्व फुकट. धनधान्यशिवाय काम तडफडून मरेल.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवाघ मानव परस्पर सबंधं निबंध\nBooks related to भारतीय संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.lerchbates.com/mr/specialties/logistics/", "date_download": "2022-10-01T15:24:07Z", "digest": "sha1:E62QL5ORPLSPAAIYZEEYSZRFNN2JR5XV", "length": 8589, "nlines": 147, "source_domain": "www.lerchbates.com", "title": "Logistics - Lerch Bates", "raw_content": "तुम्हाला आमच्या वेबसाइटवर सर्वोत्तम अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो.\nअधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा.\nआपल्या इमारतीद्वारे कार्यक्षम हालचालीसाठी एकच स्रोत\nया वैशिष्ट्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता\nएक उत्तम तळाची ओळ\nस्मार्ट, वेगवान आणि दुबळे लॉजिस्टिक सोल्यूशन्स कार्यक्षमता वाढवतात, श्रम कमी करतात आणि तळाच्या ओळी सुधारतात. आमचा एकात्मिक दृष्टीकोन आपल्या विशिष्ट गरजांसाठी सर्वोत्तम पर्याय शोधण्यासाठी लीन डिझाइन, पुराव्यावर आधारित डिझाइन आणि तीक्ष्णता-अनुकूल डिझाइन यासारख्या पद्धतींवर आधारित आहे.\nकचरा व्यवस्थापन - प्रक्रिया सुधारणा, व्हॉल्यूम अंदाज, उदयोन्मुख तंत्रज्ञान, अर्गोनॉमिक डिझाइन आणि उपकरणे निवड\nपुरवठा साखळी / साहित्य व्यवस्थापन - पुरवठा साखळी प्रक्रिया सुधारणा, स्टोअर्स, वापराचे ठिकाण, निर्जंतुकीकरण प्रक्रिया आणि यादी व्यवस्थापन\nसाहित्य हाताळणी आणि वितरण - स्वयंचलित मार्गदर्शित वाहन प्रणाली, स्वायत्त मोबाइल रोबोट, गुरुत्वाकर्षण आणि वायवीय च्युट्स, वायवीय ट्यूब प्रणाली आणि उभ्या कन्व्हेयर\nडॉक्स लोड करत आहे - डॉक बे अंदाज, वाहन प्रवेश / मॅन्युव्हरेबिलिटी सिम्युलेशन, एर्गोनॉमिक उपकरण डिझाइन आणि तपशील\nगंभीर समर्थन क्षेत्रांसाठी आर्किटेक्चरल, ऑपरेशनल आणि संस्थात्मक प्रणाली\nस्पेस आणि फंक्शनल प्रोग्रामिंग\nकरार पुनरावलोकन / तयारी\nतुमच्या कर्मचार्यांना विकसित तंत्रज्ञानावर शिक्षित करा\nकार्यात्मक प्रोग्रामिंग आणि प्रशिक्षण\nगैर-कामगार खर्च कमी करण्याचे कार्यक्रम\n\"इमारती लोकांशी कशा प्रकारे संवाद साधतात आणि कसे हे Lerch Bates समजते एकूण वापर आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी बिल्डिंग सिस्टम एकत्र येतात.\nअनुलंब वाहतूक बद्दल अधिक जाणून घ्या\nसंलग्नक आणि संरचनांबद्दल अधिक जाणून घ्या\nदर्शनी प्रवेश सेवांबद्दल अधिक जाणून घ्या\nह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलबद्दल अधिक जाणून घ्या\nएमजीएम सिटी सेंटर- ब्लॉक ए बद्दल अधिक जाणून घ्या\nएमजीएम सिटी सेंटर- ब्लॉक ए\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nनवीनतम उद्योग बातम्या, अद्यतने आणि अंतर्दृष्टी प्राप्त करा.\nआपला ई - मेल(आवश्यक)\nहे फील्ड प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आहे आणि ते अपरिवर्तित सोडले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/gautam-adani-is-now-worlds-2nd-richest-person", "date_download": "2022-10-01T15:35:00Z", "digest": "sha1:DOPQBXGWI5M5DPOAQ26VW7BBLQL7LBHM", "length": 4653, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Gautam Adani is now world's 2nd richest person गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती", "raw_content": "\nगौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती\nहा टप्पा गाठणारे अदानी हे आशियातील पहिले व्यक्ती आहेत\nप्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकवरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर लिस्टनुसार ते दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.\nगौतम अदानी हे फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत शुक्रवारी ५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून त्यानंतर त्यांची संपत्ती आता सुमारे १५५.७ अब्ज डॉलर्स एवढी आहे.\nफोर्ब्सच्या यादीत सध्या स्पेसएक्स आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इलॉन मस्क हे अग्रस्थानी आहेत. ज्यांची एकूण संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर्स आहे. त्याच्यापाठोपाठ अदानी, अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१४९.७ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक लागतो.\nदरम्यान अदानी व्यतिरिक्त रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे श्रीमंताच्या टॉप-१० यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे ७.३५ लाख कोटी (९२.१ अब्ज डॉलर्स) संपत्तीसह जगातील ८ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2020/12/blog-post_98.html", "date_download": "2022-10-01T13:38:46Z", "digest": "sha1:TJJZUIRY4XDF64XV5FVXM26QR3IRO3KN", "length": 5964, "nlines": 104, "source_domain": "www.janwarta.in", "title": "बुधवार आज देखील कोरोनो बाधितांमधे वाढ.", "raw_content": "\nHomeKopargaonबुधवार आज देखील कोरोनो बाधितांमधे वाढ.\nबुधवार आज देखील कोरोनो बाधितांमधे वाढ.\nबुधवार आज देखील कोरोनो बाधितांमधे वाढ.\nसंपादक :- शाम दादापाटील गवंडी.\nउपसंपादक :-योगेश रुईकर पा.\nकोपरगाव प्रतिनिधी :--- सध्या परिस्थिती गंभीर होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल.\nशहर १तर ग्रामीण मध्ये ३ कोरोनो बाधीत.\n* आज बुधवार *\nआज एकूण २० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले तर खाजगी अहवालात ० रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह तर नगर येथील अहवालात ०असे एकुण ४ रुग्ण बाधित आढळले\nतसेच नगर येथे रुग्णांचे स्वैबचे १३नमुने तपासणी करीता पाठविले आहेत\nअसे शहर १व ग्रामीण मिळून ३ रुग्ण बाधित आढळले आहे .\nसदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nआज पर्यंत कोरोना बाधितांची संख्या २५९५ व\nआज पर्यंत एकूण बरे झालेले - २४९३\nऍक्टिव्ह - ६० तर\nआतापर्यंत मृत झालेले - ४२\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/03/blog-post_11.html", "date_download": "2022-10-01T14:54:52Z", "digest": "sha1:ONGHLWXNPAQDWVS3U4CC7RTD77NKK4LQ", "length": 4703, "nlines": 104, "source_domain": "www.janwarta.in", "title": "कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ.", "raw_content": "\nHomeKopargaonकोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ.\nकोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ.\nकोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ.\nकोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या २६ कोपरगाव शहरात ११ तर ग्रामीण मध्ये १५ रुग्ण.\n३) छत्रपती शिवाजी महाराज रोड :--१\n६) एस जी विद्यालय जवळ:--२\nनगर अहवालात २५तर खाजगी लॅब मध्ये ० रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये १कोरोना पॉझिटिव्ह असे २६ रुग्ण आढळले. आज नगर येथे ४५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१० जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/07/blog-post_26.html", "date_download": "2022-10-01T14:58:55Z", "digest": "sha1:EDQZHIATY7QNJIC52BSQNNK3NLZGDVY3", "length": 10732, "nlines": 89, "source_domain": "www.janwarta.in", "title": "संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स कंपन्यांमध्ये निवड - अमित कोल्हे", "raw_content": "\nHomeKopargaonसंजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स कंपन्यांमध्ये निवड - अमित कोल्हे\nसंजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स कंपन्यांमध्ये निवड - अमित कोल्हे\nसंजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स कंपन्यांमध्ये निवड - अमित कोल्हे\nग्रामिण विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात संजीवनी आघाडीवर\nकोपरगांव प्रतिनिधी:----- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला अथवा मुलीला शिकून नोकरी मिळावी, असे स्वप्न डोळ्यात साठवित आपल्या पाल्यांबाबत सुखाचे मनसुबे उराशी बाळगत असतात. पालकांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे काम संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अखंडपणे चालु आहे. अलिकडेच सहा कंपन्यांनी संजीवनीच्या मेकॅॅनिकल, इलेक्ट्रिकल, काॅम्प्युटर व इलेक्ट्रिाॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेवुन त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकऱ्यांसाठी निवड केली, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली .\nश्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की चालु शैक्षणिक वर्षात संजीवनी पाॅलीटेक्निकने गरजु ३०४ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या देवुन एक नवा आयाम प्रस्थापित केला आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्याचे पसंद केले. अलिकडेच निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी स्नॅयडर इलेक्ट्रिक कंपनीने संगीता मच्छिंद्र पगारे हिची निवड केली. अर्सेलर मित्तल निपाॅन स्टील कंपनीत मेहराज आखिल शेख याची निवड झाली. इन्फोसिसने आदित्य दत्तात्रय सोनवणे व विशाल ज्ञानेश्वर रंधे यांची निवड केली. एल अँड टी डीफेन्स या कंपनीने अक्षदा हेमकांत वानखेडकर, महेश दत्तात्रय उदे, कमलेश सुधाकर काटकर व प्रशांत शंकपाळ शेलार यांची निवड केली. केपीआयटी कंपनीने शिवानी रमेश देवकर व अनुराग महेश कोतवाल यांची निवड केली तर फिलीप्स कंपनीत नम्रता कमलाकर कसबे व आदित्य दत्तात्रय सोनवणे यांची निवड केली.\nपाहीजे त्या विध्यार्थ्याला नोकरी मिळवुनच द्यायची, यासाठी संजीवनी अनोखा पॅटर्न राबवित आहे. याची फल निष्पत्ती म्हणुन आज ग्रामिण भागातील विध्यार्थी वय वर्ष १९ व्या वर्षी नोकरदार होवुन कुटूंबाचा आधार बनत आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्याचे काम अखंडपणे चालु ठेवले आहे, यामुळे संजीवनीने अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांमध्येही विश्वासहर्ता निर्माण केली आहे. सध्या पाॅलीटेक्निकची प्रथम व थेट द्वीतिय वर्षाची प्रवेश प्रक्रिया चालु असुन संजीवनी मध्ये महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रवेश व मार्गदर्शन केंद्र सुरू असुन येथे अनेक पालक व विध्यार्थी या सुविधेचा फायदा घेत आहे, असे श्री कोल्हे शेवटी पत्रकात म्हणाले.\nविध्यार्थ्यांच्या नामांकित कंपन्यामधील नोकऱ्यांसाठीच्या निवडीबध्दल माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.janwarta.in/2021/10/blog-post_95.html", "date_download": "2022-10-01T14:50:11Z", "digest": "sha1:IUSHJ6TMTAUT4BNLR3TT66L5NQ7QQKQP", "length": 12012, "nlines": 91, "source_domain": "www.janwarta.in", "title": "शेतकरी पंधरवाडा निमित्त बँक ऑफ बडोदा च्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न", "raw_content": "\nHomeRajkiyaशेतकरी पंधरवाडा निमित्त बँक ऑफ बडोदा च्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न\nशेतकरी पंधरवाडा निमित्त बँक ऑफ बडोदा च्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न\nशेतकरी पंधरवाडा निमित्त बँक ऑफ बडोदा च्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न\nकोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहण्यासाठी बँक ऑफ बडोदा कोपरगाव शाखेसह १६ शाखांच्या वतीने शेतकरी व बडोदा शेतकरी पंधरवडा निमित्त मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.\nयावेळी डेप्युटी मॅनेजर पुणे महाफुज निशांत,रिजनल मॅनेजर रामावतार पालिवाल,मयंक भूषण,अमोल महाजन,तानाजी बेलदार,पुष्पराज गौतम,द्वारकधीश ठाकूर,तुषार लांडे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक अरुण येवले,शिवाजी वक्ते, विश्वास महाले, कैलास राहणे,अण्णासाहेब ठाकरे, दत्तात्रय चौधरी , उत्कर्ष शर्मा,आशिष बोदवडे,नितीन वाबळे,कुणाल तिमाखे, सूरज रागासे,किरण मॅडम,राजू गाडे,गायबाई मैदंड, दीपक पवार ,राहुल जाधव आदींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.\nयामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी पशुपालन कर्ज योजना, शेती अवजारे कर्ज योजना, आधुनिक तंत्रज्ञान शेती कर्ज योजना, तात्काळ कर्ज योजना आदी योजनांचा लाभ मिळाले. मेळाव्यात शेतकरी बांधवाना पिकनिहाय पतपुरवठा, शेतकऱ्यांना खत वाटप,बँकेची माहिती, पशु चिकित्सा, कार ,ट्रेकटर,मोटारसायकल, महिला बचत गट आदींबाबत कर्ज वाटप करण्यात आले.\nयावेळी बोलतांना रामावतार पालिवाल म्हणाले की, बँक ऑफ बडोदामध्ये नगर जिल्ह्याचे नेहमी मोठी योगदान असून बँके मार्फत कृषी कर्ज,सोने तारण कर्ज असे १३१ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले आहे.तसेच आज देखील येथील १६ शाखांच्या वतीने ४ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे.तसेच कर्जदार शेकऱ्यांचे देखील बँकेला नेहमी सहकार्य असावे अशी अपेक्षा आहे.तसेच मागील वर्षापेक्षा जास्त ताकतीने बँक ऑफ बडोदा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.\nमहफुज निशांत म्हणाले की, प्रत्येक वर्षी शेतकरी पंधरवडा बँक ऑफ बडोदाच्या वतीने साजरा केला जातो. शेतकऱ्याचे आपल्यासाठी व देशासाठी मोठे योगदान असून आपल्याला शेतकरी यांच्याशी भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी त्यांच्या समस्यांना आधार देण्याचा मुख्य उद्देश असतो.यामध्ये जवळ जवळ ५०० कोटी कर्ज शेतकऱ्यांना वाटलेले आहेत.तसेच यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना बँकेशी जोडा व त्यांच्या गरजा भागवण्याचे काम बँक ऑफ बडोदा यापुढेही करेल.बॅकेचा नेहमी एकच उद्देश असतो की आपण बँकेतून पैसे घेऊन आपली आर्थिक उन्नती करून उद्योग व्यवसाय वाढवावा तसेच बँक शैक्षणिक, कृषी,सोने तारण,ड्रीप,सोलर, यासह अनेक गोष्टीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.\nकार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, आपले शेतकरी आत्मनिर्भर झाले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. तसेच शेतकरी मोठ्या आशेने बँकेत येतो व त्यामुळे त्याचा उदर निर्वाह चांगला होत असतो.अनेकांनी करोना काळात संघर्ष केला आहे.त्यामुळे त्यातून अनेकांनी उभारी घेतली असून अनेक अधिकाऱ्यांनी जीव मुठीत घेऊन शेतकरी नागरिकांना आर्थिक स्थर उंचावण्यास मदत केली आहे.तसेच पिकवलेल्या मालाला भाव मिळेल की नाही याचा भरवसा नाही हे मोठं दुर्दैव असून बँकेने शेतकऱ्यांना सांभाळून घ्यावे व सहकार्य करावे, सरकार बदलले का सरकार निर्णय बदलता ,बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटणारे आता कुठे गेले आहेत ,या सरकार मधील लोक सुग्नधी तंबाखू तर कोण ड्रग्ज वर बोलत आहे.त्यांनी शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे असून लोकप्रतिनीधी हा जनतेने विश्वासाने निवडून दिलेला असतो मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारवाई होतांना दिसत नाही असेही कोल्हे शेवटी म्हणाल्या.\nककार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वारकधीश ठाकूर व तानाजी बेलदार,अमोल महाजन यांनी केले.तर आभार मॅनेजर पुष्पराज गौतम यांनी मानले यांनी मानले\nराष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे\nकोपरगांव तालुक्यातील निराधारांना दर महिन्याला मिळते रुपये ५४ लाख ४२ हजाराची मदत विशेष सहाय्य योजनेतून निराधारांना मदतीचा हात\nदरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट\nकोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.\nखराब रस्त्याने घेतला तरुण शिक्षकाचा बळी.\nकोपरगावात आत्तापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास कोपरगाव लॉक डाऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2020/02/13/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2022-10-01T13:51:45Z", "digest": "sha1:DXIJBZMV4TN2I3B5M2N5V5I5BZMVFZCI", "length": 11647, "nlines": 71, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "कुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » महाराष्ट्र माझा » कुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.\nकुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.\nकुलकर्णी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.\nडोंगरचा राजा / आँनलाईन.\n– रामराव कुलकर्णी यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा.\n*जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिष्टमंडळाची निवेदन देऊन मागणी.\n– जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यवाही बाबत अधिकाऱ्यांना सूचना.\nबीड- अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील शेतकरी श्री रामराव नारायणराव कुलकर्णी वय ७७ वर्ष यांना १० फेब्रुवारी २०२० सोमवार रोजी रस्त्यामध्ये अडवून मारहाण करत काही लोकांनी गाडीत घेऊन जाऊन अमानुष मारहाण करून त्यांना दि.११ रोजी सायंकाळी बर्दापूर फाटा याठिकाणी जखमी अवस्थेत आणून टाकले. सदरील प्रकार\nमाणुसकीला काळिमा फासणारा असून अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी बीड व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून याबाबत तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.\nया बाबत सविस्तर माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर\nयेथील शेतकरी श्री रामराव नारायणराव कुलकर्णी वय ७७ वर्ष हे गावातच राहतात त्यांना एक मुलगा व दोन मुली असून १० फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बर्दापूर पोलीस ठाण्यात रामराव कुलकर्णी कामानिमित्त गेले असता संबंधित अधिकारी त्याठिकाणी नसल्यामुळे ते अंबाजोगाईला जात असताना गावातीलच काही लोकांनी त्यांना अडवून तुझी गट न ६८६ गटातील जमीन आम्हाला दे, कोर्टात सुरू असलेले भांडण काढून घे म्हणत बेदम मारहाण केली व आपल्या कारमध्ये टाकून एका शेतात नेऊन परत मारहाण केली. पाच लोकांनी ही मारहाण करून रामराव कुलकर्णी याना भारज या गावी एका घरी नेऊन पुन्हा मारहाण केली. रात्री तेथून गाडीत टाकून लातूर जिल्ह्यातील हिपरगा येथे नेऊन एक घरात डांबून ठेवले ११ फेब्रुवारी रोजी सकाळी तू कोर्टात सुरू असलेली केस काढून घेतली नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत हिपरगा, मुरुड, लातूर एमआयडीसी येथे घेऊन गेले व सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बर्दापूर फाटा येथे अत्यंत जखमी अवस्थेत टाकून निघून गेले मिलिंद कऱ्हाडे,उमेश कुलकर्णी,अनंत कुलकर्णी, शैलेश कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, दिगंबर सबनीस या नातेवाइकांना आणि गावकऱ्यांना माहिती मिळताच त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आद्यपही आरोपींना अटक न झाल्याने बीड येथे आज गुरुवार रोजी जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना प्रमोद पुसरेकर, नगरपालिका सभापती राजेंद्र काळे, माजी सभापती सुमंत रुईकर, अ.भा.ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, ऍड.अक्षय भालेराव, पेशवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोका कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वांगीकर, ब्राम्हण महासंघ पुरोहित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कडेकर,अरुण पालिमकर, सुरेशराव कुलकर्णी यांच्यासह इतर लोकांनी भेट घेऊन अशा प्रकारे गुंडगिरी करून अमानुष मारहाण केली जात असेल तर शांतताप्रिय आणि लोकशाहीचा सन्मान करणाऱ्या लोकांनी दाद मागायची कोनाकडे हा प्रश्न उपस्थित करून शांतपणे जगणाऱ्या समाजासाठी, लोकशाहीसाठी आणि कायद्यासाठी घातक असणाऱ्या अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांना शासन होणे गरजेचे आहे असे निवेदन देताच जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकारी यांना सूचना कडक सूचना दिल्या असून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. श्री रामराव नारायणराव कुलकर्णी यांना अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई न झाल्यास जिल्ह्याभरातच नाही तर राज्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे यावेळी निवेदनात सांगितले आहे.\nPrevious: प्रधानमंत्री किसान योजना कॅम्पचे आयोजन\nNext: नाशिक पत्रकारांचा उपक्रम; साथी हात बढाना..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nसोशल मिडिया परिषदेत सहभागी व्हा – एस.एम.देशमुख\nमराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/st-staff-aggressive-mass-shaving-in-beed-of-heads-102032/", "date_download": "2022-10-01T14:51:55Z", "digest": "sha1:7H256TK7YATMXQN2624ZCUQK3HVRTCHF", "length": 16909, "nlines": 151, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » आपला महाराष्ट्र\nएसटी कर्मचारी आक्रमक, बीडमध्ये मुंडन; सामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा\nबीड : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. ST staff aggressive; Mass shaving in beed of heads\nमागण्या मान्य न झाल्यास, 27 ऑक्टोबर पासून एस टी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण\nआज पुरुष मुंडन करत आहेत. जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील. एवढे करूनही जर राज्य शासनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.\nएसटी कर्मचारी आक्रमक; बीडमध्ये सामूहिक मुंडन\nसामूहिक मुंडन करण्याचा महिलांचा इशारा\nगेल्या सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nएसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करण्याची मागणी\nसामूहिक आत्मदहन करू, अखेरचा इशारा\nPADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका कोण आहेत राहीबाई पोपेरे \nतेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी\nमोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका\nलिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/congress-drops-aap-akali-dal-bsp-from-opposition-unity-meeting-to-be-chaired-by-sonia-gandhi-73360/", "date_download": "2022-10-01T14:45:35Z", "digest": "sha1:4WNVJ2X7JNK4GBL5YXGQEYMEE5JSPGW2", "length": 19894, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\n“तीन” वगळून काँग्रेसचे विरोधी ऐक्य; सोनियांच्या बैठकीचे आप, अकाली दल, बहुजन समाज पक्ष यांना वगळून 18 पक्षांना निमंत्रण\nकाँग्रेसने विरोधी ऐक्यासाठी निवडला राजीव गांधींच्या जन्मदिनाचा मुहूर्त\nनवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांचे ऐक्य करायला सुरुवात केल्यानंतर जागे झालेल्या कॉंग्रेसने स्वतःचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातला दुसरा टप्पा आज पासून सुरू होत आहे. सोनिया गांधी यांनी 18 विरोधी पक्षांची संयुक्त बैठक आज बोलवली आहे. Congress drops AAP, Akali Dal, BSP from opposition unity meeting to be chaired by Sonia Gandhi\nपरंतु त्यातून दिल्लीतला सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि पंजाब मधला विरोधी पक्ष अकाली दल या दोन्ही पक्षांना काँग्रेसने निमंत्रण न देता बैठकीतून वगळले आहे तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला निमंत्रण दिले आहे परंतु त्या स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार नाही.\nकॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट कपिल सिब्बल म्हणाले दोन वर्षांपासून सोनिया गांधींसह वरिष्ठ नेत्यांशी संवादच झाला नाही\nत्यामुळे “तीन” वगळून काँग्रेसचा हा विरोधी ऐक्याचा प्रयत्न आहे. आज राजीव गांधी यांचा जन्मदिवस आहे. त्याचे औचित्य साधून सोनिया गांधी यांनी विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी बैठक बोलावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु यातल्या अनेक पक्षांना राजीव गांधी या नावाची राजकीय ऍलर्जी आहे त्यामुळे काँग्रेसने अधिकृतरित्या या बैठकीच्या निमंत्रण पत्रात राजीव गांधी जयंतीचा उल्लेख टाळला आहे.\nराजीव गांधी यांचा आज जन्मदिवस असला तरी विरोधी ऐक्याच्या बैठकीशी या विषय याचा काहीही संबंध नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले, तर मोदी सरकार विरोधात जे अनेक सामायिक मुद्दे आहेत त्या विषयांवर चर्चा होईल, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.\nसोनिया गांधी यांच्या ऐक्य प्रयत्नाच्या बैठकीचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना पाठविण्यात आले आहे. या पैकी आजच्या वर्चुअल बैठकीला नेमके कोण हजर राहते, यावर या बैठकीचे राजकीय महत्त्व ठरणार आहे. एकूण 18 राजकीय पक्षांची बैठक अपेक्षित आहे. पण किती पक्ष प्रतिसाद देतात हे काँग्रेसला राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.\nआघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी\nहिंदू प्रतीकांना विराेध करण्यात दलितांनी वेळ दवडू नये ; सरस्वती सन्मान विजेते शरणकुमार लिंबाळे\nजैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्कचा सुरक्षा समितीत भारताकडून पर्दाफाश; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सफल अध्यक्षता\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/the-war-between-russia-and-ukraine-will-weigh-heavily-on-india-from-rising-oil-prices-to-rising-unemployment-read-the-consequences-134616/", "date_download": "2022-10-01T13:47:03Z", "digest": "sha1:33HNOLBHZQNMQRVLADZGYYMRJER6HYPD", "length": 23133, "nlines": 162, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nHome » भारत माझा देश\nरशिया आणि युक्रेनचे युद्ध भारताला जड जाणार, तेलाच्या किमतीपासून वाढत्या बेरोजगारीपर्यंत, वाचा काय-काय होणार परिणाम\nरशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतातही महागाई वाढू शकतो. आणि त्याच वेळी या दोन देशांसोबतच्या व्यापारावरही परिणाम होणार आहे. या युद्धामुळे भारतासमोर महागाई व्यतिरिक्त आणखी कोणत्या समस्या येऊ शकतात याचा हा आढावा. The war between Russia and Ukraine will weigh heavily on India, from rising oil prices to rising unemployment, read the consequences\nनवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतातही महागाई वाढू शकतो. आणि त्याच वेळी या दोन देशांसोबतच्या व्यापारावरही परिणाम होणार आहे. या युद्धामुळे भारतासमोर महागाई व्यतिरिक्त आणखी कोणत्या समस्या येऊ शकतात याचा हा आढावा.\nनिवडणुका संपल्याबरोबर तेलाच्या किमती वाढणार\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, असे असतानाही निवडणुका सुरू असल्याने भारतात तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. तसे, गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून देशात तेलाच्या किमती वाढलेल्या नाहीत. मात्र, निवडणुका संपताच दरवाढ निश्चित झाल्याचे मानले जात आहे.\nकच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने भारतावर हे परिणाम\nकच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाल्याने घाऊक महागाई 0.9 टक्क्यांनी वाढेल. कच्च्या तेलात प्रति बॅरल 1 डॉलरच्या वाढीमागे देशावर 10 हजार कोटींचा बोजा वाढणार आहे.\nयुक्रेन हा जगातील सर्वात मोठा सूर्यफूल उत्पादक देश आहे. त्यामुळे या युद्धाचा परिणाम सूर्यफूल तेलाच्या किमतींवरही होणार आहे. 2020-21 मध्ये, भारताने युक्रेनमधून 1.4 दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयात केले. आता युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते\nरशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा गाझियाबादच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. जवळपास 80 ते 100 कारखाने या दोन देशांतून निर्यात किंवा आयातीचे काम करतात. या दोन्ही देशांमध्ये गाझियाबादमधून कृषी माल आणि कपडे निर्यात केले जातात. तर व्यापारी पेट्रोलियम उत्पादने आणि रसायने रशिया आणि युक्रेनमधून आयात करतात. मात्र, युद्धामुळे काहीही आयात-निर्यात होत नाही. गाझियाबाद इंडस्ट्री असोसिएशनचे आतापर्यंत सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.\nरशिया- युक्रेन युध्दामुळे शेअर बाजार पडले, भारतातील गुंतवणूकदारांचे 13.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान\nभारत आणि रशियातील आयात-निर्यात परिणाम\nभारत रशियाला कपडे, फार्मा उत्पादने, इलेक्ट्रिकल मशिनरी, लोह, पोलाद, रसायने, कॉफी आणि चहा निर्यात करतो. गेल्या वर्षी भारताने रशियाला १९,६४९ कोटी रुपयांची निर्यात केली आणि ४०,६३२ कोटी रुपयांची आयात केली.\nयुक्रेनमध्ये भारताची निर्यात आणि आयात जाणून घ्या\nभारत युक्रेनला कापड, फार्मा उत्पादने, कडधान्ये, रसायने, प्लास्टिक वस्तू, इलेक्ट्रिक मशिनरी निर्यात करतो. त्याचप्रमाणे भारताने गेल्या वर्षी युक्रेनला 3,338 कोटी रुपयांची निर्यात केली आणि 15,865 कोटी रुपयांची आयात केली.\nइकॉनॉमिस्टचे मत जाणून घ्या\nअर्थतज्ज्ञ शरद कोहली म्हणतात की, एमएसएमई क्षेत्रात भारताच्या 95 टक्क्यांहून अधिक व्यवसायांचा समावेश आहे. जर एमएसएमई क्षेत्र युद्धामुळे त्रस्त झाले असेल, तर या कारणामुळे तसेच इनपुट कॉस्ट इंधन महागाईमुळे, जर इंधनाच्या किमती वाढल्या, तर जीडीपीच्या वाढीवर 20 ते 30 टक्के परिणाम होईल, त्यामुळे जर वाढ कमी असेल, तर महसूल कमी होईल, ज्यामुळे नोकऱ्या काढून टाकल्या जातील, जर असे असेल तर त्याचा थेट परिणाम बेरोजगारीवर होईल. म्हणजेच युद्ध भारतासाठी सर्वच बाबतीत चांगले नाही, त्यामुळे लवकरात लवकर युद्धविराम व्हायला हवा.\nRussia-Ukraine War : UNSC मध्ये मतदानावेळी भारताची तटस्थ भूमिका, रशियाला विरोध का नाही\nSavarkar’s religious reforms : धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी श्रुतिस्मृतिपुराणोक्त तर नकोच, पण कुराणोक्त आणि बायबलोक्तही नको\nआंतरराष्ट्रीय सीमेचे पालन करण्यासाठी भारताने रशियावर दबाव आणावा ; अमेरिकेचा आग्रह\nपुणे महापालिका इमारतीत ई चार्जिंग स्टेशन\nडीम्ड कन्व्हेयन्स आणि मालकी हक्क याबाबत रविवारी औंधमध्ये चर्चासत्र\nपाकिस्तानी लष्करात दोन हिंदू अधिकारी लेफ्टनंट कर्नल पदावर\nदिल्लीत वेगवान वाऱ्यासह रिमझिम पाऊस\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nमराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ\nदिल पे मत ले यार…\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे याचिकाकर्त्यांकडून मागवले उत्तर 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/watch-bipin-rawats-helicopter-flying-in-thick-fog-video-shoot-by-locals-before-crash-112306/", "date_download": "2022-10-01T14:59:31Z", "digest": "sha1:MH44YHRUYOZWPCLNML7YTAPLG7YPUOMD", "length": 19009, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nHome » भारत माझा देश\nWATCH : दाट धुक्यात उडत होते बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर, स्थानिकाने टिपला होता हा अखेरचा व्हिडिओ\nतामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आज हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यामुळे या घटनेचे कारण बऱ्याच अंशी समजू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, जो काल दुपारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर Mi-17 V5 च्या अपघातापूर्वीचा आहे. WATCH : Bipin Rawat’s helicopter flying in thick fog, video shoot by locals before crash\nनवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आज हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यामुळे या घटनेचे कारण बऱ्याच अंशी समजू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, जो काल दुपारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर Mi-17 V5 च्या अपघातापूर्वीचा आहे.\nमात्र, या व्हिडिओला हवाई दलाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टर वरून उडत असल्याचा आवाज ऐकू येतो आणि अचानक तो बंद झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक अचानक थांबतात आणि त्याकडे पाहू लागतात. एक व्यक्ती विचारते – काय झाले तो पडला की क्रॅश झाला तो पडला की क्रॅश झाला दुसरी म्हणे – होय\nसीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 लष्करी अधिकार्यांचा बुधवारी कोईम्बतूरमधील सुलूर एअर फोर्स स्टेशनवरून वेलिंग्टनला जात असताना एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमधील फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले, ज्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनरल रावत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करण्यासाठी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) येथे जात होते.\nपुणे – सातारा महामार्गाजवळ आढळलेल्या रानगव्यांना वन विभागाने पुन्हा जंगलात सोडले\nरेशनकार्ड हवे तर मग जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती; नव्या नियमामुळे सामान्य जनतेच्या डोक्याला ताप\nCDS Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेवर माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला संशय, एनआयए चौकशीची केली मागणी\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/special/beijing-adopts-aggressive-policy-aggressive-warns-indian-air-force-17337/", "date_download": "2022-10-01T14:46:59Z", "digest": "sha1:IPIY6U63VNEKBHNG5AOYDL5MRUZS73YT", "length": 17861, "nlines": 144, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nबीजींगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक, भारतीय हवाई दलप्रमुखांचा इशारा\nचीन एलएलसीवर आक्रमक झाला तर त्याला सणसणीत उत्तर दिले जाईल. बीजिंगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक होऊ शकतो, असा इशारा हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिला आहे. Beijing adopts aggressive policy aggressive warns Indian Air Force\nनवी दिल्ली : चीन एलएलसीवर आक्रमक झाला तर त्याला सणसणीत उत्तर दिले जाईल. बीजिंगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक होऊ शकतो, असा इशारा हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिला आहे.\nजोधपूरमध्ये भारतीय हवाई दल आणि फ्रान्सच्या हवाई दलाचा संयुक्त सराव डेझर्ट नाइट -21 वर आयोजित पत्रकार परिषदेत हवाई दल प्रमुख म्हणाले की, जर चीन आक्रमक होऊ शकतो तर आपणही होऊ शकतो. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. पण आम्ही कोणत्याही देशाविरूद्ध सराव करत नाहीए. आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी हे केले जात आहे.\nहवाई दलाची ताकद वाढणार, आणखी तीन राफेल ताफ्यात सामील होणार\nपाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांमध्ये सर्व नवीन तंत्रज्ञान आणि सेन्सर बसवण्याची आमची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतीय हवाई दलात फ्रान्सने बनवलेल्या ८ राफेल विमानांचा आतापर्यंत समावेश करण्यात आला आहे. फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल विमानांपैकी ही ८ विमाने आहेत. राफेल विमानांसाठी भारताने फ्रान्ससोबत करार केला. ८ राफेल विमानं आली आहेत. आता आणखी तीन राफेल विमानं या महिन्याच्या अखेरीस भारतात दाखल होतील, अशी माहिती हवाई दल प्रमुखांनी दिली.\nपुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व ३६ राफेल विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश केला जाईल. ११४ मल्टीरोल लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी राफेल देखील एक महत्त्वाचा उमेदवार आहे. भारतीय वायुसेनेने डीआरडीओशी ५ व्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या उत्पादनाचा कार्यक्रम सुरू केला आहे, असे भदोरिया यांनी सांगितले.\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसण दसरा दिवाळीचा आला, पण जाहिरातींचा ट्रेंड बदलला; जश्न ए रिवाजला फाटा\nइतिहासाची साक्ष : काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो; पण उडी नेहरू गांधी परिवार निष्ठेच्या कुंपणातच पडणार\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर…\nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल : लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज का आहे\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\n5G services : देशात कशी असेल सेवा; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय; सरकारचे आणि कंपन्यांचे नियोजन काय\n5GLaunch : 4.0 क्रांतीतून 21 वे शतक भारताचे; पंतप्रधान मोदींना विश्वास; नव्या सेवेसाठी कंपन्या सरसावल्या\nगरब्यात लाऊडस्पीकर वा डीजेची गरज नाही : हायकोर्टाचे रोखठोक मत, इतरांना त्रास न देता नवरात्र करा साजरी\nकमर्शियल गॅस सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त; पण CNG-PNG च्या दरात वाढ\nथरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग नकाशातून गायब; वाद वाढल्यावर ट्विट डिलीट, माफीही मागितली\nRBI Guidelines : रिझर्व्ह बँकेने म्हटले, आउटसोर्स एजंट्सनी कर्ज वसुलीचे काम कायद्याच्या कक्षेत करावे\nमोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमामला धमक्या : दिल्ली पोलिसांनी केली तक्रार दाखल; मुख्य इमाम म्हणाले – मी माझ्या विधानावर ठाम\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nअमेरिकेने UNSC मध्ये रशियाविरोधात आणला प्रस्ताव, भारत-चीनसह या 4 देशांनी राखले अंतर\nWATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन\n5G लाँच : भारतात पुन्हा एक मोठी तंत्रज्ञान क्रांती होणार, पंतप्रधान मोदी आज 5G सेवा सुरू करणार\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nHalal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सहमतीच्या दिशेने; नेहरू गांधी परिवार निष्ठेलाच प्राधान्य\nॲम्बुलन्सला वाट काढून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबविला\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद\nशाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल\nRBI Tokenization Rules : आजपासून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठी RBI चे टोकनायझेशन नियम लागू, कसे काम करतील जाणून घ्या\nमूळ शिवसेनेवरील दावा मजबुतीसाठी पाऊल; शिंदे गटाची युवा सेना कार्यकारणी जाहीर\nWATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी\n मोफत शिकवणार की फी घेणार, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर\n2 शिवसेनांची झुंज : दसरा मेळाव्यात गर्दी वॉर; पण त्याआधी टीजर वॉर\n12 वी च्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी\nदिल पे मत ले यार…\nगडचिरोलीतील पोलिसांच्या दीडपट वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 1 October 2022\nपनवेल महापालिकेच्या शाळेत बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी 5G संवाद 1 October 2022\nद फोकस एक्सप्लेनर : हिजाबविरोधी आंदोलनाच्या आगीत होरपळतोय इराण, 14 दिवसांत 80 हून अधिक ठार, वाचा सविस्तर… 1 October 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-for%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-5-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-01T15:43:10Z", "digest": "sha1:E7ZRJ6CVMF3ODAEBMQXW5SRX6U4P5TEE", "length": 12725, "nlines": 118, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल चांगले फोटो शोधत आहे. शीर्ष 5 पुरस्कार देईल आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल चांगले फोटो शोधत आहे. शीर्ष 5 बक्षीस देईल\nटोनी कोर्टेस | | आयफोन 11, मिश्रित\nफुटबॉलच्या जगात एक म्हण आहे की प्रत्येक फॅनच्या आत एक कोच असतो. फोटोग्राफीबाबतही असेच घडते. आज आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की आयफोनच्या प्रत्येक वापरकर्त्याच्या आत एक छायाचित्रकार आहे.\nAppleपल काही अंशी दोष देणे आहे. जर त्यांचे आयफोन्स लोखंडाचे बनलेले असतात आणि त्यानी नखांना चालविता येत असेल तर आम्ही आपल्यामध्ये सुतार घेऊन जाऊ. मुद्दा असा आहे की प्रत्येक नवीन आयफोन मॉडेलमध्ये मागील मॉडेलपेक्षा चांगला कॅमेरा असतो. म्हणून एखादा चांगला फोटो काढण्यासाठी त्याची किंमत कमी जास्त असते. वर्षानुवर्षे Appleपल आम्हाला चांगले छायाचित्रकार बनवित आहे. आणि आता आपण त्याला काही छान स्नॅपशॉट पाठवावे अशी त्याची इच्छा आहे.\nIPhoneपल तीन आयफोन 11 मॉडेलपैकी एकासह घेतलेले उत्कृष्ट नाईट मोड फोटो शोधत आहे. प्रथम पाच कंपनीच्या विपणन मोहिमेसाठी वापरल्या जातील आणि अधिकार त्यांच्या मालकाकडून खरेदी केले जातील. एक फोटो स्पर्धा, चला. आजपासून आणि 29 जानेवारीपर्यंत आपल्याकडे नाईट मोडमध्ये आपला सर्वात चांगला फोटो काढण्याची वेळ असल्यास, आवश्यक असल्यास ते संपादित करा आणि Appleपलला पाठवा. निर्णायक मंडळाने 5 सर्वोत्कृष्ट निवडल्या आहेत आणि 4 मार्चला त्यांची घोषणा करतील.\nनिवडलेले पाच जण Appleपलच्या न्यूजरूममधील गॅलरीत, websiteपलच्या वेबसाइटवर आणि .पल इंस्टाग्रामवर (appपल) प्रदर्शित केले जातील. ते डिजिटल किंवा भौतिक, पोस्टर किंवा होर्डिंगसारखे असले तरीही जाहिरात मोहिमेसाठी कंपनीद्वारे वापरल्या जाऊ शकतात.\nस्नॅपशॉट्सला स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी केवळ अटी पूर्ण करणे आवश्यक आहे ती म्हणजे फोटो आयफोन 11, आयफोन 11 प्रो किंवा आयफोन 11 प्रो मॅक्ससह नाईट मोडमध्ये घेण्यात आला आहे.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nNightपल सर्वोत्तम नाईट मोड फोटो मिळविण्यासाठी या सूचना देते:\nरात्र मोड कमी प्रकाश वातावरणात स्वयंचलितपणे सक्रिय होते. तो सक्रिय झाल्याची माहिती देण्यासाठी स्क्रीनवर यलो नाईट मोड चिन्ह दिसू नये.\nनाईट मोड दृश्यावर आधारित नेमबाजीची वेळ निश्चित करते आणि रात्री मोडमध्ये दर्शविला जातो. या वेळी चिन्हावर टॅप करुन आपण व्यक्तिचलितरित्या सुधारित करू शकता.\nआपला आयफोन तयार करण्याचा प्रयत्न करा किंवा आपल्याला तो वेळ कमी प्रकाश देखावांमध्ये वाढवायचा असेल तर ट्रायपॉड वापरा.\nप्रतिमांचे लेखक त्यांचे हक्क कंपनीकडे एक वर्षासाठी हस्तांतरित करतील आणि Appleपलने फोटोच्या उपयोगाच्या आधारे त्यांना मोबदला दिला जाईल.\nआपण # फोटोशॉटफोन किंवा # नाइटमोडचॅलेन्ज हॅशटॅगचा वापर करून ट्वीटर किंवा इन्स्टाग्रामद्वारे आपले फोटो स्पर्धा करण्यासाठी (आपण त्यांना संपादित करू शकता) पाठवू शकता. Weibo मार्गे # शॉटनीफोन # किंवा # नाईटमोडचाॅलेंज # मथळ्यामध्ये, आपण आपला आयफोन 11, 11 प्रो, किंवा 11 प्रो कमाल असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.\nआपण त्यांना 'फर्स्ट_लिस्टनेम_नाइटमोड_आयफोन 11 (आवश्यक असल्यास प्रो आणि मॅक्स)' या नावाने शॉटोनआयफोन @ अॅपल डॉट कॉमवर ईमेल देखील करू शकता.\nबरं, तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे बाजारात तीन आयफोन 11 पैकी एक असल्यास आपण आपले फोटो पाठविणे सुरू करू शकता. नशीब\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » मिश्रित » Appleपल चांगले फोटो शोधत आहे. शीर्ष 5 बक्षीस देईल\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nPornपलने बाल पोर्नोग्राफीसाठी आयकॉल्ड फोटो स्कॅन करण्यास सुरूवात केली\nएलआयएफएक्सने सीईएस 2020 मध्ये नवीन स्मार्ट फिल्टमेंट लाइट बल्बचे अनावरण केले\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/free-movement-leopards-in-pandavaleni-area", "date_download": "2022-10-01T14:36:59Z", "digest": "sha1:PAARQBFUK43DEMVF3R5YYEHRCF24SDQQ", "length": 4727, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पांडवलेणी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार |Free movement leopards in Pandavaleni area", "raw_content": "\nपांडवलेणी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार\nशहरातील पांडवलेणीच्या (Pandavaleni) पायथ्याशी नवीन तयार झालेल्या हॉटेल रेडिसन ब्लूच्या (Hotel Radisson Blu) पाठीमागे असलेल्या मोठ्या प्लॉटमध्ये बिबट्याचा (Leopard) मुक्तसंचार झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच घटनास्थळी वनक्षेत्रपालांनी भेट देऊन पाहणी करत पुढील उपयोजना सुरू केल्या आहेत....\nयाबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल रेडिसन ब्लूच्या पाठीमागे दोन-तीन एकरावर मोठी झाडे असून याठिकाणी दुपारी बिबट्याचे काही नागरिकांना (citizens) दर्शन झाले.\nत्यानंतर त्यांनी तात्काळ वनसंरक्षक दलाला (Forest Guard) ही माहिती दिली असता वनक्षेत्रपाल विजयसिंह पाटील (Forester Vijaysinh Patil) यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा शोध घेतला. त्याठिकाणी फटाके फोडले परंतु बिबट्या दिसला नाही.\nतसेच बिबट्या त्या परिसरात आजूबाजूला असल्याची शंका येथील रहिवाशांनी व्यक्त केल्यामुळे येथे पिंजरा (Cage) लावण्यात आला असून पुढील सूचना रहिवाशांना देण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितले.\nदरम्यान, येथील रस्त्यावर जवळच एक मोठा प्रकल्प असून आजूबाजूला मोठी रहिवासी वस्ती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/rabbi-season-area-proposed-ahmednagar", "date_download": "2022-10-01T15:39:43Z", "digest": "sha1:PXNNLKHF3F5QMXRVATVKTB77CAZUK6FS", "length": 7255, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित", "raw_content": "\nरब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित\nसाडेतीन लाखांवर ज्वारी तर 1 लाख 30 हजार हरभरा पिकांचे नियोजन\nयंदा दमदार पावसामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टवर प्रस्तावित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी पिकाचे नियोजन असून ज्वारीचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर तर हरभरा पिकाचे क्षेत्र 1 लाख 30 हजार हेक्टर नियोजित आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती दयनीय झाली असून आता पाऊस न थांबल्यास खरीप हंगामातील पिके उफाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nजिल्ह्यात खरीप हंगामात देखील दमदार पावसामुळे शतप्रतिशत पेरण्या झाल्या होता. मात्र, जून ते सप्टेंबर या कालावधीत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून याचा पिकांवर परिणाम होतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी तर जादाच्या पावसामुळे पिकांची केवळ वाढ झाली असून त्यांना शेंगांची लागण कमी असल्याचे दिसत आहे. त्यात आता कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. वास्तवात नगर जिल्हा हा राज्याच्या कृषीच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात परतीच्या पावसावर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची मदार असते. काही वर्षापासून जिल्ह्यातील पावसाचा चित्र बदलत आहे.\nजूनपासून दमदार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामाची पिके जोमात असल्याचे दिसतात. मात्र, जादाच्या पावसाने या पिकांचे मातेरे होत असल्याचे शेतकरी आता अनुभवत आहेत. दरम्यान, कृषी विभागाने आता रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले असून यात 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र हंगामासाठी प्रस्तावित केले आहे. यात रब्बी ज्वारीचे 3 लाख 49 हजार, गहू 99 हजार 999, मका 3 हजार 500, हरभरा 1 लाख 30 हजार, सुर्यफूल 700, ऊस लागवड 57 हजार 33 हेक्टरचा यांचा समावेश आहे. यासह 1 लाख 62 हजार 875 क्षेत्रावर भाजीपाला, 12 हजार 189 क्षेत्रावर फळपिके, 457 क्षेत्रावर फुल शेती यासह 1 लाख 75 हजार 521 हेक्टवर अन्य पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे रब्बी हंगामासह अन्य शेतपिकांसह कृषी विभागाने 8 लाख 16 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन केले आहे.\nतालुकानिहाय प्रस्ताविक क्षेत्र (हेक्टरमध्ये)\nनगर 94 हजार 683, अकोले 15 हजार 853, जामखेड 67 हजार 555, कर्जत 1 लाख 2 हजार 504, कोपरगाव 40 हजार 224, नेवासा 41 हजार 66, पारनेर 1 लाख 8 हजार 190, पाथर्डी 56 हजार 621, राहाता 35 हजार 203, राहुरी 42 हजार 238, संगमनेर 46 हजार 786, शेवगाव 48 हजार 501, श्रीगोंदा 84 हजार 371, श्रीरामपूर 33 हजार 38 असे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-marriage-lure-abuse-of-young-woman", "date_download": "2022-10-01T15:25:47Z", "digest": "sha1:JQ4KKYVLC2ZEIU3IGTKQXDTVCJFO2TDD", "length": 4664, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार", "raw_content": "\nश्रीरामपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार\n5 जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nतुझ्याशी लग्न करेल, तुला सांभाळेल तसेच तुला आयुष्यभर साथ देईल, असे वेळोवेळी आश्वासन देऊन सदर तरूणीवर अत्याचार केला. खोटी आश्वासनं देऊन अत्याचार करून गैरफायदा घेतल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर सदर तरूणीने श्रीरामपूर शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसन 2020-21 ते 2022 च्या दरम्यान बाळासाहेब हरदास याने सदर तरुणीस तुझ्याशी लग्न करेल, तुला सांभाळेल तसेच तुला आयुष्यभर साथ देईल, असे वेळोवेळी आश्वासन देऊन या तरुणीवर अत्याचार केला. केवळ या तरुणीला खोटी आश्वासनं देऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा गैरफायदा घेतला. आपल्याला फसवून अत्याचार करत असल्याचे तरुणीच्या लक्षात येताच सदर पीडित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन सदरचा प्रकार कथन केला.\nया पीडित तरुणीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बाळासाहेब हरदास, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जावई यांच्याविरुध्द भादंवि कलम 376, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/vidyache-pan-in-marathi/", "date_download": "2022-10-01T14:31:04Z", "digest": "sha1:ETOSYAUWSZDFOYK6RSYFR37EBJJ56U4X", "length": 6993, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "vidyache pan in marathi Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nविड्याचे पान, ताम्बूल – गुणधर्म आणि औषधी उपयोग\nविड्याचे पान (ताम्बूल) आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. संपूर्ण भारतभर विड्याचे पान खाल्ले जाते. तसेच विड्याचे पान विविध प्रकारच्या पूजा करताना देखील वापरले जाते. विड्याचे पान शुभ मानले जाते. हे सारे तर आपल्याला माहीतच आहे, पण आपल्याला हे माहीत आहे का की विड्याच्या पानात खूप औषधी गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ते अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते. कसे ते आजच्या ह्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/not-only-india-but-these-countries-also-celebrate-independence-day-on-15th-august-pvp-97-3070613/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-10-01T15:11:04Z", "digest": "sha1:3RTN3J25LDBNIN4CCICESF432XNKRCNT", "length": 19816, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Not only India, but 'these' countries also celebrate Independence Day on 15th August | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nकेवळ भारतच नाही, तर ‘हे’ देशही १५ ऑगस्ट रोजी साजरा करतात स्वातंत्र्य दिन; जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कथा\nतब्बल १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nइंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. (Indian Express)\nयावर्षी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आझादी का अमृत महोत्सव म्हणून यंदा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. यासाठी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत घराघरात देशाचा झेंडा फडकावण्याचा उपक्रम सुरु आहे. तब्बल १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.\nइंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. भारताव्यतिरिक्त असे अन्य ४ देश आहेत जे १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. या देशांनाही १५ ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळालं होतं.\nविधवा सुनेला सासऱ्याचा आधार; थरथरत्या हाताने लावलं कुंकू सुप्रिया सुळेंच्या स्वागताचा ‘हा’ भावनिक Video ठरतोय चर्चेचा विषय\n“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा\n‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”\nउद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…\nबहरीन लोकसंख्येच्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणानंतर देशाने ब्रिटिशांपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले. यानंतर देशाने ब्रिटनशी मैत्रीचा नवा करार केला. बहरीनला ब्रिटनकडून १५ ऑगस्ट १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं.\nIndependence Day 2022: स्वातंत्र्य दिनासाठी ट्राय करा ‘हे’ पारंपरिक तिरंगी रेसिपीज; फूड कलरची गरजच नाही\nउत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया\nकोरियाचा राष्ट्रीय मुक्ती दिवस हा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांमध्ये दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांकडून कोरियन द्वीपकल्प मुक्त झाल्यानंतर, तीन वर्षांनंतर, १५ ऑगस्ट १९४८ रोजी स्वतंत्र कोरियन सरकारे निर्माण झाली.\n१९६० मध्ये या देशाला फ्रान्सपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. काँगो देश १५ ऑगस्ट रोजी त्याचे स्वातंत्र्य साजरे करते, जो कांगोचा राष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखला जातो.\nजगातील सर्वात लहान देशांपैकी एक, लिकटेंस्टीनने १८६६ मध्ये जर्मन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले. १९४० पासून १५ ऑगस्ट रोजी या देशात राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. ५ ऑगस्ट, १९४० रोजी लिकटेंस्टीनच्या प्रिन्सिपॅलिटीच्या सरकारने अधिकृतपणे १५ ऑगस्टला देशाची राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nHar Ghar Tiranga: तुमच्या देखील घराच्या छतावर तिरंगा फडकतोय तर ‘या’ पाच सोप्या स्टेप्स फॉलो करून डाउनलोड करा प्रमाणपत्र\nपुणे : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा\nमिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…”\nदुबईतून माघारी आणलेल्या निर्यात मालातून अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त\n“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले\n“ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा\n“बाबांनो मी सातवेळा बारामती मतदारसंघातून निवडून आलो, कारण…”, अजित पवारांनी सांगितलं विजयाचं गुपित\nकल्याण : मनसेचे अस्तित्व काटई गावापुरते मर्यादित ; शिवसेना शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांची टीका\nटेस्लाचा ह्युमनॉइड रोबोट सादर; जाणून घ्या ‘या’ रोबोटची विशेषत:\nरश्मी ठाकरे यांचे नवरात्री शक्तीप्रदर्शन वादात ; मुंबई, ठाण्यातील महिला जमविल्याचा शिंदे गटाचा आरोप\nBharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद\nPhotos: सलमान खानचं मानधन, स्पर्धकांची नावं; जाणून घ्या Bigg Boss 16 संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं\nPhotos: झिंकच्या कमतरतेमुळे केस गळतात तुमच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश…\n“मला माफ करा,” रात्री १० नंतर लाऊडस्पीकर वापरण्यास मोदींचा नकार, पंतप्रधानांचा आदर्श इतर राजकारणी घेणार का\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर\nMaharashtra Breaking News : ठाणे रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या\n“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”\n“मी आता फडणवीसांना विचारणार आहे की ट्रेनिंगला…”, अजित पवारांचा खोचक टोला; ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर\n“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही”, नवनीत राणांची टीका; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख\nमुंडे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा धनंजय मुंडेंनी दिली जाहीर कबुली, म्हणाले “पंकजा आणि माझं नातं आता…”\nVIDEO : दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंनी ‘झिंगाट’ गाण्यावर धरला ठेका\nअभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी दोनशे कोटींची मागणी; महापालिका राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार\n‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार\nNavratri 2022 : उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास\nDiabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nNavratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद\nविवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं\nHealth Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या\nमासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय तर जाणून घ्या यावर योग्य उपचार\nWeight Loss : ‘या’ सवयी वजन कमी करण्यात ठरतात अडथळा; लगेच करा बदल\nNavratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/pakkala", "date_download": "2022-10-01T13:49:25Z", "digest": "sha1:DT7DCPS5W6FMFYKH5YYBY2C3PK6SKFYO", "length": 7883, "nlines": 174, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पाककला Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nसोपा व रुचकर नाष्टा कसा असावा\nमांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी\nयंदा दिवाळी फराळ बनवताना या ६ चूका टाळा\nखरवस प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते. जिन्नस १ लिटर चीक (खरवसाचे दूध) १ कप दूध ३०० ग्रॅम गूळ १०० ग्रॅम साखर वेलची किंवा जायफळाची पूड पाककृती चीकाचे...\nकोहळ्याच्या वड्या: प्रोटीन,कार्बोहायड्रेट्स तसेच व्हिटामिमन्स असलेल्या कोळ्याच्या वड्या हा मराठमोळा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. जिन्नस ५०० ग्रॅम कोहळ्याचा कीस २ नारळ ३ वाट्या साखर १ वाटी पिठी साखर एक चमचा तूप १ वाटी साय किंवा...\nपिठाच्या ढोकळा तुम्ही वेगळी चव म्हणून करु शकाल\nजिन्नस २ वाट्या शिंगाड्याचे पीठ १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट २ वाट्या आंबटसर ताक मीठ मिरची आले जिरे खायचा सोडा पाककृती सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व...\nवरीच्या तांदळाचे सांडगे: उपवासाला चालणारे आणि वेगळ्या पध्दतीचे असे वरीच्या तांदळाचे सांडगे तुमच्या जेवणाची चव वाढवतील. जिन्नस अर्धा किलो वरी तांदूळ दहा हिरव्या मिरच्या मीठ जिरे दाण्याचे कूट पाककृती वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर...\nउपवासाला काय खाऊ काय खाऊ नये यावरही आपण चर्चा चालते. परंतु उपवासाला हा बटाटा वडा करुन खाऊ शकता. सारणासाठी साहित्य १ किलो उकडलेले बटाटे १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले आले हिरव्या मिरच्या(उपवासाला...\nसुकृत खांडेकर को मिली डॉक्टरेट राजनीति और पत्रकारिता का मेल: डॉ मोहन जोशी\nसर्व श्रेठ समाज सेवक अण्णा हजारे यांना न्यूजमेकर्स अचिव्हमेंट अवॉर्ड 2021 देण्यात आला\nलातूर महानगरपालिके कडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग चे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2022-10-01T14:52:18Z", "digest": "sha1:CKDNPIMR44PNBMR67PDTGMZUOETQ2NOP", "length": 12864, "nlines": 238, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गांभीर्याने चर्चा | Solapur City News", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गांभीर्याने चर्चा\nवर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीसह, अन्य मंत्र्यांची बैठक\nमुंबई- मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली.\nमुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकास मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, तसेच परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.\nराज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली. त्यावर बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री. चव्हाण आणि उपस्थितांनी मराठा आरक्षण लागू होण्यासाठी ठामपणे बाजू मांडण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महसूल व वन विभागाचे सचिव किशोर राजे- निंबाळकर उपस्थित होते.\n(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)\nकेंद्र शासनाने राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीत (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला\nराज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविण्याचे निर्देश\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nरुपाली चाकणकरांचा आरोप; घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा\n डोळ्यांवर पट्टी बांधून केला बलात्कार\nभारतात 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mangeshkocharekar.com/2020/10/", "date_download": "2022-10-01T13:50:14Z", "digest": "sha1:UJYZUY7V4FCBUUG4GVNG6CRMKDZDH7CA", "length": 5508, "nlines": 39, "source_domain": "mangeshkocharekar.com", "title": "October 2020 - प रि व र्त न", "raw_content": "\nप रि व र्त न\nआज तू सहजच बोलून, दुखावले माझ्या मनातुला कळलेच नाही मुली, किती झाल्या जखमा आठव बरे ते दिवस, अन रोजचाच तुझा बहाणापायाची घडी,पोटाचा पलंग, मी होतो तुझा दिवाना तुझे हास्य,तुझे चाळे,…\nभिती अज्ञाताची भाग १\nलहानपणी घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याला दूध पिण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बागुलबुवाची किंवा अंधाराची भिती दाखवत. गावी प्रत्येक घरास एक सामान ठेवण्याची, थोडी अंधारी खोली असे. हीच ती बागुलबुवाची खोली. मुलांना…\nमी काही लिहीत नाही, तेव्हाही मी अस्वस्थ असतोमी सुचेल तेव्हा लिहितो, तेव्हाही मी स्वस्थ नसतोमाझ्या लिखाणाची मीमांसा, जोवर मला कळत नाहीमाझ्या अस्वस्थतेचं वादळ, तोवर पूर्ण शमत नाही शब्द म्हणजे हृदयाचे…\nतुकाराम महाराज यांना कोण ओळखत नाही, वाणी असूनही धन कमावण्याऐवजी ते गरीबाची नड सांभाळून माणूसकी कमवत होते म्हणूनच पत्नी नेहमी त्यांचा उध्दार करीत असे. तुकाराम अभंगाच्या नावाने वाट्टेल ते लिहुन…\nचाळशी नंतर स्त्री बायको उरत नाहीतिच्या रक्तात भिनत जाते तीची आईती होते मुलांची हक्काची प्रेमळ दाईया दाईविना मुलांना पर्यायच उरत नाही | मुलांना कसं समजवावं फक्त तिलाच जमतंतीच नीट जाणते…\nपुनःश्च हरिओम आणि फरफट\nएकवीस मार्चला शासनाने प्रथम लॉकडाऊन जाहीर केले आणि ते टप्याटप्प्याने वाढवले त्याला सहा महिने लोटले. त्यानंतर जून महिन्यात काही प्रमाणात सुट देण्यात आली तेव्हा अत्यावश्यक सेवेतील दहा टक्के कर्मचारी यांना…\nओढून ताणून कुणी बनत नसतो महात्मादुसऱ्यासाठी कण कण जाळावा लागतो आत्मा द्यावा लागतो वेळ जाणावे लागते गरिबाचे दुःखसमर्पित भावनेने सेवेसाठी आटवावे लागते रक्त त्यागावा लागतो अहंकार गिलावा लागतो क्रोधगाळावा लागतो…\nआदरातिथ्य म्हणजे नक्की काय कोणी कोणा विषयी आदर व्यक्त करावा कोणी कोणा विषयी आदर व्यक्त करावात्याचा व्यक्तीच्या वयाशी सबंध आहे कात्याचा व्यक्तीच्या वयाशी सबंध आहे काआदरातिथ्य करतांना वय, सामाजिक दर्जा, जात,धर्म ,पंथ,भाषा याचा अडसर येणे योग्य नव्हे. बालो वा यदी वा…\nसारे काही बंद आहे\nहे माते तुझ्याच अज्ञान बालकांना एकदाच क्षमा करतू जननी तू जन्मदात्री चुकू तिथे जरूर शिक्षाच करवैफल्यग्रस्त तुझ्या बालकाला ममतेने हृदयासी धरनिरोगी, निरामय जीवनाचा मंत्र दे,दे माणुसकीचा वर आम्ही हव्यासापोटी अहंकार,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2021/02/19/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2022-10-01T14:38:42Z", "digest": "sha1:XU6G75TI43JRX7B3OSSJWCPXQK6HGOKW", "length": 4726, "nlines": 66, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी. – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » माझी वडवणी » वडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.\nवडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.\nवडवणीत पत्रकारांकडुन शिवजयंती साजरी.\n– डोंगरचा राजा / ॲानलाईन.\nवडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून अभिवादन करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सदस्य संपादक अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी चे तालुका अध्यक्ष विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, सरचिटणीस सतिश सोनवणे,ओम जाधव सह आदी उपस्थित होते.\nPrevious: पिकांचे मोठे नुकसान;शेतकऱ्यांना भरपाई द्या – पंकजाताई मुंडे\nNext: समाजाला न्याय देऊ शकतो – अँड.अजित देशमुख.\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा रद्द..\nविकासा चे केंद्रबिंदू मानून कामे करा – एस.एम. देशमुख\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://gavkatta.com/social/the-rope-of-life-is-not-in-our-hands/", "date_download": "2022-10-01T14:46:16Z", "digest": "sha1:WI3OEN7J7QMNE5JMV2NOHAI6JWXCILNI", "length": 19517, "nlines": 204, "source_domain": "gavkatta.com", "title": "आयुष्याची दोरी आपल्या हातात नाही.. - गाव कट्टा", "raw_content": "\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\nCrop insurance : ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखवणार पडीक,येथे करा ई-पीक पाहणी\nFree Scooty Yojana: पी एम नरेंद्र मोदी स्कूटी योजना, जाणून घ्या अर्ज कसा करायचा\nPM Kisan12th Installment: पी एम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले का असे प्रकारे तपासा तुमच्या बँकेत पैसे आले की नाही.\nया जिल्हा बँकेचे 49961 शेतकरी पात्र यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान खात्यात येण्यास सुरुवात,50000 subsidy account to farmers\nGood News for Farmers: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2 दिवसात येणार 2000 हजार रुपये यादीत नाव असेल तरच भेटणार, यादी पहा\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\nHome/सामाजिक कट्टा/आयुष्याची दोरी आपल्या हातात नाही..\nआयुष्याची दोरी आपल्या हातात नाही..\nआयुष्याची दोरी आपल्या हातात नाही..\nनेहमी प्रमाणे सकाळी क्लासला जाउन आलो.मोबाईल डवचत असताना सोशल मिडिया तून एक बातमी आली .भावपूर्ण श्रध्दाजंली,एक लहानपणीचा सहवासी आम्हाला सोडून गेला.\nम्हतार पणी एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यावर दु:ख होईल पण जास्त त्रास होतो जेव्हा एखादी व्यक्ती तरूणपणीच आपल्याला सोडून जाते. या आयूष्यात आपले ध्येय काय आहे हे माहीत नाही पण जे आपल्याला आयुष्य दिले आहे त्या आयुष्यातील प्रत्येक टप्याचा आनंद प्रत्येकाने घेउन जर आयुष्यातून निघून गेला एखादा व्यक्ती तर मनाला समाधान तरी वाटते की माणूस चांगला जगून गेला..पण तरूण वयात एखादा व्यक्ती या आयुष्याला सोडून जातो हे खूप वेदनादायी आहे..\nया जीवनात आलात तर प्रत्येकाने लहानपण,तरूणपण आणि म्हातारपण या अवस्थे मधून जावून जीवनाचा स्वाद घेतलाच पाहिजे..का देव एवढा कठोर होतो की एखादा जीवन जगत असताना अर्ध्यातून त्याला घेउन जातो..\nदेवाचा हा भेदभाव मला पटत नाही..एकाला ऐवढे आयुष्य देतो की तो माणूस पूतण्याच्या पोरांचे लग्न सुध्दा बघून नंतर त्याचे जीवन समाप्त होते..आणि एकीकडे साधे तरूणपण सुध्दा जगू देत नाही..का करतो देव असा भेदभाव..एकाला १०० आयुष्य आणि काही जणांना २० वर्षे, काही जणांना ५० वर्षे ..असा देव का करतो भेदभाव.\nकाही जण म्हणतात आदल्या जन्माच्या कर्मानुसार तुमचे जीवन ठरत असते. ज्या जन्माबद्दल आपल्याला काहीच आठवत नाही,त्या जन्मात आपण कोणते कर्म केले याची आपल्याला माहीती नसते, त्याची शिक्षा या जन्मात मिळणे हे न पटण्यासारख आहे..\nआमच्या शेजारी एक चार जणांचे कुटुंब होते, त्यात कर्ता धर्ता एकच ,त्याचा ३५ व्या वर्षी मृत्यू झाला..आनंदात असणारे कुटुंब दु:खाचा सागरात फेकले गेले..आज त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणी सहारा देणारा नाही..अवस्था नाजूक आहे. काय चूक होती त्या माणसांची , आदल्या जन्मांचे कर्म का,\nआयुष्यातील दोरी आपल्या हातात नाही ,हे अशा घटनेतून आपल्याला समजते.\nजन्म पण आपल्या हातात नाही, आणि मृत्यू पण आपल्या हातात नाहीत, कोणते संकंट आपल्या जीवनात येतील ते पण आपल्या हातात नाहीत, कधी आपल्या सुख मिळेल ,आणि कधी आपल्याला दु:ख मिळेल हे सुध्दा आपल्या हातात नाही, श्वास आपण घेतो असे आपल्याला वाटते ,पण तो चालूच ठेवायचा की बंद ठेवायचा हे आपल्या हातात नाही, आपल्या हातात फक्त एवढेच आहे की आपण या सर्व गोष्टीला हिंमतीने सामोरे जायचे हे आपल्या हातात आहे..\nजे होत आहे, जे होणार आहे त्याच्याशी लढाई करायला, त्याच्याशी सामना करायला नेहमी तयार राहणे, विश्वासाने ,धाडसाने सामोरे जाणे हेच आपल्या हातात आहे..\nतूमच्या कडे किती ही धन असु दया, शेवटी संकंट आयुष्यात येतच राहणार..आपल्याला आयुष्यात दु:ख ,वेदना होतच राहणार ,आपले एकच काम ते म्हणजे या सर्व गोष्टी साठी आपण सामना करायला तयार असणे .\nमाझ्या आयुष्यात हे कसे झाल, माझ्याबरोबरच असे का होते, मी काय चूक केली, माझ्या आयुष्यातील संकंट कमी कधी होणार ,माझे चांगले दिवस कधी येणार…\nयाचा विचार न करता ,जसे आयुष्य आहे तसे आयुष्य जगत जाणे, प्रामाणिक पणे काम करत राहणे, कारण जे व्हायचे ते होणारच आहे.\nजेवढे सुख तूम्हाला मिळायचे ते तूम्हाला मिळणारच आहे..ना नशीबापेक्षा जास्त ,ना नशीबापेक्षा कमी..\nकारण आपल्या हातात काहीच नाही..आलेला क्षण जगणे हेच आपल्या हातात आहे..तूम्ही चार पैशे कमवण्यासाठी काही गोष्टी करू शकता, चार पैशे पण तूमच्या कडे येतील..पण जे व्हायचे ते होणारच..तूम्ही फक्त चार पैसे अधिक कमवू शकता..पण भरपूर गोष्टी आपल्या हातात नाहीत, हे आपल्याला मान्य करावेच लागेल..\nथोडेसा हा लेख नकारात्मक वाटेल पण मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे..असेच असेल हे मी तूम्हाला नाही सांगू शकत..मला जे वाटले की जीवन असेच आहे..ते मी तूमच्या समोर मांडले आहे..यात खूप वाक्य चूकीचे पण असू शकतात तूमच्या नुसार..पण शेवटी हे आपल्याला मान्यच करावे लागेल की आयुष्याची दोरी आपल्या हातात नाहीच..\nलेखक : राम ढेकणे\nनवीन यादी जाहीर, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार हप्ता.PM-Kisan Yojana Beneficiary List\nInput subsidy : यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त २६ लाख शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची वाढीव मदत जाहीर.\nBirth Certificate Online Apply 2022 :जन्म प्रमाणपत्र फक्त 2 मिनिटात काढा आपल्या मोबाईलवर ते पण मोफत\nKusum Solar pump Scheme 2022: शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी यंदा दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतात बसणार सौर पंप, या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू.\nPM Kisan 12th Installment Payment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी PM किसान च्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 येण्यास सुरुवात,येथे यादीत नाव पहा.\nAgriculture Loan: करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर PNB योजना मार्फत 10 मिनटात शेतकऱ्यांना मिळत आहे 50 हजार रुपये लोन,लगेच अर्ज करा\nPM Kisan Yojana Beneficiar:12व्या हप्त्यासाठी,यादीत नाव असणाऱ्यां शेतकऱ्यांनी त्वरित ही कागदपत्रे जमा करा अन्यथा तुम्हाला 12 वा हप्ता मिळणार नाही,येथे यादीत नाव पहा\n(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती\nPM Kisan Yojana Confirm Date : तारीख निश्चित पहा, या दिवशी खात्यात 2-2 हजार रुपये येतील, येथे पहा (Farmer)\nPM-Kisan Yojana Beneficiary Status:पी एम किसान चा 12 हप्त्याचा मेसेज आला का नाही मोबाईलवर असे चेक करा…\nPM Kisan Samman Nidhi : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दोन योजनेचे पैसे एकाच दिवशी येणार खात्यात…\nIndian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी\nकिराणा दुकान वर लोणं...\nजॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप\nगावकट्टा च्या YouTube चॅनेल ला subscribe करा.\nशेअर मार्केट कट्टा 2\nगावकट्टा व्हाट्सअप्प / टेलिग्राम / फेसबुक गृप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gyangenix.com/", "date_download": "2022-10-01T13:53:52Z", "digest": "sha1:DUPAJNCO2HFBZWQXPFTIEBXNJJZWWHAF", "length": 4248, "nlines": 77, "source_domain": "gyangenix.com", "title": "GYANGENIX | Essay In Marathi, Essay In Hindi, मराठी निबंध, हिंदी निबंध", "raw_content": "\nह्या पोस्ट मध्ये आज आपण 29 आणि 30 मे 2022 च्या चालू घडामोडी आणि दिनविशेष म्हणजेच Today current affairs in …\nह्या पोस्ट मध्ये आज आपण 28 मे 2022 च्या चालू घडामोडी आणि दिनविशेष म्हणजेच Today current affairs in marathi पाहणार …\nह्या पोस्ट मध्ये आज आपण 27 मे 2022 च्या चालू घडामोडी आणि दिनविशेष म्हणजेच Today current affairs in marathi पाहणार …\nह्या पोस्ट मध्ये आज आपण २६ मे २०२२ च्या चालू घडामोडी आणि दिनविशेष म्हणजेच Today current affairs in marathi पाहणार …\nभारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ कर्जबाजारी का \nindian economy in marathi : भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ कोण हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल तर त्याचे उत्तर प्रत्येक जण …\nनमस्कार मित्रांनो आज आपण क्विनोआ म्हणजे काय आहे म्हणजेच quinoa in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . कारण ह्या बद्दल …\nभारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ कर्जबाजारी का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/alibag-beach-fishermen-found-a-fish-weighing-100-kg/", "date_download": "2022-10-01T14:12:27Z", "digest": "sha1:VDFEGAQHTCB75PFZICNXI6LZZKSLSFKX", "length": 9443, "nlines": 279, "source_domain": "krushival.in", "title": "अलिबाग समुद्रकिनारी कोळी बांधवांना सापडला 100 किलो वजनाचा मासा - Krushival", "raw_content": "\nअलिबाग समुद्रकिनारी कोळी बांधवांना सापडला 100 किलो वजनाचा मासा\nसध्या समुद्रात बोटीने मासेमारी करण्यास बंदी असून उदरनिर्वाहासाठी कोळी बांधव जाळीने मासे पकडतात. अलिबाग समुद्र किनार्यावर आज सोमवारी (दि.20) सकाळी कोळी बांधवांना तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे.\nखोल पाण्यातील मासेमारी बंद असताना पाकट मासा सापडल्याने दिलासा मिळाला आहे. वाघ्या पाकट नावाचा हा मासा आहे. दिनेश रामचंद्र नाखवा उर्फ नऊ व दिपीकेश दिनेश नाखवा (रा.अलिबाग, बंदरपाडा) या बाप-लेकाला अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या मागच्या भागात खडपात मासेमारी करत असताना हा मासा सापडला. त्याचे वजन 100 किलो इतके असून 15 हजार रुपये एवढी त्याला किंमत येवू शकते. हा मासा मुंबईतील व्यापार्यांना विकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nदिव्यांगत्वाचे तपासणी करून प्रमाणपत्र वाटप\nआर.एस.एस.च्या मुख्यालयावर धडकरणार मोर्चा\nमाथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार\nश्रीवर्धन तालुक्यातही नवरात्रोत्सवाची धामधूम\nअश्वपाल संघटनेला घोडा व्यवसाय संकटात येण्याची भीती\nBrowse by Category Select Category Entertainment (126) Health (9) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,440) Technology (58) Uncategorized (274) अपघात (199) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (448) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,486) क्रीडा (987) खेड (6) खोपोली (51) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (5) देश (1,559) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (17) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (61) नवीन पनवेल (47) नागपूर (6) पर्यटन (28) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,043) राज्यातून (2,912) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,516) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,817) अलिबाग (2,892) उरण (962) कर्जत (1,262) खालापूर (550) तळा (200) पनवेल (1,652) पेण (555) पोलादपूर (247) महाड (451) माणगाव (514) मुरुड (679) म्हसळा (207) रोहा (679) श्रीवर्धन (307) सुधागड- पाली (672) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (668) संपादकीय (326) संपादकीय लेख (341) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://join.stayupdatedindia.com/2020/12/10/math-test-3-result-t008/", "date_download": "2022-10-01T14:22:56Z", "digest": "sha1:WDYYHHTSIK2Z6R6WWJP2IOCCE5EIAA3Y", "length": 22590, "nlines": 417, "source_domain": "join.stayupdatedindia.com", "title": "गणित चाचणी क्रमांक - 3 उत्तरपत्रिका - STAY UPDATED", "raw_content": "\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nStay Updated | व्हाट्सअँप मॅगझीन [ बातम्या, नोकरी अपडेट्स, कृषी अपडेट्स आता आपल्या मोबाईल वर ]\nगणित चाचणी क्रमांक – 3 उत्तरपत्रिका\nमित्रांनो , मागील काही दिवसांपासून आपण दररोज विविध विषयांवर टेस्ट देत आहात . या टेस्ट आपल्यासाठी उपयुक्त होतील या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहे . विविध स्पर्धा परीक्षेच्या मागील काही वर्षात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन या टेस्ट Stay updated परिवाराने आपल्यासाठी उपलब्ध केल्या आहेत . तरी आपण येथे काल झालेल्या गणित चाचणी – 3 ची उत्तरपत्रिका जाणून घेणार आहोत .\n1 ) एक काम 36 माणसे रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवसात करतात . जर 12 माणसे कमी झाली तर रोज 4 तास याप्रमाणे ते काम करण्यास त्यांना किती दिवस लागतील \n2 ) A हा एक काम 20 दिवसात तर B हा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो जर ते काम दोघांनी मिळून केले तर ते किती दिवसात पूर्ण करतील \nउत्तर – 1) 12 दिवस\n3 ) एक पाण्याची टाकी A नळाने 8 तासात भरते व B या तोटीने 12 तासात रिकामी होते . जर नळ व तोटी एकाच वेळी सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरेल \nउत्तर – 3) 24 तास\nA नळाने – 8 तासात – x\nB तोटीने – 12 तासात – y\nया संबंधात A नळाने पाणी भरते पण B नळाने पाणी खाली होते .\nपण वेळ कधी – नसते . त्यामुळे 24 तास हे योग्य उत्तर आहे .\n4 ) एका पाण्याच्या टाकीला 3 नळ आहेत . त्यातील पहिल्या दोन नळाने अनुक्रमे 10 व 20 तासात टाकी भरते . तिसऱ्या नळाने 15 तासात रिकामी होते . जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल \nउत्तर – 2) 12 तास\nपहिल्या नळाने – 10 तास – x\nदुसऱ्या नळाने – 20 तास – y\nतिसऱ्या नळाने – 15 तास – z\nपहिल्या व दुसऱ्या नळाने पाणी भरते तर तिसऱ्या नळाने खाली होते .\n5) ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 360 मी. लांबीच्या रेल्वेला 250मी. पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल \nउत्तर – 4) 36 सेकंद\nपूल ओलांडण्यास लागणार वेळ =( रेल्वेची लांबी + पुलाची लांबी / ताशी वेग )× 18/5\n6 ) एक बस सकाळी 9 वाजता पुण्याहून मुंबईला ताशी 30 किमी वेगाने निघाली . त्या नंतर 2 तास उशिराने दुसरी बस त्याच दिशेने ताशी 40 किमी या वेगाने निघाली तर त्या दोन्ही बस एकमेकीला किती वाजता भेटतील \nउत्तर – 1) 5:00 वाजता\nदुसऱ्या बसला भेटण्यासाठी लागणार वेळ :-\n= [ वेळेतील फरक ( तासात ) / वेगतील फरक ] × पहिल्या गाडीचा वेग\n:- दुसरी बस 9:00 + 2 तास = 11:00 वा. निघाली .\n:- 11:00 + 6 तास = 5 वाजता . या दोन्ही बस एकमेकांना मिळतील .\n7) एक मुलगा घराहुन शाळेला ताशी 10 किमी या वेगाने गेला तेंव्हा तो 15 मिनिटे उशिरा पोहचला . मात्र पुढच्या वेळेला त्याने वेग ताशी 2 किमी वाढवला तेंव्हा तो 5 मिनिट उशिरा पोहचला तर शाळा व घर यांच्यातील अंतर किती \nउत्तर – 1) 10 किमी\nशाळा व घर यामधील अंतर\n= [ वेगाचा गुणाकार / वेगाचा फरक ] × वेळेतील फरक ( तासात )\n8) 15 पुरुष 8 तास दररोज या प्रमाणात 21 दिवस काम करून एक काम पूर्ण करतात . तर दररोज 6 तास काम करून 21 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील ( 3 स्त्रिया = 2 पुरुष )\nसंदर्भ वरील प्रश्न क्रमांक 1) अनुसार ….\n9) A हा एक काम 10 दिवसात , तर B हा तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो . जर ते काम दोघांनी मिळून पूर्ण केले तर किती दिवसात पूर्ण करतील \nउत्तर – 1) 6\nसंदर्भ वरील प्रश्न क्रमांक 2) अनुसार ….\n10 ) राजू व संजू यांनी मिळून एक काम 8 तासात पूर्ण केले . एकट्या राजुला ते काम पूर्ण करण्यास 12 तास लागत असतील तर तेच काम संजू एकटा किती दिवसात पूर्ण करेल \nसंदर्भ वरील प्रश्न क्रमांक 3) अनुसार ….\n11) एका आयताची लांबी व रुंदीचे गुणोत्तर 5:4 असून ,रुंदी ही लांबी पेक्षा 20 सेंमी.ने कमी आहे.तर त्याची परिमिती किती\nआयताची लांबी x मानू. रुंदी=(x-२०)सेंमी\n12) एका समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ 256चौ.सेंमी असून त्याचा एक कर्ण दुसऱ्याच्या दुप्पट आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती\nउत्तर- 3) 16सेंमी,32 सेंमी\nसमजा संमभुज चौकोणाचा कर्ण d1=x आहे\n13) 14 सेंमी बाजू असलेल्या चौरसात अंतरलिखित केलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती\n14) एका 8 सेंमी त्रिजेच्या शिशाच्या गोळ्यापासून 1सेमी त्रिजेच्या आकाराच्या गोट्या बनवल्यास किती गोट्या तयार होतील\nशिशाच्या गोळ्याचे घनफळ =4/3(πr^3)=π8^3\n15) एका सुसम बहुभुजा आकृतीच्या आंतकोणाच्या मापांची बेरीज 720° आहे. तर त्याचे बाह्यकोन किती मापाचा असेल\nआंतकोणाच्या मापांची बेरीज/90 =2n-4\n16) एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. तर सगळ्यात मोट्या कोणाचे माप किती\nसर्वात मोठ्या कोणाचे माप=4/2+3+4(180)\n17) एका चौरसाचे क्षेत्रफळ 98 चौ सेंमी असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती\n18) आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 23 सेंमी ने जास्त आहे व त्याची परिमिती 186 सेंमी आहे,तर त्याचे क्षेत्रफळ किती\nसमजा आयताची रुंदी=x सेंमी लांबी=(x+23)सेंमी\n19) 154 चौ सेंमी क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाच्या व्यासाएवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती\nवर्तुळाचे क्षेत्रफळ =154चौ सेंमी\n20) एका वर्तुळाची त्रिज्या वाढल्यास त्याचा परीघ 20% वाढतो.तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढतो\nत्रिज्येतील % वाढ =परिघातील % वाढ असते.\n21) दोन मुंग्या एकमेकींच्या दिशेने सरळ रेषेत चालत येत आहेत . पहिल्या मुंगीचा वेग दर मिनिटांमध्ये 50 मी. आहे . तर दुसऱ्या मुंगीचा वेग दर मिनीटास 40 मी. आहे . त्यांची भेट 10 मिनिटांनी झाल्यास त्यांच्यामधील सुरवातीस अंतर किती होते \nउत्तर – 2) 900 मिटर\nदोन्ही मुंग्या एकमेकींच्या दिशेन चालत येत आहेत .\n:- वेगाची बेरीज = S1 + S2\nत्यांच्यातील अंतर = वेग × वेळ\n22) सुरेशचे गणितातील 1/3 गुण हे त्याच्या इतिहासाच्या गुणांच्या निम्मे आहेत . दोन्ही विषयात मिळून 90 गुण मिळाले तर त्याचे इतिहासाचे गुण किती \nसमजा गणितातील गुण = x\n:- इतिहासातील गुण = 2x / 3\n:- x =54 गुण गणितात .\nइतिहासातील गुण = 2×54 /3\n23) 50 पुस्तकांच्या खरेदी किमतीत 40 पुस्तके विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती \nउत्तर – 1) शे. 25 नफा\n50 पुस्तकांच्या खरेदी किमतीत 40 पुस्तके विकली .\n24) 10 मजूर 7 दिवसात 420 खेळणी तयार करतात . तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील \nसंदर्भ वरील प्रश्न क्रमांक 21) अनुसार ….\n25 ) 3/7 बाटली जर 1 मिनिटात भरते . तर उर्वरित बाटली भरण्यास किती वेळ लागेल \nउत्तर – 4) 4/3 मिनिट\nउर्वरित बाटली = 1- 3/7\n:- 4/7 बाटली किती मिनिटात भरेल .\n=4/3 मिनिटात भरेल .\n26 )एक आयताकृती मैदानाची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे . जर त्या मैदानाची लांबी 5 मी . ने कमी केली व रुंदी 5 मी वाढली तर क्षेत्रफळ 75 चौ. मी ने वाढते . तर त्या मैदानाची लांबी किती \nउत्तर – 2) 40 मी\nसमजा रुंदी x मी . व लांबी 2x मी. आहे .\nक्षेत्रफळ = 2 x^2\nनंतरची लांबी = ( 2x -5) ,\nनंतरची रुंदी = ( x + 5 )\nनंतरचे क्षेत्रफळ = ( 2x^2 + 75 )\n27) एका रेल्वेगाडीची लांबी 250 मी. आहे . स्टेशनवर उभ्या असलेल्या एका माणसास ती रेल्वे 5 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती असेल \nउत्तर – 1) 180 किमी\nरेल्वेचा ताशी वेग = (रेल्वेची लांबी / वेळ ) × 18/5\n28 ) एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 150 रुपये व चक्रवाढ व्याज 150.75 रुपये तर ती रक्कम कोणती \nउत्तर – 2) 1500 रुपये\n2 वर्षाकरता , व्याजाचा दर =\n[ 2(च. व्याज – स.व्याज ) / स. व्याज ] ×100\n29 ) A चा पगार B पेक्षा 5% ने जास्त आहे . तर B चा पगार A पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे \n30 ) एक मुलगा रुळाच्या बाजूने ताशी 9 किमी वेगाने धावत असून एक 120 मी लांबीची गाडी रुळावरून ताशी 45 किमी वेगाने त्याच दिशेने धावत आहे . मुलागा गाडीच्या पुढे 240 मी अंतरावरून धावत असल्यास किती वेळात गाडी त्या मुलाला ओलांडेल \nउत्तर – 1) 36 सेकंद\nमुलगा व रेल्वे एकाच दिशेने जात आहेत .\nवेगाची वजाबाकी ताशी = S1 – S2 = 45 – 9\n[( रेल्वेचे अंतर + जादा अंतर ) / वेग ] × 18/5\nतरी , मित्रांनो आपण या लेखात गणित चाचणी क्रमांक 3 चे स्पष्टीकरण पाहिले . आशा आहे की तुम्ही सर्वांनी याच पद्धतीने प्रश्न सोडवले असतील तरी STAY UPDATED परिवारासोबत रहा व पुढील गणित चाचणी क्रमांक 4 सोडवा .\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग ३\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग २\n एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर… – भाग १\nशेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी \nFact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल रेशन कार्ड जप्त होईल रेशन कार्ड जप्त होईल जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/discontent-continues-in-mahavikas-aghadi-too-shiv-sena-took-the-decision-of-the-opposition-leader-post-mutually-ashok-chavan", "date_download": "2022-10-01T15:31:44Z", "digest": "sha1:XWXQDMISJQN4CDPDZUZBNV6ME33ZER2W", "length": 6024, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "महाविकास आघाडीतही नाराजीनाट्य सुरू,विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय शिवसेनेने परस्पर घेतला- अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतही नाराजीनाट्य सुरू,विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय शिवसेनेने परस्पर घेतला- अशोक चव्हाण\nकाँग्रेस पक्षाला विधानपरिषदेत सभागृह नेतेपदाचे, विरोधी पक्षनेतेपदाचे स्थान मिळायला हवे होते\nएकीकडे भाजप आणि बंडखोर शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतही नाराजीनाट्य सुरू आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय शिवसेनेने परस्पर घेतला, असा आरोप करत काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nअशोक चव्हाण म्हणाले की, “विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस इच्छुक होती. काँग्रेस पक्षाला विधानपरिषदेत सभागृह नेतेपदाचे, विरोधी पक्षनेतेपदाचे स्थान मिळायला हवे होते; मात्र चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसमध्ये याची नाराजी आहे.”\nकाँग्रेसच्या नाराजीवर शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “ज्यांचा आकडा मोठा त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. विधानपरिषदेत आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमचेच आहे. नियमानुसार तेच असते.” सद्य:स्थितीत विधानपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. तर शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. त्यात उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे विराजमान आहेत. शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेची दावेदारी भक्कम मानली गेली. त्यातूनच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते आणि सामान्य शिवसैनिक एकनिष्ठ राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. वॉर्डात, शहरात, गावात बैठका घेत संघटनेचा आढावा आणि फेरबांधणी केली. परिणामी, बंडखोर आमदार व त्यांच्या निवडक समर्थकांशिवाय मूळ शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले. शिवाय बंडखोरांकडून होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तरही दिले. याचेच बक्षीस म्हणून उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दानवे यांच्यावर सोपवली असल्याचे बोलले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/flag-of-mumbai-fire-brigade-hoisted-on-mount-elbrus", "date_download": "2022-10-01T15:27:50Z", "digest": "sha1:G4JNKWWPFUOUTATB27YOWJYO75FPSU3P", "length": 5386, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुंबई अग्निशमन दलाचा ध्वज एल्ब्रस शिखरावर फडकला", "raw_content": "\nमुंबई अग्निशमन दलाचा ध्वज एल्ब्रस शिखरावर फडकला\nगिर्यारोहणाची आवड असल्यामुळे जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च पर्वत शिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय आहे\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे जवान योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छींद्र शेळके या दोघांनी युरोपातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एल्ब्रसवर भारतीय स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता यशस्वीरीत्या पोहोचून शिखर सर केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आणि खडतर हवामानाचा सामना करीत केलेल्या या अभिमानास्पद कामगिरी प्रसंगी या दोन्ही जवानांनी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि त्यासोबत मुंबई अग्निशमन दलाचा ध्वजदेखील एल्ब्रस शिखरावर अभिमानाने फडकवला.\nभायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षात सध्या कार्यरत असलेले योगेश प्रकाश बडगुजर आणि प्रणित मच्छींद्र शेळके या दोन्ही अग्निशमन जवानांना गिर्यारोहणाची आवड आहे. गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च पर्वत शिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय आहे. बडगुजर व शेळके यांनी यापूर्वी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो स्वतंत्ररीत्या आणि यशस्वीपणे सर केले होते. बडगुजर आणि शेळके यांच्या यशाबद्दल महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सह आयुक्त (सुधार) केशव उबाळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.\nमाउंट एलब्रस हे युरोपात काकेशस पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १८ हजार ५०५ फूट) आहे. रशियाच्या नैऋत्येला स्थित आणि काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांच्या मध्ये वसलेल्या या शिखरावरील पर्वतारोहण तांत्रिकदृष्ट्या मध्यम आव्हानात्मक मानले जात असले तरी येथील हवामान मात्र प्रचंड लहरी आहे. वर्षभर सातत्याने येणारी हिम वादळे, उणे २५ अंश पर्यंत घसरणारे तपमान आणि शरीर गोठवून टाकणारी थंडी, त्यामुळे येथे अनेक गिर्यारोहकांना प्राणदेखील गमवावे लागले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.co.in/ntpc-bharti-2020-schedule-timetable/", "date_download": "2022-10-01T13:30:34Z", "digest": "sha1:455DFNYWELKIOMDQF2LPISE7KTB65AL2", "length": 5214, "nlines": 58, "source_domain": "mahabharti.co.in", "title": "NTPC Bharti 2020 Schedule Timetable - MahaBharti.Co.in", "raw_content": "\nNTPC Bharti 2020 Schedule Timetable – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)ने ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीचं शेड्युल जारी केलं आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या ntpc recruitment through gate 2020मुलाखती होणार आहेत. इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.\nएनटीपीसीने जाहीर केलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार ग्रुप डिस्कशन सोमवार १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. उमदेवारांसाठी NTPC Engineering Executive Trainee GD & Interview चे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –\nइलेक्ट्रिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १४ ऑगस्ट २०२०\nइलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – १७ आणि १८ ऑगस्ट २०२०\nइन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – १९ आणि २० ऑगस्ट २०२०\nमेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १९ ऑगस्ट २०२०\nइलेक्ट्रिकलसाठी मुलाखती – २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०\nइलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – २१ ते २६ ऑगस्ट २०२०\nइन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२०\nमेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०\nइलेक्ट्रिकल – ३० पदे\nमेकॅनिकल – ४५ पदे\nइलेक्ट्रॉनिक्स / इस्ट्रूमेंटेशन – २५ पदे\n📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nटेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nपोलीस भरती महत्वाचा अपेक्षित प्रश्नसंच ६\nPingback: NTPC Recruitment 2020 - नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2020\nव्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा \nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप मिळवा मराठीतून,\nलगेच आमच्या ग्रुप ला जॉईन करा आणि रोज नोकरी अपडेट्स मिळवा \n✔️ येथे क्लिक करा – व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा \n👉सरकारी नोकरीचे जाहिरातीचे अधिकृत App लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2022-10-01T14:55:17Z", "digest": "sha1:YREUUZEDOIGJCQOX2KCWWNISAVVFORIZ", "length": 21681, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ - विकिपीडिया", "raw_content": "\n(शिवकालीन अष्टप्रधानमंडळ या पानावरून पुनर्निर्देशित)\nशिवराज्याभिषेक दरबार, जुलिअन तारीख ६ जून १६७४. या दिवशी पहिले अष्टप्रधान मंडळ स्थापण्यात आले.\nमहाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजी महाराजांंनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.\nअष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते, राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.\nपंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.\nपंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.\nपंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.\nमंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nसेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nपंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.\nन्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nपंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\n“प्रधान अमात्य सचीव मंत्री,\nसेनापती त्यात असे सुजाणा,\nमंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०२२ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pravara.in/blog/2019/12/", "date_download": "2022-10-01T15:03:55Z", "digest": "sha1:N7GRPBG3JTOTNFVQZVS4QT2D53ESVIZV", "length": 69483, "nlines": 201, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society December, 2019 | Pravara Rural Education Society", "raw_content": "\nप्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सात केंद्राद्वारें मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १ हजार ९२ विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञा शोध परीक्षा\nस्पर्ध्येच्या युगात शालेय शिक्षण संपवून उच्यशिक्षणाच्या विविध संधीसाठी लागणाऱ्या पूर्व परीक्षेच्या तयारी मार्गदर्शनासाठी प्रवरानगर येथे स्थापन केलेल्या “प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळवले असल्याची माहिती प्रवरा सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा. शहाजी साखरे यांनी दिली. मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १ हजार ९२ विद्यार्थ्यां सात केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी बसले होते.\nग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवं-नविन संकल्पना राबविण्यात येत असतात . संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि कल्पक मार्गदर्शनाखाली आधुनिक उपक्रम राबवुन या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊत्तमोत्तम मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाते.\nआजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रवेश पुर्व परिक्षेत उत्तम यश संपादन केल्याशिवाय, १२ वी विज्ञान परीक्षेनंतरच्या ऊच्च शिक्षणासाठी चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. इंजिनिअरींग, ऍग्रीकल्चर, फार्मसी, मेडिकल,आर्किटेक्चर ईत्यादी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी एमएचसीसीइटी ,नीट ,आयआयटी,जेईई सारख्या परिक्षेत चांगले यश संपादन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये गेल्या वर्षी पासून ” प्रवरा सायन्स अकॅडेमी”ची स्थापना केली आहे. आज या अकॅडेमी मध्ये अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेचे एकुण ३४४ विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.पूर्व परिक्षेचे यश हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान या विषयाच्या नैपुण्यावर अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाच्यावेळीच गणित विज्ञान या विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी सुरवातीला प्रायोगितक तत्वावर अकॅडेमीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या पाच शाळेतआठवी ,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स सुरु केला आहे.आज या अकॅडेमी मध्ये एकुण ४२६ विद्यार्थी फाउंडेशन कोर्स द्वारे मार्गदर्शन घेत आहेत.\nप्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये इयत्ता आठवी मधील वैभव धारपळे,कु.स्नेहा बडे,ओंकार मेहर,प्रबोध तांबे,सार्थक निमसे,वैभव गायकर,कु.समृद्धी खांडरे तर, इयत्ता नववीच्या अथर्व चौधरी,सोमेश हुलजुटे, अरविंद इथापे,कु. सायली गागरे आणि इयत्ता दहावी मधील कु. अक्षदा जाधव, कु. अनुराधा मुळे, युवराज पवार, हर्षवर्धन होन या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळविले.\nया विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, महासंचालक डॉ यशवंत थोरात, प्रा. दिगंबर खर्डे, आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.\nफोटो कॅप्शन:- प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी सात केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी.\nकृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक\nआर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या “कमवा आणि शिका’ योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती “कमवा आणि शिका ” योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली.\nउच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ” कमवा आणि शिका “ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातही हि योजना सन २००३ पासून कार्यान्वित आहे. आज पर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण केल्या नंतर मोठ्या पदावर काम करण्याची मजल मारली आहे.\nत्याच अनुषंगाने पंचायत समिती राहता आणि जनसेवा फाऊंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथे पाच दिवसीय स्वयंसिद्ध यात्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध बचतगट, महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका मधील विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून आपल्या उत्पादनाचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदी फुले व बुके बनवून त्याची विक्री केली तसेच महाविद्यालयातील शेती विभागाद्वारे उत्पादित पेरू, ढोबळी मिरची व पेरू रोपे यांची माहिती व विक्री केली.\nविद्यार्थ्यांनी यावेळी मान्यवरांना माहिती पटवून दिली यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जि. परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व कार्यकारी सहाय्यक सुश्मिता माने यांनी विद्यार्थ्यांचा स्टॉल बघून कौतुक केले. कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी बुके घेऊन इतर संस्थांना वापरण्याचे आव्हान करून प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन केले व या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना फार्म विभाग प्रमुख श्री.सुनील कानडे, प्रशांत आहेर तसेच कमवा आणि शिका समन्वयक प्रा. मनीषा आदिक यांचे मार्गदर्शन लाभले.\nफोटो कॅप्शन :- कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातीळल ‘कमवा आणि शिका’योजनेतील विद्यार्थ्यांनी वस्तु विक्रीतून केलेल्या कमाई या उपक्रमाचे कौतुककरताना ना.सौ शालिनीताई विखे , सरपंच सौ. मनीषा आहेर, सौ. रुपाली लोंढे आणि मान्यवर\nअंतरविद्यापीठ युवा महोत्सवात प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाचे यश\nलोकनेतेडॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील विध्यार्थिनी कु. तृप्ती राजेश पंडित हिने गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नुकताच पार पडलेल्या राज्य स्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “इंद्रधनुष्य” मध्येमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.\nसदर स्पर्धा दिनांक ०२ डिसेंबर ते ०६ डिसेंबर दरम्यान पार पडल्या होत्या.या युवा महोत्सवातमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघालावकृत्व स्पर्धा,सांस्कृतिक मिरवणूक, पथनाट्य इ. मध्ये अनुक्रमेप्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. या सर्व स्पर्थामध्ये कु.तृप्ती राजेश पंडित हिने उल्लेखनीय सहभाग घेतला होता.तिला या यशामध्ये म.फु.कृ.वि.,राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण व महाविद्यालाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वाल्मिक जंजाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.\nया यशाबद्दल संथेचेअध्यक्षआ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील , संस्थेचे महासंचालक डॉ. वाय.एस.पी. थोरात , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील , कृषि शिक्षणसंचालक डॉ.मधुकर खेतमाळस आदींनी अभिनंदन केले.\nपद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न\nधड्पडकरून कोषातून बाहेर पडनारा पतंग जीवनातील प्रयत्नांद्वारेच प्रत्येक गोष्ट शिकत पुढे जातो. त्याच प्रमाणे ध्येय प्राप्ती अशक्य कधीच नसते त्यासाठी जीद्द,चिकाटी, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ज्याला शक्य होईल तो जीवनात यशस्वी होतॊच असे प्रतिपादन पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थे (एस.पी.आय.) चे माजी विद्यार्थी आणि सध्या गोरखा रेजिमेंटचे प्रमुख मेजर निखिल निकम यांनी केले.\nलोणी पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात मेजर निखिल निकम बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी लोणी खुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर,प्रवरा ग्रामीन शिक्षण संस्थेचे सदस्य ज्ञानदेव म्हस्के,आप्पासाहेब दिघे, सदस्य व सचिव श्री भारत घोगरे, शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर, कन्या कॅम्पसच्या संचालक सौ. लीलावती सरोदे,गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्राचार्या सौ संगिता देवकर, प्रवरा पब्लिक स्कुलचे प्राचार्य सयाराम शेळके, प्रवरा हाईसस्कुलचे प्राचार्य श्री निर्मळ ,विलास शेळके,सौ. ज्योती कौशिक तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एन डी ए) परीक्षेची तयारी करणारे माजी विदयार्थी श्री आदित्य कासार,रौमिक चोखंडे,राज करणोरे आणि सत्यम सानप आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी शाळेचे कमांडण्ट कर्नल डॉ. भरतकुमार यांनी स्वागत तर, प्राचार्य सुधीर मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला.\nभारत गाढवे, रमेश दळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक आणि क्रीडा पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक पारितोषिकांमध्ये सिद्धांत शेळके,तन्मय पवार,सुशील पुरी,महेश ढाकळे,आणि क्रीडा पारितोषिकांमध्ये मृणाल तारडे ,यश कुताल,निरंजन गांगर्डे,गौरव माधावी तर ,सर्वसमावेशक सिध्दांत शेळके,जयगलांडे,तेजस पारखे,महेश ससाणे यांचा समावेश होता . यावर्षीची चॅम्पियन ट्रॉफी वैद्दय हाऊस ने प्राप्त केली. या वेळी जबाबदारी पेक्षा सरस कामगिरी केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचाही सन्मान करण्यात आला. या मध्ये भारत गाढवे,इसाक पठाण,रमेश दळे,अकिल शेख,आर एम मोरे,बी. ए कुलांगे,प्रमोद देशमुख,विनय धालयांत,शहाजी मगर,दीपक ढोणे, संतोष कांबळे,विनोद शिरसाठ,अण्णासाहेब पगारे, संदीप पडघलमल,गणेश काळे, सौ. सविता दिवे,सौ सुनिता खोडे यांना सन्मानित करण्यात आले.\nतर, प्रा. राजेश माघाडे आणि सुनील ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर, भारत हमको जनसे भीप्यारा है. हि थीम असलेला सांकृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांची उपस्थीतीउल्लेखनीय होती शेवटी इसाक पठाण यांनी आभार व्यक्त केले.\nलोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन\nप्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात दि. १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या १० जिल्यातील ३० संघानी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे उदघाटन १३ डिसेंबर २०१९ रोजी महाविद्यालयाती प्रांगणात झाले असून या उदघाटन प्रसंगी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nतसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील हे उपस्थित होते. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्व समजून सांगितले तसेच कार्क्रमाचे अध्यक्ष भारत घोगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन केले.\nयावेळी कृषी महाविद्यालय विळद घाट येथील प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. मधुकर खेतमाळस (संचालक कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय), प्रा. निलेश दळे (प्राचार्य कृषी महाविद्यालय), प्रा. रोहित उंबरकर (प्राचार्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय), प्रा. ऋषिकेश औताडे ( प्राचार्य कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय), डॉ. खर्डे (उपप्राचार्य पी व्ही पी जुनिअर कॉलेज ) व इतर शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.\nबाभळेश्वर येथे सोमवार पासून राहता तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन\nराहता तालुका पंचायत समिती आणि तालुका गणित – विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विदयमाने बाभळेश्वर येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सोमवार दि. १६ ते बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९ दरम्यान राहता तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.\nया. विज्ञान व गणित प्रदर्शनाच उदघाटन सोहळा सोमवार दि. १६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १२ वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सभापती सौ. हिराबाई कातोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रदर्शना साठीजिल्हा परिषद सदस्या सौ.पुष्पाताई रोहम,सौ. कविता लहारे,श्री शाम माळी,श्री दिनेश बर्डे,पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा तेलोरे, सौ. अर्चना आहेर, सौ. नंदाताई तांबे,श्रीमती शोभा जेजुरकर,श्री ओमेश जपे ,श्री काळू राजपूत, संतोष ब्राम्हणे, भारत अंत्रे , तुकाराम बेंद्रे, ज्ञानदेव आहेर, अण्णासाहेब बेंद्रे ,श्रीपाद मोकाशी सरपंच उपसरपंच आणि सद्स्य उपस्थित राहणार आहेत.\nया प्रदर्शनांध्ये उत्कृष्ठ ठरलेल्या प्रयोगांना पारितोषिक देऊन गौवरविण्यात येणार असून बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २ वा. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या प्रदर्शनासाठी तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांनी उपपिस्थत राहावे असे आवाहन गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे,गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री दिपक डेंगळे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर वाघचौरे,श्रीमती शबाना शेख ,श्री धोंडीराम राऊत,विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकर साळुंके ,गणित संघटनेचे अध्यक्ष श्री शंकर रिंगे , बाभळेश्वरचे केंद्र प्रमुख श्री सुनील सिनारे यांचे सह तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख,प. स राहता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापकांनी केले आहे.\nप्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न\nप्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य प्राचार्य सयराम शेळके यांनी दिली. या क्रीडा महोत्सवा मध्ये मनाचा समाजाला जाणारा प्रथम क्रमांकाचा मान नेताजी सदनाने मिळविला.\nप्रवरा पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवामध्ये विजयी झालेले संघ आणि खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.या प्रसंगी प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन,उपप्राचार्य किसनराव अडसूळ, , श्री मिनास जोसेफ,सौ. मीना जगधने,प्राथमिक विभागाच्या सौ. सिमा क्षिरसागर, सुरेश गोडगे, प्रशांत भावसार , संतोष .झोटिंग, भाऊसाहेब गटकळ , विकास शिंदे ,गणेश तुरकणे,अब्दुलरसुल सय्यद,क्रीडा संचालक दीपक जाधव आदीमान्यवर उपस्थित होते.\nनेताजी सदनाने२०९ गुण मिळवून प्रथम तर, शिवाजी सदन २०२ गुण मिळवून व्दितीय,सरदार पटेल सदन १८९ गुण मिळवून तृतीय आणि तानाजी सदनाला १८४ गुण मिळवून चतुर्थ येण्याचा मन मिळाला. या क्रीडा महोत्सवामध्ये १९ वर्षे वयोगटाखालील वैयक्तिक विजेतेपद भागवत कुलथे आणि कु. प्रीती भालेराव यांना तर १७ वर्षे वयोगटाखालील विजेतेपद नोलेश भोये आणि ऋतुजा पाटील यांना आणि १४ वर्षे वयोगटाखालील विजेतेपद तेजस कापडणीस, तर, १२ वारस वयोगटाखालील विजेतेपद आशिष वसावे यांनी मिळविले. प्रवरा पब्लिक स्कुलच्या वतीने या वर्षी खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “स्पोर्टमन ऑफ द इयर’ म्हणून रणजित डोंगरे आणि “स्पोर्टउमन ऑफ द इयर’ म्हणून कु. अपूर्वा जाधव यांना गौरविण्यात आले.\nश्री अरुण वाबळे (माजीवरिष्ठ पोलीस अधिकारी ) -विद्यार्थी जीवनामध्ये शिस्तीला खूप महत्व असून कठोर मेहनतीशिवाय यशमिळत नसल्याचे सांगितले.\nफोटो कॅप्शन :- प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण करताना माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे समवेत संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन, प्राचार्य सयराम शेळके,उपप्राचार्य किसनराव अडसूळ, , श्री मिनास जोसेफ,सौ. मीना जगधने,प्राथमिक विभागाच्या सौ. सिमा क्षिरसागर, सुरेश गोडगे, प्रशांत भावसार , संतोष .झोटिंग, भाऊसाहेब गटकळ , विकास शिंदे ,गणेश तुरकणे,अब्दुलरसुल सय्यद,क्रीडा संचालक दीपक जाधव आदी.\nसक्षम महिला महोत्सव २०१९ भव्य प्रदर्शन विक्री खाद्य महोत्सवाचे उदघाटन\nमहिलांकडे पॅनल इकॉनॉमी असल्यानेच आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून बचत गटांतील ९७ हजार महिलांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण केल्या होत्या. आता शिर्डी या आंतरराष्ट्रीय धार्मिकस्थळला भेट देणाऱ्या सुमारे तीन कोटी भाविकांच्या संख्येचा विचार करून टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने ग्रामीण भागातील बचत गटांना मार्गदर्शन करून राज्यातील महिलाबचत गटांना प्रेरणादायी ठरेल असे काम करावे अशी अपेक्षा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.\nलोणी येथे जनसेवा फौंडेशन व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंम सिद्धा यात्रा राहाता तालुकास्तरिय सक्षम महिला महोत्सव २०१९ भव्य प्रदर्शन विक्री खाद्य महोत्सवाचे उदघाटन करताना माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे बोलत होते याप्रसंगी माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटील,टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाच्या प्रमुख मुग्धा शहा ,प्रशिक्षण प्रमुख डॉ. मंजुषा कदम ,प स सभापती हिराबाई कातोरे,उपसभापती बबलू म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर,शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना कोते,तहसीलदार कुंदन हिरे, जितेंद्र मेटकर, भारत घोगरे ,प्रकल्प संचालक रुपाली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.\nयावेळी श्री विखे पाटील म्हणाले कि, महिलांमध्ये कर्तृत्व सिद्ध करण्याची जिद्द असते ,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी स्वयंसिध्दा यात्रेच्या माध्यमातून बचत गटातील महिलानांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे मोठे काम केले असून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपणही सुमारे ९७ हजार महिलांना कर्जाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला होता. ९८ टक्के कर्जाची वसुली असलेल्या महिलांच्या बचत गटांना भांडवलाबरोबरच प्रशिक्षण देऊन हे गट उत्पादित करीत असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करून टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने राज्यातील महिलांना प्रेरणादायी ठरेल असे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या कामी सहकार्य करीत असलेल्या नाबार्ड बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांचे आभार व्यक्त केले.\nटाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाच्या मुग्धा शहा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान २०१८ मधील उत्कृष्ठ ग्राम पंचायत पुरस्कार, बचत गटांना कर्ज वाटप ,तालुकास्तरीय हिरकणी पुरस्कार प्राप्त बचत गटांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जी प. सदस्या सौ. कविताताई लहारे, पुष्पाताई रोहम,दिनेश बर्डे, शाम माळी,प. स सदस्य उमेश जपे, भारत अंत्रे,संतोष ब्राह्मणे, काळू राजपूत,सौ. अर्चनाताई आहेर, शोभाताई जेजुरकर,सौ.नंदाताई तांबे,सौ.सुवर्णाताई तेलोरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारीडॉ. बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बु;चे सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच अनिल विखे, लोणीखुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर, उपसरपंच सौ. सुवर्ण घोगरे यांचे सह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nलोणी येथे बुधवार पासून तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव २०१९ (स्वयंसिध्दा यात्रा) चे आयोजन\nराज्य शहरी आणि ग्रामीन जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जनसेवा फाउंडेशन लोणी आणि पंचायत समिती राहता यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ११ ते १५ डिसेंबर दरम्यान लोणी येथे राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव २०१९ (स्वयंसिध्दा यात्रा) चे आयोजन करण्यात आले असून महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २.३० व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.\nलोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या उदघाटन कार्यक्रमासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ,खासदार सदाशिव लोखंडे, महात्मा फुलेकृषी विद्यापीठाचे प्रा. जितेंद्र मेटकर,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील,जी.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन शिंदे आदी मान्यवर उपस्तित राहणार आहेत.\nशंभर पेक्षा जास्त गटांच्या सहभाग असलेल्या या स्वयंसिध्दा यात्रातील स्टॊल ना सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत भेटी देऊन स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन सभापती सौ. हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के,बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजीराव जगताप,जी प. सदस्या सौ. कविताताई लहारे, पुष्पाताई रोहम,दिनेश बर्डे, शाम माळी,प. स सदस्य उमेश जपे, भारत अंत्रे,संतोष ब्राह्मणे, काळू राजपूत,सौ. अर्चनाताई आहेर, शोभाताई जेजुरकर,सौ.नंदाताई तांबे,सौ.सुवर्णाताई तेलोरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारीडॉ. बापूसाहेब शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बु;चे सरपंच लक्ष्मण बनसोडे,उपसरपंच अनिल विखे, लोणीखुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर, उपसरपंच सौ. सुवर्ण घोगरे, जनसेवा फाउंडेशनचे सचिव डॉ. हरिभाऊ आहेर, प्रकल्प संचालिका सौ. रुपाली लोंढे यांनी केले आहे.\nपद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल विभागात सेवेत असलेले प्रा. गणपत अण्णासाहेब गागरे रा. कानडगाव ता. राहुरी ( वय २९ वर्षे) यांचे ह्रदयविकारामुळे नुकतेच रोजी निधन झाले.\nमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ऑनलाईन परिक्षेकरीता निरिक्षक म्हणून प्रा. गागरे हे अकोले येथील तंत्रनिकेतनात गेले होते. दुपारी जेवण झाल्यावर अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने संगमनेर येथील दवाखान्यात नेण्यात आले. परंतू त्याअगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तंत्रनिकेतनातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी वर्गात शोककळा पसरली. प्रा. गागरे हे अतिशय गरिब कुटूंबातील होते. अतिशय कष्टाने अभियांत्रीकी पुर्ण करून लोणी येथील तंत्रनिकेतनात नोकरी सुरू केली होती. त्यांची नुकतीच उच्चशिक्षणाची पदवी देखील पुर्ण झाली होती. विद्यार्थी प्रिय शिक्षक व मितभाषी स्वभावामुळे ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, बहीन, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. गागरे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी शोक व्यक्त केला आहे.\nप्रवरा पब्लिक स्कूलमध्ये क्राँस्- कंन्ट्री स्पर्धा उत्साहात संपन्न\nप्रवरा पब्लिक स्कूलमध्ये क्राँस्- कंन्ट्री स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली.\nवेगवेगळया हाऊसधील ३७६ विदयार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. वेगवेगळया तीन वयोगटात मुलांच्या व दोन वयोगटात मुलींच्या यास्पर्धा झाल्या. एकूण ४८ विदयार्थ्यीनीनी सहभाग घेतला.धावण्याच्या स्पर्ध्ये मध्ये मुलांमध्ये रोहीत सोरे, प्रविण भोये, तेजस कापडनीस व मुलींमध्ये प्राप्ती शेळके, समृदधी शेळके यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले.तसेच सिनिअर व ज्युनिअर वयोगटामध्ये नेताजी हाऊस व सबज्युनिअर वयोगटामध्ये तानाजी हाऊस् व मुलींमध्ये एस.पी. व तानाजी हाऊसने यश संपादन केले.तसेच आय.पी.एस.सी. मेंबर शीप असलेल्या प्रवरा पब्लिक स्कूलने इंदोर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चुतर्थ क्रमांक मिळवला. आय.पी.एस.सी आयोजित१७ वर्ष मुले या वयोगटातील सदर स्पर्धा ‘इमराल्ड हाईटस इंटरनॅशनल स्कूल’ इंदारे या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत देशातील एकूण दहा संघ सहभाग झाले होते. अटीतटीच्या व रोम हर्षक झालेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल चौथ्या स्थानावर राहिले.१७ वर्षे वयोगटातील या संघाचे नेतृतव दर्शन सोळंके यांनी केले तर चेतन पाटील, संकेत कोरडे, नितीन दिवे, दर्शन गांगुर्डे या खेळाडूनंनी अतिशय चांगले प्रदर्शन केले.\nस्पर्धेकांचे शाळेचे संचालक त कर्नल डॉ . के. जगन्नाथन, उपप्राचार्य श्री.के.टी.आडसूळ व श्री.एम.ई.जोसेफ यांनी अभिनंदन केले. यशस्वी स्पर्धेकांना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. जाधव डी. के., श्री.शेख कदीर, श्री. कडसकर किरण, श्री.दळे प्रतिक,श्री. आसिफ खान,श्री.सुरज मारावि यांचे मार्गदर्शन लाभले.\nफोटो कॅप्शन:- प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये क्राँस्- कंन्ट्री स्पर्ध्येमध्ये सहभागी झालेले खेळाडू\nप्रवरेच्या कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षण दिवस साजरा\nलोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.\nमहाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्रा. रमेश जाधव यांनी देशातील व महाराष्ट्र राज्यातील कृषीक्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती देताना भविष्यातील संधीची जाणीव करून दिली. तसेच कृषी पदवीधारकांनी शेतकरी सुखी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पठारे, प्राध्यापक वृंद व सर्व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.\nफोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी महाविद्यालत कृषी शिक्षण दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रा. रमेश जाधव समवेत प्राचार्य प्रा. निलेश दळे, प्रा. संदीप पठारे, प्राध्यापक वृंद व सर्व स्वयंसेवक.\nप्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. August 17, 2022\nलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. August 17, 2022\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलगौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले. August 12, 2022\nशिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे August 12, 2022\nमहाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु June 27, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/good-news-there-will-be-a-big-increase-in-the-production-of-remdesivir/", "date_download": "2022-10-01T15:09:22Z", "digest": "sha1:DPTEMHQWUHYPGJLYM3772V3W5XVY5OQH", "length": 10803, "nlines": 158, "source_domain": "thepublitics.com", "title": "खुशखबर! रेमडेसिवीरच्या उत्पादनात होणार मोठी वाढ", "raw_content": "\n रेमडेसिवीरच्या उत्पादनात होणार मोठी वाढ\n रेमडेसिवीरच्या उत्पादनात होणार मोठी वाढ\nनवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट खूपच भयानक रूप घेऊन आली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशभरातील विविध ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच आता रेमडेसिवीर निर्माता कंपन्यांनी आपल्या उत्पादनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रेमडेसिवीरची अचानक वाढलेली मागणी लक्षात घेता भारतातील रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती दरमहा ३८ लाख वायल वरुन ७८ लाख वायलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nरेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपक्रमांची माहितीही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितली आहे. यामध्ये निर्यात थांबवणे, नवीन क्षमतांसाठी वेगाने मंजुरी, औषधासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म्युलेशनची निर्यात थांबवणे अशा उपक्रमांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nरेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले की, दर महिन्याला ७८ लाख वायल्स निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात ही संख्या १ कोटी वायल्सपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.\nऔषध निर्माण विभागाच्या शिफारसीनुसार, तातडीची गरज लक्षात घेता महसूल विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या एपीआय / केएसएमवरील सीमा शुल्क माफ केले आहे अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे.\nPrevious articleकोरोना संकटात टाटा समूहाचा पुन्हा एकदा मदतीचा हात, पंतप्रधानांनी केलं कौतुक.\nNext articleदेशात पहिल्यांदाच ३ लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://krushival.in/2021/08/16/", "date_download": "2022-10-01T13:34:56Z", "digest": "sha1:P64KV2GPFTPRXUXXTZDKXWXCMZTCNQ3O", "length": 11254, "nlines": 313, "source_domain": "krushival.in", "title": "August 16, 2021 - Krushival", "raw_content": "\nनागावच्या अतुल गुरव यांचा उपक्रम अलिबाग नागाव येथील अतुल गुरव या तरुणाने आपल्या काष्ट कलेच्या छंदाचा ...\nइंधन दर कमी करणार नाही- निर्मला सीतारामन\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. इंधनावरील एक्ससाइज ड्युटी ...\nपेण अर्बन बँक प्रकरणाबाबत सरकारने केली ‘ही’ घोषणा (KV News)\nसरकारने घोषणा केली…अन् गाड्या सुसाट निघाल्या\nराष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने अलिबाग शहरात जनआक्रोश रॅली\nशेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने अलिबाग शहरात जनआक्रोश रॅली ...\nशेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nहाशिवरे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या वतीने सन्मान अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ ...\nशेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम\nमानी, संभाजीवाडा येथील गरीब, गरजू आणि होतकरू मुलींना सायकलचे वाटप अलिबाग शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, ...\nआदर्श पतसंस्थेतर्फे पूरग्रस्तांना चादरींचे वाटप\nअलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून महाड शहर व त्याच्या आसपासच्या परिसरातील गावांमधील ...\nडेल्टा प्लसचा धोका महाराष्ट्रात वाढला\nमुंबई | प्रतिनिधी |महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. आता दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही 5 ते 6 हजारांच्या ...\nसक्षम एज्युकेशन सोसाटीतर्फे सुरक्षितता किटचे वाटप\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर किहीम येथील स्टॉल धारकांना सक्षम एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सुरक्षिततात किटचे वाटप करण्यात आले. एकीकडे ...\nBrowse by Category Select Category Entertainment (125) Health (7) kolhapur (1) KV News (115) sliderhome (7,408) Technology (57) Uncategorized (272) अपघात (190) आसाम (2) ई- पेपर (7) कलासक्त (7) कल्याण (4) कार्यक्रम (440) कोंकण (928) ठाणे (65) पालघर (12) रत्नागिरी (433) सिंधुदुर्ग (172) क्राईम (1,477) क्रीडा (982) खेड (6) खोपोली (46) गडचिरोली (5) चर्चेतला चेहरा (7) खारा-वारा (4) चिपळूण (15) जळगाव (1) ठाणे (4) देश (1,555) जम्मू आणि काश्मीर (1) नवी दिल्ली (14) मध्य प्रदेश (1) नवी मुंबई (57) नवीन पनवेल (46) नागपूर (6) पर्यटन (27) पालघर (1) बीड (6) मराठवाडा (21) यवतमाळ (1) राजकिय (2,033) राज्यातून (2,905) अमरावती (1) कोल्हापूर (58) नांदेड (1) नाशिक (39) पंढरपूर (48) पुणे (175) बेळगाव (3) मराठवाडा (44) मुंबई (1,512) विजापूर (3) विदर्भ (2) सांगली (28) सातारा (30) सोलापूर (60) रायगड (11,686) अलिबाग (2,866) उरण (945) कर्जत (1,248) खालापूर (547) तळा (196) पनवेल (1,626) पेण (552) पोलादपूर (245) महाड (450) माणगाव (508) मुरुड (673) म्हसळा (202) रोहा (673) श्रीवर्धन (301) सुधागड- पाली (667) विदेश (305) शेती (200) शैक्षणिक (18) संपादकीय (664) संपादकीय (324) संपादकीय लेख (339) सांगोला (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/opinion/kurghodi-politics", "date_download": "2022-10-01T15:01:26Z", "digest": "sha1:JQPW4J6APX5ZNQ5HV7AN73SNGMVM34WN", "length": 11111, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "कुरघोडीचे राजकारण!", "raw_content": "\nनिवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले\nभारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यामध्ये भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांच्यापुढे बोलताना, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेला जागा दाखवून देण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले. शिवसेनेने भाजपचा; तसेच जनतेचा कसा विश्वासघात केला, यावर आपल्या भाषणातून त्यांनी प्रकाश टाकला. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केला. शिवसेनेने केलेल्या विश्वासघाताबद्दल, त्या पक्षास त्यांची जागा दाखवून द्यायला हवी, असे ते म्हणाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकारणामध्ये सर्व काही सोसा; पण दगाबाजी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे सांगून २०१९च्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आणि आपल्यात जी चर्चा झाली, त्या चर्चेचा तपशील पदाधिकाऱ्यांपुढे उघड केला. तसेच २०१४च्या निवडणुकीच्या दरम्यान केवळ दोन जागांवरून शिवसेनेने युती तोडल्याची आठवण अमित शहा यांनी करून दिली. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजपने १५० जागा मिळविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या असतानाही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगितला होता. ‘मातोश्री’वर बंद खोलीत अमित शहा यांनी तसा शब्द आपणास दिला होता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपशी प्रदीर्घ काळ असलेली युती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याशी युती करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. या मार्गाने राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार, हे उद्धव ठाकरे यांनी सत्यात आणून दाखविले. अमित शहा यांनी शिवसेनेने विश्वासघात केला, असे म्हटले आहे तर उद्धव ठाकरे हे भाजपने विश्वासघात केला, असे म्हणत आहेत. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कोणती आश्वासने दिली गेली, याबद्दल हे दोघेच खरे काय ते सांगू शकतील; पण त्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. ते अडीच वर्षे सत्तेवर राहिले; पण शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्याने ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत जी फूट पडली, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. उद्धव ठाकरे यांना असलेल्या सत्तेच्या लालसेमुळे त्यांचा पक्ष फुटला, हे अमित शहा यांनी लक्षात आणून दिले; पण अमित शहा यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची, जागा दाखवून देण्याची जी भाषा वापरली, त्या भाषेस शिवसेना नेत्यांनी तेवढ्याच प्रखर शब्दात उत्तर दिले आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी, शिवसेनेने धोका दिल्याचा कांगावा अमित शहा करीत असले, तरी कोणी कोणाला धोका दिला आहे हे देशाने पहिले आहे, असे सांगून भाजप सध्या हवेत असून लवकरच त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे म्हटले आहे. भाजपच्या घोषणांना मुंबईचा नागरिक भुलणार नाही. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप भुईसपाट होणार असल्याचे भाकित त्यांनी व्यक्त केले. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी, अमित शहा यांच्या विधानावर शिवसेनेला धोका देणाऱ्या ४० आमदारांनी भाष्य करावे, मी यावर काही भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली; पण अमित शहा यांचे वक्तव्य लक्षात घेता, आम्हाला वेगळे पाडण्याचे कारस्थान रचले गेले होते, ते यानिमित्ताने बाहेर आले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, शिवसेनेने याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याची घोषणा केली होती. भाजपनेते अमित शहा यांनी त्याची ‘कॉपी’ केली, असे म्हटले आहे. अमित शहा यांचे वक्तव्य, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अभी नहीं, तो कभी नहीं’, या आवेशात मुंबई महापालिका निवडणुका लढण्याचे केलेले आवाहन पाहता, मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून खेचून घेण्याचा निर्धार भाजपने केला असल्याचे दिसून येते. मुंबईत खरी शिवसेना आपल्यासमवेत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजप सत्तेवर आहे. त्या जोरावर मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकेल, असे भाजपला वाटत आहे; पण यासंदर्भात ज्या कायदेशीर लढाया सुरू आहेत, त्याचे निष्कर्ष काय येतात, त्यावर खूप काही अवलंबून आहे. तोपर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे हे राजकारण असेच सुरू राहणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathimitra.in/iccha-tithe-marg-essay-in-marathi/", "date_download": "2022-10-01T15:09:31Z", "digest": "sha1:LLVMRLN5IQ4SGPVCB42M6E2GE2WP2ZIC", "length": 13315, "nlines": 65, "source_domain": "marathimitra.in", "title": "इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध । Iccha tithe marg essay in marathi", "raw_content": "\nइच्छा तेथे मार्ग मराठी निबंध \nइच्छा तेथे मार्ग मराठी निबंध \n आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .\nआजच्या पोस्टमध्ये आम्ही ” इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध “ घेवून आलोत.\nआम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.\nइच्छा तेथे मार्ग मराठी निबंध \nजन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही इच्छा असतात. जगातील कुठलीही गोष्टी साध्य करणे अशक्य नसते. इच्छाशक्ती तीव्र असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकते. इच्छा म्हणजे जर तीव्र महत्वकांशा होय. मनुष्य बाळाला कोठे ना कोठे मर्यादा असते परंतु असा मार्ग आहे ज्याला आपण कुठल्याही प्रकारची मर्यादा देऊ शकत नाही.\nत्यामुळे माणूस जितका विचार करतो किंवा एखाद्या गोष्टीचे मर्यादा बाळगतो तो तितके काम करू शकत नाही. इच्छाशक्ती हे एक काल्पनिक असले तरी यामध्ये खूप शक्ती असते. त्यामुळे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की, ” इच्छा तेथे मार्ग” कितपत बरोबर आहे याची खात्री प्रत्येकजण करू शकतात.\nइच्छा हे प्रत्येकजणच बाळगतात परंतु, केवळ त्याच व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात ज्यांच्या मनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची दृढ शक्ती असते. अन्यथा फक्त इच्छा बाळगली तर कुठल्याही प्रकारची इच्छा पूर्ण होत नाही. जेव्हा माणसाची इच्छा त्यांच्या जीवनाचा मुख्य हेतू बनते, तेव्हा तिचे रूप बदलते. जोडणीचे याचा दृढ होते समोर कोणताही अडथळा जास्त काळ टिकू शकत नाही.\nमाणसाच्या इच्छा मध्ये अपार शक्ती असते. जर इच्छा योग्य आणि सर्व मार्गावर चालणाऱ्या असतील तर माणूस नक्कीच यशस्वी बनतो. इच्छाशक्ती एखादा डोंगराला ही हलवू शकते. जेव्हा माणसाला पक्षाप्रमाणे उडण्याची तीव्र इच्छा झाली त्यावेळी विमानाचा शोध लागला.\nयावरून कळते की इच्छा मध्ये किती टाकत आहे. प्राचीन काळामध्ये आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ऋषी मुनीकित्येक वर्ष तपश्चर्या करतात. इतिहासामध्ये जरा डोकावून पाहिले असताना आपल्याला इच्छाशक्तीची ताकद कळेल, भागीरथ राजाला गंगा नदीला पृथ्वीवर आणायचे होते त्यासाठी त्याने कित्येक वर्षे तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. आणि त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर महादेव प्रसन्न होऊन महादेवाने गंगेला पृथ्वीवर प्रहार केले.\nवास्तविक पाहता कुठलीही गोष्ट अशक्य नाही एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर अशा गोष्टी सुद्धा साध्य होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्तीही तेवढा असेल तर त्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी योग्य तो मार्ग मिळतोच.\n” इच्छा तेथे मार्ग “ म्हणजे एखादी गोष्ट साध्य करायचे असेल तर आपली मनापासून इच्छा असेल तर आपल्यासमोर विविध मार्ग मिळतात. फक्त त्यासाठी गरज असते ती म्हणजे तीव्र इच्छाशक्ती ची.\nआयुष्यामध्ये खूप मोठे यश मिळावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र या यशाच्या वाटेवर आलेल्या खडतर आव्हानांना आपण घाबरत असतो. त्यामुळे एखादी गोष्ट आपण न करता सोडून देतो.\nपरंतु आपण आपल्या प्रयत्नांना सत्यात न ठेवल्याने किंबहुना परिस्थितीसमोर हार मांडल्याने आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गरज असते ती म्हणजे तेवढे इच्छाशक्तीची होय. प्रत्येकाला यशस्वी होण्याची इच्छा असते परंतु इच्छा तेथे मार्ग असे मानून जे प्रयत्न करतात त्यांच्या पदरामध्ये यश पडते.\nजेथे इच्छाशक्ती असते तेथे मार्ग असतो ही म्हण इतिहासामध्ये ब-याचवेळा सिद्ध झाली आहे. एक लहान रियासत चा मालक बाबर याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दिल्ली साम्राज्याचा सम्राट झाला. तर औरंगजेबाच्या गुलामगिरीतून आपल्या स्वराज्याला मुक्त करण्याच्या इच्छाशक्तीने शिवाजी महाराज यांनी हिंदवी राज्याची स्थापना केली.\nताजमहल ची निर्मिती हेसुद्धा एक तीव्र इच्छा शक्तीचे प्रतीक मानले जाते. मोगल सम्राट शहाजहान याने आपल्या लाडक्या पत्नीच्या अद्वितीय स्मारक उभारण्याच्या दिशेने ताजमहालची उभारणी केली.\nत्यांच्या क्षेत्रांमध्ये आपली अप्रतिम कामगिरी दाखवणाऱ्या शास्त्रज्ञांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर नवनवीन शोध लावले. उत्कृष्ट कलाकारांची कलाकृती हेसुद्धा इच्छाशक्तीचा परिणाम आहे. जिवनाच्या क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला मिळते ते आपल्या इच्छेचा फळ असते.\nखरी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग हा सापडतो. परंतु आपली इच्छा सत्ता मध्ये उतरवण्यासाठी क्षमता, सहनशीलता, श्रम, सहनशक्ती त्याग आणि समर्पण हे भाव असणे आवश्यक आहे. मानवी सभ्यता आणि संस्कृतीच्या या जीवनामध्ये ” जेथे इच्छा आहे, तेथे मार्ग आहे” या म्हणीचे सत्य सागर आहे. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी दृढ इच्छा शक्ती बाळगणे महत्त्वाचे आहे.\n ” इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध Iccha tithe marg essay in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.\n” इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.\nये निबंध देखील अवश्य वाचा :-\nग्रंथालय आजचे देवालय मराठी निबंध\nविरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी\nगरिबी एक शाप मराठी निबंध\nमाझा आवडता विषय गणित निबंध मराठी\nऑनलाइन शिक्षण फायदे व तोटे आणि निबंध मराठी\nऑनलाइन शिक्षण मराठी निबंध \nपाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/all-those-above-18-years-of-age-should-be-vaccinated-against-corona-nana-patole/", "date_download": "2022-10-01T14:09:27Z", "digest": "sha1:IOJNJ6GS5YTHWLRY7LLCHP7VUWZJAMOA", "length": 12710, "nlines": 160, "source_domain": "thepublitics.com", "title": "१८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी - नाना पटोले", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचा१८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी - नाना पटोले\n१८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी – नाना पटोले\nकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले\nमुंबई: राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केलीये. परंतु वयाची अट शिथिल करून संक्रमणाचा मुख्य भाग असणाऱ्या तरुण वर्गाला लस कधी असा प्रश्न आता विचारला जातोय. सध्या तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याचं समोर आल्यानं वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत.\n“कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून, संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणं गरजेचं आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली, तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणं सोपं होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लसीकरण केलं गेलं पाहिजे,” अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.\n“राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, शहरी भागासह ग्रामीण भागातही करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. करोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे करोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट करोनाची लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.\nनाना पटोले यांनी महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यावर केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. “महाराष्ट्राला करोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करत जनतेनंही करोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं. मास्क वापरणं, साबणानं हात स्वच्छ धुणं व सोशल डिस्टंसिंगचं पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा,” असं आवाहनही पटोले यांनी केलं.\nPrevious articleवाझेंना परत घेऊ नका असं शरद पवार, संजय राऊत यांना सांगितलं होतं.\nNext articleदिल्लीच्या सिमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हमला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..\nभारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी दसऱ्या दिवशी रावणाचे दहन करतील का \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/diet-chart/", "date_download": "2022-10-01T14:24:51Z", "digest": "sha1:QN5UYOPIWYEIJ3UCSR25XDEPAEPL2K2B", "length": 7330, "nlines": 139, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "diet chart Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nछातीत दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा\nकधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची. ह्र्दयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही. कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.\nकॅल्शियम युक्त डाएटच्या ५ महत्वाच्या टिप्स वाचा या लेखात\nकॅल्शियमच्या गोळ्यांवर आयुष्य काढायचे नसल्यास वेळीच हे कॅल्शियम रीच पदार्थ खाण्यावर भर द्या. कॅल्शियम युक्त डायटच्या ५ महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nसैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://dongarcharaja.com/2018/03/10/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2022-10-01T14:07:42Z", "digest": "sha1:JSLF5ZO7JMQZLSFVSTZOSA54VJBBW7PB", "length": 9685, "nlines": 70, "source_domain": "dongarcharaja.com", "title": "अर्थसंकल्प ग्रामविकासाला चालना देणारा* – डोंगरचा राजा", "raw_content": "\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nजिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..\nएक प्रवास : नांदेड ते अलिबाग\nवडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरलं.\nमाहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकारांचे वावडे का\nडोंगरचा राजा डोंगरचा राजा\nHome » ब्रेकिंग न्यूज » अर्थसंकल्प ग्रामविकासाला चालना देणारा*\nअर्थसंकल्प ग्रामविकासाला चालना देणारा*\nमुंबई, दि. ०९ : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना देणारा आहे. अर्थसंकल्पात ग्रामीण विकास, ग्रामीण रस्ते, ग्रामस्थांना घरे अशा विविध बाबींसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास आणि महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.\nग्रामीण जनतेच्या दळणवळणासाठी वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मागील ३ वर्षामध्ये २ हजार ६०० कि.मी. रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, ७ हजार ६०० कि.मी. लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१८-१९ मध्ये सुमारे ७ हजार कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २ हजार २५५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. ई-गव्हर्नन्स साठी ११४ कोटी रुपये तर पेसा अंतर्गत आदीवासी ग्रामपंचायतींसाठी २६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nगावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना आज अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी ३३५ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेमुळे ग्रामस्वच्छतेच्या चळवळीस मोठी चालना मिळेल.\nग्रामीण भागातील जनतेला ई-शिक्षण, ई-आरोग्य व इतर माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधेचा लाभ मिळण्यासाठी भारत नेट कार्यक्रमांतर्गत टप्पा १ अंतर्गत सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींची जोडणी झाली आहे, तर टप्पा २ महानेट योजनेखाली सुमारे १३ हजार ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. यासाठीही ११५ कोटी रुपयांचा नियतव्यय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे.\nअनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या ५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस मंजूरी देण्यात आली आहे. पेसा ग्रामपंचायतींना एकूण आदिवासी घटक कार्यक्रम नियतव्ययाच्या एकूण ५ टक्के थेट अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी २६७ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेसाठीही राज्य हिश्श्याची पुरेशी रक्कम अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आङे. व्याज अनुदान योजना बँकामार्फत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागासाठी या योजनेखाली १० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी सुमारे ४ लाख घरांचे नियोजन करण्यात आले असून बांधकाम वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. १ हजार १४० कोटी रुपये एतकी भरीव तरतूद यासाठी करण्यात आली आहे.\nराज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील आदिवासी क्षेत्रातील १६ जिल्ह्यासाठी तसेच बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी (SAM) ग्राम बालविकास केंद्र (VCDC) योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी २१ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.\nPrevious: हौसाआई आठवले स्मृती पुरस्कार वितरण*\nNext: आमदार आऱ.टी.जिजा यांच्यासमवेत\nमुंडेजी मेरे मित्र थे,उनकी याद हमेशा आती रहेगी..\nराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर..\nआता मालक पुरस्कृत पत्रकार संघटना..\nबीड जिल्हयात चार नवे पोलीस ठाणे\nदगडात देव नसून माणसात आहे…\nदेव तारी त्याला कोण मारी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/kaalii-mirii-vnsptii-kshii-tyaar-kraaycii-te", "date_download": "2022-10-01T14:06:08Z", "digest": "sha1:UQJ7PTYBRHQXVP3LSRX3MTT32YVHA7OD", "length": 6911, "nlines": 52, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "काळी मिरी: वनस्पती कशी तयार करायची ते शिका", "raw_content": "\nकाळी मिरी: वनस्पती कशी तयार करायची ते शिका\nकाळी मिरी: वनस्पती कशी तयार करायची ते शिका\nकाळी मिरी ही बारमाही वनस्पती आहे जी वेलीसारखी वाढते. त्याची मुळे सुमारे 2 मीटर खोल आहेत. झाडांना पांढऱ्या रंगाची फुले उमलतात. अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या काळ्या मिरीला भारतीय मसाल्यांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. सर्व ऋतूंमध्ये मागणी असल्याने त्याची लागवड फायदेशीर ठरू शकते. काळी मिरी लागवडीशी संबंधित काही महत्त्वाची माहिती या पोस्टद्वारे जाणून घेऊया.\nकाळी मिरी लागवडीसाठी योग्य वेळ\nसुरुवातीच्या काळात, मिरपूड झाडे मजबूत सूर्यप्रकाश सहन करू शकत नाहीत.\nत्यामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान रोपांची पुनर्लावणी करावी.\nपावसाळ्याच्या सुरुवातीला लागवडही करता येते.\nकाळी मिरी वनस्पती तयार करण्याची पद्धत\nत्याची रोपे अनेक प्रकारे तयार करता येतात. पारंपारिक पद्धत, पारंपारिक पद्धत, सर्पमित्र पद्धत इत्यादींचा समावेश आहे.\nपारंपारिक पद्धत : या पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीत किंवा भांड्यात माती भरून त्यामध्ये बिया टाकल्या जातात. प्रत्यारोपणाच्या सुमारे 1 महिन्यानंतर, झाडे बाहेर येऊ लागतात.\nपारंपारिक पद्धत : या पद्धतीने झाडे तयार करण्यासाठी प्रथम शेणखत मातीत मिसळावे. यानंतर, रूटिंग हार्मोनचा वापर करून उच्च प्रतीच्या रोपांची कलमे जमिनीत लावा. काही काळानंतर झाडांच्या कलमांमध्ये मुळे वाढू लागतात. कटिंगमध्ये फांद्या वाढू लागल्या की, ते मुख्य शेतात लावले जाऊ शकते.\nसर्प पद्धती: या पद्धतीने आपण काळी मिरीच्या एका वेलीपासून कमी खर्चात अनेक रोपे तयार करू शकतो. यासाठी प्रथम मुख्य रोपाची मोठ्या वाढीच्या पिशवीत किंवा भांड्यात किंवा बेडमध्ये पुनर्लावणी करा. काही दिवसात ही वनस्पती वेलीसारखी वाढू लागेल आणि त्यात काही अंतरावर गाठी तयार होतील. या गाठी न कापता मातीत गाडून टाका. 2 गाठींमध्ये 1 गुठळी सोडून दाबा आणि हलके सिंचन करा. काही दिवसांनी, जमिनीत गाडलेल्या गाठींमध्ये मुळे आणि फांद्या तयार होऊ लागतात. मुळे आणि फांद्या तयार झाल्यानंतर, ते कापून मुख्य शेतात पुनर्लावणी करा.\nआम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. जर तुम्हाला या पोस्टमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक करा आणि इतर शेतकर्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून ही माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या आगामी पोस्टमध्ये, आम्ही काळी मिरीशी संबंधित आणखी बरीच माहिती सामायिक करू. तोपर्यंत पशुसंवर्धन आणि शेतीशी संबंधित माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\n0 लाइक और 0 कमेंट\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-bjp-leader-kripashankar-singh-writes-up-cm-yogi-adityanath-to-made-marathi-language-optional-in-education-mhds-714169.html", "date_download": "2022-10-01T15:02:17Z", "digest": "sha1:VP4SPNTGDFKZUNTXJET4Z2TJFUJBQTMQ", "length": 10804, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra bjp leader kripashankar singh writes up cm yogi adityanath to made marathi language optional in education mhds - उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास... भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथ यांना पत्र – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\n\"उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास...\" भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथ यांना पत्र\n\"उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास...\" भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथ यांना पत्र\n \"उत्तरप्रदेशात मराठी भाषा शिकवा, मराठी आल्यास...\" कृपाशंकर सिंह यांचं योगी आदित्यनाथांना पत्र\nKripashankar Singh letter to Uttar Pradesh CM Yogi Adityanath: भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवत तेथील शाळेत मराठी भाषा शिकवण्याचं म्हटलं आहे.\nनवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररुपी रावण जाळू शकेल का अश्विनी\nकोच राहुल द्रविडनंही बुमराबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला 'बुमरा फक्त...'\nVIDEO- 40 सेकंदातच खेळ खल्लास; मुलीला छेडणाऱ्या रोडरोमिओला आईनेच दिली अशी शिक्षा\nफेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा\nमुंबई, 8 जून : उत्तरभारतीय तरुण रोजगारासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात येत असतात. याच मुद्द्यावरुन वादही झाले आहेत. या वादाचा नवा अंक आता पहायला मिळण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलेलं पत्र आहे. या पत्रात कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना उत्तरप्रदेशातील शाळांत मराठी शिकवण्याची विनंती (Marathi language in Uttar Pradesh School) केली आहे. उत्तरप्रदेशातील तरुणांना मराठी येत असेल तर त्यांना मराठीत सरकारी नोकरी मिळण्यास सोप्प होईल. असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील सूचना योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन आहे. वाराणसीत प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कृपाशंकर सिंह हे गेली 50 वर्षांहून अधिक काळ मुंबईत राहतात आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा जो अनुभव आहे त्यानुसार, उत्तरप्रदेशातून अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्रात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी येतात. मात्र, मराठी भाषेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिलं आहे. वाचा : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणार, मान्सूनची सद्यस्थिती काय आहे विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृपाशंकर सिंह यांनी केलेली सूचना विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीसाठी भाजपची खेळी विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृपाशंकर सिंह यांनी केलेली सूचना विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीसाठी भाजपची खेळी आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन उत्तरभारतीयांची मते आपल्याकडे वळवण्याचा, खेचण्याचा एक प्रयत्नच कृपाशंकर सिंह आणि भाजपकडून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. मराठी भाषा शिकण्यास विरोध नाही पण त्याऐवजी.. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं, कुणाला जर मराठी भाषा शिकायचं असेल तर आमचा विरोध असण्याचं कारण नाही. मला असं वाटतं भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापेक्षा तिथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली तर कुणाला महाराष्ट्रात येण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या राज्यात नोकऱ्या मिळतील. 80 टक्के भूमिपूत्रांना रोजगार मिळायला हवा हा नियम आहे. मला असं वाटतं या नियमाचं पालन व्हायला हवं. भाषा शिकण्यास कुणाचाही विरोध नाही. पण रोजगार त्यांनी त्यांच्या राज्यात उपलब्ध करुन द्यावा म्हणजे तिकडेच शिक्षण घेऊन त्यांच्याच राज्यात त्यांना रोजगार उपलब्ध होईल असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030336674.94/wet/CC-MAIN-20221001132802-20221001162802-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2022-10-01T14:48:29Z", "digest": "sha1:NQU2TIRSPX7MHSPXY2ERLNTJVH7ETAAJ", "length": 17270, "nlines": 404, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मार्गक्रमण साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्गक्रमण साचे (navigation templates) विकिपीडियावर व इतरत्र असलेल्या संबंधित पानांच्या दुव्यांची सूचीपेटिका देण्यासाठी वापरले जातात.\nउदा. महाराष्ट्र राज्याच्या पानावर सर्वात खाली भारतातील इतर राज्यांची सूचीपेटिका आहे. ती {{भारतीय राज्ये}} हा मार्गक्रमण साचा वापरून दिलेली आहे.\nजेथे लागू असेल तेथे, या वर्गातील पाने उपवर्गात हलवावयास हवीत.\nतो फार मोठा होणे टाळण्याचे दृष्टीने, या वर्गास वारंवार देखभाल आवश्यक असू शकते. जर असतील तर, त्यात थेट फारच कमी पाने असावीत व त्यात मुख्यत्वेकरुन, उपवर्ग असावेत.\nनोंद:कृपया या वर्गात साचे जोडू नका; त्याऐवजी त्याचा उपवर्ग वापरा.\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: मार्गक्रमण साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे