{"url": "https://news105media.com/news/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2022-09-28T09:37:06Z", "digest": "sha1:6ZNTQCZVCYI4FHZCI2OKPYACY4JBFN7W", "length": 22076, "nlines": 86, "source_domain": "news105media.com", "title": "जाणून घ्या महाराजांचे विश्वासू, गुप्तहेर बहिर्जी नाईक याचा मृत्यू कसा झाला?... त्यांनी त्यावेळी जे काही केले होते जाणून अंगावर शहारे येतील - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nजाणून घ्या महाराजांचे विश्वासू, गुप्तहेर बहिर्जी नाईक याचा मृत्यू कसा झाला… त्यांनी त्यावेळी जे काही केले होते जाणून अंगावर शहारे येतील\nजाणून घ्या महाराजांचे विश्वासू, गुप्तहेर बहिर्जी नाईक याचा मृत्यू कसा झाला… त्यांनी त्यावेळी जे काही केले होते जाणून अंगावर शहारे येतील\nSeptember 17, 2021 admin-classicLeave a Comment on जाणून घ्या महाराजांचे विश्वासू, गुप्तहेर बहिर्जी नाईक याचा मृत्यू कसा झाला… त्यांनी त्यावेळी जे काही केले होते जाणून अंगावर शहारे येतील\nमहाभारत काळापासून आज पर्यंत रा ज्य व्यवस्थेबाबत आपल्याकडे अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. त्या सगळ्या सिद्धांतांमध्ये गु प्तचर यंत्रणेला अनन्य साधारण महत्व देण्यात आले आहे. कौटिल्य यांनी आपल्या ‘अर्थशास्त्र ‘ग्रंथांत राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा दिली आहे. ज्यामध्ये राजा हा या शरीराचा आ त्मा, प्रधान आणि मंत्री हे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू तर गु प्तचर यंत्रणा म्हणजे रा ज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हणले आहे.\nहे डोळे आणि कान जितके सजग आणि तीक्ष्ण असतील तितकेच ते राज्य सु रक्षित असा कौटील्यांचा सिद्धांत आहे. युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची उभारणी करत असताना आपल्या रा ज्य रुपी शरीराच्या या डोळे आणि कानांकडे विशेष लक्ष दिले असणार हे तर निश्चितच आहे. म्हणूनच शिवरायांना जाणता राजा म्हणतात. त्यामुळेच शिवरायांच्या स्वराज्यात ‘हेर यंत्रणेला ‘अतिशय महत्त्वाचे स्थान होते.\nहेर यंत्रणा जास्तीत जास्त प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. म्हणूनच इंग्रज आणि फ्रेंच यांनी सुद्धा राजांच्या हेर यंत्रणेचे कौतुक केले आहे. स्वराज्यात २ ते ३ हजार गु प्तहेर कार्यरत होते अन या सगळ्याचे नेतृत्व होते गु प्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या कडे. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणता ‘ ठेवण्याचे काम त्यांच्या हेर यंत्रणेने केले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवरायांची प्रत्येक मोहीम सर्वात आधी हेर यंत्रणेला माहित असायची.\nत्यामुळेच मोहीम यशस्वी करण्यासाठी जी काही आवश्यक माहिती लागेल ती राजांपर्यंत चोखपणे आणून देण्यात आणि पुढे ती मोहीम यशस्वी करण्यात बहिर्जी नाईक यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण मानावे लागेल. महाराजांचे गु प्तहेर बहिर्जीनी पार विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे आणि इतरत्र सुद्धा आपले काम मोठ्या चलाखीने पसरवले होते. यंत्रणेचे काम अत्यंत चोख होण्याचे महत्वाचे कारण हे देखील होते कि, स्वराज्यात चुकीची माहिती देणाऱ्याचा कडेलोट केला जाई.\nगु प्तहेर खात्याची एक स्वतंत्र भाषाच बहिर्जीनी तयार केली होती जी गु प्तहेर यंत्रणे शिवाय फक्त महाराजांना माहित असे. त्यामुळे कुठलाही संदेश त्या विशिष्ट भाषेत दिला जी आणि महाराजांच्या पुढील मोहिमेचे नियोजन ठरत असे.\nस्वराज्य उभारणेच्या प्राथमिक तयारी पासून बहिर्जी महाराजांसोबत राहिले आहेत. बहुरूपी म्हणून नक्कल करणे आणि वेषांतर करणे यात पारंगत असणाऱ्या बहिर्जीना महाराजांनी त्याच्यातील याच कौशल्यामुळे आपल्या गु प्तहेर खात्याचा प्रमुख बनवला होता.\nबहिर्जी फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असा कोणतेही सोंग हुबेहूब वठवत असत. अनेकदा विजापूरच्या आदिलशहा आणि निजामशहा यांच्या दरबारात जाऊन खुद्द बादशाहांच्या तोंडून खरी माहिती काढून घेणे त्यांना सहज जमले आहे. दुसऱ्या राजाचा हेर आपल्या राज्यात दिसला जरी तरी त्याचा कडेलोट करणारे हे दोन बादशहा असून देखील त्यांना एकदाही बहिर्जीचा संशय सुद्धा आला नाही हे एक नवलच म्हणावे लागेल.\nशिवरायांनी अनेकदा अशक्य आणि अवघड मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत हे तर आपल्याला माहित आहे. पण याचे श्रेय जसे ल ढवय्या मावळ्यांना जाते त्याहून जास्त ते गु प्तहेरांचे आहे. स्वराज्या वरील प्रत्येक संकटात या गु प्तहेर यंत्रणेने महाराजांना अचूक आणि नेमकी माहिती दिल्याने महाराजांना मोहिमांचे व्यवस्थित नियोजन करणे शक्य झाले. अफजल खा न सारख्या पहाडावर महाराजांनी ज्या चतुराईने यश मिळवले त्याला इतिहासात तोड नाही.\nत्यावेळी ही कामगिरी करण्यासाठी बहिर्जींचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही. खानाच्या गोटाची इत्यंभूत माहिती काढण्यापासून भेटीच्या वेळी अफजल खानाने चिलखत घातला नाही आणि त्याच्यासोबत असणारा सय्यद बंडा धो कादायक असण्यापर्यंतची सर्व माहिती वेळोवेळी बहिर्जीनी महाराजांना दिली होती. शाहिस्तेखानाची बोटे तो डण्यात महाराजांचे कसब आपल्याला दिसून आलेच, ही कामगिरी करताना व्यूह रचना करणे महाराजांना शक्य झाले ते बहिर्जींमुळे.\nरात्रीचे पहारे सुस्त असतात, खान कोठे झोपतो, महालातील कोणता रस्ता बंद आहे या सगळ्याची तपशीलवार माहिती शिवरायांकडे आधीपासूनच होती. सुरतेच्या लुटे मध्ये सुद्धा जरी राजांची ही परमुलखातली ही पहिली लुट होती तरी ती यशस्वी करणे बहिर्जींमुळे शक्य झाले. या लुटेची योजना ३/४ महिने आधीपासून सुरु होती. त्या दरम्यान बहिर्जी भिकाऱ्याचा वेश करून सुरतभर फिरत होते. यावेळी त्यांनी सुरतेची सुरक्षितता, संपन्नता याची अचूक माहिती महाराजांना पोचवली.\nऔरंगजेब दिल्लीमध्ये महाराजांबरोबर द गा करणार आहे हे महाराजांना आधी पासूनच माहिती होते, त्यामुळे अतिशय सावधपणे त्यांनी यासगळ्याची तयारी केली आणि पुढे आग्र्याहून सुटका झाल्यनंतर सुद्धा उलट दिशेने प्रवास करून स्वराज्यात परत सुखरूप आले, यासाठी बहिर्जींच्या बुद्धिमत्तेचे कौतुक नक्कीच करावे लागेल. स्वराज्यात अष्टप्रधान मंडळ असताना गु प्तहेर खाते स्वतंत्र नव्हते, तरी याचा सगळा कारभार व्यवस्थित चालेल याची पूर्ण काळजी महाराजांनी घेतली होती.\nत्यांना कधीही रसद, दाणा-गोटा यांची कमी पडू दिली नाही. बहिर्जी परमुलखातच नाही तर स्वराज्यात सुद्धा वेषांतर करून राहत असत. बऱ्याचदा ते दरबारात हजर आहेत हे फक्त महाराजांनाच माहित असे. इतक्या खुबीने ते वेषांतर करत असत. तलवारबाजी, दांडपट्टा यामध्ये सुद्धा ते निष्णात होते. त्यांच्या मोहिमा कधी व कोठे आहे ते त्यांच्याशिवाय कोणालाच माहित व्हायचे नाही.\nगु प्तचर हे नेहमी प्रसिद्धी वलयापासून मागे राहिलेले आहेत, कारण ते कधी हातात नं गी तलवार हेऊन श त्रूशी लढत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण ते या पराक्रमाचे सहभागी नसतात. त्यांची आधी ही नेहमी सं यम आणि बुद्धीची असते, इतर लोक शांत असताना त्यांना त्यांचे काम चोख करावे लागत असते. सोंग घेणे ते हुबेहूब वठवणे, परमुलखात, श त्रूच्या गोटातून गु प्त माहिती आणणे यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास करावा लागतो.\nया सर्व गोष्टींचा विचार करता बहिर्जी हे एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणले पाहिजे. बहिर्जी यांच्या यंत्रणेची तुलना आताच्या कोणत्याच यंत्रणेशी करणे शक्य नाही. जेम्स बॉं ड किंवा शेरलॉ क होम्स हि काल्पनिक पात्रे तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करून खरी असल्याचा आभास निर्माण करतात. पण बहिर्जी मात्र कोणत्याही तंत्रज्ञाना शिवाय अनेक मोहिमा वास्तवात यशस्वी करण्यात माहीर ठरलेले आहे.\nस्वराज्याचा तिसरा डोळा मानलेल्या या यो द्ध्याला इतिहासकार फारसे महत्व देऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट म्हणली पाहिजे. त्यांच्या मोहिमा, त्यांची हे रगिरीची पद्धत त्यांचे राहणीमान याबाबत कोणतीच ठोस माहिती इतिहास आपल्याला देऊ शकत नाही. त्यांच्या मृ त्यूबाबत देखील पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. सांगली जिल्यातील भूपाळगडावर हेरगिरी करताना त्यांचा मृ त्यू झाला असे म्हणले जाते.\nतर ल ढाईत ज खमी झालेल्या बहिर्जीनी भूपाळगडावर महादेवाचारणी आपले प्रा ण सोडले अश्या अखायिका तत्कालीन बखरीत सापडतात इथेच त्यांची समाधी आहे. बहिर्जींच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना फक्त एकदाच एका इंग्रज वखारवाल्याने ओळखले होते. गु प्तचर यंत्रणेच्या यशाचे सूत्र मांडताना अज्ञात राहणे महत्वाचे असल्याचे म्हणले आहे. बहिर्जी अज्ञात होते म्हणून याश्सी झाले कि यशस्वी होते म्हणून अज्ञात राहिले हे आजवर न उलगडलेले कोडे आहे. अशा या महान व्यक्तिमत्वास मानाचा त्रिवार मुजरा \nजाणून घ्या श्री कृष्ण याच्या मृत्यूनंतर ‘सुदर्शन चक्राचे’ काय झाले…तर आज सुद्धा ते चक्र याठिकाणी…आणि जर का ही गोष्ट कलयुगात घडली तर\nइतका शक्तीशाली असून देखील बलराम महाभारताच्या यु’द्धात का उतरला नाही..काय होते यामगील रहस्यमय कारण..जाणून घ्या..\nबहिणीच्या लग्नाला येण्यापूर्वीच आर्मीमधील या भावाला आले वीरम’रण…त्यानंतर तिच्या बहिणीसोबत जे काही घडले..ते कदाचित\nजाणून घ्या आजच्या या महागाईच्या काळात १००० स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो…जाणून उपयुक्त अशी माहिती\nलग्नासाठी या मुलींची झालेली फसवणूक पाहून धक्का बसेल…त्यामुळे त्वरित सावध व्हा..अन्यथा आपल्या मुलींसोबत सुद्धा\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-09-28T09:32:05Z", "digest": "sha1:G3E4GPVGD2LC3AVYA7JF5TOH7XPGWODM", "length": 16402, "nlines": 82, "source_domain": "news105media.com", "title": "नवविवाहीत मुलींनी सासरी अजिबात करू नयेत या ''तीन'' गोष्टी...अन्यथा आपल्या संसाराची राख रांगोळी झालीच समजा - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nनवविवाहीत मुलींनी सासरी अजिबात करू नयेत या ”तीन” गोष्टी…अन्यथा आपल्या संसाराची राख रांगोळी झालीच समजा\nनवविवाहीत मुलींनी सासरी अजिबात करू नयेत या ”तीन” गोष्टी…अन्यथा आपल्या संसाराची राख रांगोळी झालीच समजा\nJune 22, 2021 admin-classicLeave a Comment on नवविवाहीत मुलींनी सासरी अजिबात करू नयेत या ”तीन” गोष्टी…अन्यथा आपल्या संसाराची राख रांगोळी झालीच समजा\nआजच्या या परस्थितीमध्ये अनेक मुला मुलींचे ल ग्न झाली आहेत, आणि आपल्याला माहित आहे कि नवीन ल ग्न झाल्यावर काही गोष्टीची काळजी घेणे किती महत्वाचे असते, आणि जर काही गोष्टीची विशेषता नवविवाहित मुलींनी काळजी घेतली नाही तर मग आपल्या संसाराला त डा गेलाच समजा होय, आज आपण पाहत असाल कि माहेरी लाडात वाढलेल्या व कोणत्याही गोष्टींची जास्त बं धने नसलेल्या मुलींना ल ग्नानंतर मात्र अनेक बं धने येतात.\nअशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सासरच्या चालीरीती, परंपरा, तिथल्या सर्वांचा मा न सन्मान राखणे, सर्वांची काळजी घेणे इत्यादी अनेक बाजूने सून म्हणून जबाबदारी नवविवाहीत मुलीवर येते, आणि मुलींना ही जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडावी लागते. तसेच लग्नानंतर सासरच्या घरच्या मंडळींना मुली पूर्णपणे ओळखत नसतात. प्रत्येकाला समजून घ्यायला मुलींना वेळ लागतो.\nअशा वेळी नव्या नवरीचे सुरुवातीचे काही दिवस फार कठीण जातात. कारण त्या घरातील असणारे नियम, त्या लोकांचा असणारा स्वभाव, त्या घरातील वातावरण आणि तिथल्या सगळ्या गोष्टींची सवय होण्यासाठी वेळ तर लागणारच. पण अशावेळी मुलींनी गोंधळून, घाबरून न जाता उत्साहितपणे सर्व कामे वेळेत करणे आणि सासू सासर्‍यांना खुश ठेवणे महत्त्वाचे असते.\nतसं पाहिला गेलं तर प्रत्येक मुलगी सासरी आल्यानंतर आपल्या सासू-सासर्‍यांचे म न जिंकण्याचा प्रयत्न करत असते. पण अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्या नवविवाहित मुलींनी सुरुवातीच्या काळात करू नये. आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळस. होय, काही मुलींना माहेरी सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. अशा मुलींना सासरी लवकर उठणे फार कठीण जाते. पण ही सवय मुलींनी लावून घेतली पाहिजे.\nकारण आपल्या सासरी सून म्हणून जबाबदारी योग्य रीतीने पार पाडायची असते. सकाळी लवकर उठून सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला पाहिजे. आपण सुरुवातीलाच आळशी पणा दाखवला, सकाळी लवकर उठलो नाही तर सासू-सासर्‍यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जास्त आदर निर्माण होत नाही. त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक न करा त्मक भावना निर्माण होते, आणि ही भावना भविष्यात आपल्यासाठी खूप त्रा सदायक ठरू शकते.\nआणि आज कालच्या मुलींची सर्वात मोठी समस्या म्हणजे आळस, बऱ्याचशा मुली सकाळी लवकर उठत नाही. तर काहींना रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. बऱ्याच मुलींना दुपारी झोपण्याची सवय असते. ही सवय अनेक सासू-सासर्‍यांना आवडत नाही. पण असं नाही की मुलींनी दुपारी झोपू नये. पण सासू-सासर्‍यांना काही गोष्टी आवडत नाहीत याचाही विचार केला पाहिजे.\nतसेच सासू-सासर्‍यांनी देखील काही बाबतीत सुनेला समजून घेतले पाहिजे. मुलींनीही आपल्या आईचा आदर्श समोर ठेवायला हवा. आणि हीच एक गोष्ट आपल्याला एक उत्तम आणि आनंदी वै वाहिक जी वन जगण्यासाठी महत्वाची ठरते, पण आज काल अनेक मुलींच्या डोक्यात खूप वेगळ्या भावना असतात, कि सगळी मंडळी ही आपल्या धाकात राहिली पाहिजेत, आपला नवरा हा आपल्या धाकात राहिला पाहिजे.\nआणि जरा का आपण असा विचार करत असाल, तर आपल्या संसाराची रा ख रांगोळी झालीच समजा, त्यामुळे आपल्या स्वतःच्या आईचा स्वभाव, तिचे राहणीमा न आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, कारण स्त्रीमुळेच घराला घरपण येतं असतं आणि त्याची जबाबदारी त्या घरच्या सुनेची असते. तसेच आजच्या काळात एक नवीन पद्धत सुरू झाली आहे.\nकि साखरपुडा झाल्यानंतर मुलगा मुलीला नवीन मोबाइल गिफ्ट करतो आणि साखरपुड्यानंतर दोघांचे फोनवर तासन-तास बोलणे सुरू होते. आपण नेहमी आपल्या मित्रमैत्रिणींच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. पण मुलींनी लग्नानंतर आपल्या मित्रांशी किंवा मैत्रिणीशी फोनवर बोलणे टाळले पाहिजे. आधुनिक विचारांच्या घरात या गोष्टी चालतातही तसेच मुलींना स्वातंत्र्य देखील असतं.\nपरंतु त्याला काही मर्यादा देखील असतात, अनेक घरात असे फोनवर वगैरे बोललेले आवडत नाही. मित्र-मैत्रिणीशी बोलणे चुकीचे नाही पण ज्या घरात हे आवडत नाही तिथे मुलींनी बोलणं टाळलं पाहिजे. कारण ल ग्नाअगोदर दोघांना जवळ घेऊन येण्याचे काम फोन करतो. पण लग्नानंतर हाच फोन दोघांमध्ये गैरसमज निर्माण करतो.\nबरेच पती फोनवर कोणासोबत बोलत होती या कारणावरून प त्नीवर सं शय घेत असतात. त्यामुळे मुलींनी ल ग्नानंतर कमीत कमी एक वर्ष तरी आपल्या कॉलेजचा मित्र मैत्रिणींशी बोलणे टाळले तर बरे होईल. लग्नानंतर मित्र मैत्रिणींना घरी बोलावून त्यांना आपलं सासर दाखवणे यात चूक आहे असं नाही. पण शेवटी जुन्या विचारांच्या घरात सासु-सासर्‍यांना बाहेरच्या अनोळखी व्यक्ती घरी आलेली आवडत नाही किंवा सुनेचे मित्रमैत्रीण घरी आलेले अनेक जणांना आवडत नाही.\nत्यामुळे मुलींनी ही गोष्ट टाळावी. बऱ्याच मुली आपल्या मैत्रिणींच्या सासरी जातात यात सुद्धा काहीच चूक नाही, परंतु समजूतदार सासू सासरे असतील तर ठीक. नाहीतर उगाच नंतर त्या मुलीला त्रास व्हायला नको. म्हणून लग्नानंतर किमान एक वर्ष तरी जोपर्यंत आपल्या सासरच्या लोकांना आपण व्यवस्थित जाणून घेत नाही तोपर्यंत अशा गोष्टी मुलींनी टाळाव्यात.\nविराट कोहलीनं खरेदी केल्या जगातील सर्वात महागड्या दहा वस्तू…एकेकाची किंमत वाचूनच आपली वाचा बंद होईल\n २०३६ मध्ये भारतातील या राज्यात रंगणार ऑलिंपिकचा महासोहळा…हे राज्य लागले स्पर्धेच्या तयारीला…या राज्यांतच होणार… तर मग महाराष्ट्राचं काय…\nद्रौपदीच्या या ५ गोष्टींमुळे घडले होते महाभारत महायुद्ध..जाणून घ्या अशा कोणत्या आहेत या ५ गोष्टी ज्या आजपर्यंत कोणालाच माहित नाहीत..\nलैं गिकजीवन : इंडियन व्हा य ग्राचे साइड इफे क्ट्स माहीत नसतील तर होतील वांदे..त्यामुळे जर आपण सुद्धा ती गोळी खात असाल..तर एकदा पहाच\nमुकेश अंबानी भ्रष्ट असतील का ओ…पण दिसते तसे नसते…जाणून घ्या ‘अंबानी याच्या भ्रष्टाचारा’चा महाअध्याय…वाचालं तर आपल्या सुद्धा पायखालची…\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/05/ChiplunCricket.html", "date_download": "2022-09-28T08:44:33Z", "digest": "sha1:WQITVN4MEXUYW66YH345DR6VN2OSEBJ6", "length": 15215, "nlines": 210, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "चिपळूण नागरीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग विजेता , लगान इलेव्हन उपविजेता", "raw_content": "\nHomeकोकण चिपळूणचिपळूण नागरीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग विजेता , लगान इलेव्हन उपविजेता\nचिपळूण नागरीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग विजेता , लगान इलेव्हन उपविजेता\nचिपळूण नागरीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग विजेता , लगान इलेव्हन उपविजेता\nही आयपीएल क्रिकेट स्पर्धा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक व उत्साहवर्धक ठरेल : सुभाषराव चव्हाण\nचिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन दिवसीय शाखांतर्गत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग संघाने विजेतेपदावर आपली मोहर उठविली तर लगान इलेव्हन संघाने उपविजेतेपद पटकावले.या स्पर्धा ३० एप्रिल व १ मे यादिवशी पवन तलाव मैदानावर विद्युतझोतात खेळविण्यात आल्या होत्या.\nविजेत्या आणि उपविजेत्या संघास चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी व्हाईस चेअरमन सुर्यकांत खेतले,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव, संचालक अशोकराव कदम, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, संचालक गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, अशोक साबळे,सत्यवान म्हामूनकर,सोमा गुडेकर, संचालिका ऍड. नयना पवार , राजेंद्र पटवर्धन, मनोहर मोहिते, नीलिमा जगताप,चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव,मा.आ.रमेशराव कदम, जयदंथ खताते,सुरेश पवार, वैभव चव्हाण,महाडचे संदीप जाधव, काँग्रेसचे सुनील भाऊ सावर्डेकर, बाबा डोंगरे, मदन शिंदे, प्रकाश पत्की, अमोल सूर्वे, प्रमोद साळवी, प्रकाश साळवी, अनिल उपळेकर, अनिल लोटणकर, बशीर सय्यद, मोहन पटवर्धन, प्रकाश शिंदे, विलास सावंत, रमेश चाळके अविनाश आंब्रे आणि मंगेश पेंढाबकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सामनावीर आदित्य माळी,उत्कृष्ट फलंदाज शैलेश शिर्के,उत्कृष्ट गोलंदाज सुहास कडव ,क्षेत्ररक्षक हृषीकेश जडयाल म्हणून यांना गौरविण्यात आले.तसेच प्रत्येक संघाच्या कर्णधाराचा देखील सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले.\nही आयपीएल क्रिकेट स्पर्धा मार्गदर्शक व उत्साहवर्धक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करताना मनोरंजन, प्रेम व आपुलकी जपणारी आहे असे सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले. संस्थेने चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्याचे काम केले आहे. चिपळूण नागरीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग वर्षभर कामात व्यस्त असतो. मात्र, या सर्वांच्या कलागुणांना सिद्ध करण्याची या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. उर्मी जागसुक करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, असे मत सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.\nचिपळूण नागरीच्या या दोन दिवसीय स्पर्धा आयपीएल धर्तीवर विद्युत रोषणाई,ध्वनीयंत्रणा,प्रेक्षक गॅलरी,मैदानाची आखणी,नियमबद्ध अचूक नियोजन,मान्यवरांचा योग्य वेळी सन्मान,फटाक्यांची आतषबाजी,नामवंत पंच आदी विविध कारणांमुळे देखणी अशी ठरल्याची प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.या स्पर्धेत चिपळूण नागरी कर्मचारी इलेव्हन,पत्रकार इलेव्हन,आणि संचालक इलेव्हन यांचे प्रेक्षणीय सामने खेळविण्यात आले.\nस्पर्धेचे यशस्वी नीटनेटके नियोजन करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव व सर्व कर्मचाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी कौतुक केले. चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून शाखाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सन २०१७ पासून सुरुवात झाली. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने स्पर्धेचे नियोजन केले होते.\nस्पर्धेसाठी पंच म्हणून राकेश मोरे, रवींद्र आदवडे, सुनील कुळे, विक्रम भोसले स्कोरर म्हणून नोंद करण्यासाठी प्रसाद लांबे आणि चेतन युट्युब लाईव्ह करण्यासाठी बारामतीतुन टॉस विनर टीम चे संदीप तावरे आणि सुदीप यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे ओघवत्या शैलीत प्रशांत आदवडे,अमित आदवडे यांनी काम पाहिले.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/86/", "date_download": "2022-09-28T09:32:46Z", "digest": "sha1:2IVRX46GN7URYLHCUPQVNJYTBZNJDWGK", "length": 6675, "nlines": 87, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत ?.. - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nश्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत \nby टीम खान्देश प्रभात\nखान्देश प्रभात न्युज | श्रावण महिन्यात उपवास केले जातात. काहीजण फक्त या महिन्यात अतिशय कडक उपवास करतात. तसेच श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. दरम्यान या महिन्यातील अनेक धार्मिक सणवार साजरे करत देवाची पूजा अर्चा केली जाते.\nश्रावणात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत. याची अनेकांना माहिती नाही. काही लोक याला परंपरेशी जोडतात. मात्र श्रावणात मांसाहार न करण्यामागेही काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणं आहेत.\nमहत्वाचे पहिले कारण म्हणजे वातावरणातील बदल, या काळात पावसाळा ऋतू असतो. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. दरम्यान पावसाळ्यात आपली पचनशक्ती कार्यप्रणाली थोडी मंदावली असते. त्यामुळे मांस, मटन, मासे हे पदार्थ खाल्ल्यास ते पचायला जड जातात. यामुळे श्रावणात नॉनव्हेज पदार्थ टाळले जातात.\nतसेच श्रावण महिन्यात प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जात असल्याने या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते. दरम्यान या प्रजनन काळात मासेमारी सातत्याने होत राहिली तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकते. हे देखील याचे कारण मानले जाते. मात्र अस काहीजण मानत नाहीत आणि याला परंपरेच्या गोष्टीची जोड देतात.\nत्याच प्रमाणे पावसाळ्यात ओलसर व दमटपणा वाढलेला असल्याने अशा वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असतो. आणि अशा परिस्थितीत मांसाहार केल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे श्रावणात मांसाहार टाळला जातो.\nबळीराजा स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-15-april-2020/", "date_download": "2022-09-28T09:44:34Z", "digest": "sha1:A6OLJZOB3TCOVV5ORADGQ74JEBCJYQTE", "length": 15160, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 15 April 2020 - Chalu Ghadamodi 15 April 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nपर्यटन मंत्रालयाने “देखोअपनादेश” वेबिनार मालिका सुरू केली आहे. आपल्या अविश्वसनीय भारताची संस्कृती आणि वारसा किती विस्तृत आहे याची माहिती देण्यासाठी ही मालिका सुरू केली गेली आहे.\nलॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात फिट इंडिया आणि CBSE शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रथमच लाइव्ह फिटनेस सत्राचे आयोजन करणार आहेत.\n‘कोबॉट-रोबोटिक्स’ रोबोट झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील दोन रुग्णालयांमधील कोविड-19 रूग्णांना अन्न आणि औषध देत आहेत.\nभारत सरकारने आयातित वैयक्तिक संरक्षण उपकरणे (PPE), व्हेंटिलेटर, सेनिटायझर्स, मास्क आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी एकात्मिक वस्तू व सेवा कर (IGST) मध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.\nकेरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी आणि तामिळनाडू येथील दोन बॅट प्रजातींमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) संशोधकांना वेगळ्या प्रकारचे कोरोनाव्हायरस, बॅट कोरोनाव्हायरस (BtCoV) असल्याचे आढळले. या बॅट कोरोनव्हायरसमुळे मानवांमध्ये आजार उद्भवू शकतात असा दावा करण्यासाठी कोणताही पुरावा किंवा संशोधन नाही असा दावा केला गेला.\nकोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 558 वर पोहोचल्यामुळे कोरोनाव्हायरसच्या नमुन्यांची पूल तपासणी सुरू करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरले.\nमानव संसाधन विकास मंत्रालयाने (MHRD) कोविड-19 च्या कारणामुळे देशभरात लॉकडाऊनमुळे शिकणाऱ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत.\nभारत सरकारने कृषी व संबंधित वस्तूंच्या निर्यातदारांशी संवाद सुरू केला आहे. कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे कृषी क्षेत्राच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करणे हा आहे.\nवडोदरा, बेंगलुरू, कल्याण डोंबिवली, आग्रा, काकीनाडा, चंदीगड यासह भारतातील स्मार्ट शहरे कोविड-19 आणि समाजातील लोकांच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.\nमाजी पाकिस्तानी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू जफर सरफ्रझ हा कोरोनाव्हायरस झाल्यानंतर मृत्यू झालेला देशातील पहिला व्यावसायिक खेळाडू ठरला.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious पालघर सार्वजनिक आरोग्य विभागात 163 जागांसाठी भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-february-2020/", "date_download": "2022-09-28T09:31:32Z", "digest": "sha1:YSZNTG2OFORBENM3ETQCKQBCWJQUUR7M", "length": 13751, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 20 February 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nजागतिक न्याय दिन हा दरवर्षी 20 फेब्रुवारीला पाळला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे.\nनेपाळने आपला 70 वा राष्ट्रीय लोकशाही दिन 19 फेब्रुवारी रोजी साजरा केला.\nयूएस-आधारित थिंक टँक वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या अहवालानुसार 2019 मध्ये भारत ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत पाचव्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील-सदस्यीय समितीने अध्यक्षपदी सचिव संजय कोठारी यांची नवीन मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) म्हणून निवड केली आहे.\nइंग्रजी, मंदारिननंतर 615 दशलक्ष स्पीकर्स असलेली हिंदी जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.\nकेंद्र सरकारने संरक्षण अध्ययन आणि विश्लेषक संस्था, आयडीएसए चे नाव बदलून संरक्षण अभ्यास आणि विश्लेषक म्हणून मनोहर पर्रीकर संस्था असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान नियम विधेयक 2020 ला 19 फेब्रुवारी 2020 रोजी मान्यता दिली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 फेब्रुवारी रोजी सशक्त तंत्रज्ञान गटाच्या स्थापनेस मान्यता दिली. हा गट पॉलिसी समर्थन, प्राप्ती समर्थन, आणि संशोधन आणि विकास प्रस्तावांवर आधार देईल.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय बावीस कायदा आयोगास मान्यता दिली. कायदा आयोग कायद्याच्या वेगवेगळ्या बाबींविषयी, सरकारला एक सल्ला देईल, जो आयोगाच्या अभ्यासाच्या आणि शिफारसींसाठी त्याच्या संदर्भातील अटींनुसार सुपूर्द केला आहे.\nभारत 2022 AFC महिला आशियाई चषक आयोजित करेल.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (PWD Pune) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भरती 2020\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://memarathi.blogspot.com/2009/09/dasara-marathi-greetings.html?m=1", "date_download": "2022-09-28T10:04:19Z", "digest": "sha1:KQREA7XOE6KOKJYOQJQ23FEXGSIXJD5X", "length": 7169, "nlines": 50, "source_domain": "memarathi.blogspot.com", "title": "दसरा - विजयादशमीच्या अनेक शुभेच्छा ! [Dasara - Marathi Greetings]", "raw_content": "\nदसरा - विजयादशमीच्या अनेक शुभेच्छा \nरोजी ऑक्टोबर २३, २०१२\nनव्या प्रारंभासाठी- सोन्यासारख्या दिवसाच्या - सोन्याहुन पिवळ्या शुभेच्छा दसरा आणि विजयादशमीची काही मराठी शुभेच्छापत्रे - खास आपणासाठी\nडाऊनलोड दसरा विजयादशमी शुभेच्छा dasara Marathi Greetings\nUnknown ९/२८/२००९ ११:१८:०० AM\nRashmi १०/०५/२०११ ०४:३४:०० PM\nDevidas १०/१८/२०१८ ०५:५२:०० AM\nमराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान,\nआज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान.\nगुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी\nCyclamen flowers (Photo credit: Wikipedia ) गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी || श्री गुरुदेव दत्त || १. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा . साप्ताह सुरुवातीस , साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्रीगुरुचारीत्राची पूजा आणि आरती करावी . २. श्री दत्ता जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचारीत्राचा साप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता , जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा. ३.सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतास्थ्पणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे चांगले . ४. जागा एकांत हवी . तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह करावा . ५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे . ६. शक्य नसल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा . ७. अखंड दीप असावा . साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा .( वाचन चालू असे पर्यंत ) ८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे . ९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओव्ळ्याचे नियम पाळावेत . स\nImage via Wikipedia सायंकाळी तो बाहेर निघाला, रात्रभर चांदणी बरोबर खेळला. सकाळ होताच गायब झाला, माझ्या मनातला चंद्र... माझ्या मनातच राहिला.... मनातच राहिला... ........................................... स्वेता\nट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...\nInternational CityStar 肉 Delivery Truck (Photo credit: Ricecracker. ) ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार... 1) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये.. 2) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन. 3) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा. 4) घर कब आओगे 5) १ १३ ६ रा 6) सायकल सोडून बोला 7) हॉर्न . ओके. प्लीज 8) \"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे\" 9) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) 10) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं 11) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा 12) राजू, चिंटू , सोनू .... 5) १ १३ ६ रा 6) सायकल सोडून बोला 7) हॉर्न . ओके. प्लीज 8) \"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे\" 9) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) 10) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं 11) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा 12) राजू, चिंटू , सोनू .... अणि खाली लिहले होते ..... बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने अणि खाली लिहले होते ..... बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने 13) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: \"मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल\" खाली लिहिले होते.... \"ड्रायवर शिकत आहे\" (बारीक़ अक्षरात) Mr. Yogesh Madhukar Sawant. Mob. 9221716915 / 9867627235 ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-09-28T10:52:17Z", "digest": "sha1:56TWF3IUPED4ETI57BKSOSLFBFQVVFH4", "length": 39177, "nlines": 397, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उझबेकिस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) ताश्केंत\nइतर प्रमुख भाषा रशियन\n- राष्ट्रप्रमुख इस्लाम कारिमोव\n- स्वातंत्र्य दिवस १ सप्टेंबर, इ.स. १९९१\n- एकूण ४,४७,४०० किमी२ (५६वा क्रमांक)\n- पाणी (%) ४.९\n-एकूण २,७६,०६,००७[१] (४५वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ७८.३३८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,८०६ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.७१०[३] (मध्यम) (११९ वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन उझबेकिस्तानी सोम\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ५:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९८\nउझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक ; उझ्बेक: O‘zbekiston Respublikasi, Ўзбекистон Республикаси, ओझबेकिस्तॉन रेस्पुब्लिकासी ) हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\nएकेकाळी इराणातील सामानी साम्राज्याचा व नंतर तिमूरी साम्राज्याचा हिस्सा असलेला हा भूभाग इ.स.च्या १६व्या शतकात पौर्वात्य तुर्की भाषाकुळातली उझबेक भाषा बोलणाऱ्या भटक्यांनी व्यापला. आधुनिक उझबेकिस्तानातील बहुसंख्य प्रजा उझबेकवंशीय आहे.\nइ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हिएत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.\nउझबेकिस्तानाची अर्थव्यवस्था कापूस, सोने, युरेनियम, पोटॅशियम, नैसर्गिक वायू इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादनावर आधारित आहे. बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे अधिकृत जाहीर धोरण असूनही अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय शासनाची घट्ट पकड आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही बाब उत्साहवर्धक नसली, तरीही इ.स. १९९५ सालापासून उदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियंत्रित वाटचाल करणाऱ्या शासकीय यंत्रणेने केलेले आर्थिक पुनरुज्जीवन आश्वासक आहे. देशांतर्गत व्यवस्थेतील मानवाधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची स्थिती मात्र विवादास्पद राहिली असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनांकडून उझबेकिस्तानावर टीकाही झाली आहे[४].\nज्ञात इतिहासानुसार ताम्रयुगापासून तारिम खोऱ्याच्या परिसरात मानवी वस्तीस सुरुवात झाली. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात इराणी भटक्यांचे मोठ्या प्रमाणात मध्य आशियात स्थलांतर झाले. इराणी भाषाकुळातील भाषा बोलणारे हे लोक सध्याच्या उझबेकिस्तानाच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थिरावले. इ.स.पू. ५व्या शतकात बाख्तरी, सोग्दाई, तुखार राज्ये या प्रदेशात उदयास आली. बुखारा व समरकंद ही शहरेदेखील सांस्कृतिक व राजकीय केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली. रेशीम मार्गाद्वारे पश्चिमेकडील प्रदेशांशी व्यापारसंबंध वाढवायला चीनने जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली. विशेषकरून सोग्दाई व्यापाऱ्यांनी वर्तमान उझबेकिस्तानातील मावाराननाहर प्रदेशापासून वर्तमान चिनी जनता-प्रजासत्ताकातील शिंच्यांग उय्गूर स्वायत्त प्रदेशापर्यंत पसरलेल्या इराणी वस्त्या-नगरांच्या जाळ्याच्या आधारावर भरपूर ऐश्वर्य कमवले. रेशीम मार्गावरील व्यापारामुळे बुखारा व समरकंद ही नगरे वैभवसंपन्न बनली.\nइ.स.पू. ३२७च्या सुमारास महान अलेक्झांडराने सोग्दा व बाख्तरावर आक्रमण करून हा भूभाग जिंकला. त्याने रोक्साना नामक बाख्तरी राजकुमारीशी विवाह केला. मात्र ग्रीकांचे हे यश नीटसे स्थिरावू शकले नाही. कालांतराने अलेक्झांडराचे सैन्य स्थनिकांनी चालू ठेवलेल्या प्रतिकारापुढे नामोहरम झाले. पुढे अनेक वर्षे वर्तमान उझबेकिस्तानाच्या भूभागावर पार्थियन व सासानी इत्यादी इराणी साम्राज्यांची सत्ता होती. इ.स.च्या ८व्या शतकात अमूदर्या व सिरदर्या नद्यांमधील ट्रान्सऑक्सियाना दुआबाचा भाग अरबांनी जिंकला. इ.स.च्या ९व्या व १०व्या शतकांत हा भाग सामानी साम्राज्यास जोडला गेला.\nइ.स.च्या १३व्या शतकात चंगीझ खानाच्या नेतृत्वाखालील मंगोल फौजांचे आक्रमण या प्रदेशाच्या इतिहासास कलाटणी दिली. मंगोल आक्रमणात झालेल्या क्रूर कत्तलींमुळे येथील मूळच्या इंडो-पारसिक सिथियनांचा वंशसंहार घडला. सिथियनांचा सांस्कृतिक वारसा खंडित होऊन पुढील काळात येथे येऊन वसलेल्या मंगोल-तुर्क लोकांच्या संस्कृतीने मूळ धरले.\nइ.स. १२२७मध्ये चंगीझ खानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार पुत्रांमध्ये व अन्य कुटुंबीयांमध्ये विभागण्यात आले. उत्तराधिकारी ठरवण्याची प्रक्रिया मंगोल कायद्यांनुसार अनुसरल्यामुळे वारसाहक्कावरून राज्याची शकले न पडता शासनकर्त्यांची अभंग परंपरा मंगोलांना लाभली. रेशीम मार्गामुळे वैभवसंपन्न बनलेल्या मावाराननाहर प्रदेशाची सत्ता चंगीझ खानाचा दुसरा पुत्र चगताय खान याच्या वंशजांकडे राहिली. शासकांच्या अभंग परंपरेमुळे चगाताय खानतीस स्थैर्य व सुबत्ता लाभली; तसेच मंगोल साम्राज्यदेखील एकजूट, अभंग राहिले.\nइ.स.च्या १४व्या शतकात मात्र मंगोलांचे विशाल साम्राज्य भंगण्यास सुरुवात झाली. चगाताय खानतीच्या प्रदेशातही सत्तासंघर्ष उद्भवला व अनेक छोट्या-छोट्या टोळ्यांचे प्रमुख सत्ता काबीज करण्यासाठी परस्परांत लढू लागले. या सत्तासंघर्षातून तिमूर (तैमूरलंग) नावाचा टोळीप्रमुख इ.स. १३८०च्या सुमारास मावाराननाहर प्रदेशातला प्रबळ सत्ताधीश बनला. चंगीझ खानाचा वंशज नसलेल्या तिमूराने मध्य आशियाचा पश्चिमेकडील भाग, इराण, आशिया मायनर, अरल समुद्राच्या उत्तरेस असलेला स्टेप प्रदेशाचा दक्षिण भाग जिंकत राज्य विस्तारले. त्याने रशिया व भारतीय उपखंडावरही आक्रमणे केली. चीनवरील आक्रमणादरम्यान इ.स. १४०५ साली त्याचा मृत्यू झाला. तिमूराच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेस पोचला व राज्याची शकले पडण्यास आरंभ झाला. ही संधी हेरून अरल समुद्राच्या उत्तरेस राहणाऱ्या भटक्या उझबेक टोळ्यांनी मावाराननाहरावर चढाया करण्यास सुरुवात केली व हा भाग व्यापला.\nइ.स.च्या १९व्या शतकात रशियन साम्राज्याने मध्य आशियात राज्यविस्तार करण्यास आरंभले. इ.स. १८१३पासून इ.स. १९०७मधील ॲंग्लो-रशियन बैठकींपर्यंतचा मोठी शिकार म्हणून ओळखला जाणाऱ्या या काळात उझबेकिस्तानातील रशियन प्रभाव वाढत गेला. इ.स. १९१२मध्ये उझबेकिस्तानात २,१०,३०६ रशियन राहत होते[५]. रशियातील इ.स. १९१७मधल्या बोल्शेविक क्रांतीनंतर बोल्शेविक लोण मध्य आशियातही जाऊन थडकले. बोल्शेविकांना झालेल्या सुरुवातीच्या प्रतिकारानंतर उझबेकिस्तान व उर्वरित मध्य आशिया सोव्हिएत संघात सामील झाला. २७ ऑक्टोबर, इ.स. १९२४ रोजी सोव्हिएत संघांतर्गत उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक निर्मिण्यात आले. ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी उझबेकिस्तानाने सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. १ सप्टेंबर हा दिवस उझबेकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.\nउपग्रहाद्वारे टिपलेल्या भूशास्त्रीय छायाचित्रावर रेखाटलेला उझबेकिस्तानाचा नकाशा.\nमध्य आशियात वसलेला उझबेकिस्तान ३७° उ. ते ४६° उ. अक्षांशांदरम्यान आणि ५६° पू. ते ७४° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. त्याची पूर्व-पश्चिम कमाल रुंदी १,४२५ किलोमीटर (८८५ मैल) असून दक्षिणोत्तर कमाल अंतर ९३० किलोमीटर (५८० मैल) आहे. नदीखोऱ्यांमुळे व मरूद्यानांमुळे ओलिताखाली असलेला भूप्रदेश एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १० % असून उरलेला मुलूख वाळवंटांनी व डोंगरदऱ्यांनी व्यापला आहे.\nउझबेकिस्तानातील हवामान खंडीय हवामानप्रकारात मोडणारे आहे - येथे वर्षातून अल्प, म्हणजे १००-२०० मिलिमीटर (३.९-७.९ इंच) वृष्टी होते. उन्हाळ्यात कमाल तापमानाची सरासरी पातळी ४०° से. (१०४° फा.) असते, तर हिवाळ्यातील किमान तापमानाची सरासरी पातळी -२३° से. (-९° फा.) आहे.\nआंदिजान, राजधानी ताश्केंत, नामांगान, बुखारा, समरकंद ही उझबेकिस्तानातील मोठी शहरे आहेत.\nइ.स. १९९४ साली १६व्या सर्वोच्च सोव्हिएतीच्या ठरावानुसार औलिय मज्लिस (संसद) स्थापण्यात आली. तेव्हापासून सर्वोच्च सोव्हिएतीची जागा औलिय मज्लिसेने घेतली आहे. इ.स. १९९४ साली संसद ६९ सदस्यांची होती. इ.स. २००४ सालापर्यंत संसदेचे एकच सभागृह होते. इ.स. २००४ साली संसदेची संरचना विस्तारून दोन सभागृहे करण्यात आली व सदस्यसंख्या १२०पर्यंत वाढवण्यात आली. इ.स. २००९सालच्या तिसऱ्या संसदीय निवडणुकींत संसदेतील दोन्ही सभागृहांची एकत्रित सदस्यसंख्या १५०पर्यंत वाढवण्यात आली. इ.स. १९९४पासून उझबेकिस्तानात अध्यक्षीय व संसदीय निवडणुकी नियमितपणे पार पडल्या असल्या, तरीही राजकारणात विरोधक उमेदवार किंवा विरोधक पक्ष जम बसवू शकले नाहीत[ संदर्भ हवा ].\nअध्यक्षास अधिक कार्यकारी अधिकार असल्यामुळे, तसेच कायदे करण्याच्या दृष्टीने संसदेची परिणामकारकता सीमित असल्यामुळे उझबेकिस्तानाच्या वर्तमान शासनव्यवस्थेत अध्यक्षाचे पद महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे. २७ डिसेंबर, इ.स. १९९५च्या सार्वमतानुसार इस्लाम कारीमव याच्या अध्यक्षपदाची पहिली मुदत वाढवण्यात आली. २७ जानेवारी, इ.स. २००२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सार्वमतानुसार अध्यक्षीय कार्यकाळाची ५ वर्षांची मुदत वाढवून ७ वर्षे करण्याची घटनात्मक तरतूद करण्यात आली.\nस्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघातील अन्य देशांप्रमाणे उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्थाही स्वातंत्र्योत्तर संक्रमणकाळातील सुरुवातीची काही वर्षे अडचणीत होती. धोरणात्मक सुधारणांचे परिणाम इ.स. १९९५नंतर दिसू लागले. इ.स. १९९८ ते इ.स. २००३ या काळात उझबेक अर्थव्यवस्था वार्षिक ४% दराने वाढली; तर त्यापुढील वर्षांत ७%-८% वार्षिक दराने वाढत राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार (भाव स्थिर राहिल्याचे गृहीत धरता) इ.स. १९९५मधील सकल वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत इ.स. २००८ मधील उत्पन्न दुप्पट होते[६].\nउझबेकिस्तानाचे आर्थिक उत्पादन प्रामुख्याने वस्तूंच्या उत्पादनक्षेत्रात एकवटले आहे. कापसाच्या उत्पादनात उझबेकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाचा देश असून दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे[७]. सोन्याच्या उत्पादनात हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. प्रादेशिक स्तरावर नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे, तेल, चांदी व युरेनियम इत्यादी वस्तूंचा हा आघाडीचा उत्पादक देश आहे.\nरिपब्लिकन स्टॉक एक्सचेंज, 'ताश्केंत' हा रोखेबाजार[८] इ.स. १९९४ साली स्थापला गेला. यात सर्वसाधारण रोखेबाजार, स्थावर मालमत्तेचे व्यापारी, राष्ट्रीय गुंतवणूक निधी, राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान[९] इत्यादींचा समावेश होतो.\nताश्कंद ह्या उझबेकिस्तानच्या राजधानीमध्ये सार्वजनिक वाहतूकीसाठी तीन मार्गांची जलद परिवहन सेवा कार्यरत आहे. भुयारी मेट्रो रेल्वे असलेला उझबेकिस्तान व कझाकस्तान हे मध्य आशियामधील केवळ दोनच देश आहेत. २०११ साली ताश्कंद-समरकंद द्रुतगती रेल्वेमार्ग चालू करण्यात आला. ही रेल्वे ३४४ किमी अंतर २ तासांमध्ये पार करते.\nउझबेकिस्तान एअरवेज ही उझबेकिस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी ताश्कंदच्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातील अनेक शहरांना तसेच मध्य आशिया, युरोप व आग्नेय आशियातील अनेक देशांना हवाई वाहतूक सेवा पुरवते.\n^ डिपार्टमेंट ऑफ इकनॉमिक्स ॲंड सोशल अफेअर्स, पॉप्युलेशन डिव्हिजन (इ.स. २००९). \"वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स, टेबल ए.१ (जागतिक लोकसंख्येविषयक आडाखे, सारणी अ.१)\" (पीडीएफ). इ.स. २००८ आवृत्ती. संयुक्त राष्ट्रे. १२ मार्च, इ.स. २००९ रोजी मिळवले.\n^ \"उझबेकिस्तान\" (इंग्लिश भाषेत). २१ एप्रिल, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट २००९: उझबेकिस्तान (मानवी विकास अहवाल इ.स. २००९ : उझबेकिस्तान)\" (इंग्लिश भाषेत). १८ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"ह्यूमन राइट्स इन उझबेकिस्तान (उझबेकिस्तानातील मानवाधिकार)\". अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल अहवाल, इ.स. २००८ (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ व्लादिमिर श्लापेंतोख, मुनीर सेंदिच, एमिल पेयिन. द न्यू रशियन डायास्पोरा: रशियन मायनॉरिटीज इन द फॉर्मर सोव्हियेट रिपब्लिक्स (नवी रशियन डायास्पोरा: भूतपूर्व सोव्हियेत प्रजासत्ताकांमधील रशियन अल्पसंख्याक समाज) (इंग्लिश भाषेत). p. १०८. ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"इंटरनॅशनल मॉनेटरी फंड वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक डेटाबेस (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी: जागतिक अर्थव्यवस्थेच्या आढाव्यांचे विदागार)\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"कॉटन धिस वीक (कपाशी : चालू आठवड्यात)\" (PDF) (इंग्लिश भाषेत). ८ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\n^ रोखेबाजार (इंग्लिश: securities exchange, सिक्युरिटी एक्सचेंज)\n^ राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान (इंग्लिश: national securities depositary, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"उझबेकिस्तान संसदेचे कनिष्ठ सभागृह\" (उझबेक भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n\"उझबेकिस्तान संसदेचे वरिष्ठ सभागृह\" (उझबेक भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nविकिव्हॉयेज वरील उझबेकिस्तान पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16552/", "date_download": "2022-09-28T10:17:29Z", "digest": "sha1:BBYTIQDREAACUNG4EXKN4VDOTH3IE7NO", "length": 39525, "nlines": 249, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कथ्थक नृत्य – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकथ्थक नृत्य : एक अभिजात भारतीय नृत्यप्रकार. कथ्थक ( कथक) म्हणजे कथा सांगणारा. लक्षणेने नृत्य गायन आणि अभिनय यांच्या माध्यमातून कथा सांगणारा असा त्याचा अर्थ होतो. कथ्थकांना एकनट किंवा कथोपजीवी असेही म्हणत. उपजीविकेचे साधन म्हणून हे लोक धार्मिक स्वरूप असलेला हा व्यवसाय करीत.\nभारतातील अत्यंत पुरातन आणि परंपरासंपन्न लोकनृत्यांनी शास्त्रीय नृत्यांना जन्म दिला. कथ्थक नृत्य रास या लोकनृत्यातून प्रगत झाले. या रासनृत्याचे पुराणांतून ,नाट्यशास्त्रातून तसेच वैष्णव कवींच्या काव्यांतून वर्णन आले आहे. बाराव्या शतकातील वैष्णव पंथाच्या काळात रासनृत्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. संगीत काव्य आणि अभिनय या तीनही कलांचा संगम या नृत्यामध्ये दिसून येत होता. थाट भ्रमरी गत तत्‌कार हे कथ्थक नृत्यामध्ये असलेले प्रकार त्यात अंतर्भूत होते हे वैष्णव कवींच्या कीर्तनकाव्यावरून स्पष्ट होते. राधाकृष्ण हा रासाचा केंद्रीय विषय. रासनृत्यातील कृष्णकथांचे साभिनय कथन करणाऱ्या व्यक्तींना रासधारी कीर्तनकार अथवा कथ्थक असे म्हटले जाई. पुढे याच वर्गाकडून नृत्याची एक विशिष्ट शैली प्रगत झाली आणि कथ्थकांकडून केले जाणारे नृत्य कथ्थक या नावाने रूढ झाले. पुढे मुसलमानी राजवटीत मोगलांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा हिंदूंच्या ललित कलांवर झालेला परिणाम कथ्थक या उत्तर भारतीय नृत्यातूनही स्पष्ट दिसतो.\nभारतातील मोगल राजांच्या नृत्य संगीतादी कलांच्या प्रेमाने तसेच रसिक वृत्तीमुळे उत्तरेतील प्रचलित धार्मिक नृत्य मुसलमान व पर्शियन नर्तकींकडून दरबारात प्रविष्ट झाले. हिंदू नृत्यकलेचे अंतरंग आणि या वनी बहिरंग यांच्या मीलनातून पूर्वीचे कथ्थक नृत्य एक वेगळेच स्वरूप घेऊन पुढे आले हे नृत्य दरबारी वातावरणाला पोषक अशा विलासाचे साधन बनले हिंदू स्त्रीपुरुषांच्या वेशभूषेच्या जागी अंगरखा ओढणी व चुणीदार पायजमा हा वेश दिसू लागला यावनी नर्तक-नर्तकींना या नृत्यातील मूळचे पारिभाषिक शब्द उच्चारताना त्रास पडत असल्याने उर्दू अथवा फार्सी शब्दांची योजना होऊ लागली असे असूनही मुसलमानांची अभिजात सौंदर्यदृष्टी व रसिकता यांचा परिणाम होऊन पूर्वीचे रासनृत्य अधिक लालित्यपूर्ण व परिणामकारक झाले हेही खरे.\nपुढे नर्तक-नर्तकींना समाजात प्राप्त झालेले हीन स्थान आणि कथ्थक नृत्यातील कलागुणांचा झालेला ऱ्हा स ह्यांमुळे हा नृत्यप्रकार काही काळ अवकळलेल्या अवस्थेतच होता तथापि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अवधचा नबाब वाजिद अली शाह ह्याने ह्या नृत्याला आश्रय देऊन त्याचे पुनरुज्जीवन केले त्याच्याच काळात कथ्थक नृत्यातील लखनौ घराणे उदयास आले १९२६ मध्ये श्रीमती मेनका सोखी ह्यांनी कथ्थक नृत्य मुंबई येथे सार्वजनिक रीत्या सादर केले तोपर्यंत ते दरबारात किंवा मोजक्या नृत्यशौकिनांच्या बैठकींपुरतेच मर्यादित होते.\nकथ्थक नृत्यशैलीची लखनौ जयपूर आणि बनारस अशी तीन प्रसिद्ध घराणी आहेत\nलखनौ घराणे :लखनौ घराण्याचे मूळ पुरुष ईश्वरजी हे मूळचे हंडीया गावचे राहणारे आणि व्यवसायाने रासधारी परंपरेतील कथ्थक होते नबाब असफ उद्दौला याच्या कारकीर्दीत ईश्वरजींच्या तिसऱ्या पिढीतील प्रकाशजी हे लखनौमध्ये स्थायिक झाले व दरबारी नर्तक म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांचे नातू बिंदादीन महाराज कालिकाप्रसाद यांच्या कलां गुणांनी लखनौ घराणे नावारूपास आले बिंदादीनमहाराज कृष्णभक्त कवी होते त्यांनी रचलेल्या अनेक ठुमऱ्या व भजने कथ्थक नर्तकांसाठी अमूल्य ठेवा बनून राहिली आहेत कालिकाप्रसाद यांचे अच्छनमहाराज लच्छूमहाराज आणि शंभूमहाराज हे तीन पुत्र अच्छनमहाराज यांचे नृत्य लालित्यपूर्ण व लयदार होते शंभूमहाराज व लच्छूमहाराज यांना त्यांनीच नृत्याचे शिक्षण दिले त्यांचे पुत्र बिरजूमहाराज हे लखनौ घराण्याचे सध्याचे श्रेष्ठ नर्तक आहेत लखनौ घराण्याच्या कथ्थकांमध्ये लयकारी लालित्य व उत्कट भावदर्शन ह्यांचा प्रत्यय येतो\nजयपूर घराणे: जयपूर घराण्याचा इतिहास फार विस्कळीत स्वरूपात सापडतो या घराण्यातील मूळ कुटुंबे राजस्थानातील बिकानेर येथील राहणारी होती ही व्यावसायिक कथ्थक कुटुंबे पुढे जयपूर दरबारातील नर्तक म्हणून प्रसिद्धीस आली तेथपासून जयपूर घराण्याचा उदय झाला या घराण्याचे मूळ पुरुष भानूजी त्यांच्या वंशातील हरिप्रसाद व हनुमानप्रसाद हे जयपूर दरबारातील प्रसिद्ध नर्तक होते त्यांच्या चुलत घराण्यातील जयलाल व सुंदरप्रसाद यांनी जयपूर घराण्याचे नाव खूपच वाढविले हनुमानप्रसाद यांने नातू चरणगिरधर व तेजप्रकाश हे या घराण्यातील वयाने सर्वांत लहान नर्तक आहेत.\nजयपूर घराण्यातील नर्तक-नर्तकींचे पदन्यासांवर विशेष प्रभुत्व असते तत्‌कार व चक्कर या दोन अंगांमध्ये ते विशेषतः प्रवीण असतात मात्र लालित्याचा अभाव त्यांच्या नृत्यात जाणवतो अभिनयाकडे ते विशेष लक्ष देत नाहीत\nबनारस घराणे :बिकानेरचे रासधारी शामलदास हे बनारस घराण्याचे मूळ पुरुष त्यांच्यापासून पाचवे जानकीप्रसाद बनारस येथे प्रसिद्धीस आले त्यांच्यापासून बनारस परंपरा प्रसिद्धीस आली त्यांचे शिष्य दुलाराम गणेशीलाल ( बंधू) व चुनीलाल हे होत दुलारामजी ह्यांच्या तीन पुत्रांपैकी बिहारीलाल हे इंदूर दरबारात तसेच गंधर्व नाटक मंडळीत नर्तक होते त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये नवाबपुतली नावाची अत्यंत प्रसिद्ध नर्तकी होऊन गेली महाराष्ट्रातील कथ्थक शिक्षक केशवराव मोरे व हिरालाल जयपूरवाले हे यांचेच शिष्य दुलारामजींचे दुसरे शिष्य पुरणलाल हे प्रथम इंदूर दरबारात होते व नंतर ते मुंबईत स्थायिक झाले होते तिसरे शिष्य हिरालाल हे बिकानेर व इंदूर दरबारांत नर्तक होते गणेशीलाल यांचे हनुमानप्रसाद शिवलाल व गोपालदास हे तीन पुत्र हनुमानप्रसाद जम्मू पतियाळा बिकानेर व नेपाळ येथे नर्तक होते ‘संगीत भारती’ ह्या दिल्ली येथील संस्थेत ते १९५२ पर्यंत नृत्यशिक्षक होते शिवलाल तबलावादक होते गोपालदास पतियाळा व लाहोर येथे दरबारी नर्तक होते पंजाबमधील कथ्थक नृत्यप्रसाराचे श्रेय त्यांना दिले जाते त्यांची नृत्यशैली पंजाब घराणे म्हणून ओळखली जाण्याइतपत प्रभावी होती गोपालजींच्या शिष्यांमध्ये जुन्या जमान्यातील चित्रपट अभिनेते आषक हुसेन ( भुर्रेखाँ) हे उत्तम नर्तक होते त्यांच्याकडून गोपालजींचे पुत्र कृष्णकुमार यांचे नृत्यशिक्षण झाले सध्या ते दिल्लीस नृत्य शिकवितात आषक हुसेन यांचे चुलत बंधू मीरबक्ष त्यांच्याकडूनच शिकले आषक हुसेन यांचे तिसरे शिष्य हजारीलाल मुंबईत बनारस घराण्याचे नाव चालवीत आहेत त्यांच्या पत्नी सुनयनाजी भारतात अनेक महोत्सवांतून कथ्थक नृत्याचे कार्यक्रम करीत आहेत नटवरी बोलांची बंदिश थाट व अंगचलन ही बनारस घराण्याची खास वैशिष्ट्ये आहेत लखनौ जयपूर व बनारस ही तीनही घराणी मूळची राजस्थानातील असून रासधारी नर्तकपरंपरेतूनच निर्माण झाली.\nआज आपण रंगमंचावर कथ्थकाचे जे प्रत्यक्ष स्वरूप पाहतो त्याचे नृत्त ( फक्त शारीरिक हालचालींनी युक्त असे तालबद्ध अंगविक्षेप) व नृत्य ( अभिनययुक्त तालबद्ध अंगविक्षेप) असे दोन विभाग पडतात थाट आमद तुकडे परमेलू परन्‌ व तत्‌कार हा नृत्ताचा भाग आणि गत भजन ठुमरी हा नृत्याचा भाग कथ्थक नृत्याला तबला पखावज व सारंगी किंवा हार्मोनियम या वाद्यांची साथ असते नर्तक पायांतून जे जे तत्‌ सदृश बोल काढत असतो ते ते तबल्यावर किंवा पखावजवर वादक काढत असतात नर्तकाच्या व वादकाच्या बोलांचा तालमापदर्शक म्हणून सूरवाद्यावर ‘लहरा’ ( तालांच्या मात्रांइतकी सूरमालिका) धरलेला असतो यात अनेक ताल वापरतात त्रिताल सवारी धमार आडा चौताल एकताल चौताल झपताल मत्तताल रूपक इ ताल अधिक प्रचलित आहेत कथ्थक नृत्यातील काही महत्त्वाच्या संज्ञा अशा:\nथाट : कथ्थक नृत्याची सुरुवात थाटाने होते थाटामध्ये संथ लयीमध्ये लयबद्ध हालचाल करून नर्तक पुढील नृत्याला लागणारी मानसिक व शारीरिक पूर्वतयारी करीत असतो\nआमद : ‘आमद’ हा फार्सी शब्द असून त्याचा अर्थ ‘प्रवेश’ असा आहे संथ लयीमध्ये नाचता येईल अशा पद्धतीने पखावजचे आणि नृत्ताचे बोल एकत्र करून आमदची रचना केलेली असते.\nतुकडा : थैई दिग्‌दिग्‌ तत्‌ इ शुद्ध नृत्ताचे बोल वापरून तुकड्यांची रचना केलेली असते तुकडा म्हणजे लहान बोल एक किंवा एकाहून कमी आवर्तनात येणारा बोल\nपरमेलू : पखावज नगारा झांज इ निरनिराळ्या वाद्यांचे आवाज व नृत्ताचे बोल यांच्या मिश्रणाने परमेलूची रचना केलेली असते\nपरन्‌ : फक्त पखावजचे बोल परन्‌मध्ये वापरले जातात वाढत्या लयीमध्ये केल्या जाणाऱ्या या रचना अत्यंत जोषपूर्ण व कठीण असतात\nकवित्त : देवदेवतांच्या स्तुतिवर्णनाने युक्त अशा नटवरी बोलांसह व्रजभाषेत रचलेली छंदयुक्त रचना\nचक्कर: चक्कर ही कथ्थक नृत्यातील एक विशेष कृती आहे गोलाकार फिरून परत पहिल्या स्थितीत येण्याच्या कृतीला चक्कर अथवा भ्रमरी म्हणतात अत्यंत वेगाने अनेक चकरा घेण्यासाठी नर्तकाला बरेच परिश्रम घ्यावे लागतात\nपढन्त: तुकडे परन्‌ परमेलू हे प्रकार प्रत्यक्ष नाचण्यापूर्वी नर्तक त्यांचे बोल हातावर ताल देऊन सशब्द ( भरी) किंवा हवेत हात फेकून निःशब्द ( खाली) क्रिया करून म्हणून दाखवतो या पद्धतीला पढन्त म्हणतात\nगत: गत हा नृत्यविभागातील प्रकार आहे गतनिकास व गतभाव असे याचे दोन प्रकार आहेत गत म्हणजे गती निकास म्हणजे तिचे नीट विवरण गतनिकास म्हणजे चालींचे विवरण गतनिकासामध्ये निरनिराळ्या लालित्यपूर्ण चालींचा समावेश होतो या चाली म्हणजे गती हंसीगती गजगामिनी गती मयूरीगती मृगीगती इ पूर्वी केल्या जात गतभावांमध्ये एखादी लहानशी कथा किंवा नाट्यपूर्ण प्रसंग चेहऱ्यावरील भावतरंगांद्वारा आणि शरीराच्या सूचक हालचालींमधून व्यक्त केला जातो होरी कालियामर्दन इ लहान मोठे कथाप्रसंग गतींतून आविष्कृत केले जातात त्यासाठी शब्दांचा वा गीतरचनेचा आधार घेतला जात नाही अभिनयाच्या विभागातील दुसरा प्रकार गीतावर आधारलेला असतो हिंदुस्थानी संगीतपद्धतीनुसार ठुमरी दादरा भजन वगैरे ज्या संगीतप्रकारांवर हे नृत्य केले जाते ते त्याच नावाने ओळखले जाते बसून भाव करण्यास ‘अदा ’ म्हणतात गीतांचा अर्थ सूचक हावभावांनी व्यक्त केला जातो बिकानेरचे राजनर्तक व बनारस घराण्यातील सुप्रसिद्ध नर्तक हनुमानप्रसाद व लखनौ घराण्यातील शंभूमहाराज बसून भाव करण्यात अत्यंत निपुण होते.\nतत्‌कार :कथ्थक नृत्याचा शेवट तत्‌कार या नृत्तप्रकाराने केला जातो लयीशी खेळत खेळत लयीचे सुंदर पण कठीण बंध पदन्यासांनी व घुंगुरांच्या आवाजाने प्रदर्शित करणे म्हणजे तत्‌कार संथ लयीपासून द्रुत लयीपर्यंत सर्व लयींमध्ये तत्‌कार केला जातो या लयी दाखविताना तालाच्या अंगाने व आड कुआड असा तत्‌कार केला जातो\nवेशभूषा : कथ्थक नृत्याचा आविष्कार करणाऱ्या स्त्रीपुरुषांची वेशभूषा सामान्यपणे दोन प्रकारची असते काही नर्तकी घोळदार परकर पोलका आणि ओढणी असा वेश करतात तर काही चुणीदार पायजम्यावर अंगरखा आणि ओढणी असा वेश करतात बांगड्या कर्णफुले हार बिंदी इ सर्व आभूषणे आवडीनुसार वापरली जातात पुरुषांमध्ये पीतांबर व उत्तरीय असा एक व चुणीदार पायजमा अंगरखा व पटका असा दुसरा वेश केला जातो कथ्थक शैलीमध्ये सांकेतिक मुद्राभिनय जवळजवळ नाहीच प्रत्यक्ष चेहऱ्यावरील अभिनय असो वा शारीरिक अभिनय असो वास्तवाशी जुळणारा आणि म्हणूनच सहजसुलभ अभिनय हेच या शैलीचे वैशिष्ट्य आहे यात लोकधर्मी अभिनय केला जातो कथ्थकमधील भावदर्शन संपूर्णतः व्यक्तिगत असते या वैयक्तिक स्वातंत्र्यामुळे कथ्थक नृत्यकाराला चाकोरीतून जाण्याची गरज पडत नाही नित्यनवीन कल्पनांचा आविष्कार करण्याची संधी कलाकाराला नेहमीच मिळत राहते परंतु धर्मांनुसार अवस्थांनुसार वयांनुसार नायिकाभेदांचा अभिनय करताना नर्तनातील अंगविक्षेप व सात्त्विक अनुभाव अलंकारशास्त्रानुसारच करावयाचे असतात कथ्थक नृत्यप्रकारात आजपर्यंत अच्छनमहाराज शंभूमहाराज सुंदरप्रसाद जयलाल गोपालजी भुर्रेखाँ जयकुमारी इ नर्तक-नर्तकी होऊन गेले आहेत सध्याच्या प्रसिद्ध नर्तक-नर्तकींमध्ये लच्छूमहाराज बिरजूमहाराज कृष्णकुमार गोपीकृष्ण रोशनकुमारी सितारादेवी दमयंती जोशी ह्यांचा अंतर्भाव होतो .\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postकामेश्वर सिंग दरभंगा संस्कृत विश्वविद्यालय\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/05/NCPMaharashtra.html", "date_download": "2022-09-28T09:06:46Z", "digest": "sha1:LSOKE5OULSL3ITBS3QHCFCLOQ6UMMYFY", "length": 10841, "nlines": 210, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड...", "raw_content": "\nHomeमुंबईराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड...\nदेश विदेश महाराष्ट्र मुंबई\nराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड...\nराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड...\nराष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी केली नावाची घोषणा...\nमहाराष्ट्र मिरर टीम -मुंबई\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली.\nसध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.\nयावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे),\nकोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.\nयावेळी फौजिया खान यांनी विद्याताई चव्हाण यांना नियुक्तीपत्र दिले.\nविद्याताई चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केली.\nदेश विदेश महाराष्ट्र मुंबई\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/profiles/ramdas-kamat/?vpage=13", "date_download": "2022-09-28T10:42:22Z", "digest": "sha1:JPPKUGN2SLINZUVYSMEWHDFJD2Z37Y3H", "length": 11303, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रामदास कामत – profiles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी म्हापसा येथे झाला.\nव्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनी तेवढय़ाच समर्थपणे उमटविली व ज्यांची गाणी आज इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या स्मरणात आणि ओठावर आहेत ते रामदास कामतहे मूळचे गोव्याचे.\nमराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते.\nकामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत. १९६४साली आलेल्या ‘मत्स्यगंधा’ नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले.\nनंतर रामदास कामत यांनी ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही ‘मत्स्यगंधा’ व ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. ‘मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरु संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ (सर्व मत्स्यगंधा) तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मरत राहा’ (ययाति आणि देवयानी) ही त्यांची नाटय़पदे गाजली.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nजिम कॉर्बेट – भाग २\nगावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र\nमाझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)\nनिश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा\nदोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\n हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक ...\nCategories Select Category अभिनेता अभिनेता-अभिनेत्री अभिनेते अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका गायिका गीतकार चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते निर्माते-दिग्दर्शक निवेदक-सूत्रसंचालक पटकथाकार पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकारण राजकीय लेखक लेखिका वकील वादक विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संवादिनीवादक संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र सिनेपत्रकार स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope/horoscope-thursday-july-15-2021/315987/", "date_download": "2022-09-28T09:31:25Z", "digest": "sha1:XZANQ3KAZBMLUMQN2WO5X2YAM7DDRKUS", "length": 8582, "nlines": 178, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Horoscope: Thursday, July 15, 2021", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार १५ जुलै २०२१\nराशीभविष्य : गुरुवार १५ जुलै २०२१\nमेष : तुम्ही केलेले संघटन महत्वाचे ठरू शकते. प्रयत्नाला यश येईल. कोर्टाच्या कामात योग्य बोला.\nवृषभ : कोर्टाच्या कामात जिंकाल. धंदा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पैसा मिळेल. ठरवाल ते कराल.\nमिथुन : वेळेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. सावध रहा.\nकर्क : आनंदी रहाल. मौज-मजा करण्यासाठी फिरावयास जाल. धंद्यात नवा निर्णय घेता येईल.\nसिंह : तुमच्या बोलण्यावर टीका होईल. घरात गैरसमज होईल. वाटाघाटीत नुकसान होईल. दबाव राहील.\nकन्या : आजचे काम आजच करा. उद्यासाठी थांबू नका. धंद्यात मोठे काम मिळवा. मैत्री होईल.\nतुला : मार्ग शोधण्यास थोडा वेळ लागला तरी विचलित होऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. यश येईल.\nवृश्चिक : तुमच्या विषयात तुम्ही प्रगती कराल. प्रेरणादायी घटना घडेल. धंदा वाढवता येईल. खूश रहाल.\nधनु : कठीण प्रसंगातून मार्ग शोधता येईल. शेजारी तुमच्या स्वभावाचा फायदा उठवतील. धंदा मिळेल.\nमकर : लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करा. कला क्षेत्रात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. धंदा वाढेल.\nकुंभ : तटस्थ रहा. कोणतेही वक्तव्य भावनेच्या भरात करू नका. राग आवरा. प्रवासात सावध रहा.\nमीन : महत्वाची चर्चा सफल होईल. थकबाकी मिळेल. प्रयत्नाने मोठे काम करून घेता येईल.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/09/08/11352/", "date_download": "2022-09-28T09:18:50Z", "digest": "sha1:7M23M7RYXUJRNCPA2ELS4EACX7KI5762", "length": 36807, "nlines": 219, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 *जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव* 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n🛑 *जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव* 🛑\n🛑 *जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव* 🛑\n🛑 *जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव* 🛑\nपुणे :⭕पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन झाल्यामुळे नागिरक मोठ्या अपेक्षेने तेथे जात होते. त्याच अपेक्षेने मी माझ्या नातेवाईकांना भरती करण्यासाठी गेलो. पण, तेथे गेल्यानंतर भयानक वास्तव समोर आले. याबाबतची थोडक्यात माहिती दुसऱया दिवशी फेसबुक आणि ट्विटरवर लिहीली पण… तोपर्यंत वेळ निघून चालली होती. मी, माझ्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली, अनुभवली. जम्बो कोविड सेंटरने माणसं तडपडून मा.रली… हेच म्हणेन. पत्रकार पांडुरंग रायकर आणि माझ्या नातेवाईक रजनी खेडेकर यांना खायला न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला….\nनातेवाईकांचा फोन आला. अशक्तपणा जाणवतोय. पण, सर्दी, खोकला, थंडी ताप काही नाही. घरात लहान मुले आणि वयस्कर महिला असल्यामुळे त्यांना तपासणी करायला सांगितली. नायडू रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने पुढील उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये नेणार असल्याचे सांगितले. काही वेळातच मी जम्बो सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबलो. रुग्णवाहिकेतून त्यांना आणण्यात आले होते. रुग्णवाहिका रुग्ण भरतीच्या ठिकाणी जाऊन थांबली अन् सुरू झाला मरण यातनेचा प्रवास…\nरुग्णाच्या हातामधील फॉर्म घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रचंड गोंधळ. कोणाला काही कळत नव्हते. रुग्णांचे नातेवाईक एका खिडकीतून दुसऱया खिडकीत, दुसऱया खिडकीतून तिसऱया खिडकीत… कोणी काही सांगायला तयार नव्हते. सांगायला कोणी नव्हतेच म्हणा. काऊंटर जवळ असलेल्या मोकळ्या जागेत अनेक कोरोना बाधित रुग्ण पडलेले होते. कोणी विव्हळत होते. कोणी धापा टाकत होते. दोघांनी तर उपचारापूर्वीच तडफडून प्राण सोडला. डेटा एन्ट्री करणाऱयांना की बोर्डवरील शब्दच सापडत नव्हते. समोरील व्यक्ती अक्षरशः हतबल होत होती. तब्बल दोन-अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रुग्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. तोपर्यंत आमचा रुग्ण रुग्णवाहिकेत तसाच बसून होता.\nएक टप्पा पार केल्याचे मोठे समाधान मिळाले. रुग्णाला आतमध्ये घेऊन जाण्याची परिक्षा सुरू झाली. रुग्णाला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी कोणी नव्हते. कोणी सांगायलाही तयार होत नव्हते. काय करावे समजत नव्हते. पीपीई कीट घातलेल्या व्यक्तीला हात जोडले. कृपा करून आमच्या रुग्णाला आतमध्ये घेऊन जा हो, खूप वेळ थांबलो आहोत…. यानंतर ते म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत रुग्ण घेऊन चला तुम्हाला बेड दाखवतो. रुग्णासोबत चालत बेड असलेल्या वॉर्डमध्ये घेऊन गेलो. एका मोकळ्या बेडवर त्यांना आराम करायाल सांगितला आणि मी बाहेर पडलो. बाहेर पडत असताना इतर रुग्णांची अवस्था पाहावत नव्हती. पण, लक्ष द्यायला कोणी नव्हते….\nवॉर्ड पासून संडास, बाथरूम काही अंतरावर. यावेळी प्रश्न पडला की, रुग्ण तेथपर्यंत जाणार तरी कसे पण, दुसरी व्यवस्था असेल म्हणून विषय बाजूला केला. दुसरा प्रश्न पडला… रुग्णालयात प्रवेश देताना रुग्णाची कोणतीच माहिती विचारली नाही. अगोदर काही आजार आहेत का… वैगेरे, वैगेरे. पण. तीन तासानंतर थकून गेलो होतो. घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर आलो तर बाऊंसर थांबू देत नव्हते. लगेच बाहेर काढले. ठीक आहे. रुग्णावर चांगला उपचार होईल, या मोठ्या अपेक्षेने घरी गेलो. रुग्णाला संध्याकाळी फोन केला तर जेवण अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या सकाळी नास्ता आणि अगोदरच्या गोळ्या घेऊन पाठवतो म्हणून सांगितले.\nरुग्णाशी फोनवरून सातत्याने संपर्क सुरू होते. येथे कोणी लक्ष देत नाही, बाथरूम खूप लांब आहे. पाणी प्यायला नाही. वैगेरे-वैगेरे त्यांनी सांगितले. त्यामुळे एका पिशवीत सफरचंद, पूर्वीच्या गोळ्या आणि पाणी घेऊन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नातेवाईक गेले. पण, तेथे बाऊंसर. बाऊंसर आत प्रवेश करू देत नव्हता. काही वेळानंतर कसाबसा प्रवेश मिळाला आणि काऊंटरजवळ जाऊन आमच्या रुग्णाला पिशवी देण्यास सांगितली. आमचा रुग्ण भूक-भूक, पाणी-पाणी करत होता. क्षणाक्षणाला आवाज खाली-खाली जात होता. दुपारी एक वाजेपर्यंत फोनवरून बोलणे सुरू होते. पण, तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पिशवी पोहचलीच नव्हती.\nदुपारी एक वाजता रुग्णाने शेवटचा फोन घेतलेला तोपर्यंत काही खायला मिळाले नव्हते. दीडनंतर फोन घेणे बंद केले. आम्ही विचार केला की पिशवीतील पदार्थ खाल्यामुळे झोप लागली असेल. सातत्याने फोन करत होतो. पण, समोरून फोन उचलला जात नव्हता. नातेवाईक पुन्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. पण, आतमध्ये सोडले जात नव्हते. हतबल होऊन बाहेरच थांबले. काय करावे, काही कळत नव्हते….\nरुग्णालयातून एक फोन आला. तुमच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आहे. आम्ही सर्वजण घाबरून गेलो. काही कळेनासे झाले. तत्काळ जम्बो कोविड सेंटर गाठले. पुन्हा बाऊंसर. त्यांना विनंती केली, हातापाया पडलो. मग त्यांनी प्रवेश दिला. आमची हतबलता वाढत चालली होती. पुन्हा आलेल्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन लागत नव्हता. काऊंटरवर गेलो तर त्यांना काही माहित नव्हते. कोणी काही सांगायला तयार नव्हते. हातापायातला त्राण क्षीण होत चालला होता. काही वेळानंतर पुन्हा फोन आला आणि कोठे आहात अशी विचारणा केली. ठिकाण सांगितल्यानंतर त्यांनी भेटायला बोलावले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी रुग्ण गेल्याचे सांगितले. पायाखालची मातीच सरकली… डोळ्या समोर अधांर उभा राहिला. आम्ही सगळे गोंधळून गेलो. काय करावे समजेनाचे झाले. रडारड सुरू झाली. दुपारी पर्यंत बोलत असलेले रुग्ण कसा जाऊ शकते प्रश्न पडला. पण… उत्तर नव्हते.\nडॉक्टरांनी रुग्ण गेल्याचे सांगून पुढची प्रक्रिया करण्यास सांगून निघून गेले. पुढे काय करायचे… कोणी सांगायला तयार नव्हते. बाऊंसर सतत बाजूला जायला सांगत होते. एक तर रुग्ण दगावलेला. बाऊंसर थांबू देत नव्हते. कोणी माहिती देत नव्हते. काही-काही कळत नव्हते…. थोडा वेळ थांबा म्हणून सांगण्यात आले. एका कोपऱयात जाऊन बसण्याशिवाय पर्याय नव्हता. वेळ पुढे-पुढे सरकत होती. आमच्याप्रमाणे इतर रुग्णांच्या नातेवाईकांची परिस्थिती होती. एक रुग्ण तर सकाळी दगावलेला पण रात्री साडेदहा पर्यंत कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. दुःखाचा डोंगर घेऊन ते तसेच बसलेले….\nमृ.त्यूचा दाखल घेण्यासाठी एडमिन विभागाच्या बाहेर थांबलो होतो. कोणीतरी आता येईल, जरा वेळात येईल याची वाट पाहात होतो. पण, कोणी येत नव्हते. हतबलता वाढत चालली होती. काही वेळानंतर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. तोडफोडीचा आवाज आला. तिकडे गेलो तर मोठा गोंधळ सुरू होता. आमचा चांगला रुग्ण गेलाच कसा असा त्यांचा प्रश्न होता. चालत-बोलत असलेला रुग्ण गेल्यामुळे ते गोंधळ घालत होते. जोरजोरत शिव्या घालत होते. परिस्थीती हाताबाहेर चालली होती… परिस्थितीचा अंदाज येत चालला होता. रुग्णांचे उपचाराअभावी जीव जात असल्याचे लक्षात आले. आमच्याही रुग्णाचे तसेच झाले होते.\nथांबून-थांबून थकलो होतो. कोणी काही सांगत नव्हते. संयम सुटत चालला होता. अखेर, एका बाऊंसरवर आम्ही सगळे धाऊन गेलो. त्याने अधिकाऱयांना बोलावतो म्हणून सांगितले. यानंतर काही वेळानंतर एक महिला अधिकारी आली आणि मृ.त्यूचा दाखला देते म्हणून सांगितले. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जाणवले की, या महिलेला मृ.त्यूच्या दाखल्याबाबत काहीच माहित नव्हते. त्यांना काही समजतही नव्हते. पण, काहीच पर्याय नव्हता. त्यांच्यासमोर डोके फोडून घ्यावे की काय असे वाटू लागले. पहिला फॉर्म पाहून त्या एक-एक शब्द लिहीत होत्या. त्यांच्या पेक्षा पहिली-दुसरीमधील मुले तरी वेगाने लिहीतात. पण, करणार तरी काय असा प्रश्न पडला. दीड तासानंतर त्यांनी एक पानाचा मृ.त्यूचा दाखला कसाबसा पूर्ण केला.\nमृतदेह कोठून ताब्यात घ्यायचा, याबाबत कोणी सांगायला तयार नव्हते. मृतदेह कोठे असतो, हे कोणी सांगत नव्हते. काही-काही कळत नव्हते. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे नातेवाईक फक्त इकडून-तिकडे फिरत होते. सांगायला कोणी-कोणी नव्हते. अखेर, माझ्या एका मित्राने धाडस करत रुग्ण शोधण्याचे ठरवले. त्यांचे नशिब बलवत्तर असेच म्हणावे लागले. त्यांच्या ओळखीच्या एकजण देवासारख्या भेटल्या. पण, मृतदेह कोणता आहे, हे माहित नव्हते. काही वेळानंतर त्यांनी मृतदेह शोधून काढला. दोघांनी त्यांच्यासमोरच जीव सोडल्याचे बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितले. ऐकून वाईट वाटत होते. प्रचंड धावपळ करून पहाटे पाचच्या मृतदेह कसाबसा मिळवला आणि निघालो… स्मशानभूमीकडे.\nएका रुग्णवाहिकेतून मृतदेह कैलास स्मशानभूमित पाठविण्यात आला होता. तेथे गेल्यानंतर नोंद करावी लागत होती. आमच्या आगोदर नंबर लागलेले होते. दुसऱया दिवशी दुपारी एकची वेळ दिली. दुपारी दीडच्या सुमारास अं.त्यसंस्कार झाले आणि मरणयातना संपल्या…\nजम्बो कोविड सेंटर रुग्णांना नका हो पाठवू…\nआमच्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेत असताना एका कर्मचाऱयासोबत ओळख झाली. त्यावेळी त्यांनी तुम्ही काय करता असे विचारल्यानंतर पत्रकार असल्याचे सांगितले. तत्काळ त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, तुम्हाला एक विनंती करतो दादा. काही तरी लिहा. येथे येताना रुग्ण चालत येतो आणि मृतदेह ताब्यात दिला जातोय. पाहवत नाही हो. येथे कोणी लक्ष देत नाही. तुमचा रुग्ण तर गेलाच पण इतर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जरूर लिहा. घरी मरण आले तरी चालेल पण येथे येऊ नका… असे कर्मचारी सांगत होता.\nपत्रकार पांडुरंग रायकर आणि माझ्या नातेवाईक रजनी खेडकर यांचा प्रशासनाने अक्षरशः जी.व घेतला. शेवटपर्यंत त्यांना खायला मिळाले नाही. ही कोणती यंत्रणा. नागरिकांना उपचार मिळणार नव्हते तर का उभारणी केली कशासाठी एवढा घाट… अनेक प्रश्न आहेत. पण, उत्तर देणार तरी कोण…. आणि मिळणार पण नाही. सर्वसामान्य नागरिकांना तडफडून मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही… का हो… कदाचीत गेलेल्या रुग्णांना कधीच न्याय मिळणार नाही… पुढच्यांनी तरी काळजी घ्यावी.⭕\n🛑 *भारताला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक – उमाजी नाईक*🛑\nपुरोगामी पत्रकार संघाची बागलाण तालुका कार्यकारणी जाहीर\nपुणे 🐄🐄 अहो ऐकलका आज भिसेगावकारांच्या घरी त्यांच्या लाडक्या गाईची ७व्या महिण्याची ओटीं भरायला जायचे आहे. 🐄🐄\nपालघर,वसई-विरार मधे बाधीतांची संख्या ४२४५ ग्रामीण भागात चिंता.. ✍️ पालघर ( अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमौजे रावणगाव पुनर्वसित खानापूर येथे पाणीपुरवठा फिटर म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी.\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_485.html", "date_download": "2022-09-28T09:18:08Z", "digest": "sha1:BNLGL6SXK4BV7ERTOABJJKLT776VJ7LJ", "length": 9308, "nlines": 84, "source_domain": "www.marathatej.com", "title": "खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा, केंद्राकडे मागणीकृषिमंत्री दादाजी भुसे यांचे केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईखतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा, केंद्राकडे मागणीकृषिमंत्री दादाजी भुसे यांचे केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र\nखतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा, केंद्राकडे मागणीकृषिमंत्री दादाजी भुसे यांचे केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र\nमुंबई, दिनांक १६: रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहिले आहे.\nमंत्री श्री. भुसे आपल्या पत्रात म्हणतात, रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडीयोग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिकाधिक अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात.\nयाप्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री श्री. भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.\nखत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.\nराज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय दर आणि झालेली वाढ खालीलप्रमाणे: (कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी,२०२२ रोजीचे)\n१०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये.\n१२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये.\n१६:२०:०:१३ - १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये.\nअमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५.\n१५:१५:१५:०९ - ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ:१९५.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2351/", "date_download": "2022-09-28T10:32:20Z", "digest": "sha1:5PWZEVVLVET2CJ4I2K3A7J7U5IKBGX7K", "length": 5690, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "तब्बल तीन एकरात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस VIDEO - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nतब्बल तीन एकरात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस VIDEO\nपोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत कारवाई\nby टीम खान्देश प्रभात\nin कृषी, गुन्हे, जळगाव जिल्हा\nसंदीप ओली | चोपडा, दि. ०४ – तालुक्यातील वाळकी घोडगाव शिवारात एका शेतकऱ्याने तब्बल तीन एकर परिसरात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आलायं. प्रशांत पाटील यांच्या मालकीच्या शेतात तब्बल तीन एकर परिसरात अफूच्या झांडाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती, त्यानुसार संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या अफूची किंमत अंदाजे करोडो रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलायं.\nपोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात आता पर्यंत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे देखील सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकचं खळबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी भेट दिली\nपोलिस विभागाच्या कारवाईमुळे अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले असून अशाप्रकारची लागवड अन्य कुठे करण्यात आली आहे का याचा देखील तपास पेलीस घेत आहेत.\nजागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस 'ताल सुरनका मेल'चे आयोजन\nमराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन महिलांना मिळाल्या पिंक रिक्षा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3242/", "date_download": "2022-09-28T09:33:57Z", "digest": "sha1:X2K35WSC445JVFQEOLTLS5NDAI7J6VWI", "length": 6759, "nlines": 84, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने सुरु केला स्टार्टअप - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nगोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने सुरु केला स्टार्टअप\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. २८ – स्टार्टअप या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. स्टार्टअप म्हणजे उद्योगाच्या किंवा उद्योजकाच्या आयुष्यातील प्रारंभीक अवस्था जिचा प्रवास कल्पनेकडुन उद्योगसंरचना संलग्न अर्थव्यवहारापर्यंत होतो. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थी चेतन शिंदे याने स्टार्टअप सुरु केले आहे.\nत्यामध्ये चेतनने हॉटेलसाठी मॅनेजमेंटची वेबसाईट आणि वेब एप्लीकेशन तयार केले. त्यामध्ये होम, अबाऊट अस, रुम, बजेट गॅलरी, सर्वीस, प्लेस टू व्हीजीट आणि कॉन्टॅक्ट अस अश्या प्रकारचे विविध वेबपेजस तयार करुन संपुर्ण वेबसाईट तयार केली आहे. यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारचे टुल्स आणि टेकनीक्स यांचा वापर केला आहे. तसेच चेतनला वेब डेव्हलपमेंट या फिल्ड मध्ये वेब डिझाइनिंग, बिल्डींग आणि वेबसाईट मेन्टेन करणे अशा प्रकारचा अनुभव आहे.\nया स्टार्टअप मध्ये चेतन शिंदे याला संगणक विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर डॉ. विजयकुमार वानखेडे, संगणक विभागाचे इतर प्राध्यापक वर्ग, प्रा. निलेश चौधरी, प्रा. निलेश वाणी, प्रा. माधुरी झंवर, प्रा. भावना झांबरे, प्रा. जयश्री पाटील, प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. पुनम पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले.\nपर्यावरण रक्षक पंधरवाडा चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/wdo-you-know-the-story-behind-the-scurt-of-kajol-in-ddlj/", "date_download": "2022-09-28T08:42:05Z", "digest": "sha1:QVXZICAXNWQ3QPLOLAR7AT6ZG5JNUHBK", "length": 11452, "nlines": 106, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "या कारणामुळे काजोलला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटात घालावा लागला होता मिनीस्कर्ट ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News या कारणामुळे काजोलला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात घालावा लागला होता...\nया कारणामुळे काजोलला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात घालावा लागला होता मिनीस्कर्ट \nआदित्य चोपडा ने जेव्हा काजल आणि शाहरुख खान ला घेऊन दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट बनवला तेव्हा त्यांच्या मनात देखील आले नसेल की हा चित्रपट पुढे जाऊन एवढा हीट होईल. चित्रपट प्रदर्शित होऊन तेवीस वर्षे पूर्ण झाली पण अजून देखील हा चित्रपट पडद्यावरून उतरलेला नाही.\nया चित्रपटातील गाणी चित्रपटाप्रमाणेच हिट झाली होती. यातील मेरे ख्वाबो मे जो आये या गाण्यातील एका भागात काजोलने पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला होता. आणि तो घालून तिने पावसात डान्स सुद्धा केले होता. काजोलचे शॉर्ट-स्कर्ट घालण्यामागे सुद्धा एक कारण होते.\nया गाण्यांमध्ये आदित्य चोपडा यांनी जाणून-बुजून काजोलला शॉर्ट स्कर्ट घालण्यास लावला होता. कारण याआधी जो स्कर्ट डिझाईन करण्यात आला होता तो आदित्य चोप्रा यांना पसंत पडला नाही त्यामुळे त्यांनी डिझायनर मनिष मल्होत्रा यांना तो स्कर्ट कापून टाकण्यास सांगितला. त्यामुळे आदित्य चोपडा यांच्या सांगण्यावरून मनिष मल्होत्रा यांनी तर स्कर्ट मिनीस्कर्ट केला.\nतसे बघायला गेले तर त्यांना तो स्कर्ट थोडासाच कापायचा होता पण कापत कापत तो जास्तच छोटा झाला. त्यामुळे\nचित्रीकरणावेळी काजोलला तो स्कर्ट मजबुरीने घालावा लागला आणि त्याच स्कर्टवर डान्स करावा लागला. या गाण्यात एक दृश्य आहे ज्यात काजोल फक्त टॉवेल वर डान्स करताना दिसते.\nसुरवातीला ती तो डान्स करायला राजी नव्हती. पण आदित्य चोपडा यांनी काजोलला विश्वासात घेऊन सांगितले की तिने तो सीन करावा. मी तो पडद्यावर अगदी क्लासी पद्धतीने दाखवीन. त्यानंतरच ती या गाण्यातील टॉवेल वरील दृश्य करण्यास राजी झाली.\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट आदित्य चोपडा यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारत, लंडन आणि स्विझर्लांड मध्ये चित्रीत केला गेला होता. त्यावेळी या चित्रपटाने दहा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळाला होता.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleरामायण मालिकेत हनुमानाचं पात्र मिळाल्यामुळे दारासिंह यांनी सोडलं होतं नॉनव्हेज खाणं \nNext articleकलाकारांनी चित्रपटात वापरलेल्या कपड्यांचे पुढे काय होते, जाणून थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nदिशा पाटणीने असा ड्रेस घातला कि शेजारी बसलेल्या व्यक्तीची झाली अडचण, व्हिडीओ पाहून तुम्ही वेडे व्हाल \n४ वर्षानंतर अरबाज खानने मलायका सोबतच्या घ*ट*स्फो*टा*च्या संदर्भात केला थक्क करणारा...\nबॉलिवुडमध्ये कोणाची कोणाशी कधी जोडी जमेल काही सांगता येत नाही त्याचप्रमाणे कधी कोणाची जोडी विभक्त होईल हे देखील सांगता येत नाही. एकेकाळचे बॉलिवुडचे फेमस...\nप्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी सनी लिओन ने सुरू केला हा नवीन ऑनलाईन शो...\nवजन जास्त असून देखील या अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे मोठा, या...\nभरमसाठ मुलं पैदा केलेल्या सैफअली खानवर त्याच्या बायकोनेच साधला निशाणा, करिनाने...\nKGF 2 ने 430 कोटींची कमाई करूनही ‘रॉकी भाई’ लग्नात ढोल...\nया कारणामुळे दीपिका पदुकोण कतरीना कैफचे तोंड पण पाहणे पसंत करत...\n‘जीव झाला येडापिसा’ फेम ‘विदुला चौगुले’ आणि ‘अशोक फलदेसाई’ बद्दल या...\nमृणाल दुसानिस काय करतेय आता, काय करतो नवरा, ते का राहतात...\nचाणक्य नीतीप्रमाणे या ३ गुणांनी परिपूर्ण पत्नीचा पती असतो भाग्यवान, जाणून...\nअख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा बाळासाहेब आहे तरी कोण, जाणून घ्या \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kalnirnay.com/blog/2021/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-investing-my-money/", "date_download": "2022-09-28T10:33:13Z", "digest": "sha1:VVWAOHI7EDHBVHGY6WNO4AMXJOOREFIU", "length": 19219, "nlines": 105, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "इन्व्हेस्ट | माझी हळवी गुंतवणूक | श्रीकांत बोजेवार | My Investment | Shrikant Bojewar", "raw_content": "\nगुंतवणुकीबाबत माझा नेहमीच गोंधळ होतो. मध्यम काय आणि उच्च काय, माणूस गुंतवणुकीबाबत फार हळवा असतो. मी कविता वगैरे लहानपणापासूनच करायचो. आता कविता वगैरे करणारा माणूस गुंतण्याच्या बाबतीत थोडा जास्तच संवेदनशील असतो. माझ्या कवितांचे पहिले वाचक आमचे मराठीचे सर असायचे. माझ्या कवितांमधून अचानक निसर्ग नाहीसा झाला तेव्हा ते काळजीत पडले आणि पुढच्या काही कविता वाचून अधिकच काळजीत पडले. एक दिवस माझी कविता वाचून ते म्हणाले, ‘‘कविता छान आहे परंतु अलीकडे तुझ्या कवितांचे केंद्र आपल्या वर्गातील मधल्या ओळीतील चौथ्या बेंचवरील उजवीकडल्या असामीकडे सरकलेले आहे.’’ मी मान खाली घालून उभा राहिलो तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘डोन्ट इन्व्हेस्ट यूअर एनर्जी अँड टाइम इन हर.’’\nतेव्हा मी पहिल्यांदा ‘इन्व्हेस्ट’ हा शब्द ऐकला. पुढे या शब्दाला ‘मेंट’ची जोड लागून त्या ‘इन्व्हेस्टमेंट’ने माझा सतत पिच्छा पुरवला, अजूनही सोडत नाही.\nमला पहिली नोकरी लागली. पहिला पगार मिळणार होता, त्याच सुमारास एका एजंटने मला गाठले. आयुष्यात जेवढ्या लवकर इन्व्हेस्ट मेंट सुरू करशील तेवढे फायद्याचे ठरेल, असा उपदेश त्याने केला आणि थेट ‘तुला टेक होम किती मिळतात’ असे विचारले. खरे तर मी जेव्हा एका मुलीकडे पाहून पहिल्यांदा प्रेमकविता रचल्या होत्या तेव्हा मला ‘टेक होम’ हा शब्द जास्त उपयोगाला आला असता. त्या काळात मी इंग्रजीत कविता करण्याचा प्रयत्न करत होतो. ‘आय विल फॉलो यू फ्रॉम सोनेगाव बुद्रूक टू रोम’ या एका ओळीनंतर रोमशी यमक जुळवता आले नाही म्हणून मी ती कविता तशीच सोडून दिली होती. या एजंटमुळे मला एवढ्या वर्षांनी पुढची ओळ सुचली आणि मनातल्या मनात मी त्या ओळी पूर्ण केल्या. ‘आय विल फॉलो यू फ्रॉम सोनेगाव बुद्रूक टू रोम, बीकॉज आय वाँट टू टेक यू होम.’ परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या ‘टेक होम’चा आकडा त्या एजंटाला सांगू की नको, अशा संभ्रमात मी पडलो. आपल्याकडे सभ्य माणसे समोरच्या पुरुषाला कधी पगाराचा आकडा विचारत नाहीत. परंतु अशी सभ्यता जपायची म्हटले तर माणसे एजंट कशी होणार बिचारी, असा विचार करून मी आकडा सांगितला. तो म्हणाला, ‘‘बघ, फक्त तीन हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट कर. ३२ वर्षांनी तुला एक कोटी रुपये मिळतील.’’ मला कवितांमधले कळत असल्याने गणितातले काही कळत नव्हते, हे ओघाने आलेच. बहुधा त्या अज्ञानातूनच त्या एजंटला मी विचारले, ‘‘समजा तुझ्या कंपनीने मला आत्ता एक कोटी रुपये दिले आणि मी पुढची ३२ वर्षे त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये परत दिले तर नाही का चालणार’ असे विचारले. खरे तर मी जेव्हा एका मुलीकडे पाहून पहिल्यांदा प्रेमकविता रचल्या होत्या तेव्हा मला ‘टेक होम’ हा शब्द जास्त उपयोगाला आला असता. त्या काळात मी इंग्रजीत कविता करण्याचा प्रयत्न करत होतो. ‘आय विल फॉलो यू फ्रॉम सोनेगाव बुद्रूक टू रोम’ या एका ओळीनंतर रोमशी यमक जुळवता आले नाही म्हणून मी ती कविता तशीच सोडून दिली होती. या एजंटमुळे मला एवढ्या वर्षांनी पुढची ओळ सुचली आणि मनातल्या मनात मी त्या ओळी पूर्ण केल्या. ‘आय विल फॉलो यू फ्रॉम सोनेगाव बुद्रूक टू रोम, बीकॉज आय वाँट टू टेक यू होम.’ परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या ‘टेक होम’चा आकडा त्या एजंटाला सांगू की नको, अशा संभ्रमात मी पडलो. आपल्याकडे सभ्य माणसे समोरच्या पुरुषाला कधी पगाराचा आकडा विचारत नाहीत. परंतु अशी सभ्यता जपायची म्हटले तर माणसे एजंट कशी होणार बिचारी, असा विचार करून मी आकडा सांगितला. तो म्हणाला, ‘‘बघ, फक्त तीन हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट कर. ३२ वर्षांनी तुला एक कोटी रुपये मिळतील.’’ मला कवितांमधले कळत असल्याने गणितातले काही कळत नव्हते, हे ओघाने आलेच. बहुधा त्या अज्ञानातूनच त्या एजंटला मी विचारले, ‘‘समजा तुझ्या कंपनीने मला आत्ता एक कोटी रुपये दिले आणि मी पुढची ३२ वर्षे त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये परत दिले तर नाही का चालणार हिशोब तर तोच होईल ना हिशोब तर तोच होईल ना’’ या प्रश्नानंतर त्या एजंटने मला करोडपती करण्याचा उचललेला विडा खाली ठेवून दिला.\nआपल्या समाजात उपदेश देणाऱ्यांची एक जमात आहे. दिवसभरात पाच लोकांना उपदेशाचे डोस पाजायचेच, असा जणू त्यांचा नियम असतो. अशाच एका उपदेशपाजकाने मला एक दिवस खिंडीत गाठले आणि विचारले, ‘‘तुला ‘आर.डी.’ माहिती आहे का’’ त्याच्या या प्रश्नाने मी शहारलो आणि म्हटले, ‘‘एक सौ सोला चांद की राते, और तुम्हारे कांधे का तील…’’ हे ऐकताच त्याने मला दम भरला, ‘‘असली फालतू गाणी नको ऐकवूस मला. रिकरिंग डिपॉझिटची माहिती करून घे. असे छप्पन्न तीळदार खांदे तुझ्या घरी पाणी भरतील.’’ मग त्याने मला आर.डी.मध्ये दर महिना ठरावीक रक्कम टाकण्याचे काय आणि कसे फायदे असतात, ते समजावून सांगितले. राष्ट्रीय बँकांपेक्षा सहकारी बँकांमध्ये ०.५ टक्के अधिक व्याज मिळते आणि त्यातही काही बँका ०.६ टक्केही देतात, अशी खास माहिती दिली. ‘‘तुझ्या मागे संसाराच्या कटकटी नाहीत तोवर इन्व्हेस्टमेंट करून घे\nलेका’’ असे तो म्हणाला तेव्हा, आता त्या ‘आर. डी.’कडून या ‘आर. डी.’कडे जाण्याचे दिवस आले आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे, असे मीच मला मनातल्या मनात सांगितले.\nमी या नव्या आर.डी.विषयी गंभीर होऊ लागलो होतो, परंतु तोवर कुठून कसे ते माहिती नाही, पण मी ग्राहक असल्याचे बऱ्याच इन्व्हेस्टमेंट सल्लागारांना कळले. त्यातल्या एकाने मला गाठले आणि इन्व्हेस्टमेंट हाच आजच्या युगाचा मंत्र आहे, असे सांगितले. युग वगैरे म्हटले, की मी जाम इम्प्रेस होतो. तंत्रज्ञानाचे युग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग, संगणकाचे युग असे शब्द दिसले, की मी ते लेख किंवा बातम्या फार गांभीर्याने वाचतो. त्यामुळे हा सल्लागार नक्कीच उपयोगाचा आहे, अशी खात्री होऊन मी त्याला आर.डी.बाबत सांगितले. त्यावर तो म्हणाला, ‘‘तुम्ही शाम्पूच्या काळात शिकेकाईने केस धुण्याचा विचार करता आहात.’’ हे ऐकून माझ्या तोंडाला फेस आला. मनात म्हटले, ‘बरे झाले हा आपल्याला भेटला.’ मी त्याला म्हटले, ‘‘मग कोणता शाम्पू वापरायचा ते तरी सांगा.’’ त्याने माझ्यावर कृपाछत्र धरल्यासारखा भाव चेहऱ्यावर आणला आणि विचारले, ‘‘तुम्ही एस.आय.पी.चे नाव ऐकले आहे का कधी’’ मी म्हटले, ‘‘खरे तर एकेकाळी मला वाटत होते आपण पी.एस.आय. व्हावे, परंतु मग आपल्या व्यक्तिमत्त्वाला ते शोभणार नाही हे लक्षात येऊन मी तो विचार सोडून दिला होता…’’ ही माहिती ऐकल्यावर तो म्हणाला, ‘‘फारच नवशिके दिसता तुम्ही. बाजारात पहिल्यांदाच आलात वाटते.’’ मला लाजल्याहून लाजल्यासारखे झाले. पण तो म्हणाला, ‘‘हरकत नाही, मी सांगतो सगळे तुम्हाला. पी.एस.आय. नव्हे, एस.आय.पी. म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण ठरवायचे, की आपल्याला महिन्याला अमुक एक रक्कम गुंतवायची आहे. मग त्या रकमेत कोणत्या कंपनीचे किती शेअर्स विकत घ्यायचे, कोणत्या म्युच्यअल फंडात किती गुंतवायचे हे आमच्यासारखी माणसे ठरवतात…’’\n त्यात तर म्हणे काही खात्री नसते. भाव खाली गेले, की दोन सेकंदात करोडोंचे नुकसान होते लोकांचे.’’\n‘‘अहो ते सगळे कागदावर असते.’’\n‘‘पण मग होणारा फायदाही कागदावरच राहात असेल ना..\n‘‘नाही. अहो, माझ्या ओळखीतल्या एकाने तर एकदा २५ हजारांचे शेअर्स घेतले नि तो ते विसरून गेला. आता २५ वर्षांनी तो करोडपती झाला आहे. मराठी माणसांचा प्रॉब्लेम हा आहे, की त्याला काल रात्री शेअर्स खरेदी केले की आज सकाळी त्याचा भाव दुप्पट झालेला हवा असतो. पण तुम्ही शेअर्स वगैरे जाऊ द्या, म्युच्यअल फंडात टाका पैसे. मी एस.आय.पी. करून देतो.’’ मला आठवले, गेल्याच आठवड्यात मी एका मुलीला बघायला गेलो होतो तेव्हा ती मला म्हणाली होती, ‘‘लग्नानंतर घरात जे काही होईल ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झाले पाहिजे.’’ ती बहुधा या फंडाबद्दलच बोलत असावी. मला इन्व्हेस्टमेंटबद्दल काहीच माहिती नाही, हे पाहून मग त्या एजंटचा आत्मविश्वास दुणावला. त्याने पी.पी.एफ., लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, एटी सीसी कलम, डेट फंड वगैरे अनंत प्रकारची माहिती देऊन मला इन्व्हेस्टमेंटच्या युगाचे विश्वरूपदर्शन घडवले. त्यासंबंधित एजंटांचे नंबर देऊन स्वतःच्या मोबाइलवरून लगेचच त्यांच्याशी संपर्कही करून दिला. त्या विश्वरूपदर्शनानंतर मी जेव्हा हिशेब केला तेव्हा टेक होम म्हणून त्या दिवसासाठी भाजीपाला घेऊन जाण्याएवढेही पैसे अखेर खिशात राहणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले. त्या एजंटमध्ये मला माझ्या वर्गातील मधल्या ओळीतील चौथ्या बेंचवरील उजवीकडली असामी दिसू लागली आणि माझे मन मला सांगू लागले, ‘डोन्ट इन्व्हेस्ट यूअर एनर्जी अँड टाइम इन हर.’ ‘‘मी विचार करून सांगतो,’’\nअसे म्हटले तेव्हा त्या एजंटला माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट नकार दिसला असावा आणि त्यामुळे आपली एनर्जी आणि टाइम वाया गेल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर उमटले. त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंटवर छापून येणारी सदरे, बातम्या, मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचण्याचा सपाटाच लावला. परंतु तरीही ‘डेट फंड’ म्हणजे काय, असे कुणी विचारले तर आजच्या डेटलाही मला नीट काही सांगता येणार नाही\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/politics-two-ministers-district/", "date_download": "2022-09-28T10:35:16Z", "digest": "sha1:5BQNDSWF66DF4NUHAU2RRLBST3BQQXE4", "length": 15192, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Politics : सोलापूर शहरासाठी एक मंत्री तर जिल्ह्यासाठी 2 मंत्री द्यावे; माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची मागणी | Solapur City News", "raw_content": "\nPolitics : सोलापूर शहरासाठी एक मंत्री तर जिल्ह्यासाठी 2 मंत्री द्यावे; माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची मागणी\nसोलापूर Politics- महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने जनतेला फसवणूक करून दिशाभूल केलेला आहे . महाविकास आघाडीने सरकारने भ्रष्टाचार केलेल्या कारभाराला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कट्टर हिंदुत्व असलेल्या एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षाने एकत्र येऊन नवीन सत्ता स्थापना करण्यात आली.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद\nमहाराष्ट्राचे Politics मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक तीन भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील असलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांच्या संपर्क कार्यालय समोर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने जल्लोष आणि खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमिनी माता देवीची पूजन करून जल्लोषाला सुरुवात करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी तीन मंत्रिपद द्यावे याकरिता मी नगरसेवक या नात्याने भारतीय जनता पार्टीला विनंती करणार असल्याचे Politics माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितले. यात जल्लोष आणि खाऊ वाटप कार्यक्रमांमध्ये फटाक्याचे आतिष बाजी, जो इंदू इतकी बात करेगा, वही महाराष्ट्र मे राज करेगा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, भाजप शिवसेनेचा विजय असो अशा प्रकारे घोषणा बाजी मोठ्या प्रमाणे करण्यात आले.\nयावेळी माजी नगरसेवक कथा सभागृहनेते सुरेश पाटील, युवा नेते बिपिन पाटील, विश्वनाथ मंदकल, अप्पू उलगड्डे, श्रीशैल माकणे, परशुराम संदूपटला, किसन घोडके, रघुनाथ मिस्कील, संगप्पा धनश्री, बंडपा डोळ्ळे, बसवराज जाटगळ, अंबादास बोगा, प्रकाश साळुंखे, आनंद गुजले, महेश गोरकल, व्यंकटेश दासरी, विजय पुजारी, कांतु गलग, मल्लू कोळी, विजय कोळी, सिद्राम डोळ्ळे, देवराज पाटील, सिकंदर कतारी, अजय घोडके, विनोद व्हटकर, वीरभद्र कुडगुंटे, यल्लाप्पा करली, सिद्धेश्वर पाटील, प्रकाश साळुंखे, विकी जाटगल, सिद्राम हळ्ळी, शंकर शहापुरे, रवि मंदकल, सिधारुढ गंदालकर, प्रविण कैरमकोंडा, आधी हिंदुत्ववादी संघटना, भाजपा, शिवसेनेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष कार्यक्रम करण्यात आले .\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nReligious : SP प्रतिष्ठान भिम युवकच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी\nEducation : म. न. पा शाळेत सदगुरु बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/satbara-efforts-will-be-successful/", "date_download": "2022-09-28T10:16:02Z", "digest": "sha1:GPXAV5NX6TD5PVQ67H2DL3P6AQOIF4AD", "length": 13840, "nlines": 234, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "शेळगी, बाळे, देगाव परिसरातील मिळकत पत्रिका रद्द झालेल्यांना मिळणार सातबारा- आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाला यश | Solapur City News", "raw_content": "\nशेळगी, बाळे, देगाव परिसरातील मिळकत पत्रिका रद्द झालेल्यांना मिळणार सातबारा- आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाला यश\nसोलापूर- बाळे परिसरातील तीन, शेळगी परिसरातील 79 व देगाव परिसरातील तीन गट नंबरमधील मिळकत पत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. या भागातील नागरिकांना सातबारा आणि मिळकत पत्रिका काहीच मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या भागातील ज्या व्यक्तींच्या मिळकत पत्रिका रद्द झाल्या आहेत त्यांना सातबारा उतारा मिळणार असल्याची माहिती माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.\nबाळे, शेळगी व देगाव परिसरातील 85 गट नगर भुपमान क्षेत्राच्या बाहेरील आहेत. तरीही येथील नागरिकांना मिळकत पत्रिका देण्यात आल्या होत्या. या मिळकत पत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. या भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेसाठी ना मिळकत पत्रिका होती ना सातबारा होता. त्यामुळे या भागातील वारस नोंदी, खरेदी-विक्रीचे व्यवहार, बॅंक कर्ज प्रकरणे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लाग होते. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी जूनमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, भुमिअभिलेख जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, तहसीलदार जयवंत पाटील, भूमिअभिलेखचे उप अधिक्षक प्रमोद जरग, नभु शिरस्तेदार सचिन राठोड उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या भागातील सातबारा उतारे सुरु करण्यासंदर्भात आदेश काढला आहे. उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेळगी, बाळे, देगाव परिसरातील नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143\nजिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्प वेळेत पूर्ण होतील – पालकमंत्री छगन भुजबळ\nकोरोनाने शिक्षणाचे तंत्र बदलले – प्राचार्य तांबोळी\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-april-2020/", "date_download": "2022-09-28T09:42:11Z", "digest": "sha1:SSKMFGJ6ZHNWR43BVI6BCGTXORS7QFDL", "length": 14272, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 28 April 2020 - Chalu Ghadamodi 28 April 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nस्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसरा मोठा लष्करी खर्च करणारा देश ठरला आहे.\nकेंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राजमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ग्रामीण भागातील रहिवाश्यांना त्यांच्या निवासी मालमत्तेचे कागदपत्रे देण्याचा हक्क उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने स्वेमित्वा योजनेची सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली.\nइंडिया रेटिंग्ज & रिसर्च (Ind-Ra) ही फिच ग्रुपची कंपनीने 2020-21 मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा दर 1.9 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.\nभारती एअरटेलने नोकियाबरोबर देशातील नऊ सर्कलमध्ये 5G-रेडी सोल्यूशन्स तैनात करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स (जवळजवळ 7,636 कोटी रुपये) करार केला आहे.\nअ‍ॅक्सिस बँकेच्या बोर्डाने मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील 29% जादा भाग खरेदी करण्यास मान्यता दिली असून यामुळे विमादात्या खाजगी सावकाराचा एकूण हिस्सा 30% पर्यंत जाईल.\nवर्क सेफ्टी अँड हेल्थ फॉर वर्क हा संयुक्त राष्ट्र संघाचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे जो दर 28 एप्रिलला साजरा केला जातो.\nआसाम राज्य सरकारने कोविड19 चे आवरण असलेल्या अग्रलेखातील पत्रकारांसाठी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे.\nमध्यम-रेंज हवामान अंदाज (ECMWF) साठी कोपर्निकस युरोपियन सेंटरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की आर्क्टिकच्या वर 1 दशलक्ष चौरस किलोमीटरवरील ओझोन थरातील सर्वात मोठे छिद्र विलक्षण वातावरणीय परिस्थितीमुळे बंद झाले आहे.\nपाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर पीसीबीने यंदाच्या देशातील टी -20 लीगच्या आधीच्या भ्रष्ट दृष्टिकोनाची माहिती न दिल्याने त्याला तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे.\nओडिशाचे प्रख्यात नाटककार आणि गीतकार विजय मिश्रा यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (HITES) HLL इन्फ्रा टेक सर्विसेज लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nNext (AASL) एअरलाइन अलाइड सर्विसेस लिमिटेड भरती 2020\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2022-09-28T09:39:19Z", "digest": "sha1:VYJVQWJQJXKBLK3UHWSVEXSBLNWDCTKD", "length": 25967, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरभजन सिंह - विकिपीडिया", "raw_content": "\n(हरभजन सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)\nउपाख्य द टर्ब्युनेटर, भज्जी\nजन्म ३ जुलै, १९८० (1980-07-03) (वय: ४२)\nउंची ५ फु ११ इं (१.८ मी)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने off break\nएकदिवसीय शर्ट क्र. ३\n२००८-२०१७ मुंबई इंडियन्स (संघ क्र. ३)\n२०१८- चेन्नई सुपर किंग्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ५७ १५१ ११९ १९४\nधावा ९८६ ७२८ २३४९ १००१\nफलंदाजीची सरासरी १६.१६ १२.७७ १९.०९ १६.६०\nशतके/अर्धशतके -/२ ०/० ०/६ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ६६ ४६ ८४ ४६\nचेंडू १५१६२ ८१३१ २८५४८ १०२७७\nबळी २३८ १७४ ५०३ २२८\nगोलंदाजीची सरासरी २९.८७ ३२.२९ २६.७२ ३१.१२\nएका डावात ५ बळी १९ २ ३३ २\nएका सामन्यात १० बळी ४ n/a ६ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ८/८४ ५/३१ ८/८४ ५/३१\nझेल/यष्टीचीत ३०/- ४१/– ६३ ६०\n१८ ऑगस्ट, इ.स. २००७\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nहरभजन सिंह (जुलै ३, इ.स. १९८० - हयात) भारताकडून कसोटी व एक-दिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हरभजनसिंग उजखोरा फलंदाज व उजखोरा मंदगती गोलंदाज आहे.\n१ सुरुवातीची वर्षे आणि वैयक्तिक आयुष्य\nसुरुवातीची वर्षे आणि वैयक्तिक आयुष्य[संपादन]\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन वापरून, English भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयासासंबंधित मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशीन ट्रान्सलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थित अनुवादित वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशीन ट्रान्सलेशन/नीती काय आहे\nहेसुद्धा करा : विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपास : ऑनलाईन शब्दकोश, अन्य साहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nहरभजन सिंह यांचा जन्म शीख कुटुंबात झाला. तो सारदार सार्देव सिंह प्लाहाचा एकुलता एक मुलगा आहे, जो बॉल बेअरिंग आणि झडप कारखाना मालकीचा व्यवसाय करणारा होता. पाच बहिणींसोबत वाढत असताना, हार्बजान कौटुंबिक व्यवसायाचा वारसा मिळवण्याच्या मार्गावर होता, परंतु वडिलांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा आग्रह धरला.\nहार्बजान यांना त्यांचे पहिले प्रशिक्षक चारंजित सिंह बुल्लार यांनी फलंदाज म्हणून प्रशिक्षण दिले होते, परंतु कोचच्या अकाली मृत्यूने त्याला डेव्हिंदर अरोराच्या ताब्यात जाताना फिरकी गोलंदाजीमध्ये रूपांतर केले. अरोरा हर्बजानच्या यशाचे श्रेय एका कामाच्या नीतिमत्तेत जाते ज्यात सकाळी तीन तास प्रशिक्षण सत्र समाविष्ट होते, त्यानंतर दुपारचे सत्र सूर्यास्तानंतर दुपारी 3 वाजेपासून होते.\n2000 मध्ये वडिलांच्या निधनानंतर, हरबजान हे कौटुंबिक प्रमुख झाले आणि २००३ पर्यंत त्याच्या तीन बहिणींसाठी विवाह आयोजित केले होते. २००२ मध्ये त्याने किमान २००३ पर्यंत स्वतःचे लग्न नाकारले. २००८ मध्ये त्याने पुन्हा बंगळुरू-आधारित वधूशी जोडणाe्या लग्नाच्या अफवांना दूर केले, तो फक्त \"दोन वर्षानंतर\" निर्णय घेईल असे सांगून, आणि तो आपल्या कुटूंबाने निवडलेल्या पंजाबी वधूचा शोध घेईल. [१]ज्या देशात क्रिकेटर्स मूर्तिपूजक आहेत, हार्बजानच्या कामगिरीमुळे त्यांना सरकारी प्रशंसा व आकर्षक प्रायोजकत्व मिळाले. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेल्या कामगिरीनंतर पंजाब सरकारने त्याला 5 लाख, जमीन भूखंड आणि पंजाब पोलिसात पोलीस उपसभापती होण्याची ऑफर दिली, ज्याचे त्याने पालन केले नाही (स्वीकार).\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.\nइ.स. २००६ ते इ.स. २००८चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.\nगेल्या वर्षभरात हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. चालू विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यू झीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. ४०० बळींचा टप्पा पार केल्यावर बोलताना माझ्यात अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे, असे त्याने बोलून दाखवले आहे. तंदुरुस्ती टिकवून पुढचा वर्ल्ड कप खेळायचा हरभजनचा निग्रह आहे.\nभारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज कोण, या प्रश्‍नाला उत्तर देताना बिशनसिंग बेदी यांनी, वीरेंद्र सेहवाग भारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज असल्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ]\nडो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत. इ.स. २००१ मध्ये अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत बलाढ्य ऑसी संघाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या हरभजनने गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाकरता भरपूर कष्ट केले आहेत.\n24 डिसेंबर 2021 रोजी हरभजन सिंगने २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला.\nभारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)\n३ हरभजन • ७ धोणी(क) • १० तेंडुलकर • १२ युवराज • १३ पटेल • ५ गंभीर • २८ पठाण • ६४ नेहरा • ३४ खान • १८ कोहली • ६६ आश्विन • ४४ सेहवाग • ३६ श्रीसंत • ११ चावला • ४८ रैना • प्रशिक्षक: गॅरी कर्स्टन\nजखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.\nभारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n३ हरभजन • ७ धोणी • १० तेंडुलकर • १२ युवराज • १३ पटेल • १९ द्रविड(क) • २१ गांगुली • २७ उतप्पा • ३४ खान • ३६ श्रीसंत • ३७ कुंबळे • ४४ सेहवाग • ५६ पठाण • ६८ आगरकर • ९९ कार्तिक • प्रशिक्षक: ग्रेग चॅपल\nमुंबई इंडियन्स – सद्य संघ\n२ सुमन • ६ ब्लिझार्ड • ९ रायडू • १० तेंडूलकर • १६ यादव • ४५ शर्मा • ७४ गिब्स • ८८ लेवी • -- शहा • -- वानखेडे • १ परेरा • ७ फ्रँकलिन • ५५ पोलार्ड • ८९ सिंग • -- नाईक • १९ कार्तिक • ८२ जेकब्स • -- तारे • -- मराठे • ३ सिंग • १३ पटेल • १४ नचिम • २३ चाहल • २५ जॉन्सन • ३० ओझा • ६९ सुयाल • ९९ मलिंगा • -- सिंग • -- कुलकर्णी • -- मॅके • -- पीटरसन • -- शुक्ला • प्रशिक्षक: रॉबिन सिंग\nमुंबई इंडियन्स संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग\nसचिन तेंडुलकर (क) • सौरभ तिवारी • शिखर धवन • जीन-पॉल डूमिनी • रायन मॅक्लरेन • राजगोपाल सतीश • अली मुर्तझा • ड्वायने ब्रावो • किरॉन पोलार्ड • आदित्य तारे • अंबाटी रायडू • हरभजनसिंग • धवल कुलकर्णी • झहीर खान • लसिथ मलिंगा •प्रशिक्षक: रॉबिन सिंग\nसाचा:देश माहिती मुंबई इंडियन्स\nइ.स. १९८० मधील जन्म\nइ.स. १९८० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n३ जुलै रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nमुंबई इंडियन्स सद्य खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\n२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू\n२००७ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T10:29:05Z", "digest": "sha1:7XKLD2EBX7C4HOW6P4KAWF4QAO6ZLZ77", "length": 19779, "nlines": 84, "source_domain": "news105media.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक का केला गेला ?...त्यावेळी असे काय घडले होते ज्यामुळे दुसरा शिवराज्याभिषेक झाला..रहस्यमय इतिहास - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक का केला गेला …त्यावेळी असे काय घडले होते ज्यामुळे दुसरा शिवराज्याभिषेक झाला..रहस्यमय इतिहास\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक का केला गेला …त्यावेळी असे काय घडले होते ज्यामुळे दुसरा शिवराज्याभिषेक झाला..रहस्यमय इतिहास\nOctober 24, 2021 admin-classicLeave a Comment on छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक का केला गेला …त्यावेळी असे काय घडले होते ज्यामुळे दुसरा शिवराज्याभिषेक झाला..रहस्यमय इतिहास\nगागाभट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर केला हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच आणि त्यावेळी निश्चलपुरी गोसावी नावाचे साधू आमंत्रित म्हणून उपस्थित होते. नंतर ते तीर्थक्षेत्र पाहत फिरत असतांना कोकणात कुडाळेश्वर येथे गेले असता त्यांची आणि गोविंद नावाच्या विद्वानाची भेट झाली. दोघेही काशीत एकमेकांना भेटले होते, त्यामुळे ते एकमेकांस ओळखत होते. निश्चलपुरींनी त्यांना शिवराज्याभिषेकाबद्दल सांगितले आणि म्हणाले की मी महाराजांजवळ असतो.\nह्या संवादात निश्चलपुरींनी महाराजांचा उल्लेख “महादेवाचा अवतार” म्हणून केलेला आहे. गोविंद हे राज्याभिषेकास उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारणा केली कि राज्याभिषेक कसा झाला हे आपण मला सांगावे. त्यावर निश्चलपुरी म्हणाले की – गागाभट्ट नाशिक येथे आले असता महाराजांनी त्यांना बोलावून घेतले. ज्यादिवशी महाराजांना गायत्री मंत्रोपदेश झाला त्याच्या आदल्या दिवशी उल्कापात झाला मात्र तो मी अर्थात निश्चलपुरींनी हनुमंत मंत्रानी थांबवला\nराज्याभिषेकादरम्यान सुवर्णतुलेनंतर एका मोठ्या अपघा तात एक लाकूड पडले, ते लाकूड गागाभट्टांच्या नाकाला लागले. राजपुरोहित बाळंभट्टांच्या मस्तकावरदेखील लाकडी स्तंभावरील एक कमळ ग ळून पडले. स्थानिक देवतांचे पूजन आणि बलिदान न केल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या असे निश्चलपुरी आपल्या ग्रंथात सांगतात. ह्या ग्रंथाचे नाव आहे “श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू” हा एक संस्कृत पद्यात्मक ग्रंथ आहे.\nह्या ग्रंथातल्या एका श्लोकावरून असे वाटते कि, जिंजीच्या वे ढ्यातून राजाराम महाराज जेव्हा सु टून महाराष्ट्रात आले तेव्हा या ग्रंथाचं लेखन झालेलं असावं. ह्या ग्रंथाची सध्या एकच प्रत उपलब्ध आहे, ती कोलकाता येथे Royal Asiatic Society येथे आपल्याला बघायला मिळते. गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकात दो ष घडल्यामुळे पुढे काय काय अनिष्ट गोष्टी घडतील ह्याचा उल्लेख देखील आपल्याला या ग्रंथात बघायला मिळतो. आणि राज्याभिषेकानंतर खरंच तसं आढळून आले. काही दिवसातच राजमाता जिजाबाई म रण पावल्या.\nप्रतापगडावरील घोड्यांची एक पागा जळाली. हे ठोकताळे आल्यानंतर महाराजांनी पुराणोक्त पद्धतीने म्हणजे तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याचे मान्य केले आणि जपास काही साधू लोकांना बसवले. निश्चलपुरींनी महाराजांना सांगितल्याप्रमाणे पंधराव्या दिवशी महाराजांना श त्रू ह स्तगत झाला. ई.स.१६७४, २४ सप्टेंबर रोजी म्हणजे ललितापंचमीच्या दिवशी हा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला. सिंहासनाचे सिंह, महाद्वार, सिंहासन अशा अनेक स्थानिक देवतांना बलिदान दिल्याचा उल्लेख आढळतो.\nमहाराजांनी निश्चलपुरींकडून मंत्रोपदेश घेतल्याचे सातव्या शा खेत लिहून आलेले आहे. एकूणच हा ग्रंथ मोठा चमत्कारिक आहे. १८ मार्च १६७४ रोजी महाराजांची जी पत्नी रायगडावर वारली तिचे नाव काशीबाई होते हे आपल्याला प्रथमच समजते. ३० मे १६७४ रोजी महाराजांनी नवीन ल ग्न केले नसून पूर्वीच्याच स्त्रि यांशी पुन्हा समंत्रक विवाह केल्याचे आपल्याला ह्या ग्रंथातून समजते. गागाभट्टांनी केलेला राज्याभिषेक हा वेदोक्त पद्धतीचा होता हे आपल्याला ह्या ग्रंथावरून कळते.\nह्या ग्रंथात दुसऱ्या राज्याभिषेकाबद्दल काय माहिती आलीये ती आपण आता सविस्तर पाहूया – ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाला अभिवादन केलेले आहे. त्यानंतर शिव – पार्वती यांचादेखील आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. शिवभार्या काशीबाई ह्या गागाभट्टांच्या आगमनानंतरच वा रल्या होत्या. शिवाय प्रतापराव गुजर हे नेसरीच्या ल ढाईत मा रले गेले होते. अशा वेळी भार्गवक्षेत्री भार्गवास प्रसन्न करण्यासाठी बरेच द्रव्य खर्च करून महाराज रायगडावर परत आले. मग राज्याभिषेकाच्या अनुसंधानाने महाराजांनी गोदान आणि द्रव्यदान केले.\nराज्याभिषेकाच्यावेळी गडावरच्या शिरकाई भवानीची पूजा झालेली नव्हती, कोकणचा भार्गवराम याचीही पूजा बांधण्यात आली नव्हती. सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्र विद्येचा आश्रय घेण्यात आला नव्हता, गडाच्या महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या देवतांचे पूजन झाले नाही. सिंहासनरोहणाच्या वेळी चालत असतांना संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले.\nशिवाजी महाराजांजवळील कट्यार म्यानबद्ध नाही असेही त्यांना आढळून आले. राज्याभिषेकानंतरच्या मिरवणुकीसाठीच्या रथात महाराज चढत असतांना रथाचा आस वाकला म्हणून महाराजांनी गजारूढ होऊन म्हणजे हत्तीवर स्वर होऊन मिरवणूक पूर्ण केली. धनुष्याची प्र त्यंचा ओढत असताना महाराजांच्या बोटातली अंगठी गळून पडली, एकंदरीतच हे सगळे “अपशकुन” झाल्यावर निश्चलपुरी महाराजांना येऊन भेटले आणि सांगितले की,\n, राज्याभिषेकाच्या नंतर तेराव्या, बाविसाव्व्या, पंचावन्नाव्या आणि पासष्ठाव्या दिवशी अशुभ घटना घडतील.\nमहाराजांनी प्रथम ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण तेराव्या दिवशी राजमाता जिजाऊ इहलोक सोडून गेल्या, बाविसाव्व्या दिवशी रायगडावर एक हत्ती नि धन पावला. हे आणि असले अजून काही प्रकार घडल्यावर महाराजांनी निश्चलपुरींना बोलावून घेतले आणि सांगितले आपल्या बोलण्याचा पडताळा मला आला आहे आपण मला तां त्रिक विधीने मला अभिषेक करावा.” महाराजांची विनंती ऐकून निश्चलपुरींनी राज्याभिषेकावेळी काय काय केले हे ग्रंथात नमूद करून ठेवलेय ते पुढीलप्रमाणे-\n“मी मंत्र म्हणणारे साधू निवडले. ते लाल आसनांवर लाल वस्त्र परिधान करून मंत्र पठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरु झाले. अश्विन शु.पंचमीला मी शिवाजी राजाला अभिषेक केला. राजांनी त्यादिवशी सकाळी कुंभपूजा केली.\nसिंहासनापाशी त्यादिवशी समंत्रक भूमी शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. शिवाजी राजा खुद्द हातात त लवा र घेऊन सिंहासनापाशी गेला.\nअनेक देवतांची त्याने शांती केली. सिंहासनाच्या आठही सिंहांस त्याने ब ळी दिले. आठ सिंहांच्या पाठीवर महाराजांचे आसन होते. त्यावर निश्चलपुरींनी यंत्र ठेवले. एका रत्नखचित आसनावर निश्चलपुरींनी रौप्याचे आसन ठेवले. आसनांभोवतीच्या आठ कलशांवर चंद्रकिरणांच्या धारा ओघळत होत्या. त्या अष्टकलशांत पाच पानांचे तुरे ठेवले होते. कलशांना पाच लाल रेशमी वस्त्र गुंडाळलेली होती. पडदे लावून शोभा आणली होती, धूप दरवळत होता, दिवे तेवत होते, त्यानंतर मस्तकावर अभिषेकाची धारा सुरु झाली. यावेळी सामवेदातील मंत्रगायन सुरु होते.”\nगांधारीला स्वतःच्या मुलग्याला दुर्योधनला न’ग्न अवस्थेत का पाहायचे होते..जाणून घ्या यामागील कारण..आणी त्यानंतर काय घडले बघा..\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या ह ल्यानंतर शाहिस्तेखानाचे पुढे काय झाले…तर आज सुद्धा बांगलादेश मध्ये त्यांचे..जाणून\nलग्नाच्या ५ वर्षानंतर प्रियकर प्रेयसी्च्या घरी भाडयाने राहायला आला… पण नवरा नसताना त्या दोघांत जे काही घडले.. ते बघून तुम्हाला….\nचार मोठ्या मुलांच्या घोळक्यात या मुलीसोबत रेल्वे फ्लॅटफॉर्मवर जे घडले ते पाहून डोळ्यात पाणी येईल..मुंबईतील सत्य घ’टना..\nद्रौपदीने केलेल्या “या” चुकीमुळे तिचा मृ त्यु झाला होता, ”जाणून घ्या” द्रोपदीच्या जी वनातील अजब गोष्टी, तिने पांडवांसोबत जे केले\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/blog-post_74.html", "date_download": "2022-09-28T09:04:03Z", "digest": "sha1:H6Z24SCHWEFFRTTC4D4TYVGV2ROLDFSW", "length": 10599, "nlines": 207, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "पत्रकार संकेतराज बनेच्या हल्लेखोरावर कडक कारवाई करा, पत्रकारांची मागणी", "raw_content": "\nHomeसांगलीपत्रकार संकेतराज बनेच्या हल्लेखोरावर कडक कारवाई करा, पत्रकारांची मागणी\nपत्रकार संकेतराज बनेच्या हल्लेखोरावर कडक कारवाई करा, पत्रकारांची मागणी\nपत्रकार संकेतराज बनेच्या हल्लेखोरावर कडक कारवाई करा, पत्रकारांची मागणी\nहल्लेखोरावर गुन्हे दाखल केले आहेत, लवकरच संशयितांना अटक केली जाईल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांची माहिती\nमिरज मालगाव रोडवर मुख्यमंत्री साप्ताहिकचे आवृत्ती प्रमुख संकेतराज बने यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. 6 ते 7 अनोळखी हल्लेखोरानी बनने यांच्या डोक्यावर आणि हातावर रोडने हल्ला केला. बनने हे गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nपत्रकार संकेतराज बने यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघ आणि मिरज शहर पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदना द्वारे केली आहे.\nदरम्यान हल्लेखोरावर गुन्हे दाखल केले आहेत, लवकरच संशयितांना अटक केली जाईल, अस आश्वासन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी पत्रकारांना दिले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार के के जाधव, जेष्ठ पत्रकार दिघंबर शिंदे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, मिरज शहर वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश आवळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे, राहुल मोरे, ईश्वर हुलवान, सुकुमार पाटील, अर्जुन यादव, मोहन वाटवे, शरद सातपुते,तोहीद मुल्ला, कोसेन मुल्ला, शाबाज मुतवल्ली, आदिल मकानदार, दीपक ढवळे, अमरसिंग देशमुख, गौतम प्रज्ञासूर्य, नझिर झारी, महंमद अत्तार, बंडू चौगुले आणि युनूस बागवान हे उपास्थित होते.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/at-the-goda-sanman-award-ceremony-fadnavis-expressed-confidence-in-the-infamous-goda-project/434579/", "date_download": "2022-09-28T09:39:07Z", "digest": "sha1:G6MQQJI2JABOCJEFWHUHFCVBKQ4FRV2K", "length": 15214, "nlines": 172, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "At the Goda Sanman Award Ceremony, Fadnavis expressed confidence in the infamous Goda project", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर उत्तर महाराष्ट्र गोदा सन्मान पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांनी नमामी गोदा प्रकल्पाबाबत व्यक्त केला विश्वास\nगोदा सन्मान पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांनी नमामी गोदा प्रकल्पाबाबत व्यक्त केला विश्वास\nआपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले यांचाही गोदा सन्मान पुरस्काराने गौरव\nनाशिक : देशातील नद्या प्रदूषणमुक्त आणि अखंड प्रवाही राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच धर्तीवर नाशिकची गोदावरीही प्रदूषणमुक्त व्हावी, अविरत-निर्मल प्रवाहीत राहावी यासाठी केंद्र सरकारकडून नमामि गोदा प्रकल्प मंजूर करून आणणारच, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nपंचवटीतील गोदाघाटावर नाईन न्यूजच्या वतीने आयोजित गोदा सन्मान पुरस्कारांचे फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन करतानाच फडणवीस म्हणाले की, राज्याची अध्यात्मिक राजधानी अर्थात नाशिकच्या या सोहळ्यात शहर विकासात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या पुरस्कार्थींचा सन्मान करताना विशेष आनंद होत आहे. चांगले काम करणार्‍यांचा सन्मान व्हावा, चांगले काम करणार्‍यांच्या पाठिशी समाज संघटितपणे उभा आहे, हे दाखवण्यासाठी हा सोहळा आहे. नाशिक ही कुंभनगरी आहे. कुंभमेळा काळात गिरीश महाजन यांच्यावर संपूर्ण कुंभमेळयाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन सरकारने नाशिक महापालिकेवर मोठी आर्थिक जबाबदारी टाकली. मात्र, महापालिकेने निधीबाबत सरकारकडे निधीसाठी विनंती केल्यानंतर संपूर्ण निधी सरकारने उपलब्ध करून दिला.\nगोदावरी ही आपली जीवनवाहिनी आहे. ही दक्षिणगंगा आहे. महाराष्ट्राचा दोन तृतीयांश भाग हा गोदावरी खोर्‍यात येतो. यावर कृषी अर्थव्यवस्था चालते. दोन दिवसांपूर्वीच गोदावरीच्या शेवटच्या टोकाला गडचिरोली जिल्ह्यात गेलो होतो. तिथे तीन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी गोदावरीचे निर्मल दर्शन झाले. अशाच पद्धतीने गोदावरीच्या १४०० किलोमीटरच्या प्रवासात ती निर्मल, अखंड आणि प्रदुषणमुक्त वाहात राहावी ही अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी नमामि गंगेच्या माध्यमातून गंगेचे शुध्दीकरण केले. नुकताच ११०० कोटींच्या मुळा-मुठा नदी शुध्दीकरण हाती घेतले आहे. नागपुरच्या नाग नदी शुध्दीकरणासाठी १९०० कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. त्यासोबतच नाशिकच्या गोदावरीसाठीही नमामि गोदा प्रकल्पासाठी सर्व पदाधिकारी, आम्ही याकरीता पुढाकार घेतला आहे. लवकरच केंद्राकडून याला मंजूरी मिळवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nकार्यक्रमाचे नाईन न्यूजचे संचालक किशोर बेलसरे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक करत गोदा सन्मान पुरस्काराची संकल्पना विशद केली. यावेळी नाईन न्यूजच्या नवीन लोगोसह संकेतस्थळाचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी नाशिकचे माजीमंत्री तथा भाजपचे प्रभारी गिरीश महाजन, जयकुमार रावल, रवी अनासपुरे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार डॉ. राहुल आहेर, स्थायी समिती माजी गणेश गिते, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, अभिनेते हार्दीक जोशी, अमृता पवार, नाईन न्यूजचे संचालक अशोक कुटे, चिराग शर्मा आदी उपस्थित होते.\nआमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महापालिका आयुक्त रमेश पवार, हेमंत भोसले (पत्रकारिता), लसीकरण मोहिमेसाठी विशेष प्रयत्न करणारे श्वेता आव्हाड, सटाणा येथील तरूण नगरसेवक राहुल पाटील, कोविड काळात विशेष कामगिरीसाठी माजी नगरसेविका प्रियंका माने, मृतदेहांच्या सेवेकरी सुनीता पाटील, जलाराम ट्रस्टचे महेश शहा, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, आबा देशमुख, क्रेडाई नाशिक मेट्रो रवी महाजन, अनिल आहेर, सागर विंचू (अभियंता), सिध्दार्थ वनारसे (उत्कृष्ठ जि. प. सदस्य), कैलास देवरे (उद्योजक), नितीन मुलतानी (सामाजिक व व्यापार), पंकज जाधव (वास्तुविशारद), प्रशांत बाग (पत्रकारिता), सुमीत कुमठ (उत्कृष्ठ वास्तुविशारद), हेमंत धात्रक (सहकार), उध्दव निमसे, संगीता जाधव,राहूल दिवे , दिनकर पाटील (उत्कृष्ठ नगरसेवक), कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, एस. आर. रूंगठा (बांधकाम), डॉ. अतुल वडगावकर (आरोग्यक्षेत्र).\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.soydemac.com/mr/%E0%A4%8F%E0%A4%AE-2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T09:27:02Z", "digest": "sha1:DFIIZPPOBRG6CUJ2NOQLKDENJQSKF73G", "length": 13706, "nlines": 99, "source_domain": "www.soydemac.com", "title": "एम 2 पुढील मॅकबुक प्रो साठी उत्पादन मध्ये जाते मी मॅकचा आहे", "raw_content": "\nएम 2 पुढील मॅकबुक प्रोसाठी उत्पादनामध्ये जाईल\nटोनी कोर्टेस | | आमच्या विषयी\nहे नॉन स्टॉप आहे. Stillपलची प्रचंड यंत्रणा जरी आपण अजूनही जागतिक महामारीच्या मध्यभागी असलो तरी थांबत नाही. आम्ही अद्याप नवीन Appleपल सिलिकॉन एम 1 प्रोसेसर ऑफर करीत असलेले चमत्कार शोधत आहोत, आणि M2.\nअसे दिसते आहे की मॅक्ससाठी एआरएम प्रोसेसरच्या दुसर्‍या पिढीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होते. अशा प्रकारे जुलैमध्ये ते आधीच तयार केले जातील आणि नवीनमध्ये एकत्र येण्यास तयार असतील MacBook प्रो बाद होणे मध्ये प्रकाशीत करणे. म्हणून जर आपण आपल्या नवीन मेकबुक प्रो एम 1 च्या वेगाने आपल्या मेहुण्याकडे अजिबात संकोच करत असाल तर सावधगिरी बाळगा कारण काही महिन्यांत तो एम 2 सह सज्ज असलेली एखादी व्यक्ती खरेदी करू शकेल आणि तो आपल्याला संकोच करू शकेल. काय फॅब्रिक.\nमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार निक्की आशिया, \"एम 2\" नावाच्या nextपल प्रोसेसरची पुढील पिढी उत्पादन टप्प्यात दाखल झाली आहे. अशा प्रोसेसरच्या उत्पादन रेषा तुलनेने हळू असतात, म्हणून आता उत्पादन सुरू करणे म्हणजे चिप्स महिन्यात एकत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल. जुलै.\nयाचा अर्थ असा की ते बाद होणे मध्ये लॉन्च होणार्‍या नवीन मॅकबुक मॉडेलमध्ये समाविष्ट केले जातील, कदाचित मॅकबुक प्रो च्या पुढील सुधारित ओळीसाठी, ज्यात दिवसाचा प्रकाश दिसू शकेल ऑक्टोबर या वर्षाच्या.\n1-कोर एम 8 चिप आर्किटेक्चर प्रभावी परफॉरमन्स आणि अपवादात्मक बॅटरी लाइफ प्रदान करते, शेवटच्या फॉल्ट Appleपल सिलिकॉन मॅकबुकमध्ये प्रदर्शित केले. Appleपलने नुकतीच घोषित केलेली समान प्रोसेसर वापरली आयमॅक y iPad प्रो. तथापि, चिपला काही मर्यादा आहेत ज्या व्यावसायिक वापरकर्त्यांनी दुसर्‍या पिढीमध्ये निश्चित केल्या पाहिजेत.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nएम 1 जे काही प्रमाणात पोर्टमध्ये कमी आहे\nहे रिव्हिलने लीक केलेल्या नवीन मॅकबुकचे असेंब्ली ड्रॉईंग आहेत.\nमुख्य म्हणजे एम 1 चिप केवळ जास्तीत जास्त दोन बंदरांना समर्थन देते सौदामिनी आणि एकल बाह्य प्रदर्शन आउटपुटला अनुमती देते. उदाहरणार्थ, गडी बाद होण्याचा क्रम मध्ये Appleपलने एम 13 चिपसह 1 इंच ड्युअल-पोर्ट थंडरबोल्ट मॅकबुक प्रो जाहीर केला, परंतु इंटेल प्रोसेसरसह 4-पोर्ट 13-इंच मॅकबुक प्रो अद्याप विक्रीवर आहे.\nतसेच, एम 1 चिप आश्चर्यकारकपणे चांगली उर्जा कार्यक्षमता आणि क्रूर शक्ती प्रदान करतेवेळी, हे सर्व मानकांद्वारे उच्च-अंत इंटेल मॅक्सला मागे टाकत नाही. विशेषतः, एम 1 चिपचे एकात्मिक ग्राफिक्स उच्च-स्पेशल आयमॅक किंवा मॅकबुक प्रो मध्ये समाविष्ट केलेल्या समर्पित ग्राफिक्स कार्डपेक्षा अधिक चांगले काम करत नाहीत. अपेक्षेत अशी आहे की एम 2 चिप (किंवा «एम 1 एक्स«) अधिक सीपीयू आणि जीपीयू कामगिरी, अधिक थंडरबोल्ट बस जोडा आणि कमीतकमी दोन बाह्य प्रदर्शनास परवानगी द्या.\nएम 1 चिप मध्ये एक सीपीयू असते 8 कोर आणि युनिफाइड रॅम आर्किटेक्चरसह एक 8-कोर जीपीयू. मागील वर्षी, तो आधीच एम 1 सह संभाव्य देखावा असल्याची अफवा पसरली होती 20 कोर उच्च अंत मॅकबुकसाठी सीपीयू. डेस्कटॉप मॅक, अशा ऊर्जा कार्यक्षम प्रोसेसरची आवश्यकता न घेता, चीप डिझाइन असू शकते 32 कोर.\nआजच्या अहवालात, निक्केई असे म्हणतात की एम 2 सीपीयू, जीपीयू आणि त्याच चिपवरील मज्जातंतू इंजिन एकत्रित करणे सुरू ठेवेल. तथापि, नवीन प्रोसेसरच्या वैशिष्ट्यांमध्ये ते अधिक तपशीलात जात नाही.\nAppleपलची नवीन मॉडेल्स तयार करण्याची अफवा आहे 14 इंच आणि 16-इंच मॅकबुक प्रो, मॅगसेफे, एसडी कार्ड रीडर आणि एचडीएमआय पोर्टच्या परताव्यासह नवीन चेसिस डिझाइनमध्ये एआरएम प्रोसेसरसह.\nहे सर्व परमेश्वराचे आभार मानले गेले आहे गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती रिव्हिल हॅकर्सनी बनवलेल्या नवीन मॅकबुक प्रो च्या ब्लूप्रिंट्सचे. Appleपलने शेवटी ब्लॅकमेलसाठी पैसे दिले नाहीत तर आम्हाला आणखी काही माहिती असू शकेल. आपण पाहू.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: मी मॅकचा आहे » सफरचंद » आमच्या विषयी » एम 2 पुढील मॅकबुक प्रोसाठी उत्पादनामध्ये जाईल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nअधिक मनोरंजक सभा तयार करण्यासाठी झूम व्यस्त व्ह्यू फंक्शन जोडते\nमूळ TVपल टीव्ही + सामग्रीचा प्रचार करण्यासाठी नवीन Appleपल व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/09/8041/", "date_download": "2022-09-28T09:24:14Z", "digest": "sha1:GWSG2YGZNYSF2NQODBMMLC3ETO2WN2YN", "length": 17683, "nlines": 194, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "उमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह प्रतिनिधी= किरण अहिरराव – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nउमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह प्रतिनिधी= किरण अहिरराव\nउमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह प्रतिनिधी= किरण अहिरराव\nउमराणे येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 17 जणांचे स्कॅब अहवाल निगेटिव्ह\nनाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे या गावात 5 जुलै रोजी 60 वर्षीय महिला कारोना बाधित आढळून आल्याने त्यानंतर तिच्या संपर्कातील तिचा 70 वर्षीय पती तर 40 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर आरोग्य विभागाने त्या तिघा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला दिनांक 8 जुलै रोजी म्हणजे बुधवारी त्यांच्या संपर्कातील 17 संशयितांचे घशाचे सराव तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आले होते त्यांचे अहवाल तालुका प्रशासनाला 9 जुलै रोजी प्राप्त झाले असून पूर्ण अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष मांडगे यांनी दिली आहे दरम्यान कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उमराणे गावाने 5 पाच दिवस जनता कर्फ्यू घोषित केला असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये वास्ता वापर करावा सोशल डिस्टंसिंग पालन करावे असे आव्हान ग्रामपालिका प्रशासनाने केले आहे\nयुवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे 9 जुलै अमृता फडणवीस यांची सोशल मीडियावर उडवली पुन्हा एकदा खिल्ली\nचांदवड तालुक्यातील 2 रुग्णाची वाढ प्रतिनिधी:- प्रविण अहिरराव चांदवड\n ३४९ रुपयेमध्ये मिळणार आता ३ GB डेटा\n🛑 🚩पावनखींड 🚩 🛑 १३ जुलै १६६० या दिवशी…बांदल सेनेनं पावनखिंडीत गाजवलेला पराक्रम…बांदल सेनेनं पावनखिंडीत गाजवलेला पराक्रम… ✍️इतिहास :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nदेगलूर ता.ग्राम पंचायती अंतर्गत पंतप्रधान आ.यो.साठी आधार लिंक करीता १०० रू.ची लुट करणाऱ्या कंप्युटर आॕपरेटर्स वर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तिवृ आंदोलन छेडु ; अशोक कांबळे, विकास नरबाग, अ. हसनाळकर –\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/industry/", "date_download": "2022-09-28T10:02:06Z", "digest": "sha1:WB3EOPG6XU76LARFDPLRT4PGRMADJ4KN", "length": 9327, "nlines": 202, "source_domain": "mr.horsent.com", "title": " औद्योगिक टच स्क्रीन - हॉर्सेंट टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\n4.0 जनरेशन कार्यशाळा मशीन आणि ऑपरेटर यांच्यातील परस्परसंवाद आणि सहकार्याबद्दल आहे.\nहॉर्सेंट ऑपरेटर आणि मशीनला उत्पादक मार्गाने ब्रिजिंग करून वापरकर्ता इंटरफेस तयार करतो: सुरक्षित, स्थिर आणि वेगवान.\nआमची औद्योगिक दर्जाची टचस्क्रीन उष्मा, दमट, धूळ किंवा तेल असताना देखील कठोर कार्यशाळेसाठी विकसित केली गेली आहे जी तुमच्या उत्पादन लाइनचे स्थिर कार्य सुनिश्चित करते, तुमच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी तुमचा कारखाना डेटा, डॅशबोर्ड आणि स्थितीचे स्पष्ट दृश्य प्रदान करते, ऑपरेटरला पाहण्यास मदत करते. समस्या आणि जलद कृती, कार्यक्षम, परस्पर क्रिया आणि प्रक्रियेचे प्रभावी नियंत्रण सुनिश्चित करते, जेणेकरून आपण अचूक आणि द्रुतपणे कार्य करू शकता.\nउष्णता: औद्योगिक ग्रेड घटक, PCB, टच पॅनेल आणि चाचणी ग्रेडच्या मदतीने, आम्ही तुमच्या कठोर वातावरणासाठी जसे की बाहेरील कारखाना, नो-एअर कंडिशनर कार्यरत दुकाने यासाठी -20~70 ℃ ऑपरेशन तापमान टच स्क्रीन देऊ शकतो.\nदमट: औद्योगिक उच्च आर्द्रता पर्यावरण चाचणीसाठी विशेषतः खारट धुके चाचणी\nअन्न उत्पादन संयंत्रासारख्या उच्च आर्द्रतेच्या ठिकाणांपासून तुम्हाला वाचवण्यासाठी.\nवॉटरप्रूफ टच स्क्रीन आणि डस्टप्रूफ टच स्क्रीन सोल्यूशन IP65 (फ्रंट) मानकापर्यंत पोहोचते आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी उच्च विश्वासार्हता देते, उदाहरणार्थ, डेअरी फॅक्टरी आणि साफसफाईची फॅक्टरी अनुप्रयोग.\nसर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशनसाठी, तुम्हाला आमची टच स्क्रीन विविध फंक्शनल स्क्रीनमध्ये देखील वापरली जात असल्याचे आढळेल:\nऑपरेशन पॅनेल: पारंपारिक बटण बदलण्यासाठी आणि ऑपरेशन पॅनेल हाताळण्यासाठी अधिक नियंत्रण, अधिक साइट्स आणि कार्यांसाठी अधिक इंटरफेस आणि कारखान्यावर अधिक नियंत्रणे.\nऑन-साइट नियंत्रण एका मशीनच्या नियंत्रणासाठी आहे, पारंपारिक नियंत्रणाच्या मर्यादित जागेपेक्षा टच स्क्रीनसह, ऑपरेशन जलद आणि स्पष्ट होऊ शकते\nटच स्क्रीन असलेली मध्यभागी खोली म्हणजे कंट्रोल रूम ऑपरेशन,\nकीबोर्ड + माऊस पेक्षा एक टच स्क्रीन इंस्टन्स कंट्रोल ऑफर करण्यात अधिक कार्यक्षम आहे,\nटचस्क्रीनसह डॅशबोर्ड माऊस ऑपरेशन वापरण्यापेक्षा थेट आणि वेगवान स्थिती व्यवस्थापित करण्यास सक्षम आहे.\nऔद्योगिक 10 इंच ओपन फ्रेम टच स्क्रीन\n10.1\" झिरो बेझेल ओपनफ्रेम टचस्क्रीन 1015\n21.5\" टचस्क्रीन साइनेज H2214\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2012/12/blog-post_7446.html", "date_download": "2022-09-28T09:20:35Z", "digest": "sha1:IDGY7NEKOQPUVJC33IFFEVQ5QLCMOLHS", "length": 4480, "nlines": 114, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "खेळ मनाचे....!!", "raw_content": "\nबाहेर संथ लयीत कोसळणारा तू...\nतुझा निखळ नाद ऐकताना,\nविचारांची तंद्री कधी लागली,\nते आजही कळलं नाही...\nमनाचे खेळ झालेच सुरू\nह्या टोकावरुन त्या टोकावर...\nनवीन जखम, की जुनीच सोलवटली\nपण, आता औषध कुठून आणू\nकाळाची डबी रिकामीच होत चाल्लीये...\nहो, कित्येकदा तेच लावायचो ना, औषध म्हणून...\nमोती पडलाय म्हणे डोळ्यांत...\nविचारांनी पाठलाग सोडला म्हणजे पावलंच\nहेच म्हणायचास ना दरवेळी, हातात हात\nप्रेमाने घट्ट धरला की\nनात्यांची 'घट्ट' वीणही सैलावते, अजाणता,\n'जगता-जगता',किती भुमिका वठवत आलेय आजवर...\nगरजेनुसार वेग-वेगळी रुपं, धारण करतच आलेय..\nगरजेनुसार की अक्षरशः ऋतूमानांनुसार\nते तर आत-आत मुरवलेत...\nआताही तू कोसळतो आहेस,\nतंद्रीत मन खेळतंच आहे...\nह्या जाणीवेनंच, तंद्री विस्कटली बघ\nचला, दैनंदिन कामांना लागलं पाहिजे, परतून...\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/need-to-score-more-runs-in-fewer-balls-chief-minister-eknath-shinde", "date_download": "2022-09-28T08:46:43Z", "digest": "sha1:QBASYO3RI6WOINMVGBJYPGWK2YT5AHD2", "length": 13249, "nlines": 89, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Need to score more runs in fewer balls - Chief Minister Eknath Shinde", "raw_content": "\nकमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी\nकुलाबा-सिप्झ मेट्रोची यशस्वी चाचणी\nआम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे फक्त अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा (More runs in fewer balls)काढायच्या आहेत, अशी चौफेर फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मंगळवारी केली. सरकारी काम आणि सहा महिने थांब असे आम्हाला काहीही करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (Mumbai Metro Rail Corporation)वतीने कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro 3)च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ (Underground train trial begins) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपूत नगर, आरे कॉलनी येथे झाला.\nयावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोले लगावले. मेट्रो ३ च्या प्रकल्पात अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विघ्नहर्त्याचे आगमन होणार आहे, त्यामुळे अडथळे दूर होतील. आता विकास थांबणार नाही. वायूप्रदुषण दूर होऊन राजकीय प्रदूषणही बंद झाले आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.\nमेट्रो-३ प्रकल्पाच्या आरेतील कारशेडमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची टीका अनेकांनी केली. पण इकडे येऊन पाहिले तर या जागेच्या तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. त्यामुळे आपण जंगलात जाऊन झाडं तोडलेली नाहीत. लोकांचे व्यापक हित पाहून न्यायालयानेही मेट्रो कारशेडला परवानगी दिली आहे, असे शिंदे म्हणाले.\nआम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत. तसा देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. मी सभागृहातही सांगितले की, आधी एकच तुम्हाला जड जात होता, आता ‘एक से भले दो’ आहे.\nआम्ही कुठेही राजकारण करणार नाही. परंतु, लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. हे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करणारे सरकार आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आमचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना वाटते हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं. पण ठीक आहे योग जुळून येण्याच्या काही गोष्टी असतात. लोकांच्या मनातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.\nमेट्रो तीनचा हा प्रकल्प ३३.५ किलोमीटर लांबीचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. १७ लाख प्रवासी यामाध्यमातून ये-जा करणार आहेत. साडेसहा लाख गाड्या ज्या आता रस्त्यावरून धावणार नाहीत. लाखो लीटर इंधनाची बचत होणार आहे. पर्यावरण तसेच वेळदेखील वाचणार आहे. मुंबई लोकलचा प्रवास करताना लोकांना अतिशय त्रास होतो. मात्र हा प्रवास आरामदायी होणार आहे, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.\nमेट्रोमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखणे आपले काम आहे. त्यावरून या प्रकल्पावर पर्यावरणाचा ऱ्हास केला असा आरोप होतो. मात्र, आपण इथे प्रकल्पाच्या तिन्ही बाजूने रस्ते आहेत. अगदी आपण जंगलात जाऊन झाडे तोडत आहोत किंवा वनसंपदा नष्ट करत आहोत, असा काहीच विषय नाही. या प्रकल्पाला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असल्याचे सांगत शिंदे यांनी आदित्य़ ठाकरे यांचा दावा फोल ठरवला.\nमेट्रो धावण्यापासून कुणी रोखू शकत नाही : देवेंद्र फडणवीस\nमेट्रोची चाचणी यशस्वी झाल्याने आणि आपण सिग्नल दिल्याने आता मेट्रो धावण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. फडणवीस यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर या प्रकल्पातील अडथळे दूर केले. आता कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, निर्माण झाल्या तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nमेट्रो ३ हा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, स्थगितीमुळे प्रकल्प रखडला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नसता तर तर अजून चार वर्ष हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला नसता. २० हजार कोटीची गुंतवणूक वाया गेली असती. आणखी १५ ते २० हजार कोटी खर्च होऊन प्रकल्प पूर्ण केला असता तर त्याचा भार सर्वसामन्य मुंबईकरांवर पडला असता. खरेतर आरेतील कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त होता, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली. या मेट्रो लाईन मुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असे त्यांनी सांगितले.\nमुंबई मेट्रो लाईन ३ ची ठळक वैशिष्ट्ये\n* मुंबई मेट्रो लाईन-३ च्या ट्रेन्स ८ डब्यांच्या असतील. मेट्रो गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.\n* रीनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.\n* एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.\n* ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/from-august-1-you-will-have-to-pay-more-charge-for-withdrawing-cash-from-atm/318979/", "date_download": "2022-09-28T08:44:21Z", "digest": "sha1:U2BYYLLFPDACMKW7XHMZVTQESSATFSGC", "length": 10307, "nlines": 172, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "From august 1 you will have to pay more charge for withdrawing cash from atm", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ट्रेंडिंग १ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार अधिक शुल्क; वाचा सविस्तर\n१ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार अधिक शुल्क; वाचा सविस्तर\n१ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार अधिक शुल्क\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशानंतर १ ऑगस्टपासून बँक एटीएमवर इंटरचेंज चार्जमध्ये २ रुपयांची वाढ होणार आहे. जूनमध्ये आरबीआयने प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी (Financial Transaction) इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपयांपर्यंत आणि बिगर आर्थिक व्यवहारासाठी (Non-Financial Transaction) ५ रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली होती. इंटरचेंज शुल्क हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटवर प्रक्रिया करणार्‍यांना बँकांकडून आकारले जाणारे शुल्क असणार आहे. सुधारित नियमांनुसार ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करता येणार आहेत. इतर बँकांचे एटीएम वापरुन ग्राहक मेट्रो शहरांमध्ये तीन आणि मेट्रो शहर नसलेल्या शहरांमध्ये पाच विनामूल्य एटीएम व्यवहार करू शकतील.\nRBI ने स्थापन केली ९० कोटींची समिती\nरिझर्व्ह बँकेने जून २०१९ मध्ये गठित समितीच्या सूचनांच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. इंडियन बॅंक असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष व्ही.जी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने एटीएम व्यवहारांच्या इंटरचेंज रचनेवर लक्ष देऊन एटीएम शुल्काचा आढावा घेतला असल्याचे सांगतिले गेले.\nरिझर्व्ह बॅंकेने असे म्हटले…\nबँकांनी एटीएम बसविण्याच्या वाढत्या किंमती आणि बँक किंवा व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरद्वारे घेतलेल्या एटीएम देखभाल खर्च तसेच ग्राहक यांच्या सोयीसाठी संतुलन राखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन बँकांना शुल्क वाढविण्यास परवानगी देण्यात येईल, असे रिझर्व्ह बॅंकेने असे म्हटले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार ३१ मार्चपर्यंत देशात १,१५,६०५ ऑनसाईट एटीएम आणि ९७ हजार ९७० ऑफ-साइट टेलर मशीन्स आणि देशातील विविध बँकांनी जारी केलेल्या जवळपास ९० कोटी डेबिट कार्ड असल्याचेही सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.\nपिझ्झा, बर्गर, शोर्मा कमी किमतीत\nफॉर्मल वेअर टू ट्रेडिशनल वेअर\nसुधीर मुनगंटीवार यांची मविआवर टीका\nशिंदेंच्या सोबतच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\nउच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवनात जबरदस्त जल्लोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/adani-logistics-signs-landmark-agreement-with-another-company-835-crore-transaction-approved", "date_download": "2022-09-28T09:14:21Z", "digest": "sha1:7VXCJRONFT5UIB7YM6PG34A2OK65Z5NK", "length": 4462, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "अदानी लॉजिस्टिकने केला आणखी एका कंपनीशी महत्त्वाचा करार; ८३५ कोटींच्या व्यवहाराला मंजुरी", "raw_content": "\nअदानी लॉजिस्टिकने केला आणखी एका कंपनीशी महत्त्वाचा करार; ८३५ कोटींच्या व्यवहाराला मंजुरी\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीडी टंब हा सर्वात मोठा इन-लँड कंटेनर डेपो आहे.\nजगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी एकामागून एक नवनवीन उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असून अनेक कंपन्या ताब्याता घेत आहेत. एका वृत्तानुसार, अदानीची समुहाची कंपनी अदानी लॉजिस्टिकने ८३५ कोटी रुपयांचा एक महत्त्वाचा करार केला आहे. इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) टंब ताब्यात घेण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.\nअदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी लॉजिस्टिक्सने ८३५ कोटी रुपयांमध्ये आयसीडी टंबच्या अधिग्रहणासाठी नवकार कॉर्पोरेशनशी करार केला असल्याचे सांगितले आहे.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीडी टंब हा सर्वात मोठा इन-लँड कंटेनर डेपो आहे. त्याची क्षमता ०.५ दशलक्ष किंवा पाच दशलक्ष टीईयू आहे. आयसीडी हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे हजीरा बंदर आणि न्हावा शेवा बंदर यांच्यामध्ये स्थित आहे. अदानी लॉजिस्टिक्सने म्हटले आहे की, हा करार भविष्यात कंपनीची क्षमता आणि कार्गो वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कंपनीने असेही कळवले आहे की या करारामध्ये आयसीडी टंबच्या जवळ वेस्टर्न डीएफसीशी जोडलेल्या चार रेल्वे हँडलिंग लाईन्स आणि एक खाजगी मालवाहतूक टर्मिनल समाविष्ट आहे.\nअदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड)चे सीईओ करण अदानी म्हणाले की, देशातील सर्वात मोठ्या आयसीडीपैकी एक असलेल्या टंबचे अधिग्रहण कंपनीच्या भविष्यातील योजनांना बळ देईल. \"हे संपादन आमच्या ट्रान्सपोर्ट युटिलिटी बनण्याच्या धोरणाला पूरक ठरेल.’’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-april-2020/", "date_download": "2022-09-28T10:21:05Z", "digest": "sha1:DF7FG7R4ASUIV62AVJJOW5LG3JOUE3EL", "length": 17038, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 08 April 2020 - Chalu Ghadamodi 08 April 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nसेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलीक्युलर बायोलॉजी (CCMB), हैदराबाद आणि इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB), नवी दिल्ली यांनी प्रथमच कादंबरीच्या कोरोनाव्हायरसच्या संपूर्ण जीनोम अनुक्रमांवर संशोधन सुरू केले.\nजम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी न्यायमूर्ती विनोद चटर्जी कौल, न्यायमूर्ती संजय धर आणि न्यायमूर्ती पुनीत गुप्ता यांनी सामान्य उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.\nफास्टसेन्स डायग्नोस्टिक्सने घोषित केले की सध्या तो कोविड-19 शोधण्यासाठी दोन मॉड्यूल विकसित करीत आहे. या स्टार्टअपला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) अर्थसहाय्य दिले आहे.\nएअरटेल पेमेंट्स बँकेने कोरोनाव्हायरस विमा पॉलिसी सुरू करण्यासाठी भारती एक्सा जनरल विमाशी करार केला आहे.\nभारत सरकारने कोविड-19 च्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामोल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (HCQ) च्या निर्यातीवरील बंदी शिथिल केली आहे. औषधे सध्या परवानाधारक प्रकारात ठेवली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्विन पुरवठा करण्याच्या अमेरिकेची मागणी फेटाळून लावल्यास भारताला सूड उगवण्याची धमकी दिल्यामुळे हे पाऊल पुढे आले आहे.\nअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि फोर्ज आणि इनोव्हॅटिओकोरिस यांच्या सहकार्याने मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने (MHRD) विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्णतेच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी “सामधान” हे एक मोठे ऑनलाइन आव्हान सुरू केले.\nभारतीय वायुसेनेने (IAF) देशातील सर्व राज्यांना वैद्यकीय साहित्य पुरवून कोरोनाव्हायरसविरूद्धच्या लढ्यात सतत पाठिंबा दर्शविला आहे. राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश (केंद्रशासित प्रदेश) आणि सहाय्यक संस्था सुसज्ज करण्यासाठी वैद्यकीय पुरवठा वाहतूक आणि प्रभावीपणे कार्य करण्यासाठी एजन्सीजकडून नेले जाते.\nलॉकडाऊनचे निरीक्षण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आणखी ड्रोन तैनात करण्याची घोषणा केली आहे. अनेक सणांनी मोठ्या संख्येने लोक धार्मिक मंडळ्यांमध्ये एकत्र न येता येतील हे सरकारचे लक्ष्य आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने वेतन, भत्ते आणि संसद सदस्यांच्या निवृत्तीवेतन (MP) कायद्यात अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुरुस्तीनुसार, पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांच्या पगारामध्ये एक वर्षात 30% घट होईल.\nग्लोबल मनी लाँडरिंग वॉचडॉग फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने (FATF) जाहीर केले आहे की दहशतवादाच्या विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बांधिलकी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येईल.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://wishesmarathi07.com/inspirational-babasaheb-ambedkar-quotes-in-marathi/", "date_download": "2022-09-28T09:03:29Z", "digest": "sha1:7VCN5IODMWVVTVLBMYGWH2C5SEKVKWOC", "length": 50351, "nlines": 720, "source_domain": "wishesmarathi07.com", "title": "101+ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi", "raw_content": "\nInspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi तर मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील चांगले कोट्स या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतो.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहान वयापासूनच फार मेहनत होते.. त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपल्याला भारत देशासाठी संविधान द्यायचा आहे..\nते उत्तम वकील वा शिल्पकार देखील होते.. आपल्या भारत देशासाठी देखील लढत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनादेखील फार शिकवण दिली होती.. महान पुरुष शिल्पकार महानायक अशा अनेक नावांनी देखील त्यांना फार ओळख मिळाली होती… Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi कोणतीही परिस्थिती असो संयम सोडायचं नाही असं देखील त्यांनी सांगितलं होतं..आपल्या यशाच्या मध्ये काही हो पण ते यश पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही.तर मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील चांगले कोट्स या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत..\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी स्टेट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहान वयापासूनच फार मेहनत होते. Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपल्याला भारत देशासाठी संविधान द्यायचा आहे.. ते उत्तम वकील वा शिल्पकार देखील होते.. आपल्या भारत देशासाठी देखील लढत होते.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनादेखील फार शिकवण दिली होती..\nमहान पुरुष शिल्पकार महानायक अशा अनेक नावांनी देखील त्यांना फार ओळख मिळाली होती… डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार २०२२ कोणतीही परिस्थिती असो संयम सोडायचं नाही असं देखील त्यांनी सांगितलं होतं. Inspirational Babasaheb Ambedkar Wishes In Marathi आपल्या यशाच्या मध्ये काही हो पण ते यश पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचं नाही.. तर मित्रांनो आपण या पोस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे काही खास कोट्स आपण या पोस्टच्या माध्यमातून बघितले..\nआपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका..\nमी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता,\nलोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल\nस्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या\nमजबुती वर विश्वास ठेवा..\nदेवावर अवलंबून राहू नका.\nजे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा..\nसर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही\nभारतीय ही भूमिका घ्यावी..\nरोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच\nनये अशी व्यवस्था करावी..\nपावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा\nअधिक सुख दुसरे काय असू शकते..\nजो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो,\nतो नेहमी चांगले कार्य करतो..\nभारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत.\nया जाती देशविघातक आहेत.\nकारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात..\nलोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे.\nलोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती..\nधर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही.\nतो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे…\nनमन त्या ज्ञान देवतेला\nनमन अशा आपल्या बाबासाहेबांना\nआंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nनिळ्या रक्ताची धमक बघ\nघाबरू नको कुणाच्या बापाला\nतू भीमाचा वाघ आहे…..\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..\nजगातला असा एकमेव विद्यार्थी\nज्यांचा शाळेचा पहिला दिवस\n‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,\nअशा महान “विद्यार्थीची” जयंती\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त\nसर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..\nसाऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा\nमग बघा काय चमत्कार घडतो ते..\nअन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण\nस्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे..\nबौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.\nकारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.\nबुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर\nविचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही..\nहिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु\nगुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे..\nमोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ\nदडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ\nकरने अधिक श्रेयस्कर ठरते.\nतुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात..\nतुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,\nपृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका..\nमाणूस कितीही मोठा विद्वान असला आणि\nजर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला\nमोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या\nअग्नी तून गेल्याशिवाय माणसाची\nमनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे..\nमाणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये;\nलाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी\nशंका काढण्यास देखील ज्ञान लागले…\nज्यांच्या अंगी धैर्य नाही.\nतो पुढारी होऊ शकत नाही..\nविज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत.\nएखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण\nआहे याची विचार केला पाहिजे..\nज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,\nदीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…\nकोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला\nज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला..\nजगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,\nकार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,\nभारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार\nमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर\nयांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..\nमोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची\nतुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची\nतुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते\nतुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे\nसागराचे पाणी कधी आटणार नाही,\nभिमाची आठवण कधी मिटणार नाही,\nअरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,\nआपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..\nसजली अवघी पाहण्या तुमची किर्ती\nभारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या\nजयंती निमित्त या पावन स्मृतीस,\nबर्फाच्या राशी उन्हांने वितळतात,\nपण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात..\nधर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल,\nतर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे.\nकारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय…\nइतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील\nमी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान\nबुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी\nआकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं\nमनगट आणि मेंदूचा काय उपयोग..\nतुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या\nदिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे..\nशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या\nअत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा\nसर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण\nमनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व\n१४ एप्रिल १८९१ ला\nजन्मास आले भीम बाळ..\nमान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,\nशिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,\nअन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,\nमाझे शत शत नमन त्याचे चरणी…\nदगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,\nमाती झालोतर चैत्यभूमीचा होईल,\nहवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,\nपाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,\nआणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला\nतर आई शपथ ,फक्त आणि फक्त\nनिळ्या रक्ताची धमक बघ,\nघाबरू नकोस कुणाच्या बापाला,\nतु भीमाचा वाघ आहेस…\nसचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा\nमाणसाला मोठे होता येणार नाही..\nसामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता\nवाणीचा व भाषेचा योग्य उपयोग\nकरता येणे, ही एक तपश्चर्या आहे.\nतिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची\nमी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या\nकोणताही देव किंवा आत्मा\nजगाला वाचवू शकत नाही..\nकाम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त\nपाहण्यात वेळ घालवू नका…\nपती- पत्नि मधील नातं हे जीवलग\nशक्तिचा उपयोग वेळ –\nमाझ्या बाबासाहेबांचं काम एवढेमोठे\nत्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे..\nहवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा\nवेग होता… अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा\nअसा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर\nलाखात नाही तर तर जगात एक होता….\nभारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nजयंती निमित्त या पावन स्मृतीस,\nजय भीम || जय शिवराय..\nदलितांचे ते तलवार होऊन गेले\nअन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,\nहोते ते एक गरीबच पण या जगाचा\nजग खूप रडवीत होता\nत्यांना पण ते या जगाला\nअरे या मूर्खाना अजून कळत\nकस नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा\nत्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले..\nज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,\nदीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…\nकोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला\nज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला..\nपती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे\nशरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या\nकोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या\nअस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा\nभयंकर व भिषण आहे..\nलोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि\nमाणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’..\nशिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे..\nतुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या\nवाट्याला कोणीही जाणार नाही..\nज्याच्या अंगी धैर्य नाही तो\nपुढारी होऊ शकत नाही..\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त\nसर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..\nग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना\nदगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,\nमाती झालोतर चैत्यभूमीचा होईल,\nहवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,\nपाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,\nआणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला\nतर आई शपथ ,फक्त आणि फक्त\nजगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर\nएक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते..\nजगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका.\nया जगात काहितरी करून दाखवायचे आहे.\nअशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा,\nजे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात..\nजो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही.\nजो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो..\nएखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो\nत्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे..\nशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो\nवाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही..\nभगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण\nबुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.\nकालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.\nएवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही..\nशिक्षण ही पवित्र संस्था आहे.\nशाळेत मने सुसंस्कृत होतात.\nशाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे..\nकोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,\nफक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..\nतो माणूस बनवून गेला..\nआम्हाला बादशाह बनवून गेला..\nसजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती\nविश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,\nमहानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,\nसंविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,\nयांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम..\nमाणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात\nकडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल..\nमाणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म\nस्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा..\nमी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम\nमला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा\nजर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर\nसर्वात आधी त्याला मी जाळेल…\nस्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा..\nडोक्यावरचे ऊन कमी झालं की,\nरक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते\nमग मी वाचत असतो ,\nऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत\nअशा महामानवाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..\nमी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी,\nजीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे..\nशब्दाला कृतीचे तोरण नसेल तर\nप्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.\n– डॉ. बाबासाहेब आंबेडकर…\nआकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर\nमाझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग.\nहोय, जगातला असा एकमेव विद्यार्थी\nज्यांचा शाळेचा पहिला दिवस\n‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,\nअशा महान “विद्यार्थ्यांची” जयंती आहे.\nउगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या\nनशिबामध्ये नाही तर आपल्या\nबोलून विचारात पडू नका..\nबौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या\nएकमेव असा धर्म आहे…\nजर या देशात शूद्रांना शस्त्र धारण\nकरण्याचा अधिकार असता तर\nहा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता..\nमाणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची\nमहामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-\nस्वातंत्र्याची फुले वाहू नका..\nस्त्रीजात समाजाचा अलंकार आहे..\nसर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर\nआहे हेच सर्वात मोठे चूक आहे.\nधार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार..\nसर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली\nम्हणजे राजकिय शक्ती हीच होय..\nव्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा\nकृपया इकडे पण लक्ष द्या\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुप्रसिद्ध भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते… Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi त्यांना अनेक नावाने देखील ओळख मिळाली आहे महानायक शिल्पकार महामानव.. त्यांनी भारत देशाला अनेक संदेश देखील दिले आहे.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार हिंसा ही खूप वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.. असे अनेक संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले होते… पती-पत्नी या दोघांचं नातं हे जिवलग असल्यासारखा पाहीजे..\nतर मित्रांनो या कोट्समधून तुम्हाला ज्या कॉटस आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवा… Inspirational Babasaheb Ambedkar SMS In Marathi मी अशी करतो की या कोट्स तुम्हाला नक्की आवडले असतील… डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी संदेश पती-पत्नी या दोघांचं नातं हे जिवलग असल्यासारखा पाहीजे.. तर मित्रांनो या कोर्समधून तुम्हाला ज्या कॉटस आवडेल त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवा…\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतो.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी स्टेट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या लहान वयापासूनच फार मेहनत होते.. Inspirational Babasaheb Ambedkar Status In Marathi त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की आपल्याला भारत देशासाठी संविधान द्यायचा आहे.. ते उत्तम वकील वा शिल्पकार देखील होते.. आपल्या भारत देशासाठी देखील लढत होते.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनादेखील फार शिकवण दिली होती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/prabhas-has-gifted-this-car-to-his-gym-trainer-this-costs-a-lot/", "date_download": "2022-09-28T10:21:57Z", "digest": "sha1:FSO26CRJUG3R3PB3MSLULX5WLSQSPF2C", "length": 12936, "nlines": 108, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "प्रभासने त्याच्या जिम ट्रेनर ला गिफ्ट केली तब्बल एवढ्या लाख रुपयांची लक्झरी कार, किंमत वाचून थक्क व्हाल ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News प्रभासने त्याच्या जिम ट्रेनर ला गिफ्ट केली तब्बल एवढ्या लाख रुपयांची लक्झरी...\nप्रभासने त्याच्या जिम ट्रेनर ला गिफ्ट केली तब्बल एवढ्या लाख रुपयांची लक्झरी कार, किंमत वाचून थक्क व्हाल \nफिल्म इंडस्ट्रीत काम करणारे अनेक कलाकार त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असतात. एखादा चित्रपट हिट झाला की त्यांच्यामुळे चित्रपटांची रांग लागते. त्यानंतर चित्रपट जाहिरात येईल अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करून हे कलाकार भरपूर पैसे कमावतात.\nत्यातील काही कलाकार हे आपल्यासाठी मेहनत केलेल्या लोकांची जाण ठेवणारे असतात.आणि कधी ना कधी छोटी-मोठी मदत किंवा त्यांना काहीतरी गिफ्ट देऊन ते त्यांना त्यांच्या सोबत काम केलेल्या मदतीची पावती देतात. अनेक फिल्मस्टार त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची खूप काळजी घेतात.\nत्यांच्या गरजा त्यांच्या जरूरती या सर्व गोष्टींवर कलाकारांचे लक्ष असते. मग तो त्यांचा बॉडीगार्ड असो किंवा त्यांचा जिम ट्रेनर. असेच काहीसे साऊथचा सुपरस्टार प्रभास ने केले आहे त्यामुळे सगळीकडून प्रभास वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाहुबली फेम प्रभास ने त्याच्या जिम ट्रेनर ला ७३ लाख रुपयांची रेंज रोवर कार गिफ्ट केली.\nसोशल मीडियावर सध्या प्रभास चे काही फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये प्रभासने ही कार गिफ्ट केल्याचे म्हटले जाते. एका फोटोमध्ये प्रभास कार समोर त्याच्या जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी सोबत फोटोसाठी पोज देताना दिसतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ग्रे कलरची कार नुकतीच लॉन्च झाली.\nफोटो मध्ये प्रभास, जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी त्यांची पत्नी व मुले दिसत आहेत. प्रभास च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच आदीपुरुष या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास वाईटाला हरवून चांगल्याला जिंकताना दिसेल.\nतानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा पण चित्रपट दिग्दर्शित केला आहे.\nआदीपुरुष या चित्रपटात प्रभास भगवान श्रीरामाच्या रूपात दिसेल. तर सोबतच अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसू शकते. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.\nकाही दिवसातच प्रभास अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत सुद्धा ओनस्क्रीन दिसणार आहे. तो एक सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपट असेल. हा चित्रपट वैजयंती प्रोडक्शन द्वारा बनवला जात असून या चित्रपटाला साऊथ कडील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन दिग्दर्शित करत आहेत.\nएवढेच नव्हे तर प्रभास राधेश्याम या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे तो एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच राधेश्याम या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च केला गेला. त्या फर्स्ट लुक मध्ये प्रभास अभिनेत्री पूजा हेगडे सोबत रोमँटिक अंदाजात दिसला.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleसततच्या मास्क वापरण्यामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डाय ऑक्साईड वाढतो का यावर दिले शाश्त्रज्ञांनी हे स्पष्टीकरण \nNext articleया कारणामुळे सलमान खानच्या कुटुंबाने अर्पिताला घेतले होते दत्तक, कारण जाणून दंग व्हाल \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nचित्रपटातील चकित करणारी दृश्ये वास्तवात अशी चित्रित केली जातात \nअनेकदा चित्रपट पाहत असताना असे काही दृश्य दिसतात की आपण विचारात पडतो हे कसं साकारला गेला असेल. खरेतर चित्रपटांमध्ये अशी जबरदस्त दृश्ये VFX या...\nअरेरे … अश्या कपड्यात अर्थात बिकिनी मध्ये अमीरच्या मुलगीने साजरा केला...\nकाय आहे अक्षय तृतीयेचे महत्व आणि आजोबा, पणजोबा जेवायला येतात म्हणजे...\nअमीर खानचा भाऊ फैझल खानचा धक्कादायक खुलासा, सुशांत सिंगचा मृत्यू म्हणजे...\nअखेर बाकी देशांना मागे टाकत रशियाने काढली कोरोनावर पहिली लस, मानवी...\nबाजीगर चित्रपटात श्रीदेवी साकारणार होत्या मुख्य भूमिका पण त्यांच्या ऐवजी काजोलला...\nबाजीप्रभू यांनी जीवाची बाजी लावली त्या मातीत आपलं घर असावं म्हणून...\nवीर मराठा शोले…जे बॉलिवूड इंडस्ट्रीला वर्षांनुवर्षे जमलं नाही ते साऊथ इंडस्ट्रीने...\n‘जीव झाला येडापिसा’ फेम ‘विदुला चौगुले’ आणि ‘अशोक फलदेसाई’ बद्दल या...\nरंग माझा वेगळा मालिकेत दीपाच लावून देणार कार्तिकचे आयेशासोबत लग्न, लोकांची...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2017/01/jan17_9.html", "date_download": "2022-09-28T09:46:16Z", "digest": "sha1:4UOJSFQM2D3IKQ7LEKPIQ7G37UQFB2H7", "length": 83998, "nlines": 707, "source_domain": "www.krushinews.com", "title": "माती परीक्षण", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nमुख्यपृष्ठsoil in marathiमाती परीक्षण\nKishor M Sonawane जानेवारी ०९, २०१७\nमाती परीक्षण ही काळाची गरज :-\nपिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची\nआवश्यकता असते . सामू PH ,विदयुत वाहकता EC,\nचुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N,\nस्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस(आयर्न) Fe, झिंक\nZn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca, मॅग्निशियम Mg, सल्फर\nS, सोडियम Na त्यापैकी एखादे जरी मातीत कमी\nकिंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच\nझाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे ,पान\nगळणॆ ,शिरा सोडून इतर\nपानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ\nअन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे\nवनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय\nपीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये\nमिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते .\nविशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या\nएखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो.\nत्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे\nशेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या\nअन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे .\nमाती परीक्षणचा उद्देश :-\n१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती\nपरीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या\nअन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी\nकरण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.\n२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या\nसंबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात\nअन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गांडूळ\nखत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये\nद्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.\n३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH ,\nविदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब\nOC, नत्र N, स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस\n(आयर्न)Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca,\nमॅग्निशियम Mg, सल्फर S, सोडियम Na यासाठी\nपरीक्षण केले जाते .\n४) जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा\nनाही ते समजते .\n५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या\nवाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .\nमातीचा नमुना घेण्याची पध्दती :-\n१) जमिनीचा रंग ,चढ -उतार , खोली , खडकाळ\nकिंवा पाणथळ ठिकाणे निच-याची परिस्थिती\nकिंवा चोपण जागा इत्यादी बाबीचा विचार करून\nनिरनिराळॆ विभाग पाडावेत आणि प्रत्येक\nविभागातून स्वतंत्रपणॆ प्रतिनिधीक नमूना घ्यावा .\n२) मातीचा नमूना हा त्या शेतातील प्रतिनिधीक\nनमूना असावा .कारण आपण शेतातून फक्त अर्धा ते एक\nकिलो माती परिक्षणासाठी वापरतो\n.प्रतिनिधीक नमूना शेतातील ८-१0 वेगवेगळ्या\nठिकाणाहून जमा करावा .\n३) नमूना घेताना गिरमीट किंवा स्टील इत्यादी\nआणि एक स्वस्छ घमेले किंवा पोते वापरावे मातीच्या\nपूष्ठभागावरील काडीकचरा बाजूला करून एका\nशेतातील सुमारे १५ ठिकाणाहून १५ से .मी (1.5 फुट\nकटाच्या ड्रिपचे पाणी पड़ते तेथील कटाच्या कोसवर\n1.फुट समन्तर व् जमिनीच्या आत 1.5 फुट घ्यवा द्राक्ष\nबागेसाठी ) खोली पर्यत मातीचा थर गोळा\n४) .खड्ड्यातील एका बाजूची साख्या जोडीची\nमाती वरपासून खालपर्यत खुरपी अथवा\nघावी .प्रत्येक ठिकाणाहून साधारण पणॆ एक किलो\nमातीचा नमूना घ्यावा .\n५) प्रत्येक विभागातून सुमारे १५ ठिकाणचे मातीचे\nनमूने करुन ते स्वस्छ पोत्यात किंवा घमेल्यात ठेवावेत.\nमातीतील काडीकचरा काढून .ती चांगली एकत्र\nकरावी .या सर्व मातीचे सारखे चार भाग करुन\nसमोरा समोरचे दोन भाग घ्यावे. हे दोन भाग एकत्र\nमिसळुन त्याचे परत चार भाग करावेत व स्मोरा\nसमोरच दोन भाग घ्यावेत .असे\nशेवटी अर्धा ते एक किलो मिळेपर्यत करावे .ही\nमाती एका स्वच्छ कापडाच्या पिशवीत टाकावी .\nशेतक-याचे नाव सर्वे नंबर बागायती /कोरडवाहू\nअ) जमिनीचा प्रकार :(हलकी / मध्यम / भारी )\nब) चूनखडीचे प्रमाण (कमी /मध्यम /जास्त )\nक) चिकन मातीचे प्रमाण : (कमी /मध्यम /जास्त )\nमागील हंगामात घेतलेली पिके ,त्यांचे उत्पादन\n,वापर्लेली खते ,त्यांचे प्रमाण पुढील हंगामात\nघ्यावयाची पिके ,त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन.\nमातीचा नमुना घेतांना घ्यावयाची काळजी\n१) शेतातील जनावरे बसण्याच्या जागा, खत\nकेरकचरा टाकण्याची जागा ,विहीरीचे\nकिंवा शेताचे बांध इ . जागेमधून मातीचे घेऊ नये.\n२) मातीचा नमुना साधारणपणे पिकांची कापणी\n३) शेतात पीक उभे असल्यास दोन ओळीतील\nजागेमधून मातीचा नमुना घ्यावा.\n४) वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा\nनिरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू\n५) मातीचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ आणि\nकापडाच्याच पिशव्या वापराव्यात .\n(रासायनिक खतांच्या ,सिमेंटच्या वापरु नयेत )\n६) फळझाडासाठी जमिनीच्या खालील थरातील\nप्रत्येकी ३० ते ९० से.मी .अंतरापर्यतचे नमुने घ्यावे\nलागतात यासाठी गिरमीटचा उपयोग करावा .\nफावड्याच्या सहाय्याने माती परीक्षण जमीनीची\nरचना व डोळस गुणधर्म विचारात घेवून जमिनीची\nसुपीकता तपासण्यासाठी ही पध्दत सोपी आहे.\nफावड्याच्या सहाय्याने चराचा १५ से .मी .चा थर\nबाजुला करुन नंतरऑगर किंवा स्टीलच्या साहयाने\nमाती नमूना गोळा करावा . आता यामध्ये आपण\nमातीचे विविध थर पाहू शकतो .जसे ह्युमस ,\nपोकळीची संख्या ,घनता ,मुळांची खोली\n,गांडूळाच्या हालचालीने मातीवर पडलेली चिन्हे\nआणि इतर जीवजंतू व जमीनीचा आतील भाग\nमातीचा नमुना किती खोली पर्यत घ्यावा\n* पाण्याचा ताण पडल्यास पिकास तग धरण्यास\n* कीड-रोग प्रतिकार क्षमता वाढवणे.\n* घडांचा तसेच मण्याचा आकार, रंग, चवीसाठी\n* द्राक्षात ऍस्कॉर्बिक आम्लाचे प्रमाण वाढविणे.\n* द्राक्ष घडाचे आयुष्य वाढविणे.\n* शर्करा, पिष्टमय व प्रथिने यांचे पिकामध्ये चलनवलन\n* पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो\nभाग करपतो, वाळल्यासारखा दिसतो.\n* घड लहान व घट्ट होतात.\n* घड उशिरा तयार होतात.\n* मणी एकसारखे पिकत नाहीत.\n* घडाचे वजन कमी होते.\nपालाशयुक्त खते वापरण्याच्या पद्धती -\n1) द्राक्षपिक पालाश अन्नद्रव्य k + स्वरूपात\nमुळांवाटे घेते. बाजारामध्ये उपलब्ध पालाशयुक्त\nखतांमध्ये K2O स्वरूपात आढळतो. साधारणपणे म्युरेट\nऑफ पोटॅश (KCI) व सल्फेट ऑफ पोटॅश (KSO4) ही घनरूप\nखते बाजारामध्ये उपलब्ध आहेत.\n2) सल्फेट ऑफ पोटॅश हे खत वापरणे फायदेशीर ठरते.\nकारण द्राक्षपिकावर क्लोराईडचा विपरीत\n3) घनरूप खते देताना, शक्यतो भारी जमिनीमध्ये\nछाटणीच्या वेळी (एप्रिल किंवा ऑक्टोबर\nमहिन्यात) एकाच वेळी द्यावीत. हलक्या\nजमिनीमध्ये घनरूप खते दोन वेळेस विभागातून द्यावीत.\nएकदा छाटणीच्या वेळी व दुसऱ्यांदा घडांच्या\nसुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ही खते द्यावीत.\n4) पालाशयुक्त खते खोडाजवळ जमिनीच्या\nपृष्ठभागावर टाकून मातीने झाकावीत. त्वरित\n5) घनरूप खतांपेक्षा ठिबक सिंचनातून द्यावयाची\nद्रवरूप खतांचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. द्रवरूप\nखते ही 0ः0ः50, 0ः52ः34 तसेच 13ः0ः45 अशा\nग्रेडमध्ये उपलब्ध आहेत. द्रवरूप खतांचे आठवड्याचे\n6) द्रवरूप खते ऑक्टोबर छाटणीनंतर बोद वाफशामध्ये\nअसताना 50 दिवसांपासून ते 120 दिवसांपर्यंत\n7) पालाशयुक्त जैविक खतांचा वापर द्राक्ष पिकात\nकरणे अत्यंत फायदेशीर आहे. अशी खते घनरूप व द्रवरूप\nस्वरूपामध्ये बाजारात उपलब्ध आहेत. घनरूप खते\nछाटणीच्या वेळेस सेंद्रिय खतांसोबत द्यावीत. तसेच\nद्रवरूप खते ही ठिबक सिंचनातून सुलभरीत्या देता\nयेतात. बाजारामध्ये पालाशयुक्त जैविक खत'\nवेगवेगळया नावाने उपलब्ध आहेत. जमिनीतील स्थिर\nझालेला पालाश उपलब्ध करून देण्याचे कार्य ही\nजैविक खते करतात, त्यामुळे रासायनिक खतांचा\nमर्यादित वापर होऊन बचत साधते.\n8) माती व पाणी परीक्षणानुसार घनरूप तसेच द्रवरूप\nखताच्या मात्रा तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावीत.\nवाढवा पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता -\n1) पालाशयुक्त खते देण्यापूर्वी बोद विळ्याच्या\n2) अधिक कार्यक्षमतेसाठी सेंद्रिय पदार्थ, पालाश\nपुरविण्यास मदत करणारे जैविक खत व द्रवरूप खतांचा\n3) खते देण्यापूर्वी बोद वाफशामध्ये असावा. द्रवरूप\n4) घनरूप खते हलक्या जमिनीत विभागून तर भारी\nजमिनीत एकाचवेळी द्यावीत. शेतीच्या खर्चातील\nएक प्रमुख बाब आहे खतांवरील खर्च. फ़क्त रासायनिक\nख़त वापरण्या ऐवजी एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा\nवापर केल्यास हा खर्च कमी करता येवू शकतो.\n१) माती आणि पाणी परीक्षण नुसार उपलब्ध\nअन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये\nइत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर\n२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य\nस्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे\nअन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने\nवाढविता येते. खताचा योग्य प्रकार, गरजेनुसार\nमात्रा, वापरण्याची योग्य पद्धत, ठिकाण आणि\nयोग्य वेळ इत्यादी बाबींचे काटेकोर पालन करून\nअन्नद्रव्यांचा पुरवठा शाश्वत शेतीसाठी गरजेचा\n३) जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने\nएकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीस फार महत्त्व आहे. सध्या\nरासायनिक खतांच्या अयोग्य आणि जास्त\nवापरामुळे आणि सेंद्रिय खतांच्या अभावामुळे\nजमिनीच्या सुपीकतेत मोठी घट येऊन अन्नद्रव्यांच्य\nा प्रमाणात तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी\nआणि अन्नद्रव्यांचा भविष्यातील ऱ्हास\nथांबविण्यासाठी विविध पिके आणि पीक\nपद्धतींना एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार\nनियोजनबद्ध खत व्यवस्थापन करण्याची गरज आहे.\nसुपीक जमिनींवर खतांना प्रतिसाद योग्य मिळतो\nआणि घटक उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होते.\n४) पिकांच्या गरजेएवढ्या अन्नद्रव्यांच्या मात्रेचा\nपुरवठा जमिनीतून खते वापरूनच करावा लागतो.\n५) फवारणी पद्धतीने अतिशय अल्प प्रमाणात\nअन्नद्रव्ये पुरविली जातात; विशेषतः कमी\nप्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ती\n६) काही विशिष्ट परिस्थितीत जमिनीतील\nखतांचा पुरवठाच होत नसेल. उदा. पाणथळ जमिनी,\nचुनखडीयुक्त जमिनी इत्यादीमध्ये फवारणीचा वापर\nफायद्याचा ठरतो. उभ्या पिकावरील काही\nअवस्थां मध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता\nजाणवल्यास लगेच फवारणी पद्धतीने पुरवठा करता\nयेतो. फवारणी पद्धतीनुसार अन्नद्रव्यांची\nकार्यक्षमता खूप वाढविता येते; परंतु तिच्या\nमर्यादा लक्षात घ्यायला हव्यात.\n७) शाश्वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता टिकवून\nठेवण्यासाठी आणि पीक उत्पादकता शाश्वत ठेवून\nपोषणमूल्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सदर\nपद्धतीनुसार अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे\n८) पिकांची घटत चाललेली उत्पादकता, अन्नातील\nपोषणमूल्यांची कमी, शेतीतील खर्चातील वाढ,\nकीड व रोगांच्या वाढत आलेल्या समस्या, फळे,\nभाजीपाल्याची गुणवत्ता व दर्जा, सेंद्रिय\nनिविष्ठांची टंचाई, सिंचनाच्या अपूर्ण सोई-\nसुविधा, अवर्षणामुळे वाढणाऱ्या पाणी आणि\nअन्नद्रव्यांच्या जमिनीतील समस्या, खालावलेली\nजमिनींची सुपीकता इत्यादी समस्या युक्त\nबाबींमध्ये गुंतलेली शेती शाश्वत ठेवण्यासाठी योग्य\nव्यवस्थापन पद्धतींची गरज आहे.\nएकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबी:\nकंपोस्ट व गांडूळ खत प्रक्रियेद्वारे वनस्पतीचा\nपालापाचोळा व टाकाऊ पदार्थांचा\nनत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता\nवाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करणे.\nहिरवळीची खते, निळे हिरवे शेवाळ आणि\nअझोलाचा पिकांसाठी उपयोग करणे.\nपीक फेरपालट व आंतरपीक पद्धतीमध्ये द्विदल\nशेतातील टाकाऊ काडी कचऱ्यापासून कंपोस्ट करून\nत्याचा वापर करणे. पीक अवशेषाचा (उसाचे पाचट,\nगव्हाचे काड, इत्यादी) जागच्या जागी कुजवून पीक\nअन्नद्रव्यासाठी वापर स्फुरद चे कार्य -\n1) प्रकाश संश्लेषण क्रियेत अत्यंत गरजेचे.\n2) पिकात अन्ननिर्मितीसाठी गरजेचे.\n3) बीज आणि फळ निर्मितीसाठी गरजेचे.\n4) उर्जा निर्मिती, साठवणुक\n5) पेशी विभाजन आणि पेशी तयार होण्यात गरजेचे.\n6) प्रथिने, संप्रेरके, न्युक्लिक असिड, आणि डि.एन.ए.\nस्फुरदचा पिकाच्या रोग व किड नियंत्रणात ठळख\nकार्य असल्याचा उल्लेख कोठेही आढळुन येत नाही.\nमुख्यत्वे करुन जमिनीत फारच कमी प्रमाणात स्फुरद\nउपलब्ध स्वपरुपात आढळुन येतो. कोठल्याही वेळेस\nजमिनीत पिकास उपलब्ध स्फुरदचे प्रमाण इतक्या कमी\nअंतरात हालचाल करते. पिकाची मुळे\nत्वरील २ ते २.५ मि.मी. इतक्या परिसरातील स्फुरद\nशोषुन घेतात, आणि अजुन स्फुरद हवा असल्यास\nत्यांना त्वरीत नविन जागेत वाढणे गरजेचे आहे.\nपिकास द्यावयाच्या स्फुरद स्वरुपास P2O5 खतांत\n1 पी.पी.एम. म्हणजे Parts per milion मिलीलीटर\nप्रति 1 किलो किंवा 1 लीटर = 1 पी.पी.एम.\nजमिनिचि सुपिकता / सेंद्रिय कर्ब\nजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या\nस्वरूपात दिसून येतो. जमिनीत सूक्ष्म जीवाणु त्यांचे\nविघटन करीत असतात.या विघट्नातुन जे नवीन सेंद्रिय\nपदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर\nस्वरुपाचे असतात. वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना\nह्युमस असे नाव् देतो. हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार\nघट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक\nआसिड, फुलविक अॅसीड, ह्युमिन व् हेमाटोमेलानिन\nया नावाने संबोधले जाते. यांचे प्रमाण वेगवेगळे असते\nत्यामुळे जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य\nशोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.\nह्युमसमुळे भौतीक रासायनिक व जैविक\nगुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात.या बदलामुले\nजमिनिनिची सुपिकता पातली तर वाढ़तेच पण त्या\nबरोबरच तिची उत्पादन क्षमताही वाढते.\nमहाराष्ट्रातिल हवामान तसे उष्ण असलेणे\nजमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी सतत कमी होंत\nअसते आणि ती 0.6 च्या आसपास स्थिरवते. ही\nपातळी 0.8 च्या वर असावी. पण तसे पातळी गाठणे\nसेंद्रिय कर्बाची पातळी योग्य ठेवाणेसाठी सेंद्रिय\nशेणखत,कम्पोष्ट ख़त, गान्डुल ख़त, अखाध्य पेंडीचे\nमिश्रण, लेंडी ख़त, पोल्ट्री ख़त इत्यादि आणि या\nशिवाय अति महत्वाचे म्हणजे हिरवळिचे ख़त होय.\nआणखिणहि आपापल्या परिसरात उपलब्ध असणारे\nसेंद्रिय खते जमिनिस योग्य प्रमाणात पुरवावित.\nमहत्वाचे- सेंद्रिय कर्बामुळे जिवानुंचि संख्या आणि\nकार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धिकरन\nमोठ्या प्रमाणात होत. उत्पादन वाढीसाठी या\nबाबी अत्यंत महत्वाच्या आहे.~\nमँगंनीज चे पिकातील कार्य –\nप्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर\nशर्करेमध्ये होण्यात कार्य करते. हरीत लवक निर्मितीत\nआणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते.\nकॅल्शियम आणि बोरॉन सोबत पेशी विकसित\nराबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन\nतयार करण्यात गरजेचे आहे.\nप्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण\nकरण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात\nमँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे\nजमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच)\nमँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते.\nसेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ\nअसलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत\nस्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.\nमँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह)\nमँगनीजची उपलब्धता कमी करते.\nमँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने\nमँगनीजची विषबाधा कमी करता येते.\nनत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.\nमँगनीज चे विविध स्रोत –\nमायक्रोन्युटन खताचा वापर जमिनित होतो\nत्यावेळेस अतिशय वेगाने ते मातितील कणावरति\nप्रतिक्रिया दाखवतात.शिवाय जमिनित असलेले\nक्षार बरोबर त्याची अभिक्रिया घडवुन येते\nकॅलशियम कारबोनेट (चुनखडी) असलेल्या जमिनित\nफेरसची कमतरात निर्माण होते. अमोनियम नत्राचा\nवापर झाल्यासही फेरसचि मागणि झाडात\nनिर्माण होत असते.जास्त तण असणारया बागामध्ये\nवापरल्या जाणा-या अन्नद्रव्या मध्ये फेरस हे एक\nअन्नद्रव्य आहे. पी.एच ७.५ च्या पुढे असल्यास EDDHA\nमॅग्निज हे ही जमिनित लवकर प्रतिक्रिया देणारे\nन्युट्रन असुन त्याची जमिनितिल निगेटिव्ह चार्च\nअसलेल्या जमिनित प्रतिक्रिया जलद गतीने होते.\nमॅग्निज खताची विद्राव्यता त्याच्या परिणामा\nमुळी वाढ साठी किवा पिक वाढिच्या काळात व\nफुलधारणेच्या काळात बोरान म्हत्तवाची भुमिका\nबजावते. शिवाय कॅलशियमच्या वाहुतिकीसाठी\nबोरनचा म्हत्तवपुर्ण हि झाडामध्ये असते.\nजास्त पी.एच असलेल्या जमिनित ह्याची कमतरात\nजाणवत असते शिवाय कमि प्रमाणात सद्रिय पदार्थ\nजमिनित असल्यास किवा वापसा स्थिति नसल्यास\nहे अन्नद्रव्य उपल्बधतेवर परीणाम होत असतो. किवां\nमुळाची कमी वाढ हे ही एक कारण हे अन्नद्रव्य उपलब्ध\nह्या अन्नद्रव्याचा मुख्य हेतु हा नायट्रेला झाडामध्ये\nशिरकाव करू वा प्रवाही बनु देणे होय\nकॉपर हे अन्नद्रव्य अतिशय कमी प्रमाणात वनस्पतीना\nअवश्यक असले तरी जमिनीतिल ७ च्या पढिल पी.एच,\nजमिनितील कमि सेद्रिय पद्रार्थ ,कमि मुळाचि\nवाढ ह्यामुळे झाडामध्ये ह्या अन्नद्रव्याची गरज\nमायक्रोन्युटन पी.एच नुसार असलेली उपल्बधता\nफेरस ४.० ते ६.५\nमॅग्निज ५.० ते ६.५\nझिंक ५.० ते ७.०\nकॉपर ५.० ते ७.५\nबोरान ५.० ते ७.५\nमॉलिब्डेनम ७.० ते ८.५\nसध्य स्थितित जमिनिचा वाढता पी.एच बघता\nसल्फेट फॉर्म बघता चिलेट हा फार्म जास्त फायदेशीर\nठरतो किवा सल्फेट फॉर्म हा शेणकाल्यातुन चागंला\nवापरात येऊ शकत एवढ असले तरी मायक्रोन्युट्रंन\nदेण्याच्या अावस्था जमिनीतील मुळाची वाढ\nवापसा स्थिति ह्याही महत्वाच्या ठरतात.\nमाती परीक्षण करुन पिकाना खतांची मात्रा द्या.\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रु...\nकलिंगडाची लागवड नियोजन असे कराल jan17\nविविध जैविक ओळख jan17\nविविध जैविक ओळख jan17\nअठरा किडनाशकांवर बंदी 8 jan 2017\nटोमॅटो शेड्यूल नियोजन jan\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2019/11/blog-post_24.html", "date_download": "2022-09-28T09:56:34Z", "digest": "sha1:LAKPIMWC6JL4D4COECAWOVRYVID6R5PS", "length": 86497, "nlines": 562, "source_domain": "www.krushinews.com", "title": "संपूर्ण आयुर्वेद", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nशेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर\nहृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे\nशरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.\nखजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी\nशरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.\nशरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.\nमीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं\nरक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.\nशरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.\nशिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.\nथायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.\nशरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.\nसर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.\nअ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.\nशरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.\nदूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.\nऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.\nमेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.\nगहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,\nकॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.\nजननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.\nबाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.\nउदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.\nपेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.\nदूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.\nप्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.\nइन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.\nपानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.\nअ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी.\nसोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.\nखाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे\nफळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.\nडाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.\nकाही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.\nदुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.\nफळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.\nब्लड प्रेशर आणि नियंत्रण\nब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.\nब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.\nयामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.\nजवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.\nएका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर\nतिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी.\nजखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा.\nरक्ती मुळव्याध - बकरीचे दूध + हळद घ्या.\nसर्दी, कफ, खोकला - गरम दूध + तूप + हळद घ्या.\nजास्त लघवी - पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या.\nआवाज़ बसणे - हळद + गुळ गोळ्या करून खा.\nकाविळ - ताक + हळद.\nताप - गरम दूध + हळद + काळीमिरी पुड.\nलघवितून पू जाणे - आवळा रस + हळद + मध.\nमुतखडा ( स्टोन ) - ताक + हळद + जूना गुळ.\nहळदच आहे जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,\nनक्कीच आजारांना आहे ती मारक.\nजागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.\nजेवणात गाईचे तूप व ताक घ्या.\nदुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा.\nवरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.\nदही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.\nजाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरूची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.\nएकाचवेळी सर्व उपाय करू नका.\nजीभेची साले निघत असल्यास\nपुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करून चावून थुंकत रहा.\nएक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे.\nत्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो.\nनारळाची शेंडी जाळून राख बनवा.\nती राख २/३ ग्रँम ताकातून घ्या.\nसकाळ व संध्याकाळ घ्या.\nमुळा / सुरण भाजी खा.\nअक्रोड खाऊन वर दूध प्या.\nजेवणात कच्चा कांदा खा.\nश्वास रोखू बटरफ्लाय व्यायाम करा.\nहलका आहार घ्या. गाईचे तुप खा.\nशाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा.\nएकाचवेळी सर्व उपाय करू नका.\nपोट राहूद्या नियमित साफ,\nकाळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल\n1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण\nकाळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.\n2. एकाग्रता वाढायला मदत\nकाळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.\n3. हार्ट ऍटेकचा धोका कमी\nकाळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.\n4. वजन होतं कमी\nनियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.\n5. अस्थमा होतो बरा\nकाळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.\nकाळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.\n7. अपचन होत नाही\nकाळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.\nदृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.\n9. सुरकुत्या होतात कमी\nकाळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.\n10. केस गळती थांबवायला मदत\nकाळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.\nपालेभाज्या व फळभाज्या खा.\nसकाळी ऊठल्यावर तोंडातील लाळ सर्व डागांवर चोळून लावा. तोंड धुण्यापूर्वीची लाळ पाहिजे. हा जबरदस्त उपाय आहे.\nकोरफड पानातील गर लावा.\nआवळा रस / पदार्थ घ्या.\nडागांवर कच्च्या पपईचा रस लावा.\nकडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून पाणी उकळवून घ्या. नंतर त्याच पाण्याने आंघोळ करा. मात्र साबण वापरू नका.\nकरा योग, पळतील रोग. संपतील भोग.\nआहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते आहाराविषयीच्या संकल्पना.\nआपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.\nवाढलेली चरबी कशी कमी करावी\nआपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.\nआंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.\nमधुमेहासाठी आहार कसा असावा\nखरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.\nशुगर-फ्रीचा वापर करावा का\nशुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.\nवाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे\nवाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.\nआपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.\nजेवणात कोणते तेल आणि किती वापरावे\nशेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.\nआहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते\nशरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.\nआजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का\nआजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.\nदोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य\nसकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.\nघरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती\nचिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.\nवाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा \nवयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.\nसकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे\nसकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.\nसाखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का \nप्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,\nकेस, त्वचेसाठी काय सल्ला.\nकेस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.\nआपला दिवस कसा असतो\nमी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.\nफळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा\nनाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा\nजेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या\nजेवणानंतर एखादे फळ खा\nसंध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात\nरात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या\nहलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.\nपुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील.\nकाळी मनुका, आलं, थंड दुध, आवळा, जिरे खा.\nपेरु, पपई, चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न, दुध + पाणी, कोमटपाणी , त्रिफळा चूर्ण घ्या. पोटाचे व्यायाम करा, टाँयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस करा. लवकर पोट साफ होते.\n३) हार्टअटैक / ब्लॉकेज :-\nलसूण, कांदा, आलं खा. रक्ताच्या गाठी होत नाहीत. रक्ताभिसरण उत्तम होते.\n४) डिसेन्टरी / जुलाब :-\nकापूर + गुळ एकत्र करून खा. त्यावर पाणी प्या. लगेच गुण येतो.\n२ / ३ काळीमिरी चोखा. दिवसातून तीन वेळा. खोकला थांबतो.\nनारळाची शेंडी जाळून राख ताकातून दिवसातून २ / ३ वेळा घ्या. चांगला गुण येतो. रामदेव बाबांचा उपाय आहे.\n७) दारूचे व्यसन :-\nवारंवार गरम पाणी प्या. तसेच दारू पिण्याची आठवण येईल त्यावेळी जरूर गरमच पाणी प्या. २ / ३ महीन्यात दारू सुटेल.\n८) डोळे येणे :-\nडोळ्यांना गाईचे तुप लावा. आराम पडेल. कापूर जवळ ठेवा. संसर्ग वाढणार नाही.\nपानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा. भरपूर पाणी प्या.\nभाज्यांचा रस, आरोग्य पेय, फळे खा. गव्हांकुराचा रस, Green Tea ,प्या.\nसंतुलित आहारात उपचार आहेत खरे, सर्वच आजार नक्कीच होतील बरे.\nआर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे......\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nमजुरीचे दर नेमके ठरवणार कोण\nतंत्र कांदा साठवणुकीचे व चाळ बांधणी\nजमिनीची धूप झाल्यास काय परिणाम होतात\nजमिनीची धूप होण्याची कारणे भाग २\nजमिनीची धूप होणे म्हणजे काय\nसूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी उपयोग\nटोमॅटो सुधारित रोपवाटिका तंत्र\nसेंद्रिय कर्ब (सेंद्रिय शेती)\n12 ज्योतिर्लिंग -कृषी न्युज\nजमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/10/ejn1VG.html", "date_download": "2022-09-28T09:25:12Z", "digest": "sha1:XCPOBVMDIIBIJ6ZCA2ETXJ7NDEPZBEAK", "length": 7931, "nlines": 34, "source_domain": "www.saptarang.page", "title": "बार्टीच्या विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nबार्टीच्या विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा\nबार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम अदा करा, नसता रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू महासंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी, रामदास आठवले यांना साकडे\nऔरंगाबाद प्रतिनिधी : पुणे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून २०१८ मध्ये \"बीएएनआरएफ २०१८ फेलोशिपसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या ४०८ विद्यार्थ्यांना आतापर्यंत एक रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन रखडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी अगाेदर या संशाेधक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात फेलोशिपची रक्कम तत्काळ अदा करावी, नसता सर्व संशोधक विद्यार्थी रस्त्यावर उतरु, असा इशारा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना संशोधक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिला.\nबार्टीने जुलै २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८ यासाठी पात्र ठरलेल्या ४०८ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाल्याची यादी बार्टीच्या संकेतस्थळावर जाहिर केली. परंतु जी यादी २०१९ च्या जानेवारी महिन्यात किमान मंजूर हाेणे गरजेचे हाेते. ती बार्टीच्या गलथान व मनमानी कारभारामुळे तब्बल दोन वर्षानंतर जुलै २०२० मध्ये मंजूर झाली. त्यातच एमफिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आला आहे. तरी बार्टीने चार महिने उलटले तरी एकाही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात फेलोशिपचे पैसे जमा केले नाही. त्यामुळे मागील दाेन महिन्यापासून संबंधित विभागाकडे विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिपचे पैसे टाकण्याची मागणी विद्यार्थी करत आहे. त्यातच स्थाानिक लाेकप्रतिनिधींना भेटून संबंधित विभागाला या विद्यार्थ्यांना फेलोशिप तत्काळ अदा करा, यासाठी बार्टीला आपल्या माध्यमातून सांगा, असे म्हणत विद्यार्थी मुंबई व पुणेला चकरा मारत आहे. या विद्यार्थ्यांनी मुंबईत केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना यात लक्ष घालण्याची मागणी केली. या वेळी विद्यार्थ्यांना तत्काळ पैसे अदा करा, असे स्वत: आठवले यांनी बार्टीचे महासंचालक, सामाजिक न्यायमंत्री व बार्टीचे चेअरमन तथा प्रधान सचिव तांगडे यांच्या नावे पत्र देत आदेश दिले. त्यातच बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची साेमवारी पुण्यात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करा, नसता रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडू, असा इशारा कल्पना कांबळे, संगीता वनखंडे, विष्णूकांत अंमलपुरे, प्रशांत डोंगरे, संतोष सोनवणे, प्रवीण वानखडे आदींनी केली आहे.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%AE-sargam-song-lyrics-in-marathi-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T10:43:55Z", "digest": "sha1:TFDUSTBGNL6R6A5GFF2WHG2BYR3KULBJ", "length": 4529, "nlines": 140, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "सरगम - Sargam Song Lyrics in Marathi - क्षणभर विश्रांती 2010", "raw_content": "\nसरगम हे गीत क्षणभर विश्रांती या चित्रपट मधले आहे.\nसांज वेळी सांज रंगी\nपावलांना साद देती या दिशा\nसा ना ना साना सूर हे नवे\nफुलून मन गाये त्या सवे\nभिर भिर या अंबरी\nवाटते उंच उंच विहारावे\nवार्यातलेसूर फुलवीत यावी ओठ्वारी\nगहिवर या क्षणी वाटते मनी\nरेशमी स्वप्ना नवे उमलावे\nहरपुनी भान असे बरसावे\nमनातले अर्थ फुलवित यावे ओठावरी\nसांज वेळी सांज रंगी\nपावलांना साद देती या दिशा\nसा ना ना साना सूर हे नवे\nफुलून मन गाये त्या सवे\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3381/", "date_download": "2022-09-28T09:06:46Z", "digest": "sha1:J6IQZSORHA4Y5JKBTBVTQKUVC5LEBQEN", "length": 6529, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पाचोरा येथील विद्यार्थ्यांची दमदार बाजी - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nराज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पाचोरा येथील विद्यार्थ्यांची दमदार बाजी\n६ सुवर्ण, ४ रोप्य तर १ कास्य पदक\nby टीम खान्देश प्रभात\nपाचोरा, दि. १२- येथील पाचोरा तालुका तायक्वांदो व गणराज स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य तसेच कास्य पदकांची कमाई केली. पनवेल येथे पोलीस मुख्यालय, नवी मुंबई व स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन तर्फे आयोजित ९ वी राज्यस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आली.\nदरम्यान पाचोरा येथील खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे पाचोरा तालुक्याचे नाव उंचावले आहे. स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन व पोलीस मुख्यालय कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० जुलै रोजी मुंबई पनवेल येथे नववी राज्यस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यात पाचोरा येथील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर जिल्ह्यातील २८ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.\nपाचोरा येथील सहभागी खेळाडू..\nऋतुजा पाटील (गोल्ड मेडल), नियती गंभीर (गोल्ड मेडल), ऋतिका खरे (गोल्ड मेडल), प्रवीण खरे (गोल्ड मेडल), साहिल बागुल (गोल्ड मेडल), जयदीप परदेसी (गोल्ड मेडल), अमित सुपलकर (सिल्वर मेडल), रूपल गुजर (सिल्वर मेडल), सुमित्रा सोमवंशी (सिल्वर मेडल), गुरुशरण सोमवंशी (सिल्वर मेडल), आयुष मोरे (ब्राँझ मेडल) इत्यादी सर्व विद्यार्थी खेळाडूंना क्रिडा प्रशिक्षक सुनील मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे रमेश मोर यांनी अभिनंदन केले.\nजिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/hites-recruitment/", "date_download": "2022-09-28T10:55:20Z", "digest": "sha1:QMUKFCQ72T3L4JLGFH55VNER3ZGESYA2", "length": 14281, "nlines": 162, "source_domain": "majhinaukri.in", "title": "HITES Recruitment 2020 - HITES Bharti 2020 - 109 Posts", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n(HITES) HLL इन्फ्रा टेक सर्विसेज लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 डेप्युटी वाइस प्रेसिडेंट (Civil) 01\n2 डेप्युटी वाइस प्रेसिडेंट (Finance) 01\n3 डेप्युटी वाइस प्रेसिडेंट (BME) 01\n4 डेप्युटी वाइस प्रेसिडेंट/डेप्युटी जनरल मनेजर (IT) 01\n5 डेप्युटी जनरल मॅनेजर (Procurement) 02\n6 डेप्युटी जनरल मॅनेजर (BME) 01\n7 डेप्युटी जनरल मॅनेजर/सिनिअर मॅनेजर (Finance) 01\n8 चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (Civil) 02\n9 सिनिअर मॅनेजर (Civil) 01\n12 सिनिअर मॅनेजर (BME) 03\n13 प्रोजेक्ट मॅनेजर (Civil) 02\n19 प्रोजेक्ट इंजिनिअर (Civil) 05\n20 मॅनेजर /डेप्युटी मॅनेजर (IT) 02\n22 डेप्युटी मॅनेजर (Civil) 01\n23 डेप्युटी मॅनेजर (Structural) 01\n24 डेप्युटी मॅनेजर (Finance) 03\n25 डेप्युटी मॅनेजर (BME) 03\n26 डेप्युटी मॅनेजर (PCD) 02\n27 टेस्ट इंजिनिअर 03\n28 डेप्युटी मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर (Admin & Liaison) 02\n29 ज्युनिअर आर्किटेक्ट 04\n30 बायोमेडिकल इंजिनिअर (ग्रेड II) 03\n31 बायोमेडिकल इंजिनिअर (ग्रेड I) 03\n32 असिस्टंट मॅनेजर (IT) 01\n34 साईट इंजिनिअर 07\n36 सिनिअर अकाउंट ऑफिसर 04\n37 अकाउंट ऑफिसर 05\n38 अकाउंट असिस्टंट 05\n39 ज्युनियर अकाउंट असिस्टंट 05\n40 सिनिअर रिसर्च असिस्टंट 02\n42 MIS एक्झिक्युटिव 01\n43 टेक्निकल एनालिस्ट 02\n44 ऑफिस बॉय 01\nवयाची अट: 01 मार्च 2020 रोजी 30/35/37/40/50 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2020 28 मे 2020\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती\n(UPSC CAPF) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated]\n(IOCL) इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 52 जागांसाठी भरती\n(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती\n(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AF/", "date_download": "2022-09-28T10:29:34Z", "digest": "sha1:WPWORID76YRSQW5AYZVMZ6URJZMUDVJ5", "length": 12817, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "कोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट,बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते.. - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nकोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट,बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..\nकोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट,बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..\nDecember 19, 2021 admin-classicLeave a Comment on कोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट,बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..\nनमस्कार मित्रांनो, खाण्याच्या बाबतीत भारतातील लोकांच्या सवयी खुप वेगवेगळ्या आहेत. काही लोक मांसाहारी खाणं पसंद करतात तर काही लोक शाकाहारी खाणं पसंद करतात. तर काही लोक फक्त अंडी खातात. आपल्या देशातच नाही तर जगभरात चिकन हे लोकप्रिय आहे. कोंबडीचे मां स हे सगळ्यात स्वादिष्ट मानले जाते.\nचिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फा यदे होतात, कारण चिकन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात जे आपल्या शरीरासाठी खुप उपयुक्त असतात. तसेच कोंबडीचे सगळे अवयव खाल्ले जातात जसे की चिकन ब्रेस्ट, चिकन विंग्स, चिकन लेग तसेच कोंबडीचे काळीज ही खाल्ले जाते, पण काही लोक हे कोंबडीचे काळीज खाणे पसंद करत नाहीत.\nकोंबडीचे काळीज हे आपल्या आ रोग्याच्या दृष्टीने खुप फा यदेशीर आहे कारण यामध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, फायबर, आयर्न मुबलक प्रमाणात असतात. आज आपण कोंबडीचे काळीज खाल्ल्याने काय काय फा यदे होतात हे बघुया, कोंबडीचे काळीज स्वादिष्ट तर असतेच पण त्याचबरोबर पौष्टिक ही असते.\n1 कोंबडीच्या काळीज मध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात जस की व्हिटॅमिन, कॅल्शिअम, आयर्न इत्यादी. कोंबडीच्या काळीज मध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे जर आपल्यात र क्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते.\n2 आपण बघितलं असेल की का ळीज हे गडद लाल रंगाचे असते आणि यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही कोंबडीचे काळीज खाल्ले पाहिजे. 3 जर तुम्ही जिम करत असाल तर चिकन खाणे फा यदेशीर ठरते. चिकन मध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असतात.\nत्याचबरोबर काळीज मध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, फायबर आणि आयर्न हे अधिक प्रमाणात असतात, त्यामुळे मसल्स बनवण्यासाठी याचा फा यदा होतो. 4 कोंबडीचे काळीज हे डोळ्यांसाठी खूप फा यदेशीर असते, याच्यांध्ये असे काही व्हिटॅमिन असतात जे डोळ्यांसाठी खुप फा यदेशीर ठरतात. जे तुमच्या डोळ्याची दृष्टी कमी झाली असेल किंवा मोतीबिंदू झाला असेल तर कोंबडीचे काळीज नक्की सेवन करा.\n5 कोंबडीचे काळीज हे आपल्या हृ दयासाठीही अतिशय फा यदेशीर आहे. जसजसे वय वाढत जाईल तस तसे हृ दयाशी सं बं धित आ जार होतात पण तुम्ही कोंबडीचे काळीजचे सेवन केले तर तुम्हाला हृ दयाशी सं बं धित भयंकर आ जारापासून दूर रहाल. 6 कोंबडीच्या काळीज मध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि बी यामुळे मधुमेह सारखा भयंकर आ जार ही बरा होतो.\n7 महिलांच्या वाढत्या वयासोबत कॅल्शिअम कमी होते व हाडं क मजोर होतात. कोंबडीच्या काळीज मध्ये कॅल्शिअनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शिअम भरून काढण्यासाठी याचा फा यदा होतो. 10 कोंबडीच्या काळजाचे सेवन केल्याने आपली बुद्धी तेज होते व आपला मेंदू तंदुरुस्त ही बनतो व आपली समरणशक्ती ही वाढते.\n11 कोंबडीच्या काळीज मध्ये व्हि टॅमिन ए असतात त्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि स्फूर्ती मिळते. त्यामुळे आठवड्यातुन तीन वेळा काळीजचे सेवन केल्यास शा रीरिक आणि मा नसिक थकवा दूर होतो. 12 यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते, त्याचबरोबर पोटाच्या स मस्या ही दूर होतात व आपली भूक वाढते.\n13 कोंबडीच्या का ळीज मध्ये ओमेगा थ्री असते जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करते, त्यामुळे काळीज खाणार्यांना हा र्ट अ टॅक होण्याचा धोका कमी होतो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉ लो करा.\nपळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते..नवऱ्याने १० वर्ष फक्त तिच्यासोबत.. पुढे बघा काय घडले..\nएका वे’श्या स्त्रीच्या सुंदर मुलीची हृदयाला स्पर्श करणारी कहानी..अश्रु आणणारी हृदयस्पर्शी कथा..ती सुंदर तर होती पण तिची आई..\nआयुर्वेदीक रामबाण उपाय…खाज, उवा, केसगळती, कोंढा…कोणती सुद्धा समस्या असो..फक्त करा हा एक घरगुती उपाय..परिणाम आपल्या समोर असतील\nएका पेक्षा अधिक अंड्याचे सेवन करत आहात…तर त्वरित सावध व्हा…अन्यथा ल क वा, नं पु सकता, या सारख्या गंभीर आ जा रांचा करावा लागेल सामना\nजर आपल्याला सुद्धा रोजच्या जीवनात ही लक्षणे दिसत असतील तर कधी सुद्धा मारू शकतो आपल्याला ”लकवा”…त्यामुळे वेळीच जाणून घ्या उपाय, लक्षणे आणि कारणे\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/international/president-biden-phones-pm-modi-to-discuss-covid-us-jolted-into-action-after-criticism-of-silence-over-indias-plight-42926/", "date_download": "2022-09-28T09:19:03Z", "digest": "sha1:T2URPBYSW5GAIHCC26VVVWOS4LDKHLAW", "length": 20819, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » माहिती जगाची » भारत माझा देश » विशेष\nभारतासोबत महासत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जपानचे प्रधानमंत्री योशिहिदो सुगा यांच्यासोबत चर्चा\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी असताना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती.\nनवी दिल्ली:भारतात कोरोनाच्या बिघडत्या परिस्थितीत जागतिक महासत्ता भारताच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात सोमवारी फोन वर संभाषण झाले.तत्पूर्वी जपानचे पंतप्रधान योशिहिदो सुगा यांनीही मोदींशी फोनवर चर्चा केली. President Biden phones PM Modi to discuss Covid; US jolted into action after criticism of silence over India’s plight\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये सोमवारी रात्री उशीरा बातचित झाल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये आपापल्या देशांमधील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा झाली. मोदींनी सांगितले की, अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत कोरोना संकटाबाबत चर्चा झाली. या संकटात भारताला साथ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले.\nपंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये कोरोना लस, औषध आणि आरोग्य साधनांच्या पुरवठ्याबाबत चर्चा झाली. यादरम्यान जो बायडेन यांनी या कोरोनाच्या संकटात अमेरिका भारतसोबत असल्याचा विश्वास दाखवला.\n“आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसंच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले,” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. “लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते,” असंही ते म्हणाले.\nते म्हणाले की, अमेरिका व्हेंटिलेटर आणि इतर साधन भारताला देईल. शिवाय कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा माल लवकरात लवकर उपलब्ध केला जाईल. याबाबत मोदींना जो बायडेन आणि अमेरिकेचे आभार मानले. मोदींनी यावेळी लसीच्या मैत्रीबाबत देखील सांगितले की, कोवॅक्स आणि क्वाड लसीच्या पुढाकाराच्या माध्यमातून भारत दुसऱ्या देशांना कोरोना लस उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे लस आणि औषध तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करावा, असे मोदी बायडेन यांना म्हणाले.\nअमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला २०२२ च्या अखेरपर्यंत १०० कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.\nयापूर्वी रविवारी एमएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एमएसए जेक सुलिवन यांच्याशी बातचित केली होती. ज्यानंतर अमेरिका कोरोना लसीच्या कच्चा मालावरील निर्यातीवर लावली रोख हटवण्यास तयार झाले होते.\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/96-kg-sandalwood-seized-in-yavatmal-one-accused-arrested-123251/", "date_download": "2022-09-28T08:54:53Z", "digest": "sha1:I6LYJFJFMEDWQWNBSAJVOWL6QET22FPT", "length": 18693, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nHome » आपला महाराष्ट्र\nयवतमाळमध्ये ९६ किलो चंदन जप्त, एक आरोपी अटकेत\nमुरझडी चिंच या गावातून चंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती.96 kg sandalwood seized in Yavatmal, one accused arrested\nयवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावात आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या चंदनाची झाडे तोडून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली आहे.दरम्यान या कारवाईत ९५ किलो ७३० ग्रॅम चंदन अंदाजे किंमत सात लाख ६५ हजार रुपयांचे जप्त करण्यात आले.दरम्यान याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे\n.तर एक आरोपी फरार झाला आहे.फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.दशरथ सूर्यभान नोगमोते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मुरझडी चिंच या गावातून चंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती.\nमहाराष्ट्र : मराठवाड्यात मुसळधार पाऊस, तर बीड आणि लातूर गावांमध्ये पूर परिस्थिती, यवतमाळमध्ये बस वाहून गेली\nदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने आणि वन विभागाचे फिरते पथक यांना माहिती देऊन मुरझडी चिंच या गावी जाऊन या गावातील गोविंद व्यवहारे यांच्या शेताजवळ सापळा रचला.दरम्यान या शेतातून दोन व्यक्ती पोत्यामध्ये चंदन आणत असल्याचे निदर्शनास आले.\nपुढे वनविभाच्या व पोलीस पथकाला पाहताच त्यांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्या जवळील पोत्यातून ५१ चंदनाच्या झाडाचे तुकडे व चंदन झाडाचे बुंदे आढळून आले. याचे वजन केले असता ९५.७३० किलो चंदनचा साठा केला जप्त केला.जप्त केलेले चंदन ७ लाख ६५ हजाराचे असल्याची माहिती वनविभागाच्या फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले.\nचोपड्यात एसटीच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नोटीस आल्याने धक्का बसल्याचा नातेवाईकांचा दावा\nकोरोना प्रतिबंधासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले आयुर्वेदिक उपाय…\nयूपीतली गळती रोखून भरतीसाठी अमित वाहनांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 10 तास मंथन; आजही पुन्हा बैठक\nWATCH : अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये ५८ उंट कत्तलीसाठी राजस्थानातून तस्करीचा संशय\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nNIA-ATS raid on PFI : दिल्लीतील शाहीन बाग, निजामुद्दीन सह देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी; 100 हून अधिक ताब्यात\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/bengal-jihadi-terrorism-in-vidhan-bhavan-fight-tmc-mla-141445/", "date_download": "2022-09-28T09:24:09Z", "digest": "sha1:UN4336Q5OC3YZNXWS6YKSCB2GYKIWTMK", "length": 19077, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nBengal Jihadi Terrorism : रामपुरहाट हिंसाचारावरून बंगाल विधानसभेत तृणमूल आमदारांची दादागिरी, तुंबळ हाणामारी\nकोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी दादागिरी केल्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. या घटनेनंतर भाजपच्या 5 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. Bengal Jihadi Terrorism in vidhan bhavan fight tmc mla\nबीरभूम हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी\nपश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि तृणमूल आमदारांमध्ये भांडण झाले. मारामाऱ्या झाल्या इतकेच नव्हे तर आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले. गदारोळानंतर भाजप आमदारांनी सभात्याग केला. या हाणामारीत तृणमूल आमदार आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मजुमदार यांना एसएसकेएममध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे. या दरम्यान भाजप आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आली.\nधक्काबुक्की करत फाडले त्यांचे कपडे\nबीरभूम हिंसाचार प्रकरणी भाजपने सभागृहात चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोध सुरू झाला. यानंतर सभागृहातील परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर भाजप आमदारांनीही विधानसभेबाहेर निदर्शने केली. सभागृहात निषेधादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्यावर हल्ला केला आणि ढकलले, असा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी सांगितले की, भाजप आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले.\nHindu Minorities : काही राज्यांत हिंदूंना देखील अल्पसंख्यांक दर्जा आणि अधिकार द्यावा; केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र\nदेशातील १० राज्यांत हिंदूच अल्पंसख्यांक, केंद्र सरकाची अल्पसंख्यांकांचा दर्जा शिफारस\n : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर; मायावतींनीच फेटाळली शक्यता\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/economy/the-boom-in-the-indian-economy-praised-by-the-world-bank-projected-gdp-growth-36191/", "date_download": "2022-09-28T10:28:26Z", "digest": "sha1:PSKFPUEW7N5B234OQBWI7PMCUPIN4XYK", "length": 22892, "nlines": 151, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nHome » वेध अर्थजगताचा\nभारतीय अर्थव्यवस्थेची भरारी, जागतिक बॅँकेने केले कौतुक, जीडीपी वाढीचा व्यक्त केला अंदाज\nजगातील सर्व अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीमुळे मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेल्या भरारीचे जागतिक बॅँकेने कौतुक केले आहे. कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेने प्रशंसा केली आहे. भारताबाबतच्या अंदाजात सुधारणा करत जीडीपीमध्ये वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. The boom in the Indian economy, praised by the World Bank, projected GDP growth\nनवी दिल्ली : जगातील सर्व अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीमुळे मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेल्या भरारीचे जागतिक बॅँकेने कौतुक केले आहे. कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेने प्रशंसा केली आहे. भारताबाबतच्या अंदाजात सुधारणा करत जीडीपीमध्ये वाढ होणार असल्याचे म्हटले आहे.\nजागतिक बॅँकेच्या बुधवारी प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हटले आहे की, खासगी खप आणि गुंतवणूक वाढल्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी वाढ १०.१ टक्के होऊशकते. जानेवारीत जागतिक बॅँकेने वर्तवलेल्या ५.४ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा हा दुप्पटआकडा आहे. २०२१-२२ ची अनिश्चितता पाहता जागतिक बँकेने ७.५% ते १२.५% ची सीमाही सांगितली आहे.\n२२ मार्चलाच फिच या रेटिंग संस्थेने २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत १२.८ टक्के ची मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. जागतिक बँकेने साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण आशियात भारत सर्वात मोठा देश आहे. २०२० मध्ये फक्त भारतात एफडीआय वाढली आहे. भारत आयटी कन्सल्टिंग आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, डेटा प्रोसेसिंग सर्व्हिस आणि डिजिटल पेमेंटसह डिजिटल क्षेत्रात विक्रमी संख्येने करार आकर्षित करत आहे.\nबँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ हॅन्स टिमर यांच्या मते, भारताने पुन्हा मुसंडी मारली आहे. अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. लसीकरण सुरू झाले असून भारत लस उत्पादनात अग्रणी आहे. तथापि, कोरोना महामारीमुळे स्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. भारत पुन्हा रिकव्हर होण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हे अलीकडेच समोर आलेला डेटा सांगतो. सर्वकाही चांगले राहिले तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात आपला वृद्धिदर दुहेरी आकड्यात राहील, अशी अपेक्षा आहे. विविध आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनीही त्याला दुजोरा दिला आहे.\nपंतप्रधान किसान संपदा योजनेतून देशात 5,30,500 रोजगारांची निर्मिती, शेतीच्या आधुनिकीकरणासह नासाडी कमी करण्यावर भर\nजागतिक महामारीच्या काळातही संसर्ग आणि मृत्यूचा कमी दर आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमामुळे निश्चितपणे ग्राहक आणि व्यवसाय या दोघांचाही आत्मविश्वास वाढेल, अशी अपेक्षा आहे. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, पण आता सध्याचे आर्थिक संकेत खूपच उत्साहवर्धक आहेत.\nखप, गुंतवणूक आणि निर्यात वाढल्याने आगामी काही वर्षांत विकासाला प्रोत्साहन मिळेल. भारताकडे इंजिनिअर आणि आयटी टेक्नॉलॉजिस्ट यांचे टॅलेंट पूल आहे. तंत्रज्ञान अनेक अडथळ्यांवर कसे मात करते हे लॉकडाऊनने आपल्याला शिकवले आहे. त्यामुळे भारतीय युवक आयटीशी संबंधित व्यवसाय, स्टार्टअप या क्षेत्रात प्रगती करत असल्याचे दिसेल. खासगी गुंतवणूकही वाढू शकते.\nसरकारतर्फे केल्या जाणाऱ्या सुधारणा आणि रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे आलेल्या उसळीमुळे आर्थिक रिकव्हरीत आणखी वाढ होऊ शकते. तरीही रिकव्हरीच्या मार्गात काही आव्हाने असू शकतात. भारताच्या बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातही मजबूत वाढ दिसेल. फक्त २०२१-२२ हे आर्थिक वर्षच नव्हे तर आगामी काही वर्षे भारताचीच असतील. भारत २०२४ पर्यंत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. ३.७ लाख कोटी रुपयांच्या जीडीपीसह भारत फ्रान्स आणि ब्रिटन या दोघांना मागे टाकेल.\nपालकमंत्र्यांनी ग्रामस्थांनाच धमकावले, जेलमध्ये टाकण्याची दिली धमकी\nसैनिक मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत आठ महिन्यांपासून बाप फिरतोय वणवण, दिसेल तेथे जमीन खोदून शोधतोय\nआखाती देशांत काम करणाऱ्या पगारदारांना भारत सरकारचा दिलासा, पगारावर आकारला जाणार नाही प्राप्तीकर\nIndian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग\nआत्मनिर्भर भारत : सेमीकंडक्टर निर्मितीसाठी पाच कंपन्यांचा केंद्र सरकारला 1.53 लाख कोटींचा प्रस्ताव, सेमिकॉन इंडियाअंतर्गत मागितली मदत\nABG Shipyard Scam : देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी ऋषी अग्रवाल यांची सीबीआयकडून पुन्हा चौकशी\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात 28 September 2022\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/lok-sabha-approves-criminal-procedure-bill-amit-shah-told-the-opposition-take-care-of-the-human-rights-of-the-victims-too-142994/", "date_download": "2022-09-28T10:08:53Z", "digest": "sha1:55WI2FCNX5OYCM2UJPFLKBBO5S7IJMEL", "length": 19572, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nHome » भारत माझा देश\nलोकसभेत फौजदारी प्रक्रिया विधेयक मंजूर, अमित शाह विरोधकांना म्हणाले- पीडितांच्या मानवी हक्कांचीही काळजी करा\nफौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक, 2022 ला लोकसभेने मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला उत्तर देताना, हे विधेयक कोणत्याही गैरवापरासाठी आणले नसल्याचे सांगितले. कोणत्याही डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता नाही. मानवी हक्कांची चिंता करणाऱ्यांनी पीडितांच्या मानवी हक्कांचीही काळजी करायला हवी, असे ते म्हणाले.Lok Sabha approves Criminal Procedure Bill, Amit Shah told the opposition- Take care of the human rights of the victims too\nनवी दिल्ली : फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक, 2022 ला लोकसभेने मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला उत्तर देताना, हे विधेयक कोणत्याही गैरवापरासाठी आणले नसल्याचे सांगितले. कोणत्याही डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता नाही. मानवी हक्कांची चिंता करणाऱ्यांनी पीडितांच्या मानवी हक्कांचीही काळजी करायला हवी, असे ते म्हणाले.\nअमित शहा म्हणाले, “हे विधेयक कायद्याचे पालन करणार्‍या लोकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करते. लोक विचारत आहेत की ते लवकर का आले, मी म्हणतो, इतका उशीर झाला.” मानवाधिकाराचा संदर्भ घेणाऱ्यांनी बलात्कार पीडितांच्या मानवी हक्कांचाही विचार करायला हवा, असे ते म्हणाले. त्यांना (विरोधकांना) फक्त बलात्कार्‍यांची, दरोडेखोरांची चिंता आहे, पण केंद्राला कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या मानवी हक्कांची चिंता आहे.\nएलजीबीटी समुदायाला विवाहाचे समान अधिकार द्यावेत सुप्रिया सुळेंचे खाजगी विधेयक लोकसभेत सादर\nडेटाच्या गैरवापराबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, “तसे तर सर्व डेटा, आयकराचा डेटादेखील एका अधिकाऱ्याच्या हातात असतो. आधारचा डेटाही शेवटी अधिकाऱ्याच्या हातात असतो. मग डेटा अजिबात नाही का 18व्या शतकाप्रमाणे कागद ठेवायला सुरुवात करावी का 18व्या शतकाप्रमाणे कागद ठेवायला सुरुवात करावी का हे संशयाचे वातावरण आपण कुठे घेऊन जाणार आहोत हे संशयाचे वातावरण आपण कुठे घेऊन जाणार आहोत\nअमित शाह म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश या सर्व सरकारांनी एवढं तर नाही, पण 1920चा कायदा बदलण्याचे काम केले आहे. ते म्हणाले की, आम्ही सर्व सरकारांशी चर्चा करून हे विधेयक आणले. शाह म्हणाले की, आम्ही सर्वांशी संपर्क साधला होता, परंतु दुर्दैवाने केवळ 10 राज्यांनी त्यांचे मत पाठवले.\nसोनियांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची बैठक; संसद अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी\nगोरखनाथ मंदिर हल्ला; हल्लेखोराला १४ दिवस पोलीस कोठडी\nयुक्रेनच्या बुचा शहरात रशियाचा भयावह नरसंहार; चर्चच्या स्मशानभूमीजवळ पडले मृतदेहाचे खच\nश्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा ; नव्या मंत्रिमंडळाची लवकरच होणार स्थापना\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात 28 September 2022\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/04/Khalapurpolice.html", "date_download": "2022-09-28T08:41:17Z", "digest": "sha1:4YPQK2UEFO32J2TFY6RHH4YSIFSID23V", "length": 10101, "nlines": 207, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "खालापूर पोलिसांनी बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करणाऱ्या पकडले रंगेहात", "raw_content": "\nHomeरायगडखालापूर पोलिसांनी बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करणाऱ्या पकडले रंगेहात\nखालापूर पोलिसांनी बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करणाऱ्या पकडले रंगेहात\nखालापूर पोलिसांनी बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करणाऱ्या पकडले रंगेहात\nखालापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे गुप्तहेर बातमीदारांकडून खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चौक या गावाच्या परिसरात एक इसम देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे विक्री करता आणणार आहे अशी माहिती मिळाली होती.\nमिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरता सहाय्यक पोलिस निरिक्षक नवले, पोलीस हवालदार राजा पाटील, दुसाने पिंपळे, प्रतीक सावंत असे पथक तयार करून चौकफाटा (खालापूर) याठिकाणी सापळा लावून असताना एका रिक्षातून एक संशयित इसम रा. चिताकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई हा खाली उतरून रस्त्याच्या एका बाजूने संशयितरित्या जात असताना नमूद पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील बॅगची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये खालील वर्णनाचे 2 गावठी कट्टे आणि 6 पितळी जिवंत राउंड मिळून आले.\n18 हजार रुपये किमतीचा 5 इंच लांबीचा लोखंडी बॅरल असलेला लोखंडी गावठी कट्टा. 18 हजार रुपये किमतीचा 6 इंच लांबीचा लोखंडी बॅरल असलेला लोखंडी गावठी कट्टा\n3000 रुपये किमतीचे 6 जिवंत राउंड इत्यादी इसमाकडे वरील वर्णनाचे बेकायदेशीर, अवैद्य दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत रांऊड मिळाल्याने त्याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं 92/2021 शस्त्र अधिनियम 1959, विनापरवाना अग्नीशस्त्र (कलम 3/25) प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पाटील हे करीत आहेत.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/corporation-villages-thane-taluka/", "date_download": "2022-09-28T09:07:27Z", "digest": "sha1:KQGNTLUGZH4ZDKIOZCLNZM4D6KFLVF5K", "length": 12315, "nlines": 231, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Corporation : ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश | Solapur City News", "raw_content": "\nCorporation : ठाणे तालुक्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश\nमुंबई Corporation – ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.\nराष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार\nCorporation ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nराज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. Corporation मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. Corporation नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणुका घ्याव्या लागतील परिणामी निवडणुकीवर दुहेरी खर्च होईल. याबाबी विचारात घेता ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nEducation : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार\nTax : पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_33.html", "date_download": "2022-09-28T10:31:38Z", "digest": "sha1:XHEKNTTVZLEFQBJFWXTIDTSOAAXKZHGP", "length": 5518, "nlines": 77, "source_domain": "www.marathatej.com", "title": "जिल्हा सामान्य रुग्णालयातजिल्हा सल्लागार समिती बैठक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादजिल्हा सामान्य रुग्णालयातजिल्हा सल्लागार समिती बैठक\nजिल्हा सामान्य रुग्णालयातजिल्हा सल्लागार समिती बैठक\nbyMaratha Tej News नोव्हेंबर १६, २०२१\nऔरंगाबाद : गर्भधारणा पूर्व व प्रसूती पूर्व निदान तंत्रे प्रतिबंधात्मक कायदा व वैद्यकीय गर्भपात कायद्यांतर्गत जिल्हा सल्लागार समिती बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, पीसीपीएनडीटीचे अध्यक्ष डॉ.कमलाकर मुदखेडकर, डॉ. कविता जाधव, डॉ. गोविंद भोसले, आप्पासाहेब उगले, विधी सल्लागार रश्मी शिंदे, डॉ. अनुराधा शेवाळे, डॉ. उज्वला डोईफोडे, डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.\nसोनोग्राफी केंद्राची नोंदणी, नूतनीकरण, विनंती अर्जांवरून केंद्र कायमस्वरुपी बंद करणे, गर्भपात केंद्र मान्यता प्रस्ताव आदी बाबतची प्रकरणे बैठकीत निकाली काढण्यात आली. तसेच हेल्पलाइन 18002334475, संकेतस्थळ www.amchimulgi.gov.in बाबत चर्चा झाली.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_66.html", "date_download": "2022-09-28T10:29:50Z", "digest": "sha1:OFVXJYKIG35S5NAAIC4ATOQAYKGJFIMN", "length": 7763, "nlines": 75, "source_domain": "www.marathatej.com", "title": "मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबत दिल्लीत होणार बैठक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबत दिल्लीत होणार बैठक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती\nमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबत दिल्लीत होणार बैठक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती\nbyMaratha Tej News नोव्हेंबर १८, २०२१\nऔरंगाबाद : हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार, देशात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यातीलच मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अरावती, वर्धा आणि नागपूर अशा दहा जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. या कामासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. याबाबत लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे.मुंबई नागपूर बुलेट ट्रेन चा प्रकल्पावर लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली. आतापर्यंत या कामासाठी समृद्धी महामार्गालगतची जमिन वापरण्यात आली होती. यामध्ये आणखी नव्याने ३८ टक्के जमीन शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचे काम आणखीनच दर्जेदार होण्याच्या मार्गावर आहे.बुलेट ट्रेनचा मार्ग समृद्धी महामार्गालगत असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादन कमी प्रमाणात होणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची देखील भेट घेतल्याचे दानवे यांनी सांगितले. अमरावती उसळलेल्या दंगली या महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची टीका यावेळी रावसाहेब दानवे यांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घ्यायला हवी होती. असेही त्यांनी म्हटले आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_293.html", "date_download": "2022-09-28T10:35:04Z", "digest": "sha1:HOJ7NS3XC4TOXYX3LGVFPKA7VO22FGPR", "length": 5712, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "दौलताबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त अभिवादन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबाददौलताबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त अभिवादन\nदौलताबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त अभिवादन\nदौलताबाद - दौलताबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त अभिवादन\nदि १४ जानेवारी शुक्रवारी रोजी दौलताबाद बस स्टँड भीमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दौलताबाद पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले\nतसेच नामविस्तार च्या लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली\nयावेळी सुरेश गायकवाड, सागर तुपे युवा नेते, प्रकाश रुपेकर,कारभारी गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य दीपक घुसळे, सय्यद लाइकोदिन,व तौफिक\nशेख,सावन गायकवाड, शेख लाला,किरण बनसोडे,शेख बने यांची प्रमुख उपस्थिती होती\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2019/07/gandhanchi-ajab-duniya/", "date_download": "2022-09-28T10:03:19Z", "digest": "sha1:PH27F7UC54XGJO4FBFCTBQI2UOLV2SCG", "length": 15588, "nlines": 98, "source_domain": "chaprak.com", "title": "गंधांची अजब दुनिया - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nसुगंधाची अशी एक मोहक अगोचर दुनिया असते. या दुनियेला वेगवेगळ्या खिडक्या किंवा झरोके असतात. कधी सुगंध या झरोक्यातून प्रवेशतात तर कधी आपण सुगंधांकडे ओढले जातो. अगदी पुराण काळापासून सुवास किंवा अत्तराचे वेड माणसाला आहे. हे सुगंध माणसाला वेडं करतात. आपली पत जाऊ नये म्हणून थेंबभर अत्तरासाठी कुणा बादशहाने अत्तराने भरलेला अख्खा हौद खुला केला होता म्हणतात.\nउंची अत्तरे, सुगंधी द्रव्ये वापरणे हे त्या बादशहालाच शक्य होतं. आपण उगाच चिमुटभर कापूस कानात घालून फिरणारी माणसं हल्ली तर स्प्रेचा जमाना हल्ली तर स्प्रेचा जमाना अंगभर फवारुन बाहेर पडायचं पण संध्याकाळी येताना अंगाला वास असतो गर्दीचा\nपण त्यातही काही क्षण मात्र सुगंधी होतात. मनावर प्रसन्नतेची शिंपण करतात. पहिल्या पावसाचं आगमन आणि तप्त मातीचा सुगंध. हा सुगंध मनाला वेडावतो. तुषार्त मन त्या वासाने शांत होतं. समृद्धीची चाहूल घेऊन येणारा गंध वर्षातून फक्त एकदाच अनुभवायला मिळणारा असा. पाऊस आपला चमत्कार दाखवतो आणि सर्वदूर हिरवी जादू पसरते. हिरव्या रंगाला रंगीबेरंगी सुगंधी फुले लागतात.\nसारं वातावरण सुगंधी बनतं. हवेत पावसांच्या थेंबांबरोबर एक ओला सुवास भरुन राहतो. फुलं आणि सुगंध हे समीकरण आहेच पण आता ते जाणवायला लागतं. नव्या नवलाईने फुलणारा अनंत, जाई-जुई ,प्राजक्त, सोनटक्का, केवडा, गुलाब रंग आणि गंध यांची स्पर्धा जशी वरचढ होण्यासाठीची. मानवी ज्ञानेंद्रीयांवर कब्जा मिळावा म्हणूनची. असं म्हणतात, की सुगंधाचे तीन प्रकार आहेत. उग्र दर्पाचा सुगंध, मध्यम सुगंध अन् दीर्घ काळ रेंगाळणारा सुगंध रंग आणि गंध यांची स्पर्धा जशी वरचढ होण्यासाठीची. मानवी ज्ञानेंद्रीयांवर कब्जा मिळावा म्हणूनची. असं म्हणतात, की सुगंधाचे तीन प्रकार आहेत. उग्र दर्पाचा सुगंध, मध्यम सुगंध अन् दीर्घ काळ रेंगाळणारा सुगंध बकुळ, प्राजक्त, मोगरा, पिवळा चाफा मंद गंध पण मनाला उल्हासित करतात. सुरंगी, मरवा, सोनटक्का, हिरवा चाफा, निशीगंध मनाला भुरळ पाडतात. पांढरी दाट तगर काही काळ ओंजळीत धरताना तिचा सुगंध जाणवतो.\nकृष्णकमळाचं ते जांभळं फुल मोहक पण किंचीत सुगंधीही कवी, गीतकार या फुलांना त्यांच्या सुगंधासारखंच शब्दगीतातून अमर करतात. लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का… कवी, गीतकार या फुलांना त्यांच्या सुगंधासारखंच शब्दगीतातून अमर करतात. लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का… या गीताची अवीट गोडी कधी किंचीतही कमी झाली नाही. सुगंधी वलयाचं एक रिंगण आपल्या घरातच असतं. देवखोली किंवा देवघर सहाणेवर उगाळलेलं चंदन किंवा अष्टगंध. शुद्धतुपाचा जळता दिवा, धूप, कापूर, अगरबत्तीचा मंद सुवास, देवाचरणी वाहिलेल्या फुलांचा मधुर दरवळ आपल्याला भक्तिरसात बुडवून टाकतो. देव तुमचा आणि तुम्ही देवाचे होऊन जाता. भक्तिचा हा दरवळ हात जोडायला भाग पाडतो.\nघरातलं सुगंध निर्मितीच दुसरं ठिकाण स्वयंपाक घर अनेकानेक चवींची निर्मिती इथं होते आणि मग गंधाची चवदार लहर घरभर पसरते. सकाळच्या मसालेदार चहा-कॉफीपासून ते संध्याकाळच्या चरचरीत फोडणीपर्यंत. सारे सुगंध इथे सुखेनैव नांदतात. खरा खवय्या केवळ सुवासावरुनच पदार्थाच्या चवींची पावती देतो. आज जमाना बदललाय पण पूर्वी खास बाळ आणि बाळाच्या आईसाठी घरात वेगळी खोली असायची आणि घरात शिरताना बाळाच्या धुरीचा तेलाचा एक विशिष्ट गंध घरभर जाणवायचा. घराचाच व्हायला आलेल्या नव्या पाहुण्याची चाहूल द्यायचा.\nबाहेरचं असं एक उग्र दर्पाचं जग, गंभीर चेहर्‍याचं, नकोसं वाटणारं औषधांचं गंभीर वातावरणात कोंदलेला नकोसा वास. न आवडणारं पण तुम्हाला बरं करुन पाठवणारही गंभीर वातावरणात कोंदलेला नकोसा वास. न आवडणारं पण तुम्हाला बरं करुन पाठवणारही इथे वावरताना एक अवघड आणि अवजड ओझं आपण नाकावर पेलतोय हा भाव जाणवत राहतो. नाक तसा आपल्या देहाचा एक साधारण अवयव पण ह्या गंधांच्या जगात त्याचं वेगळं आयुष्य नि अनुभव असतात ना\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला...\nप्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र\nगेली काही… खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित...\nआयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण\nनुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/entertainment/timepass-3-on-ott-with-comedy-entertainment-twist", "date_download": "2022-09-28T09:05:39Z", "digest": "sha1:XQXJCHV25WNPYNNRXP5IJ2SFFUYLXDVF", "length": 5174, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "कॉमेडी, मनोरंजनाचा तडका असलेला 'टाइमपास ३' ओटीटीवर", "raw_content": "\nकॉमेडी, मनोरंजनाचा तडका असलेला 'टाइमपास ३' ओटीटीवर\nचित्रपटाने नुकतेच पार पडलेल्या 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहेत.\nझी स्टुडिओज निर्मित 'टाइमपास ३' चित्रपट २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात मुख्य भूमिकेत हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय नार्वेकर यांच्यासह इत्यादी कलाकारही मुख्य भूमिकेत होते. येत्या १६ सप्टेंबर रोजी 'झीफाइव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'टाइमपास ३' झळकणार आहे. 'पांडू', 'झोंबिवली' आणि 'धर्मवीर'च्या ओटीटीच्या यशस्वी प्रिमियरनंतर 'टाइमपास ३' ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.\nचित्रपटाने नुकतेच पार पडलेल्या 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहेत. यात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट लेखक- प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव तर सर्वोत्कृष्ट कलाकार- हृता दुर्गुळेने पुरस्कारावर आपले नाव कोरले. रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास'च्या पहिल्या भागात दगडू व प्राजक्ता या दोन शाळकरी वयातील मुलांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली असून प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. 'टाइमपास २' चे कथानक १५ वर्षांनी घडते असे दाखवले होते. चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या.\n'टाइमपास ३' या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ इतके मानांकन मिळाले आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या 'टाइमपास ३' चित्रपटात विनोद व रोमान्स भरपूर आहे. अथांश कम्युनिकेशन आणि झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा १६ सप्टेंबर रोजी 'झीफाइव्ह' वर प्रीमिअर होणार आहे.\n'टाइमपास ३' हा चित्रपट माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट आहे आणि या चित्रपटात काम करणे म्हणजे घरी परतल्यासारखे होते. या निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचा मी एक भाग आहे, याचा मला आनंद आहे आणि आता या चित्रपटाच्या डिजिटल प्रीमिअरसह आम्ही १९०हून अधिक देशांतील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. कारण ही 'झीफाइव्ह' ची ताकद आहे.\n- प्रथमेश परब, अभिनेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/topic/bollywood", "date_download": "2022-09-28T10:16:53Z", "digest": "sha1:SWXLQELOVU5UBRNB26ZKY4CDLONTOZWE", "length": 4866, "nlines": 62, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "bollywood News, bollywood News in marathi, bollywood बातम्या मराठीत, bollywood Marathi News – HT Marathi", "raw_content": "\nआमच्याबद्दलवापराच्या अटीप्रायव्हसी पॉलिसीसाइटमॅपRSSसंपर्क करा\nमराठी बातम्या / Bollywood\nकधीकाळी मित्रांकडून उसने पैसे घ्यायचा राजकुमार राव, आता आहे कोट्यवधींचा मालक\n'हॉलिवूडमध्ये काम मिळवणं सोपं नाही त्यासाठी ३४ वर्ष...', शबाना आझमी म्हणतात\nशाहरुखच्या हातात सिगारेट तर दीपिका दाखतेय मिडल फिंगर, पाहा पठाणच्या सेटवरील फोटो\nघटस्फोटानंतर अमृताने मुलांना सैफला भेटण्यासाठी घातली होती बंदी, होता मोठा संशय\nमधुबालाच्या मृत्यूपूर्वी दिलीप कुमारांनी दिलेला शब्द कधीही पूर्ण होऊ शकला नाही\nPonniyin Selvan: 'पोन्नियिन सेलवन' प्रदर्शनापूर्वी थिएटर मालकाला धमकी\nLata Mangeshkar B'day: 'भारतरत्न' मिळाल्यावरही लता मंगेशकर आनंदी नव्हत्या\nMahesh Babu: महेश बाबूवर दु:खाचा डोंगर, आईचे निधन\nDeepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणची प्रकृती खालावली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल\nAsha Parekh: आशा पारेख यांनी लग्न का केलं नाही; कारण ऐकून थक्क व्हाल\nShahrukh Khan: शाहरुख खानच्या 'जवान'ने रिलीजपूर्वीच कमावले ५०० कोटी\nRaju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेतील त्या कृतीमुळे जॉनी लिव्हर ट्रोल, VIDEO VIRAL\nIleana D'Cruz : इलियानाचा बोल्ड अंदाज वाढवतोय फॅन्सचे हार्ट बीट्स\n आरोपामुळे छेलो शो ऑस्करच्या शर्यतीतून पडू शकतो बाहेर\nGovinda Dance : रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ\nSaif Ali Khan: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची एकूण संपत्ती माहितीये का\nTanushree Dutta: “पाण्यात विष मिसळून मारण्याचा प्रयत्न केला\", तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप\nRaju Srivastava Funeral: अंत्यविधीला 'सेल्फी', सुनील पालने व्यक्त केला संताप\nBless You: मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची ओढाताण दाखवणारा ‘ब्लेस यू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/eventually-mahavikas-aghadi-got-revenge/", "date_download": "2022-09-28T09:38:04Z", "digest": "sha1:4URG534PRTHPODVLG6F6SNSMZW5PGL6J", "length": 10881, "nlines": 168, "source_domain": "thepublitics.com", "title": "अखेर महाविकास आघाडीला सद्बुद्धी सुचली", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाअखेर महाविकास आघाडीला सद्बुद्धी सुचली\nअखेर महाविकास आघाडीला सद्बुद्धी सुचली\n“लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हा उपाय\nमुंबई: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे तर काही जिल्हे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध करत चाचण्या वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे.\nकोरोनाला आटोक्यात आणण्याचा उपाय सांगितला आहे. याबाबत फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी “लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय असे सांगितले आहे. तसेच चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली असाही टोला फडणवीस यांनी लगावला आहे.\nगेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.\nअसो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा\nयेणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय\nआता हे सूत्र कायम ठेवा\nराज्यात लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या १० दिवसांत सरासरी १ लाख २६ हजार ९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा येणाऱ्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे आता हे सूत्र कायम ठेवा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.\nकाल दिवसभरात ३६ हजार ९०२ रुग्ण\nराज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नवे रुग्ण आढळून आले. तर ७१ हजार १९ रुग्ण उपचारा नंतर बरे झाले. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.२ टक्के आहे. शुक्रवारी दिवसभरात ११२ रुग्णाचा मृत्यू झला. राज्यातील मृत्युदर २.०४ टक्क्यावर पोहचला आहे.\nPrevious articleड्रीम्स मॉल दुर्घटना १५ दिवसात चौकशी करण्याचे आदेश\nNext articleज्यांचे चित्रपट चालले नाहीत त्यांना कोरोनासंबंधीच्या कामांची कंत्राटे देण्यात येतात\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2016/07/blog-post_31.html", "date_download": "2022-09-28T10:20:54Z", "digest": "sha1:WEJOME7K7VO75G4L2DFVDJH5KM2PUKY3", "length": 7339, "nlines": 103, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "लोकमान्य टिळक", "raw_content": "\n१ ऑगस्ट म्हटलं की नकळत लोकमान्य टिळक आठवतात.\nशाळा, कॉलेजमधे त्यांच्यावर केलेली अनेक भाषणं आणि जिंकलेल्या वक्तृत्व स्पर्धा आठवतात.\nत्यांचे चिखलातले कमळ असणे आणि शेंगांचे उदाहरण असलेले इतर मुलांचे टिपीकल भाषण आठवतं. बाबांनी माझ्या भाषणात राखलेला वेगळेपणा आणि त्यामुळेच वाजणारं वक्तृत्व आठवतं\nबाबांनी दरवर्षी लिहून द्यायचं आणि मी खडखडीत आवाजात ते अनेक श्रोत्यांसमोर सादर करायचं, आमच्या दोघांतली गट्टी आठवते. भाषणात मी ओतलेला जीव आणि शाळांच्या स्पर्धांमधून झालेलं राजकारणही आठवतं. दमदार भाषण देऊन बाईंच्या मुलीचा पहिला नंबर, माझा दुसरा म्हणून हिरमुसणं आणि घरी आल्यावर आईने घातलेली समजूत आठवते.\n\"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच\"\nत्वेषात हे वाक्य उद्गारताना जणू आपणच क्रांतिकारक आहोत आणि मंडालयाच्या तुरुंगाची आपल्याला भिती ती काय असा स्वतःचा अवतार. स्वातंत्र मिळून ३७ वर्षे झाल्यानंतर जन्माला आलेल्या पिढीतले आम्ही. लोकमान्यांशी एकरूप होताना स्वातंत्र्याची माझी स्वतःची व्याख्या नकळत साकारत गेली. त्यांचा बाणेदार, सच्चा स्वभाव कुठेतरी आत मुरला. अन्यायाविरुद्धची चीड स्वभावात आली. खरे तर त्यांची मते जहाल होती, अंगात धमक होती, परिवाराची चिंता करण्याचं गणित नव्हतं. आज अंगावर परदेशी कपडे घालून मिरवताना त्यांनी पुण्यात केलेली गाजलेली होळी आठवते. दैनंदिन जगण्यात बर्‍याच जाणिवा बोथट झाल्या आहेत. काळाच्या प्रवाहात आपण स्वत:ला अनेक कारणे देऊन सामावून घेतो, ते तसं झालंय खरं, पण टिळकांची छबी आजही मनात अनेक प्रश्न विचारायला उभी असते.\nत्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आजचं धांगडधिंग्याचं, कमर्शियल झालेलं ओंगळ रूप पाहिल्यावर, त्यांचा मूळ उद्देश मातीला मिळवणारे आमच्यातलेच तरूण तरुणी पाहिल्यावर, वाढते गुन्हे, स्वतःची तुंबी भरता यावी म्हणून जन्माला येणारं सरकार पाहिल्यावर आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्याची कीव येते.\nअनेक क्रांतिकारक धारातिर्थी पडल्यावर आम्हाला मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचं मोल आम्ही किती जाणतो, ह्याचं सिंहालोकन तरी आपण आपल्या मनाशी करावं, अशी जाणिव करुन देणार्‍या मनातल्या टिळकांच्या छबीला पुन्हा एकदा अभिवादन...\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/03/SanitationcampaignontheoccasionofDrNanasahebDharmadhikarisbirthcentenary.html", "date_download": "2022-09-28T09:48:49Z", "digest": "sha1:BL6BSU2A3P2LA4YTUAL3BWQBHHBMCS2E", "length": 15922, "nlines": 208, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी माणगांवात राबविले प्रेरणादायी स्वच्छता अभियान", "raw_content": "\nHomeमाणगांवडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी माणगांवात राबविले प्रेरणादायी स्वच्छता अभियान\nडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी माणगांवात राबविले प्रेरणादायी स्वच्छता अभियान\nडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी माणगांवात राबविले प्रेरणादायी स्वच्छता अभियान\nजेष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्ष स्वच्छता अभियान\nजेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशाचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा सौजन्याने माणगांव येथे मंगळवार दि. १ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. पासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात १११० श्री सदस्य सहभागी झाले होते. या अभियानात शहरातील सरकारी कार्यालयांची प्रांगण व मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात आली. अशा प्रकारे माणगांव शहरात एकूण ८ विभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकूण ३४ टन कचरा हा ३१ वाहनांच्या साहाय्याने उचलून डंपिंग ग्राउंड मध्ये व्यवस्थित टाकण्यात आला.\nसकाळ पासुनच स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक श्रीसदस्याने कोरोना प्रतिबंधक नियम पाळत मास्क व हँण्डग्लोव्हज घालुन, हाती स्वच्छतेची साधने घेऊन रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा, प्लास्टिक बाटल्या उचलून शहर स्वयंस्फूर्तपणे शिस्तबद्धतेने स्वच्छ केले आहे. या मोहिमे अंतर्गत माणगांव मध्ये हायवे ते उपजिल्हा न्यायालय व शासकिय विश्रामगृह परिसर, जीवन प्राधिकरण कार्यालय, जलशुध्दी केंद्रात, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, काळ प्रकल्प कार्यालय उतेखोल नदिकिनारी घाटांवर, तसेच कृषी अधिकारी कार्यालय, उप विभागीय पोलीस अधिक्षक कार्यालय, गणेश काॅम्प्लेक्स ते प्रांत कार्यालय, आदर्शसमता नगर सभागृहा बाहेरील परिसर, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, बामणोली रोड, कालवा रोड, कचेरी रोड आणि मोर्बा रोड या मार्गावर स्वच्छता करण्यात आली आहे.\nधर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने देशात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. आरोग्य शिबीर, वृक्षा रोपण-संवर्धन, दिव्यांगाना साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्ती कालात मदत, रक्तदान शिबीर, धरणातील गाळ काढणे, जलपुनःर्भरण इत्यादी उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राबविले जातात. याचाच एक भाग म्हणुन माणगांव शहरातील ८ विभागामध्ये हे अभियान यशस्वी राबविण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते राजीव साबळे, माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तार्लेकर, पाणीपुरवठा सभापती राजेश मेथा, बीजेपी नेते संजय आप्पा ढवळे, पोलीस उप अधिक्षक प्रवीण पाटील, मा. ता. पत्रकार सेवा संघ अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर, माणगांव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलिम शेख, माजी नगर सेवक संदीप खरंगटे, पंस.माजी सभापती संगीताताई बक्कम यांनी देखील श्री सदस्यांच्या सोबतीने स्वच्छता मोहिमेत हिरहिरिने सहभाग घेतला.\nआज माणगांव स्वच्छ होणार याची दखल माणगांवकरांनी घेऊन त्यापासुन प्रेरणा घेत आपल शहर स्वच्छ राहिल याची काळजी घ्यावी. स्वच्छतेच महत्व आपण सर्वांनी कोरोना सारख्या संकटात चांगलच जाणलय. आपल स्वतःच आरोग्य जेवढ अनमोल आहे तेवढच सामाजिक स्वच्छता व आरोग्यही महत्वाच आहे. कारण केवळ आपलाच परिसर नाही तर इतर सर्वच सार्वजनिक ठिकाण स्वच्छ राखली तरी आपणच सुरक्षित राहणार आहोत. कारण अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई संसर्ग हा कोणालाही सोडत नाही, स्वच्छते मुळेच आपण आपले कुटुंब मुलबाळ खेळताना बागडताना मोकळा श्वास घेऊन निरोगी जीवन जगु शकतो. खरतर श्री दास भक्तांनी आज माणगांव शहर स्वच्छ केले ते स्वच्छ ठेवण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. एक उदात्त हेतुने आज रोजी केलेली प्रेरणादायी स्वच्छता मोहिम ही खऱ्या अर्थी तेंव्हाच सार्थकी लागेल हाच या मागचा खरा तिर्थरुप नाना साहेब धर्माधिकारी यांचा आपल्या सर्वांना बोध संदेश आहे. अशीच भावना या निमीत्ताने श्री सदस्यांनी व्यक्त केली आहे.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/07/30.html", "date_download": "2022-09-28T08:59:22Z", "digest": "sha1:AT3DQ4OIHAN2JREULUSJLC2OVZFB7NPK", "length": 3884, "nlines": 33, "source_domain": "www.saptarang.page", "title": "राज्य शासनाकडून 30 लाखाचे पारितोषिक जाहीर", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nराज्य शासनाकडून 30 लाखाचे पारितोषिक जाहीर\nकॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून 30 लाखाचे पारितोषिक जाहीर-मुख्यमंत्र्यांकडून पुरस्काराची घोषणा\nऔरंगाबाद प्रतिनिधी (विमाका) : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली.\nकॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी उल्लेखनीय व अभिनंदनीय बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकेत सरगरला 30 लाख रुपये तर त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक जाहीर केला. संकेतची कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/22/8918/", "date_download": "2022-09-28T10:51:03Z", "digest": "sha1:HMHUDMYYYT6NXZ6UCPGMARDUQBM2Y2DB", "length": 18067, "nlines": 197, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "मराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nमराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक\nमराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक\nमराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक\n मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. २३ जुलै रोजी कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ही माहिती दिली.\nमराठी क्रांती मोर्चाच्या काळात काकासाहेब शिंदे या तरुणानं औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती.\nयाच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत.\nमागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणानं नदीत जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचं आक्रमक रुप बघायला मिळालं होतं. त्याच्या स्मृतिदिनीच हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, क्रांती मोर्चा आंदोलनावर ठाम आहे.\n*कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा.*\nकोरोना संशयीत मृत स्त्रीच्या पार्थिवावर मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार.*\n🛑 राष्ट्रवादीकडून प्रख्यात गायक आनंद शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी… 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 *कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर जोगेश्वरी पुर्व येथील तालुका सेवादलाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन* 🛑\n🛑 भुज चा हल्ला,भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण…\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/09/04/11174/", "date_download": "2022-09-28T08:42:17Z", "digest": "sha1:66VJ2X6FEOA2B5XIIS5QCJN25QPR46AN", "length": 15323, "nlines": 190, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nसटाणा तालुक्यातील केळझर तताणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची टाकीचया बांधकामाला सुरुवात झाली आहे पाणी हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पाण्याला जीवन असेही म्हटले जाते म्हणून पाणीपुरवठा योजनेला पहिले प्राधान्य दिले असून विहिरीचे बांधकाम पूर्ण करून पाण्याच्या टाकिला सुरुवात केली आहे त्यामुळे गावातील सरपंच व सदस्य हे काम लवकरात लवकर पूर्ण होवो यासाठी प्रयत्नशील आहेत * (युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर) *\nअमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध\n*कौळाणेत ग्रामस्थांकडून भुमिपुत्रांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न*\nभारतीय जनता पार्टी विक्रमगड शहराच्या तर्फे विक्रमगड नगर पंचायतच्या व सिओ धिरज चव्हाण यांच्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण\n🛑 मराठा समाजाला आरक्षण देणे चुकीचे…….\n🛑 सुप्रीम कोर्टात आज काय झालं…. मराठा आरक्षणा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घुसखोरी – सदावर्तेचा युक्तिवाद 🛑\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2022/03/30/25473/", "date_download": "2022-09-28T09:14:35Z", "digest": "sha1:7CV6HLTRDCX7E4EOOPZPFQKW4KEOLRP2", "length": 20594, "nlines": 199, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "किन्नरांच्या पुनर्वसनाचा नांदेड पॅटर्न राज्यात पथदर्शी उपक्रम – पालकमंत्री अशोक चव्हाण – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nकिन्नरांच्या पुनर्वसनाचा नांदेड पॅटर्न राज्यात पथदर्शी उपक्रम – पालकमंत्री अशोक चव्हाण\nकिन्नरांच्या पुनर्वसनाचा नांदेड पॅटर्न राज्यात पथदर्शी उपक्रम – पालकमंत्री अशोक चव्हाण\nकिन्नरांच्या पुनर्वसनाचा नांदेड पॅटर्न राज्यात पथदर्शी उपक्रम\n– पालकमंत्री अशोक चव्हाण\nनांदेड/ ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क\n:- भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हामी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यातला राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.\nनांदेड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन व या इमारतीत किन्नरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राबाबत प्रमाणपत्राचे हस्तांतरण, जिल्ह्यातील 34 किन्नरांना मतदान ओळखपत्राचे वाटप आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण इमारतीत करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nमाणूस म्हणून जगण्यासाठी आजही किन्नरांना संघर्ष करावा लागतो. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने यथाशक्य प्रयत्न करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता. तोही आता मार्गी लागला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र ही अत्यावश्यक बाब आहे. आधारकार्ड पासून प्रत्येक बाबीला लागणारे पुरावे हे तृतीयपंथीयांकडे, किन्नरांकडे उपलब्ध असतील हे सांगता येत नाही. त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, मनपा यांनी संयुक्त प्रयत्नांतून किन्नरांना निवडणूक कार्डपासून इतर प्रमाणपत्र, त्यांच्या निवासाचा प्रश्न आदी बाबींचा विचार करून जी मोहिम हाती घेतली आहे ती कौतूकास पात्र असल्याचे गौरोद्गार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.\nकिन्नर गौरी बक्ष हिने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याने आमच्यासाठी वेगळे व आवश्यक कार्य करून जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे सर्व किन्नरांच्यावतीने आभार मानले.\nतहसिल कार्यालय व ग्राहक पंचायत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने. मुखेड तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा.\nनामपूरला दहा हजाराची लाच घेताना सहायक्क पोलीस निरीक्षक महाजन गजाआड\nछत्रपती शिवरायांच्या जयंतीस जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन..\nBy राजेंद्र पाटील राऊत\nदेगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आले निवेदन..\nBy राजेंद्र पाटील राऊत\nअखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चाचे आयोजन\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-ex-female-employee-is-ready-to-file-a-case-against-google-5666513-NOR.html", "date_download": "2022-09-28T10:09:45Z", "digest": "sha1:XHS5V5UUFNHN62Y24XEYIJGISOQEXJJM", "length": 5310, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "60 कर्मचाऱ्यांसह माजी महिला कर्मचारी गुगलवर खटला दाखल करण्याच्या तयारीत | ex-female employee is ready to file a case against Google - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n60 कर्मचाऱ्यांसह माजी महिला कर्मचारी गुगलवर खटला दाखल करण्याच्या तयारीत\nसन फ्रान्सिस्को- स्त्री आणि पुरुषात भेदभाव होत असल्याच्या प्रकरणात गुगलच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुगलमधील अभियंता जेम्स डेमोर यांनी लिहिलेले पत्र (इंटर्नल मेमोरँडम) सार्वजनिक झाल्यानंतर कर्मचारी कायदेशीर लढाईची तयारी करत आहेत. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’नुसार कमीत कमी ६० कर्मचारी आणि माजी कर्मचारी महिलांनी भेदभावाच्या मुद्द्यावर गुगलच्या विरोधात सामूहिक खटल्याची (क्लास अॅक्शन) तयारी केली आहे. अशा प्रकारच्या खटल्यात लोकांचा समूहवादी असतो. नंतर या खटल्याशी अनेक महिला जोडल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कामाचे ठिकाण, भूमिका आणि कामगिरीच्या आधारावर पगारात अंतर असू शकते मात्र, याच्याशी स्त्री-पुरुष अशा भेद भावाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गुगलच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.\nपत्र लिहिणाऱ्या गुगलच्या अभियंत्याला गुगलने दोन दिवसांपूर्वीच कामावरून कमी केले आहे. त्याने लिहिले होते की, ‘महिला आणि पुरुषांच्या योग्यतेतील अंतराचे एक कारण बायोलॉजिकल आहे. तंत्रज्ञान आणि नेतृत्वाच्या बाबत महिलांचे प्रतिनिधित्व समान का नाही, हे यावरूनच लक्षात येते.’ त्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेलदेखील पाठवला अाहे.\nअमेरिकेतील कामगार विभागानेही लावले आरोप\nसमान योग्यता आणि जबाबदारी असतानासुद्धा पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळाला अाहे, असे वाटणाऱ्या महिलांच्या वतीने याचिका दाखल करण्याची तयारी नागरी हक्क प्रकरणातील एका वकिलाने केली आहे. गुगलवर अमेरिकेतील कामगार विभागानेही आरोप लावलेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-news-about-india-vs-shreelanka-third-test-5666506-NOR.html", "date_download": "2022-09-28T08:57:20Z", "digest": "sha1:UHDFXCFF3RWUSRYJG52HHYWJI7SZC6JH", "length": 10778, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अक्षरला संधी; 50 वर्षांनंतर टीम इंडिया विक्रमाच्या उंबरठ्यावर! | news about india vs shreelanka third test - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअक्षरला संधी; 50 वर्षांनंतर टीम इंडिया विक्रमाच्या उंबरठ्यावर\nकाेलंबाे- येत्या शनिवारपासून भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेणार अाहे. भारताच्या मालिका विजयाचा हीरो ठरलेला नंबर वन अाॅलराउंडर रवींद्र जडेजा या कसाेटीला मुकणार अाहे. निलंबनाच्या कारवाईमुळे ताे या कसाेटीत खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघात युवा फलंदाज अक्षर पटेलचा समावेश करण्यात अाला. दुसरीकडे सलगच्या विजयाने टीम इंडिया अाता विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे. तिसऱ्या कसाेटीतील विजयाने भारताच्या नावे नव्या विक्रमाची नाेंद हाेणार अाहे.\nतिसऱ्या कसाेटीसाठी निवड झाल्याने युवा खेळाडू अक्षरला अाता अांतरराष्ट्रीय कसाेटी करिअरमध्ये शानदार पदार्पण करण्याची संधी अाहे. त्याने भारत अ संघाच्या तिरंगी मालिका विजयामध्ये माेलाचे याेगदान दिले.\nअाॅल इंडिया सीनियर निवड समितीने अागामी कसाेटीसाठी अक्षर पटेलच्या नावाला पसंती दर्शवली. त्याचा जडेजाच्या जागी संघात समावेश करण्यात अाला. येत्या शनिवारपासून तिसऱ्या कसाेटीला सुरुवात हाेईल, अशी माहिती बीसीसीअायचे सचिव अमिताभ चाैधरी यांनी दिली.\nडीमेरिट गुणांमुळे दुसऱ्या कसाेटीनंतर रवींद्र जडेजावर सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात अाली. याशिवाय सामनानिधीच्या ५० टक्के रकमेची दंडात्मक कारवाई झाली.\n१९६८ नंतर विक्रमाची संधी\nसलगच्या दाेन विजयांसह भारताने यजमान श्रीलंकेविरुद्धची कसाेटी मालिका अापल्या नावे केली. अाता तिसऱ्या कसाेटीतही बाजी मारून भारतीय संघाची विजयाची हॅट््ट्रिक हाेईल. याशिवाय तब्बल ५० वर्षांनंतर भारताच्या नावे एका नव्या विक्रमाची नाेंद हाेईल. विदेशी खेळपट्टीवर यजमानांविरुद्ध तीन कसाेटी जिंकण्याचा पराक्रम भारताला अापल्या नावे करता येईल. कसाेटी क्रिकेटच्या ८५ वर्षांच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा भारतीय संघ हा जगातील एकमेव अाहे. मन्सूर पतौडीच्या नेतृत्वाखाली भारताने हे यश संपादन केले हाेते. भारताने मार्च १९६८ मध्ये न्यूझीलंड दाैऱ्यात यजमानांविरुद्धची चार कसाेटी सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली हाेती. यादरम्यान भारताने ड्युनेडिन (पहिली कसाेटी), वेलिंग्टन (तिसरी) व अाॅकलंड (चाैथी ) येथील मैदानावर विजयश्री खेचून अाणली हाेती.\nदक्षिण अाफ्रिकेत झालेली तिरंगी मालिका भारताच्या अ संघाने जिंकली. यामध्ये अक्षर पटेलने माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे भारताला मालिका विजय संपादन करता अाला. त्यामुळे तिसऱ्या कसाेटीसाठी जडेजाच्या जागी संघात अक्षर पटेलची निवड करण्यात अाली. यातून त्याला मालिका विजयातील याेगदानाचे बक्षीस मिळाले अाहे.\nटी-२०: राेहितकडे नेतृत्वाची धुरा \nतीन कसाेटी अाणि पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील सातत्यपूर्ण खेळीमुळे काेहली सप्टेंबरमध्ये विश्रांती घेण्याच्या तयारीत अाहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा राेहित शर्माकडे साेपवण्याची शक्यता अाहे. येत्या ६ सप्टेंबर राेजी भारत व श्रीलंका यांच्यात टी-२० सामना हाेणार अाहे. यातून काेहलीला ही विश्रांतीची संधी अाहे. कारण त्यानंतर काेहली हा अाॅक्टाेबरपासून जानेवारीपर्यंत हाेणाऱ्या वनडे, कसाेटी अाणि टी-२० मालिकांमध्ये सातत्याने नेतृत्व करेल.\n१९८६ मध्ये संधी हुकली\nभारतीय संघाला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विक्रमाला उजाळा देण्याची संधी मिळाली आहे. १९८६ मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान इंग्लंडविरुद्ध दाेन कसाेटी सामने जिंकले. त्यानंतरची तिसरी कसाेटी ड्रॉ झाली हाेती.\n३१ वर्षांनंतर अाता दुसरा गाेल्डन चाॅन्स\nकाेहलीने अापल्या सक्षम नेतृत्वाच्या बळावर भारताला पुन्हा एकदा यजमानांविरुद्ध तीन कसाेटी विजयाच्या विक्रमाला उजाळा देण्याची संधी मिळवून दिली. अाता २०१७ मध्ये भारतीय संघ या विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग दाेन कसाेटी सामने जिंकले. अाता तिसऱ्या कसाेटीतील विजयावर भारताची नजर अाहे.\nविराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, राेहित शर्मा, अार. अश्विन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, हार्दिक, भुवनेश्वर कुमार, माे. शमी, कुलदीप यादव, मुकुंद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2018/12/bageshreemarathiposts.html", "date_download": "2022-09-28T09:48:09Z", "digest": "sha1:OIHUZ5NKHK53WBDLHHQITSV44E53AMN4", "length": 4593, "nlines": 82, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "लोटांगण", "raw_content": "\nदर्शन घेऊन मंदिरात चार क्षण टेकल्यावर आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत होते. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. ती व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी. आणि त्यामुळेच नमस्काराचे प्रकार वेगवेगळे. कुणी साधाच नमस्कार. कुणी दोन्ही हातांची बोटे एकमेकांत घट्ट गुंफून काही पुटपुटतंय. कुणी चार वेळा दोन्ही गालाला आबा-तोबा करून घेत छातीवर हात घट्ट रोवून नमस्कार पोचता करतोय. कुणी गुडघ्यावर येऊन त्यांच्यापुढे नाक घासतोय. थोडक्यात देवत्वाला जोडून घेण्याची प्रत्येकाची पद्धत आगळी. परंतु लोटांगण घालणाऱ्यांचं मला सगळ्यात जास्त कौतुक आहे. ती सपशेल शरणागती.\nलोटांगणाने एकतर आपण देवाच्या मूर्तीपुढे खुजे होऊन जातो दुसरं म्हणजे मागणा-याने ताठपणा त्यागून लीन झाल्याशिवाय देवाचा कान जिंकता येत नाही.\nया दरम्यान हे ही घडतं, की तेवढ्यापुरतं जेव्हा आपण जमिनीला टेकतो तेव्हा डोक्यावरलं, खांद्यावरलं अपेक्षांचं, कर्तव्यांचं, जबाबदारीचं ओझं भुईला टेकतं नि आपण पार हलके होऊन जातो.\nदेवळातली सकारात्मकता आपल्या आत भरून घेऊन नव्या ऊर्जेने जगण्याला भिडण्याची किमया त्या एका लोटांगणाने घडते.\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.letslearnak.in/2022/04/ycmou-repeater-exam-form-2022.html", "date_download": "2022-09-28T08:42:18Z", "digest": "sha1:7O7SGGPSUNYNJT2CPY4VHRLSGI75UXXP", "length": 7030, "nlines": 94, "source_domain": "www.letslearnak.in", "title": "Ycmou repeater exam form 2022", "raw_content": "\nYcmou repeater exam form 2022 भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुरू झाली आहे. आपण आपला रिपीटर फॉर्म ऑनलाइन भरायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबत सविस्तर माहित आपण या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत.\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ची पुनर्परीक्षा हे जे विद्यार्थी मागील वर्षातील अथवा मागील सत्रातील एखाद्या विषयात मध्ये नापास असतील अथवा एखाद्या विषयाची परीक्षा द्यावयाची राहिली असेल; अशा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. म्हणजेच आपण यावर्षी BA 2 मध्ये प्रवेश घेतला असेल व BA 1 मधील एखादा विषय आपला परीक्षा द्यायची राहिली असेल किंवा पात्र गुणसंख्या पेक्षा कमी गुण संख्या मिळाली असेल तर आपण या वर्षी BA2 च्या सर्व विषयांबरोबरच BA १ चा राहिलेला पेपर देऊ शकतो. नियमित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिपीटर फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.\nYcmou repeater exam form 2022 भरण्यासाठी आपल्याकडे खालील २ गोष्टी असणे आवश्यक आहे.\nYcmou repeater exam form 2022 ही जून महिन्यात होणार आहे. या [परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत\n३० मार्च ते १८ एप्रिल २०२२( विना विलंब शुल्क)\nदि १९ एप्रिल २०२२ ते २६ एप्रिल २०२२ ( १०० रुपये विलंब शुल्क भरून)\nसर्व शिक्षणक्रमाच्या Repeater परीक्षेसाठी शुल्क खालीलप्रमाणे असेल.\nप्रमाणपत्र, पदविका, पदवी लेखी परीक्षा शुल्क १३० रुपये प्रती पेपर.\nपदव्युत्तर पदवी, व्यावसायिक अभासक्रम लिखी परीक्षा शुल्क १५० रुपये प्रती पेपर.\nप्रात्यक्षिक परीक्षा शुल्क ३०० रुपये प्रती पेपर.\nmarksheet fees १०० रुपये प्रती वर्ष.\nविलंब शुल्क १०० रुपये\nYcmou repeater exam form आपण आपल्या मोबाईलवर भरू शकतो. त्यासाठी खालील सूचनेप्रमाणे फॉर्म भरा.\nसर्वात प्रथम आपल्या फोनमधील Browser ओपन करा.\nत्यानंतर होम पेज वरील उजवीकडील भागातील Online exam form for Repeater Students यावर क्लिक करा.\nत्यानंतर असे पेज ओपन होईल. त्यातील पहिल्या box मध्ये आपला PRN नंबर टाका. किंवा दुसऱ्या box मध्ये User name टाका. त्याखालील box मध्ये captcha टाका व submit करा.\nत्यानंतर वरीलप्रमाणे पेज ओपन होईल. आपली संपूर्ण माहिती तपासा व निळ्या लिंक मधील submit वर क्लिक करा.\nत्यानंतर वरील प्रमाणे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला राहिलेले सर्व विषय, आपली एकूण फी दिसेल ती तपासून submit करा.\nआपल्यासमोर payment साठी option येईल. योग्य पेमेंट मेथड निवडा.\nत्यानंतर आपल्या फॉर्मव payment ची प्रिंट घ्या.\nअशाप्रकारे आपण आपला फॉर्म भरू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/handicapped-women-from-backward-class-struggling-for-caste-certificate/316829/", "date_download": "2022-09-28T09:17:25Z", "digest": "sha1:XMYKEYSHF4ELYN2MSC5HDKFW3IXJYDNQ", "length": 10875, "nlines": 171, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Handicapped women from backward class struggling for caste certificate", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक बाप शिकला नाही, जमिनी नाही, जातीचा दाखला आणू कुठून\nबाप शिकला नाही, जमिनी नाही, जातीचा दाखला आणू कुठून\nअंगणवाडीच्या अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार यांनी केली आहे.\nश्रीधर गायधनी : मी अपंग आहे, मी भिल्ल समाजातील असल्याने बापजाद्यांकडे जागा-जमीन नाही. माझे वडील, आजोबांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही, तर जातीच्या दाखल्यासाठी वाडवडिलांचे शाळेचे दाखले आणू तरी कसे. नोकरीसाठी जातीचा दाखला मिळवू कसा, असा सवाल करत आदिवासी विकास विभागाने मला न्याय द्यावा, अशी मागणी अंगणवाडी अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार यांनी केली आहे.\nअंगणवाडी सेविकांसाठी जागांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची गुरुवारी (दि.१५) शेवटची मुदत होती. मात्र, यासाठी उमेदवारांना त्यांच्या जातीचा दाखला जोडणे बंधनकारक होते. मात्र, जाखोरी (ता.जि. नाशिक) येथील भिल्ल समाजाची पायाने ४५ टक्के अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार अंगणवाडीत नोकरी मिळावी म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडीत काम करत आहे. भिल्ल समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी व मोलमजुरी आहे. काहींच्या नावावर जमिनी तर नाहीच, परंतु पूर्वज शिक्षण प्रवाहापासून दूर असल्याने वंचित राहिलेल्यांचे शाळेचे दाखले मिळणे शक्यच नाहीत. अशा समाजातील मुलगी शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर जातीचा दाखला आणायचा कोठून हा प्रश्न आहे.\nशिक्षण आहे, अनुभव आहे, ग्रामपंचायतीने सविताला अनुभवाचे दाखले दिले, पण शासनाच्या नियमांनुसार जातीचा दाखला नसल्याने आता अपंग सविताला स्वतःच्या पायावर उभे राहण्यात मोठी अडचण झाली आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते पिंटू जगळे यांनी मदत केल्याने अर्ज दाखल केला असला तरी जातीच्या दाखल्याचा यक्ष प्रश्न सुटण्याची चिन्ह दिसत नाही.\nअपंग असल्याने अंगणवाडीत गेल्या तीन वर्षांपासून काम करतेय. अंगणवाडीच्या जागा निघाल्या मी शैक्षणिक पात्रते प्रमाणे अर्ज केला. मात्र, जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वडिलांचा किंवा पूर्वजांचा शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून लागतो. आता वडील, आजोबा, पणजोबा शाळेतच गेले नाही तर मी दाखला आणू कुठून जातीचा उल्लेख एक तर शाळेच्या दाखल्यावर किंवा जमिनीच्या उतार्‍यावर असतो. जमीन नाही, बाप शाळेत गेला नाही, मी करू तरी काय.. जातीचा उल्लेख एक तर शाळेच्या दाखल्यावर किंवा जमिनीच्या उतार्‍यावर असतो. जमीन नाही, बाप शाळेत गेला नाही, मी करू तरी काय.. मला आदिवासी विकास विभागाने न्याय द्यावा. – सविता सोनवणे (उषा पवार), अपंग, महिला\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचंपासिंह थापांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का\nकाँग्रेसमध्ये पुन्हा सचिन पायलट – अशोक गहलोत यांच्यात राजकीय संघर्ष\nतानाजी सावंतांच्या वक्तव्यावर धनजंय मुंडेंची टीका\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\nउच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवनात जबरदस्त जल्लोष\nभारतातील ‘ही’ 5 पर्यंटनस्थळं आहेत महिलांसाठी सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/12/blog-post_69.html", "date_download": "2022-09-28T09:11:33Z", "digest": "sha1:GLQGBT4OFT524NSLGDPFG7VJWDE6BNO4", "length": 5793, "nlines": 34, "source_domain": "www.saptarang.page", "title": "आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात व्यावसायिक पुस्तका पलीकडचे", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nआनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात व्यावसायिक पुस्तका पलीकडचे\nआनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात उद्योजक प्रशांत सपकाळ यांची मुलाखत\nठाणे प्रतिनिधी : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाने 'व्यावसायिक पुस्तका पलीकडचे' या उपक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक 'प्रशांत कॉर्नर' या मिठाई उद्योगाचे सर्वेसर्वा प्रशांत सपकाळ यांच्या मुलाखतीचे आयोजन केले. यावेळी कॉमर्स आणि मॅनेजमेंट विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. आदित्य दवणे यांनी यांनी मुलाखतकाराची भूमिका बजावली.\nबालपणातील संघर्ष प्रशांत कॉर्नर या व्यवसायाचे नामकरण शिकत यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास समजावून सांगताना प्रशांत सपकाळ यांनी विद्यार्थ्यांतील भावी उद्योजकांना व्यवसाय करण्याचा गुरुमंत्र दिला. ते म्हणाले व्यवसायात स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे झटणं महत्वाचं आहे. व्यवसायात गुणवत्ता सारं काही असते ती राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कुठल्याही व्यावसायिकाने प्रयत्न करावेत. त्याचसोबत प्रशांत सपकाळ यांनी प्रशांत कॉर्नर या त्यांच्या व्यवसायात कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, नवनवीन पदार्थ समाविष्ट करण्यासाठी कशाप्रकारे संशोधन केले जाते अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. आयुष्यात संघर्षाचे स्थान मोठे आहे आपल्याकडे अधिक आहे ते इतरांना द्यावे चुकांतून हार न मानता शिकत जावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.\n'व्यावसायिक पुस्तका पलीकडचे' या उपक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते प्राध्यापक सचिन आंबेगावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार समन्वयक प्रा. विनायक जोशी यांनी मानले.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaiindians.com/marathi/news/mi-cape-town-announces-its-coaching-team-ahead-of-the-inaugural-sa20-player-auction-mr", "date_download": "2022-09-28T08:35:38Z", "digest": "sha1:2ZRVZE2IE2VKORAZTG6YKJPMPUCC66ZU", "length": 14997, "nlines": 158, "source_domain": "www.mumbaiindians.com", "title": "पहिल्या एसए२० लिलावापूर्वी एमआय केपटाऊनकडून आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा - Mumbai Indians", "raw_content": "\nअधिसूचना सर्व वाचलेले म्हणून चिन्हांकित करा\nपहिल्या एसए२० लिलावापूर्वी एमआय केपटाऊनकडून आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा\nएमआय केपटाऊनने आज १९ सप्टेंबर रोजी केपटाऊनमध्ये आयोजित पहिल्या एसए२० खेळाडू लिलावापूर्वी आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा केली आहे. एसए२० चे हे पहिलेच वर्ष असून ही दक्षिण आफ्रिकेतील प्रीमियर टी२० क्रिकेट लीग आहे.\nमाजी ऑस्ट्रेलियन फलंदाज सायमन कातीच मुख्य प्रशिक्षक असेल तर दिग्गज दक्षिण आफ्रिकन खेळाडू हाशीम अमला फलंदाजी मार्गदर्शक म्हणून रूजू होणार आहे. सायमनकडे मैदानावरील प्रचंड अनुभव आहे आणि खेळाबाबत त्याचा दृष्टीकोन अत्यंत सखोल आणि बुद्धिमान आहे. हाशीम आपल्या सातत्यपूर्णतेसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत सर्वाधिक वेगवान २०००, ३०००, ४०००, ५००० आणि ६००० धावांचा विक्रम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केला आहे.\nत्यांच्यासोबत न्यूझीलंडचा माजी फलंदाज जेम्स पॅमेंट क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि त्यांचा देशांतर्गत प्रशिक्षक रॉबिन पीटरसन संघाचा महाव्यवस्थापक म्हणून रूजू होणार आहे. हे दोघेही एमआयच्या वातावरणात आधीपासूनच रूळलेले आहेत. पॅमेंट हा मुंबई इंडियन्सचा सध्याचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. तो हीच जबाबदारी निभावणार आहे तर पीटरसनने भूतकाळात मुंबई इंडियन्ससाठी खेळ केला होता. त्यामुळे क्रिकेटचा एमआय ब्रँड एमआय केपटाऊनमध्येही रूजवण्यासाठी हे दोन्ही खेळाडू महत्त्वाचे ठरतात.\nरिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष श्री. आकाश एम. अंबानी म्हणाले की, “एमआय केपटाऊन प्रशिक्षक टीममध्ये सायमन आणि हाशीम यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. जेम्स आणि रॉबिन यांच्यासोबत आमची एक अशी टीम तयार झाली आहे जी दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटचा एमआय ब्रँड पोहोचवेल आणि या क्रिकेटप्रेमी देशात एमआय जपत असलेली मूल्ये आणि नीतीमत्ता आणेल.”\nएमआय केपटाऊनचे मुख्य प्रशिक्षक श्री. सायमन कातीच म्हणाले की, “एमआय केपटाऊनचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले जाणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. एक नवीन टीम तयार करणे, कौशल्य विकसित करणे आणि टीमची संस्कृती रूजवणे या गोष्टी माझ्यासाठी खूप खास आहेत. मी एमआय\nकेपटाऊनला अशी एक टीम बनवण्यासाठी उत्सुक आहे जी स्थानिक टॅलेंटला प्रोत्साहन देईल आणि एमआयच्या मूल्यांची जपणूक करेल.”\nएमआय केपटाऊनचे फलंदाजी प्रशिक्षक श्री. हाशीम आमला म्हणाले की, “एमआय केपटाऊनसोबत ही नवीन जबाबदारी स्वीकारताना मला खूप आनंद वाटतो आहे. एमआयचे मालक, व्यवस्थापन आणि माझे व्यवस्थापक यांचे ही सर्व प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी आभारी आहे. त्यांनी केलेले नियोजन पाहता आमच्या स्थानिक टॅलेंटला आकर्षित करणारे हे एक अप्रतिम व्यासपीठ ठरेल यात शंका नाही. एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून माझा अनुभव मी पूर्णपणे उपयोगात आणेन आणि एमआय केपटाऊनच्या खेळाडूंना सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देईन आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला आणखी मजबूत बनवू शकेनल.”\nएमआय केपटाऊनने पहिल्या वर्षासाठी ५ खेळाडूंना साइन केल्याची घोषणा केली आहे- कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, राशीद खान, सॅम कुरन आणि लियाम लिव्हिंग्स्टन.\nतीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना\nसूर्यकुमार यादव विराट कोहलीची चमकदार कामगिरी, भारत २-१ ने विजयी\nरोमांचक मालिकेत भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव, मालिकेत बरोबरी\nआम्हाला येथे फॉलो करा\n© कॉपीराइट मुंबई इंडियन्स 2022\nआमच्या साइटचा वापर करून तुम्ही हे मान्य करत आहात की तुम्ही आमचेगोपनीयता धोरण, आणि आमच्या अटी आणि शर्ती वाचल्या आहेत आणि तुम्हाला त्या समजल्या आहेत.\nलाभ घेण्यासाठी एमआई कुटुंबात सामील व्हा\nपरस्परसंवाद, खेळा आणि बक्षिसे जिंका\nनोंद : फेसबुक आणि ट्विटरद्वारे लॉगिन अकार्यरत करण्यात आले आहे. कृपया पुढे जाण्यासाठी तुमच्या इमेल पत्त्याचा वापर करून अकाऊंट तयार करा.\nनोंंद : तुमच्या इमेल आयडीची अद्याप पडताळणी झालेली नाही. कृपया तुमचा इमेल इनबॉक्स तपासा आणि पडताळणी लिंकवर क्लिक करा.\nपडताळणी इमेल मिळाला नाही का इथे क्लिक करा पुन्हा पाठवण्यासाठी\nनोंंद : फेसबुक आणि ट्विटर लॉगिन अक्षम केले आहेत. कृपया MI कुटुंबात सामील होण्यासाठी साइन अप करा\nसंवाद, प्ले आणि पारितोषिके जिंकणे यांच्यासाठी भाग व्हा.\nवापरात असलेला इमेल पत्ता\nघोषित करू इच्छित नाही\nमोबाइल क्रमांक आधीच वापरात आहे.\nओटीपी पडताळणी अपयशी. कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nनोंदः पासवर्डमध्ये किमान या बाबी असाव्यातः १ अप्परकेस अक्षर १ लोअर केस शब्द १ क्रमांक आणि एक स्पेशल कॅरेक्टर (उदा. , . _ & \nमला मुंबई इंडियन्सचे अपडेट्स व्हॉट्सएपवर हवे आहेत.\nतुमचे अकाऊंट आधीच आहे का\nपडताळणी इमेल मिळाला नाही का इथे क्लिक करा पुन्हा पाठवण्यासाठी\nतुम्हाला एमआय फॅमिलीच्या ब्लू टायरमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे कृपया पुढे जाण्यासाठी तुमचे तपशील निश्चित करा.\nमोबाइल क्रमांक आधीच वापरात आहे.\nओटीपी पडताळणी अपयशी. कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nमला मुंबई इंडियन्सचे अपडेट्स व्हॉट्सएपवर हवे आहेत.\nब्लू टायर मेंबर झाले आहात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/hospital-inogration/", "date_download": "2022-09-28T10:24:57Z", "digest": "sha1:ETQLDYSKRY77AGGMCVLF2VVI2WPNEZZD", "length": 14288, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Hospital : R P गोयंका फाउंडेशन मार्फत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व तर्फे फिवर क्लिनिक उदघाटन | Solapur City News", "raw_content": "\nHospital : R P गोयंका फाउंडेशन मार्फत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व तर्फे फिवर क्लिनिक उदघाटन\nसोलापूर Hospital- सोलापूर महानगरपालिका, सोलापूर अंतर्गत कार्यरत असलेल्या अनुक्रमे भावनाऋषी, बिडी घरकुल व शेळगी या नागरी आरोग्य केंद्रा करिता R P गोयंका फाउंडेशन यांचे मार्फत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व यातून फिवर क्लिनिक देन्यात आलेले आहेत. सदर फीवर क्लिनिक चे उद्घाटन मा. आयुक्त श्री. पि. शिवशंकर यांचे हस्ते आज रोजी संपन्न झाले.\nबाळीवेस येथील बीओटी प्रकल्प दीड महिन्यात होणार पूर्ण\nसदर फिवर क्लिनिक मार्फत गोर गरीब तसेच गरजू रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची साथरोग तसेच इतर काळात देखील आरोग्य विषयक सोय होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.आयुक्त यांनी यावेळी बोलताना केले.\nसदर प्रसंगी मा. आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी मा. आयुक्त यांचे आभार व्यक्त केले आणि मा.आयुक्त श्री. पी. शिवशंकर यांच्या कार्यकाळात सोलापूर महानगरपालिका अंतर्गत दवाखाने, प्रसुतीगृहे व नागरी आरोग्य केंद्रातील सेवा सुविधा यांचा दर्जा तसेच तपासणीच्या सोयीसुविधा यामध्ये मोलाची भर पडलेली आहे. तसेच एक्स रे सुविधा १३ आरोग्य केंद्राच्या ठिकाणी माफक दरात उपलब्ध आहे. सोनोग्राफी ची सुविधा दोन प्रसुतिगृहामध्यं उपलब्ध आहे आणि सदर ठिकाणी तज्ञ डॉकटर कार्यरत आहेत. त्याच बरोबर पू. रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाने नूतनीकरण तसेच अद्ययावतीकरण याचे देखील कामकाज सुरू असून लवकरच रुग्णाच्या सेवेत सुरू होणार आहे. याच जोडीला शहरातील वंचित घटकांकरिता एकूण १२ अर्बन हेल्थ आणि वेलनेस सेंटर कार्यान्वित होणार असून याचा फायदा तळागाळातील तसेच गरजू नागरिकांना होणार आहे. मदर तेरेसा पॉली क्लिनिक येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता अत्याधुनिक मशीन लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.सदर प्रसंगी डॉ. अतिश बोराडे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. ज्योती साळवे, डॉ. शैला सरोदे, डॉ. नफिसा बागवान, डॉ. शिवकांची चप्पा तसेच नागरी आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्यसेविका, मेट्रन आशा स्वयंसेविका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nCarporation | बाळीवेस येथील बीओटी प्रकल्प दीड महिन्यात होणार पूर्ण \nRoad : चांदणी चौक परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याचे काम मार्गी लावणार\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/08/blog-post_59.html", "date_download": "2022-09-28T09:24:17Z", "digest": "sha1:YSPKNKNU556TROPJ5XBZ5N5QBCWZ6DLS", "length": 20287, "nlines": 101, "source_domain": "www.marathatej.com", "title": "पुनर्विचार याचिका मार्गी लावा मराठा मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादपुनर्विचार याचिका मार्गी लावा मराठा मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार\nपुनर्विचार याचिका मार्गी लावा मराठा मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार\n( प्रतिनिधी ) भूमिहिन,कष्टकरी, अत्यअल्प भूधारक गोरगरीब मराठासमाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज असल्याची सखोल चर्चा होऊन शासनाकडे पुर्तता करण्याची मागणी करण्यात आली. या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विनोद पाटील यांनी केले होते तर या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे होते.\nसर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असलेल्या पुनर्विचार याचिकेला गती देण्याची गरज प्रतिपादन करतांना जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी अनेक कायदेशीर बाजु स्पष्ट करून मराठा समाजाचे ओबीसी वर्गात समावेश करण्यासाठी महाराष्ट्रात एकही राजकीय पक्ष किंवा आमदार मराठा समाजाच्या बाजुने नसुन आय ए एस, आय पी एस आणि तत्सम स्पर्धा परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर सुद्धा मराठा समाजास स्थान मिळणे आवश्यक असल्या मुळे आरक्षण मर्यादा वाढीचे लोकसभेतील प्रलंबीत बील केंद्राने मंजुर केल्यास एकाच दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अभ्यासपूर्ण निवेदन त्यांनी केली आहे.अगदी न्यायमुर्ती खत्री आयोगा पासुन आम्ही स्वतः मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे हे त्यांनी आयोग निहाय सविस्तर पणे नमुद केले.सरकारने ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही चर्चा सुद्धा झाली.\nविनोद पाटील बोलतांना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबीत याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी टाईमबाँड धोरण राबवावे. सारथी, आण्णसाहेब पाटील\nआर्थिक विकास महामंडळाला निधी देताना दुजाभावाची वागणूक देणे त्वरीत बंद करावे.मराठा समाजाची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार भरघोस निधीची तरतूद करावी. अन्यथा उद्रेक होईल, त्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील,असा इशारा सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या या बैठकीतुन समाजाच्या वतीने\nदेण्यात आला. पुढे चर्चा होतांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देणे बंद झाले आहे, मराठा आरक्षण रद्द झाले. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित रहात आहेत. सारथी,आण्णा साहेब पाटील महामंडळ,कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षाही झालेली नाही.राजकीय महत्वकांक्षे पोटी सर्व प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे मराठा तरूणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यावर पहिल्याच अधिवेशनात सकारात्मक निर्णय व्हायला हवा, अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चा व समाजाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. जर काहीच निर्णय झाला नाहीतर काय म्हणुन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्या साठी मंगळवारी मींट सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत विषय निहाय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण,चंद्रकांत भराट,विनोद पाटील,अभिजीत देशमुख,विजय काकडे आदींच्या समितीची स्थापना करण्यात आली असुन मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे नियोजन करण्याची जवाबदारी या समितीने निश्चित करावी अशी सूचना राजगौरव वानखेडे,रवींद्र काळे पाटील,सुनील कोटकर या सह अनेक मान्यवरांनी केली असता त्यास सर्वांनुमते मंजुर करण्यात आले आहे.\nबैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.दुपारी १२.३०.ते ४.४५ पर्यंत म्हणजे चार तास चर्चा\nझाली. प्रत्येकाला समाजाचे प्रश्न मांडण्याची व काय करायला हवे, हे मांडण्याची संधी देण्यात आली होती.\nत्यानुसार सर्वानुमते आरक्षणाचे मर्यादा वाढविण्याचे लोकसभेतील बील मंजुर करावे राज्य शासनाने ओबीसीतून मराठा समाजाला\nआरक्षण लागू करावे. तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ सुरु ठेवावा. हे प्रमाण पत्र देणे बंद केले\nआहे ते तातडीने वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारने द्यावे.मराठा समाजातील उमेदवारांच्या विविध विभागातील नियुक्त्या वेळोवेळी ठरल्या नंतर देखील झाल्या नाही त्या अधिसंख्य पद निर्मिती करून अति तात्काळ २०१४ ते २०१९ पर्यंतची निवड झालेल्या सर्वच मराठा उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात यावेत यासह विविध मागण्यांवर एकमताने निर्णय झाला.\n●१०० जणांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाणार ●\nसारथीला ५० कोटी देऊन बोळवण केली असे का दुजाभाव त्वरीत बंद करा व समाजाची संख्या लक्षात घेता\nसारथीला किमान १ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करावी.\nअण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाल २ हजार कोटी रुपये निधी द्यावा व त्यास पत पुरवठा करणारी बँकिंग संस्था हा दर्जा रिजर्व बँकेच्या नियमानुसार द्यावा त्यातील जाचक अटी रद्द कराव्यात. हायकोर्टाची स्थगिती नसताना तहसिलदारांनी इडब्ल्यूएस\nप्रमाणपत्र देणे बंद केले आहे. ते त्वरीत सुरु करावे.\nमराठा आरक्षणाचे सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिका, लोकसभेत आरक्षणाची मर्यादा वाढविणारे शिफारस असलेले बील मंजुर करणे, मराठवाड्यातील हायकोर्टातील याचिकेस गती देणे, संपुर्ण आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण लागु करणे ते असे एका एकी हिसकावून घेता येत नाही. मराठा समाजाला टाईबाँण्ड कार्यक्रम द्यावा. आरक्षण कसे देणार, किती दिवसांत देणार, साठी सरकारने निर्णय घ्यावा.त्याच प्रमाणे सारथी संस्थेने ३ लाख विद्यार्थ्यांचे उद्दिष्टे जाहीर करावे. मागेल त्यास शिक्षण द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सर्व खासगी शिक्षण संस्थेचा मॅनेजमेंट कोटा ताब्यात घ्यावा व विद्यार्थ्यांना वितरित करावा.हॉस्टेलचा प्रश्न आजही प्रलंबित आहे.ठाणे जिल्हा सोडला तर कुठेच हॉस्टेल सुरु नाही. म्हणुन उपलब्ध असलेल्या हॉस्टेल मध्ये जागा आरक्षित करून द्याव्यात.\nसारथी संस्थेचा पैसा विद्यार्थ्यांसाठी\nआहे. सारथीच्या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहु नये, त्यांना तो लाभ मिळावा, महिला संरक्षण गांभीर्याने पाऊल उचलावे.\nराज्य शासना कडे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १०० मराठा समन्वयकांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना\nभेटण्यासाठी लवकरच जाणार असल्याचा ठराव घेण्यात आला.\n● ड्रग्समुक्त महाराष्ट्राचा संकल्प ● शहरासह राज्यात विविध ठिकाणी मेडिकल्स, दुकानातून नशेच्या गोळ्या\nऔषधी विक्री होत आहे. यामुळे सर्व समाजातील युवा, तरूण मुलांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मराठा क्रांती मोर्चा पुढाकार घेणार,\nयासाठी अनधिकृत नशेच्या गोळ्या औषधी विकणाऱ्यांवर मराठा क्रांती मोर्चा हातोडा घालणार असल्याचा एकमताने निर्णय घेतला. जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील,विनोद पाटील,विजय काकडे,अभिजित देशमुख, डॉ. शिवानंद भानुसे,\nप्रा. चंद्रकांत भराट, माजी नगरसेवक\nराजेंद्र जंजाळ,राजगौरव वानखेडे, रवींद्र काळे,सुरेश वाकडे,सुनील कोटकर, आप्पासाहेब कुढेकर,रेखा वाहटुळे ऍड.सुकन्या भोसले, मनीषा मराठे,सुवर्णा मोहिते,सतीश वेताळ, मनोज गायके,रमेश गायकवाड, निलेश डव्हलें,कल्याण शिंदे, सखाराम काळे,आत्माराम शिंदे, कृष्णा बांबर्डे, शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभोरे विशाल कदम, संदीपान मोटे, डॉ उद्धव काळे,विकिराज पाटील, प्रशांत इंगळे,दिनेश शिंदे,विविध सामाजिक,राजकीय संघटनेतील\nमराठा पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/09/09/health-tips-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-ac-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-28T10:39:09Z", "digest": "sha1:RGIMJRDTXMS6YQY4FYEQOGYWQG3C337N", "length": 30143, "nlines": 417, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार - Sinhgad Express News", "raw_content": "\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nHealth Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात ‘हे’ भयानक आजार\nHealth Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात ‘हे’ भयानक आजार\nac वापरण्याचे दुष्परिणाम: जैत पावसा सांपला जवळ आला. मध, राज्याभिषेकाची अवस्था मध्यंतरी आली. सत्यतत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे लोकवतां बहेर पद दिलेले नाही. अनहापास वाचन्यसाथी लोक घरं, शेत आणि गाड्या मिडक किमन उष्णतेने दुखावले. लोकांचा मधल्या रस्त्यावर आला. पन्हाळा महितिये का काक मध्यम जस्त वे घळवणम आरोग्यसाथी खुप तुम थ्रू शक्तम. Echde Jast ve Rahilyan, allergy yansar kyatav shaktat. आज तुमच्या संगनारांना दुखावणारे कोण आहेत असे किती वाईट परिणाम होऊ शकतात\nएकडे जस्त ते राहिल्यांनी दोयना इजा हौ सक्ते. आपण प्रत्यक्षात करू शकता. जार तुमे डोले कोरडे अस्तेल तार तुम्हाला त्यत जस खाज आनी जाझ जानवेल. त्यमुले ज्या लोकण द्यायचे ते लिहितात\n लगी नवरा-नविरिसोबत केली चेष्टा पाहुन तुमही नवी दिल्ली डोक्याला हात\nकोरड्यादोयांसोबचक मधले ते जा घाल्वल्यनेही ट्वी कोरे होन्याची समस्या शक्यते. ही एक सामान्य समस्या आहे. खरं तर, माझी त्वचा माझ्या त्वचेसाठी अधिक योग्य ठरली असती. यमुये ताचेवर पंधरे दाग आनी खाज येउ शकते.\nविश्वकर्मा पूजा 2022: तुमच्‍याकडे गाडी आहे तार’ किंवा ‘दिवशी नचिच्‍कर विश्‍वकर्मा पूजा’\nफक्त काही दिवस, ते उबदार आणि उबदार होतात, नंतर ते निर्जलीकरण होऊ शकतात. मध्य-निर्जलीकरणामुळे सामान्य रेचक रोग. वास्तविक, खरं तर ओलावाश शो घेतो, मुये निर्जलीकरण होउ सक्ते.\nसूर्य संक्रमण 2022: 17 सप्तर्षि पासून सूर्य प्रार्थना चमकेल किंवा ‘लोकांचे भाग्य भाग्य’\nएकादी जस्त वे घालवल्या जाही सक्ता हो सकतो. एक गवत दोरखंड आहे या वस्तुस्थितीमुळे, ryansign आणि ब्लॉक किंवा नंबरची समस्या संशयास्पद नाही. अहो आशिवती आहा ज्यामुले नातिल अटल्या भागाचाज येते.\nअनखी वाचा: राणी एलिझाबेथ द्वितीय चन्यांगला यांनी नकार दिला…\nअचमुले निर्जलीकरण सोबतच डोकेदुखी आणि मा ग्रॅनसर कॅल्शिया ओळखोदिक शक्ती. दी वृषण ओ अद्ययावत अहेत्यमुले अनेकमय गमनाच्‍या बाबती दुर्मिळ केळी. आपण खोलीत प्रवेश करता तेव्हा, आपण फक्त एक समस्या असू शकते.\n(अस्वीकरण: यती दिली महिती सामान्य महितावर आधारित आहे, आप वैदिक सेल ग्या. झी २४तास किंवा चीत करत नाही.)\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nHair Growth: टक्कल वाढतंय ‘या’ सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास\nहार्ट अटॅक टाळायचा असेल तर ‘या’ वयापासूनच Cholesterol ची पातळी तपासणं करा सुरू\nसोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव\nसुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत… ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/facebook-friend-maharashtra-pune-girl-up-boy-rape-case-file-in-muradabad-sr-734803.html", "date_download": "2022-09-28T10:10:13Z", "digest": "sha1:N5OELDTTVHBAGHBLBPE6VUNFWHUXC3EE", "length": 13605, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook friend maharashtra pune girl up boy rape case file in muradabad sr - Facebook Crime : फेसबुकवर मैत्री केली अन् फसली, महाराष्ट्राच्या मुलीवर युपीच्या पोराने मित्रांसह बलात्कार केल्याचा आरोप – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nFacebook Crime : फेसबुकवर मैत्री केली अन् फसली, महाराष्ट्राच्या मुलीवर युपीच्या पोराने मित्रांसह बलात्कार केल्याचा आरोप\nFacebook Crime : फेसबुकवर मैत्री केली अन् फसली, महाराष्ट्राच्या मुलीवर युपीच्या पोराने मित्रांसह बलात्कार केल्याचा आरोप\nफेसबुकवरून झालेल्या प्रेमातून महाराष्ट्रातील एक तरुणीला फसवण्यात आल्याची माहितीसमोर येत आहे.\nफेसबुकवरून झालेल्या प्रेमातून महाराष्ट्रातील एक तरुणीला फसवण्यात आल्याची माहितीसमोर येत आहे.\nअमरावतीमधील रुग्णालयातच मध्यरात्री रुग्णाची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप\nवर्ल्ड कपआधी शेवटची परीक्षा, द. आफ्रिकेविरुद्ध आज कशी असेल भारताची प्लेईंग XI\nमुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी, गर्दीत हात साफ करताना सीसीटीव्हीत कैद\nमुंबई, 20 जुलै : देशात सध्या फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून अनेकांची फसवणूक होताना दिसत आहे. दरम्यान राज्यातही या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फेसबुकवरून झालेल्या प्रेमातून महाराष्ट्रातील एक तरुणीला फसवण्यात आल्याची माहितीसमोर येत आहे. (Facebook Crime)\nमहाराष्ट्रातील उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील तरूणासोबत तिचे प्रेम होते. ते घरी न सांगता पळून गेले आहेत. तो तिच्यासोबत एक वर्ष या दोघांनी संसार केला अन् भांडण झाल्यावर तिला मुरादाबाद येथे सोडून तो पळून गेला आहे.\nजेव्हा पीडितेने बलात्काराची तक्रार नोंदवली तेव्हा हे प्रकरण तुरुंगात जाऊ नये म्हणून तिने एका मंदिरात जाऊन लग्न केले. यानंतर फिरण्याच्या बहाण्याने हस्तिनापूर येथे नेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने नदीत ढकलून दिले होते. या सगळ्या घटनेत प्रियकर नवरा तिला सोडून गेल्याने ते जिते राहत होते तेथील घरमालकाने घरातील सामान बाहेर काढून त्यांना हकलले आहे. तरुणीने पतीच्या मित्रांवरही बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत त्या पिडीतेने पोलिसांत तक्रार दिल्यावर डीएम बीके त्रिपाठी आणि एसपी आदित्य लंघे यांनी कारवाईला सुरूवात केली आहे.\nहे ही वाचा : सरकारी नोकरीची संधी, नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती; कोण करु शकतात अर्ज\nमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणीने 2018 साली फेसबुकच्या माध्यमातून अमरोहा येथील एका तरुणाशी मैत्री केली. फेसबुकवरील मैत्रीनंतर दोघांमधील प्रेम वाढू लागले. जानेवारी 2019 मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्याला आला आणि तिला घेऊन अमरोहा येथे गेला. पहिल्यांदा त्याने तिला दिल्ली येथे नंतर गाझियाबादमध्ये ठेवल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. जवळपास वर्षभर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान शारीरिक संबंधही ठेवल्याची त्या पिडीतेने तक्रारीत नमुद केले आहे.\nमार्च 2019 मध्ये आरोपीने मित्रांच्या मदतीने अमरोहा येथील विकास कॉलनी येथील निवासस्थानी पत्नी म्हणून ठेवले. त्याच दरम्यान डिसेंबर 2019 मध्ये तीला मुरादाबादमध्ये सोडण्यात आल्याची माहिती पिडीतेने दिली आहे. या सगळ्या घटनेत ती खडतर प्रवास करत अमरोहा येते येत आरोपी प्रियकराविरुद्ध अमरोहा ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, खटल्यात तुरुंगात जाऊ नये म्हणून तिने 12 जानेवारी 2020 रोजी लग्न केले होते.\nपिडीतेने दिलेल्या महितीनुसार त्यांच्यात वारंवार भांडणे व्हायची 1 एप्रिल 2021 रोजी ते दोघेही मित्रांसोबत फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तीला नदीकाठावरून ढकलून दिल्याचीही माहिती तिने दिली. या घटनेत ती वाचली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान या घटनेत तिने पतीवर गुन्हा दाखल केला होता यावेळी तो जामीनावर सुटला होता. यानंतर ही तो तिच्या संपर्कात राहिल्याचे तीने सांगितले. मुलीच्या जबाबाच्या आधारे बलात्कार प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.\nहे ही वाचा : कोरोनात व्यवसाय बुडाला, व्यापाऱ्याने कारमध्ये घेतले पेटवून, पत्नी-मुलगा थोडक्यात बचावले\nया सगळ्या घटनेनंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत एकत्र राहण्याचे आश्वासन त्या युवकाने दिले होते. बिजनौर रोडवरील कल्याणपुरा येथे भाड्याचे घर घेऊन तो तेथे राहू लागला. त्याचे मित्रही घरात ये-जा करत होते, असा आरोप त्या पिडीतेने दिला आहे. मार्च 2022 मध्ये तिच्या पतीच्या मित्राने दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केल्याचाही तीने आरोप केला आहे. तिच्यावर अत्याचार करत अश्लिल व्हिडीओ बनवल्याचेही तीने म्हंटले आहे. पीडितेचा आरोप आहे की, चार दिवसांपूर्वी घरमालकाने तिचे सर्व सामान फेकून दिले आहे. शेजाऱ्यांनी तीला आसरा दिल्याची माहिती दिली आहे. पीडितेने सोमवारी डीएम बीके त्रिपाठी यांना तक्रार पत्र दिले आहे. मंगळवारी पीडितेने एसपी कार्यालयात तक्रार पत्र देऊन आरोपी पतीवर कारवाई करण्याची मागणी केली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/02/Organizingtraditionalboatcompetitions.html", "date_download": "2022-09-28T09:11:50Z", "digest": "sha1:RJAOYVSB372TABXNAA2XRJYIA4MERXFI", "length": 9320, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "भोईवाडा-दासगाव येथे पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन", "raw_content": "\nHomeमहाडभोईवाडा-दासगाव येथे पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन\nभोईवाडा-दासगाव येथे पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन\nभोईवाडा-दासगाव येथे पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन\nमहाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा येथे भोईराजा माझा, दर्याचा राजा ग्रुप आणि श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप यांच्या वतीने भोईवाडा दासगाव येथे रविवारी पारंपरिक होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच लहान मुलांसाठी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेसाठी मुंबई तील चाकरमानीआणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.पारंपारिक होडी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे\nस्पर्धा आयोजन करण्यामागे ऐतिहासिक कारण असल्याचे स्पर्धेचे आयोजक अक्षय मिंडे यांनी सांगताना ते पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दळणवळण करण्यासाठी या दासगाव बंदराचा वापर व्हायचा हाच धागा पकडून आम्ही भोई समाज या बंदरात पारंपारिक होडी स्पर्धेचे आयोजन करतो.दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवत असतो.यावर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले असून त्या स्पर्धेला बालगोपालांनी भरभरून प्रतिसाद दिला.या स्पर्धसाठी मुंबईतील चाकरमानी, ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर होते.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/garbage-stop-movement-in-shikrapur-villagers-oppose-bringing-garbage-collection-vehicles-nrab-328054/", "date_download": "2022-09-28T09:09:29Z", "digest": "sha1:S2NWEFSCZXDTIP5EESSCX7IZ3YMBIB7Q", "length": 14194, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Shikrapur | शिक्रापुरात कचरा बंद आंदोलन ; कचरा संकलित करणाऱ्या गाड्या आणण्यास ग्रामस्थांचा विरोध | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nशिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्या एकनाथ शिंदेंच्या पाठिशी\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nसनी कौशलच्या वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशलने दिल्या शुभेच्छा\nPFI नंतर RSSवर बंदी घाला, काँग्रेस खासदार के. सुरेश यांची मागणी\nफोर्ब्सने घेतली मराठमोळ्या ‘पल्याड’ चित्रपटाची दखल\n‘कोड नेम तिरंगा’चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’चा ट्रेलर झाला रिलीज\nपंतप्रधान मोदींनी दिला लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा\nलालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टाने दिली परवानगी\nShikrapur शिक्रापुरात कचरा बंद आंदोलन ; कचरा संकलित करणाऱ्या गाड्या आणण्यास ग्रामस्थांचा विरोध\nशिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काहीकेल्या संपत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना तारीख पे तारीख मिळत असताना आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावातून कचरा संकलित करुन येणाऱ्या गाड्याच ग्रामस्थांनी रोखत कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.\nशिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काहीकेल्या संपत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना तारीख पे तारीख मिळत असताना आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावातून कचरा संकलित करुन येणाऱ्या गाड्याच ग्रामस्थांनी रोखत कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.\nशिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक दिवसांपासून कचरा प्रश्न भेडसावत असून ग्रामपंचायतच्या वतीने वेळ नदीच्या कडेला कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून येथील कचरा हटवण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत असताना ग्रामपंचायत कडून तारीख पे तारीख भेटत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतने कचरा प्रकल्प मंजूर करूनही कचरा प्रकल्प गावातील राजकीय तसेच काही नागरिकांच्या विरोधामुळे पूर्ण होऊ शकला नाही.\nसध्या येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा त्रास होत असल्याने मागील महिन्यात त्यांनी आंदोलन पुकारले मात्र ग्रामपंचायतने ऑगस्ट मध्ये सदर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले परंतु कार्यवाही न झाल्याने अखेर येथील मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांनी ग्रामपंचायत ला पत्र देत एकही गाडी येथे येऊ देणार नसल्याचे पत्र देत कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या सर्व गाड्या बंद केल्या असून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.\nयावेळी माजी उपसरपंच रमेश थोरात, प्रकाश सोंडे, सुरज चव्हाण, निलेश उबाळे, शुभम वाघ, शंतनू सोंडे, रुपेश सोंडे, साहिल सोंडे, राज जाधव, प्रशांत भोसले, माऊली खरपुडे, इकबाल तांबोळी, रोहिदास जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्या मीना सोंडे, सुरेखा गायकवाड, ललिता उबाळे,रुबिना शेख, अर्चना गजरे, राणी माघाडे, सविता वायदंडे, दिपाली जाधव, अंजना पठेकर, पुष्पा सोंडे, मंगल जाधव, मालन सोंडे, वैशाली सोंडे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी बोलताना ग्रामपंचायत प्रशासनाने दोन दिवसात येथील सर्व कचरा हटवून कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही हरित लवादा कडे तक्रार करणार असल्याचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे यांनी सांगितले.\nआंदोलन दरम्यान वार्डातील एकाही सदस्य नसल्याची खंत\nशिक्रापूर गावातील सर्व कचरा वार्ड क्रमांक सहा मध्ये आणून टाकला जात असल्याने नागरिकांनी मागणी करुन देखील कचरा हटवण्यात येत नसल्याने मागासवर्गीय समाजाने आंदोलन सुरु केले मात्र सदर वार्डातील एकही ग्रामपंचायत सदस्य यामध्ये उपस्थित नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.\nग्रामपंचायतची मिटिंग घेऊन निर्णय घेऊ\nशिक्रापूर येथील कचरा बंद आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यकारिणीची मिटिंग बोलावण्यात आलेली असून, सदर मिटिंग मध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/ahmednagar/akole-senior-leaders-madhukarrao-navale-and-minanath-pandey-join-congress-today-68134/", "date_download": "2022-09-28T08:31:46Z", "digest": "sha1:QOCARSFILOON3YC7OTZIXO226LDM5FKI", "length": 13270, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | अकोलेचे जेष्ठ नेते मधुकर नवले व मीनानाथ पांडे यांचा सहकार्‍यांसोबत आज काँग्रेसमध्ये प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nपंतप्रधान मोदींनी दिला लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा\nलालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टाने दिली परवानगी\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर ३१५ किमी करु शकणार प्रवास\n देशातील कोरोना रुग्णांची घटतेय संख्या, 24 तासात 3 हजार 615 नव्या रुग्णाची नोंद\nदीदींच्या निधनानंतर एक रितेपण जाणवलं…; राज ठाकरे भावुक\nमुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप\nएकता आणि शोभा कपूर विरोधात अटक वॉरंट जारी, ‘या’ वेब सीरिजनं आली अडचणीत\nपीएफआयवरील बंदीवर केंद्र सरकरकडून स्पष्टीकरण\nलतादिदींनी कधी लग्न का नाही केलं चाहत्यांना आजही पडतो प्रश्न\nपीएफआयवरील बंदीचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून समर्थन\nअहमदनगरअकोलेचे जेष्ठ नेते मधुकर नवले व मीनानाथ पांडे यांचा सहकार्‍यांसोबत आज काँग्रेसमध्ये प्रवेश\nअकोले : अकोले तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते मधुकरराव नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी सहकार्‍यांसोबत आज आपल्या सहकाऱ्यांसह महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबई येथे गांधी भवनात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.\nअकोले : अकोले तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते मधुकर नवले व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी सहकार्‍यांसोबत आज आपल्या सहकाऱ्यांसह महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबई येथे गांधी भवनात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.\nअकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची भूमिका निभावणारे २०१६ पासुन काँग्रेस पक्षापासून दूर झालेले ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले अखेर असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले. नुकताच मुंबई येथे गांधी भवनात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती एज्युकेशनचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेले मीनानाथ पांडे, एकवीस वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून तसेच विविध शेतकरी संघटनेत विशेष योगदान असलेले रमेश जगताप , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे राज्य सचिव व आदिवासी युवकांचे नेतृत्व करणारे मदन पथवे, भास्करराव दराडे , सावरगावचे विद्यमान सरपंच रमेश पवार ,एकनाथ सहाणे व ज्येष्ठ नेते पाटीलबुवा सावंत यांनीदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या समारंभास महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात, आ. सुधिर तांबे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन ,प्रदेश काँग्रेसचे महासचिव मोहनदादा जोशी, राजाराम देशमुख , प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे ,महिला काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते,अ नगर जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे ,जिल्हा सेक्रेटरी शिवाजी नेहे, सहसेक्रेटरी अरिफ तांबोळी,तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे , अॅड के बी हांडे शंकरराव वाळूज,संपतराव कानवडेउपस्थित होते.\nमधुकरराव नवले यांनी यावेळी श्रद्धेय भाऊसाहेब थोरात हेच आमचे विद्यापीठ असून ना. थोरात साहेबांसोबत यापूर्वीही काम केलेले असल्यामुळे स्वगृही परतण्याचा आनंद झाल्याची भावना व्यक्त केली .यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये अकोले तालुका पुरोगामी विचारांचा तालुका असून स्वातंत्र्याची चळवळ येथे रुजली वाढलेली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे स्वागत करून संघटनात्मक ताकद देणार असल्याचे मत व्यक्त केले. मधुकरराव नवले मीनानाथ पांडे हे राज्यपातळीवरील नेते असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nHardik Joshiठाण्याच्या टेंभी नाक्याच्या देवीच्या मिरवणुकीत अभिनेता हार्दिक जोशीची हजेरी\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/pm-modi-transfers-amount-to-farmers-accounts-in-kisan-samman-scheme-nraj-69079/", "date_download": "2022-09-28T10:42:04Z", "digest": "sha1:XM27D7T77IWOVGCI5CDWW63A3QMXECWD", "length": 16068, "nlines": 206, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "शेतकऱ्यांशी संवाद (LIVE) | कृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवू नका, पंतप्रधानांचं आवाहन, नवे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nअंतिम अपडेट2 years ago\nकृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवू नका, पंतप्रधानांचं आवाहन, नवे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार\nकॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रयोग डेअरी इंडस्ट्रीतही - मोदी\nकॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल हा भ्रम असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. दूध डेअरीच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टचा प्रकार पूर्वीपासून सुरू आहे. मात्र व्यावसायिकांनी डेअऱ्यांवर अतिक्रमण येण्याचं एक तरी उदाहरण आहे का, असा सवाल त्यांनी केलाय.\nशेतकऱ्यांचा फायदा झाला, तर बिघडलं कुठे\nनवे कायदे शेतकऱ्यांना जिथं अधिक दर मिळेल, तिथं आपला माल विकण्याची मुभा देतात. शेतकऱ्यांना जर ही मुभा मिळत असेल, तर त्यात काय बिघडलं, असा सवाल पंतप्रधान मोदींची विचारला.\nकृषी कायद्यांना विरोध कऱणारे बंगाल, केरळबाबत का बोलत नाहीत\nकृषी कायद्यांना विरोध करणारे पश्चिम बंगाल आणि केरळबाबत का बोलत नाहीत, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केलाय. या राज्यांमध्ये एपीएमसी नाहीत, मग तिथले शेतकरी का आंदोलन करत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nममता बॅनर्जींवर थेट निशाणा, विरोधकांना सवाल\nकिसान सन्मान योजनेत निधी हस्तांतरीत करण्याच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर थेट निशाणा साधलाय. ममता बॅनर्जींच्या चुकीच्या धोरणांमुळेच बंगालमधील शेतकरी हे केंद्र सरकारच्या योजनांपासून दूर राहत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या गोष्टीचं आपल्याला दुःख होत असून त्याबाबत विरोधक का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.\nबंगालमधील शेतकऱ्यांना योजनेचा फायदा नाही\nपश्चिम बंगाल सरकारच्या धोरणांमुळे या राज्यातील गोरगरीब शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय.\nपंतप्रधान म्हणतात, ना मध्यस्थ, ना कमिशन \nशेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटींपेक्षा अधिक रुपये जमा कऱण्यात आले असून या प्रक्रियेत एकही मध्यस्थ नाही आणि कुणालाही कमिशन देण्याचा प्रश्न नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.\nशेतकऱ्यांना ४ टक्के दराने मिळाले कर्ज\nया कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ओडिशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ओडिशातील शेतकरी नवीन यांनी यावेळी आपल्याला २०१९ साली किसान सन्मान क्रेडीट कार्ड मिळाल्याचे सांगितले. तसेच आपल्यााला २७ हजारांचे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने मिळाल्याचा अनुभवही त्यांनी कथन केेला.\nशेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १८ हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी एक बटन दाबून हे पैसे शेतकऱ्यांच्या नावे हस्तांतरीत केले.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_406.html", "date_download": "2022-09-28T08:46:35Z", "digest": "sha1:BGUFO2VEXG4JP7AAM6RKT4T3W54W6YP3", "length": 11867, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "युवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar युवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ\nयुवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ\nयुवकांनी नोकरीच्या मागे न धावता आवडत्या क्षेत्रात करिअर करावे ः नवनाथ धुमाळ\nअहमदनगर ः आजकाल समाजातील सर्व युवक युवती फक्त नोकरीच्या मागे धावतात. त्यापेक्षा त्यांनी कला, क्रीडा, संगीत, गायन किंवा इतर आवडत्या क्षेत्रात चांगले करिअर करावे. त्यातून त्यांना चांगले अर्थाजन होऊ शकते असे प्रतिपादन नवनाथ धुमाळ (संस्थापक, लाईफ लाईन उद्योग समुह) यांनी महाराष्ट्राच्या महागायिका सन्मिता गणेश शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी केले.\nकाल रविवार दिनांक 20 जून रोजी मराठा उद्योजक लॉबी व मराठी सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगर मधील हॉटेल सुवर्णम प्राइड येथे महाराष्ट्राच्या महागायिका ’सन्मिता गणेश शिंदे यांचा सन्मान सोहळा पार पडला. कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा महाराष्ट्राची महागायिका म्हणून केडगाव, अहमदनगर येथील रहिवासी असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवक्ते गणेश शिंदे यांच्या पत्नी ‘सन्मिता गणेश शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्राची महागायिका म्हणून निवड झाली. त्यामुळे मराठा उद्योजक लॉबीचे नगर जिल्हा मार्गदर्शक, मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे व मराठी सोयरीक चे संस्थापक अशोक कुटे सर यांनी मराठा उद्योजक लॉबी राज्य कार्यकारिणीच्या सुचनेनुसार *’सन्मिता गणेश शिंदे यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्य जयश्री अशोक कुटे, निर्भया फाउंडेशनच्या अध्यक्षा अपर्णा बानकर, उद्योजक लॉबी च्या महिला जिल्हाध्यक्षा जयश्री चोभे, जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद बानकर, मराठी सोयरीकचे संस्थापक अशोक कुटे सर, लॉबीचे मराठवाडा संपर्क प्रमुख राजेंद्र औताडे, सुप्रसिद्ध प्रवक्ते गणेशराव शिंदे हे उपस्थित होते.\nयावेळी प्रसाद बानकर यांनी लॉबीची कार्यपद्धती, वाटचाल समजावून सांगितली. अशोक कुटे सर व प्रसाद बानकर यांनी गणेश शिंदे आणि आपल्या मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या बालमित्राने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल आनंद व्यक्त केला व त्या जोडीला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लॉबीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमोद झावरे सर, संदीप खरमाळे, शेवगांव येथील भगव्या झेंड्याचे प्रसिद्ध उत्पादक व लॉबीचे जिल्हा संघटक चंद्रकांत लबडे, जिल्हा पदाधिकारी रवीजा पिंगळे, संपर्कप्रमुख राहुल आढाव, माजी सैनिक सोमनाथ ढवळे, लॉबीचे संस्थापक अध्यक्ष मा.विनोद बढे, स्वप्निल काळे (राज्य कार्याध्यक्ष), चिंतेश्वर देवरे (संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र) या सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या कर्मभुमीवर सत्कार झाल्याबद्दल गणेश शिंदे व सन्मिता शिंदे यांनी आनंद व्यक्त करून लॉबीचे व सोयरीक संस्थेचे आभार मानले. भविष्यामध्ये मराठा उद्योजक लॉबी, निर्भया फाउंडेशन, मराठी सोयरिक संस्था यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन प्रमोद झावरे सर यांनी केले व आभार प्रसाद बानकर यांनी मानले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/10/C-5Nev.html", "date_download": "2022-09-28T09:12:16Z", "digest": "sha1:7FTPUL6WFA3UNA2LKOXJ3NZHEUOTQRJ5", "length": 5575, "nlines": 43, "source_domain": "www.saptarang.page", "title": "जाहीर प्रगटन", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nतहसील कार्यालय फुलंब्री, जि. औरंगाबाद\nजा.क्र. २०२०/कुळ/जा. प्रगटन/कावी-७० दिनांक : २०/१०/२०२०\n(हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ३८ (इ) (फ) व ३८ (५)(६) अन्वये)\nयाद्वारे तमाम नागरीकांना कळविण्यात येते की, अर्जदार श्री. भिमराव वाळूबावाघ, श्री. कैलास शामराव वाघ, श्री. वसंत सखाराम वाघ, श्री. कारभारी भिका वाघ, श्री. माणिकराव लक्ष्मण वाघ व इतर २१ सर्व रा. बाबरा ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद यांनी हैद्राबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५०चे कलम ३८ (इ)(फ)व ३८ (५)(६) अन्वये मौजे बाबरा ता. फलंबी, जि. औरंगाबाद येथील सर्व्हे नं.१८० व त्याचा गट नं. ४८२ मधील एकूण क्षेत्रफळ हिश्शयाची ९ हे. ७४ गुंठे पैकी अर्जदाराचे आजोबा/वडील नामे कै. लक्ष्मण शामा वाघ (मयत) यांच्या हिश्श्याची ९ हे ७४ गुंठे ही जमीन हैद्राबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम - ८ नुसार कुळ असल्याचे घोषित करण्यात यावे व कलम-३८(इ)(फ) व ३८(५) व (६) नुसार कुळाची वाजवी किंमत भरुन घेऊन अर्जदारास कुळाचे प्रमाणपत्र मिळणेबाबत | वरील प्रमाणे अर्जदार यांनी विनंती केली आहे.\nसदर प्रकरणात यान्यायाधिकरणासमोर सुनावणीसुरु आहे. तरीपुढील तारीख २९/१०/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात अली असून सुनावणी तहसीलदार, तहसिल कार्यालय, फुलंबीयांचे दालनात होणार असून ज्यांचेसदर जमीनीमध्ये हितसंबंध असल्यास आपले लेखी म्हणणे मांडावे.\nनमूद वेळी आपण सुनावणीस हजर होऊन म्हणणे न मांडल्यास सदर प्रकरणात नंतर कोणतेही म्हणणे ऐकूण घेतले जाणार नाही व नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.\nठिकाण : फुलंब्री दि. २०/१०/२०२०\nतहसीलदार, तथा अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण, फुलंब्री.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/3cNdG6.html", "date_download": "2022-09-28T10:25:40Z", "digest": "sha1:GREKAQ47RHUA3YE3Z6O3R35UUB7PVRSM", "length": 5837, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "बार्टी संस्थेसाठी निधी उपलब्ध जुने उपक्रमही सुरूच", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nबार्टी संस्थेसाठी निधी उपलब्ध जुने उपक्रमही सुरूच\nबार्टी संस्थेसाठी निधी उपलब्ध जुने उपक्रमही सुरूच\n- प्रधान सचिव श्याम तागडे\nमुंबई प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मार्फत विविध प्रकल्प राबविले जातात. त्या प्रकल्पातील कामानुसार या संस्थांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यात येते. त्यामुळे ‘बार्टी’ व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच कोवीड परिस्थितीमुळे या दोन्ही संस्थांद्वारे राबविण्यात येणारे काही कार्यक्रम व उपक्रम शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे सध्या स्थगित असले तरीही बार्टी संस्थेस शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असल्याने पुढील कार्यवाही सुरु आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी स्पष्ट केले आहे.\nसामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या बार्टी व समता प्रतिष्ठानमधील कर्मचारी कपात, निधीची उपलब्धता व प्रकल्पासंदर्भात माध्यमांमध्ये उपस्थित होत असलेल्या प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने स्पष्टीकरण केले आहे. बार्टी व समता प्रतिष्ठानध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येतात. या प्रकल्पासाठी संबंधित विषयातील जाणकारांची सेवा बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात येते. तसेच विशिष्ट प्रकल्प पूर्ण झाला की, या नियुक्त्या रद्द केल्या जातात. सध्या नवीन कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच जुने उपक्रम सुरूच आहेत. त्यामुळे बार्टी व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा अथवा निधी दिला नसल्याचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे असल्याचे विभागाने म्हटले आहे.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/04/blog-post_26.html", "date_download": "2022-09-28T10:47:29Z", "digest": "sha1:U5QMMSDYE3YJWGEQEUBNDJQCS7QQNEUP", "length": 17813, "nlines": 68, "source_domain": "www.saptarang.page", "title": "रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nरात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी\nकोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय\nअर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी\nसर्व प्रकारची वाहतूक सुरु, मात्र गर्दीची ठिकाणे बंद\nखासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु\nमुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले\nमुंबई प्रतिनिधी : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.\nयापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.\nयातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:\nशेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.\nरात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी\nराज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.\nआवश्यक सेवेतील दुकानेच सुरु\nकिराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.\nसर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच\nसार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.\nवित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद\nखासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.\nशासकीय कार्यालये- 50 टक्के उपस्थितीत\nशासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.\nमनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील.\nप्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद\nसर्व धर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.\nउपाहारगृहे व बार पूर्णतः बंद\nउपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.\nखाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा\nरस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करेल.\nई कॉमर्स सेवा सुरु\nई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे.\nवृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु\nवृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे. शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व 12 वी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.\nउद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू\nउद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.\nआजारी कामगाराला काढता येणार नाही\nबांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.\nतर सोसायटी मिनी कंटेन्मेंट\n5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/01/blog-post_99.html", "date_download": "2022-09-28T10:23:52Z", "digest": "sha1:HHIDPKXWSWOGWVKS6UMR4PONX7FUVSUR", "length": 6259, "nlines": 33, "source_domain": "www.saptarang.page", "title": "वेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची शिवसेनेची मागणी.", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nवेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची शिवसेनेची मागणी.\nवैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ यांच्या कामाचे वेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची शिवसेनेची मागणी.\nकन्नड प्रतिनिधी :(संभाजीनगर) औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरातील ग्रामीण रूग्णांलय व ट्रामा सेंटर येथे शहरी व ग्रामीन भागातील येणारे वयवृद्ध गरोदर महीला अपघात झालेले पेंशट यांची हेळसांड होऊ नाही.करीता वैद्यकीय अधिकारी व तंज्ञ यांच्या कामाचे वेळापत्रक बाह्यरूग्ण विभागात दर्शनी भागात लावण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे यांनी निवेदना द्वारे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे केली.कार्यरत वैद्यकीय अधिकारी विषेशतंज्ञ उपचार देण्यासाठी कोणत्या दिवशी हजर असतात यांची येणाऱ्या रूग्णांना (पेंशटला) माहिती होत नसल्याने पेंशटची हेळसांड होत आहे रूग्णांना बालरोग तंज्ञ अस्तीव्यंग तंज्ञ भुलतंज्ञ श्रीरोग तंज्ञ कोणत्या दिवशी हजर असतात यांची माहिती मिळाल्यास त्यांना उपचार घेणे सोईचे होईल ग्रामीन रुग्णालय येथे सतत एकच वैद्यकीय अधिकारी हजर असतात बाकी त्यांच्या सोयीप्रमाणे कामकाज करतात.\nत्यामुळे ग्रामीण रुग्णालयात येणारे वयवृद्ध गरोदर महीला तसेच अपघातातील विशेषता ग्रामीन भागातील रूग्णांची हेळसांड होते तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांना आपल्या स्तरावरुन सुचना व पत्र देऊन हजर राहण्यास सांगण्यात यावे तसेच रुग्णालय कार्यालयीन कामकाज आपल्या कार्यालयाच्या वतीने देण्यात येणारे प्रमाणपत्र जसे अंपग प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र इत्यादी कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात लागणारी शुल्क (पैसे) बोर्ड लावण्यात यावा जेणे करून रूग्णांना व रूग्णांचया नातेवाईकांना किती शुल्क (पैसे) भरायची यांचा बोध होईल अशी कार्यवाही तातडीने करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने गोरगरीब जनतेच्या हितासाठी ढोल ताशे आदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे शिवसेना महीला उपशहर संघटक अनिताताई लाडे यांनी दिला.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-july-2021/", "date_download": "2022-09-28T09:23:52Z", "digest": "sha1:L26EIOTZKWFLYCTK6LNBM6ZQE7EMVBP5", "length": 13110, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 09 July 2021 - Chalu Ghadamodi 09 July 2021", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nहैदराबादमध्ये केंद्र सरकारने नवीन लसी परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे.\nकतार एअरवेज आणि इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या म्हणण्यानुसार कतार एअरवेज आयएटीए टर्बुलेन्स अव्हेर प्लॅटफॉर्ममध्ये सामील होणाऱ्या मिडल इस्टमधील पहिली विमान कंपनी आहे.\nभारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) कार्यकारी अध्यक्ष न ठेवता व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (LIC) साठी पद तयार करीत आहे.\nडिफेन्स रिसर्च & डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने संरक्षण तंत्रज्ञानात नियमित MTech प्रोग्राम लॉन्च केला आहे.\n8 जुलै 2021 रोजी मंत्रिमंडळाने ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ मध्ये बदल करण्यास मान्यता दिली.\nराज्यात कोविड -19 मधील वाढीच्या काळात केरळने झीका विषाणूच्या पहिल्या घटनेची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. हा डासांमुळे होणारा विषाणूचा संसर्ग आहे.\nअतुल केशप यांनी अमेरिकेचे भारताचे नवीन दूत म्हणून पदभार स्वीकारला.\nकोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे मागील वर्षी स्थगित झालेले टोकियो ऑलिम्पिक 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.\nलॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, भारतात वर्षाकाठी जवळजवळ 740,000 मृत्यू हवामानातील बदलांमुळे असामान्य गरम आणि थंड तापमानाशी जोडले जातात.\nकेंद्रीय वित्त मंत्रालयाने17 राज्यांना₹ 9,871 कोटींच्या महसूल तूट अनुदानाचा चौथा मासिक हप्ता जाहीर केला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/only-288-pits-in-pune-bad-condition-of-the-roads-but-the-municipal-corporation-claims-to-repair-98-percent-potholes-pune-print-news-msr-87-3079957/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T10:24:44Z", "digest": "sha1:MFLZSHMM2ILQHNJL2JO3UVRUVWPY4GFK", "length": 23584, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Only 288 pits in Pune Bad condition of the roads but the municipal corporation claims to repair 98 percent potholes pune print news msr 87 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nआवर्जून वाचा चतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nआवर्जून वाचा नकाराला भिडताना\nपुण्यात फक्त २८८ खड्डे रस्त्यांची चाळण, पण ९८ टक्के खड्डे दुरुस्तीचा महापालिकेचा दावा\nपावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे\nWritten by लोकसत्ता टीम\nपावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होऊनही रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले असतानाच शहरातील ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात ११ हजार ७०६ खड्ड्यांपैकी ११ हजार ४१८ खड्डे बुजविण्यात आले असून शहरात केवळ २८८ खड्डे असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे.\nसमान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळ्यातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nमुंबईत फक्त १४ खड्डे; ‘एमएमआरडीए’चा अजब दावा\nमध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली. अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे शेकडो तक्रारी येत असतानाही महापालिकेने ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शहरात केवळ २८८ खड्डे बाकी असून ते युद्धपातळीवर बुजविण्यात येतील, अशी माहिती पथ विभागाकडून देण्यात आली. रस्ते दुरुस्तीसाठी विशेषत: खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे.\nरस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये –\nमहापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून बारा मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली जातात. तर बारा मीटर रुंदीपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते मुख्य पथ विभागाकडून केले जातात. शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीचा कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.\nएकूण खड्डे- ११, ७०६\nपाणी साठण्याच्या ठिकाणांची दुरुस्ती- ८५\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुणे : घरकामाच्या बहाण्याने चोरी महिलेसह साथीदार अटकेत\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nदहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला , परराज्यातून हस्तगत केले २,६२८ मोबाईल ; करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले\nउरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान\nचंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांची गर्दी\nरामजन्मभूमी पूजन झाल्यावर लता मंगेशकरांनी मला फोन केला होता – नरेंद्र मोदी\nइराणमध्ये मुस्लिम महिला अचानक केस का कापू लागलेत\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nपुणे : मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीची आत्महत्या ; पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nपुणे : संगीत विशारद तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे ; तीन दुचाकी, रिक्षा जप्त\nकेंद्र सरकारची पीएफआय संघटनेवर बंदी, मनसेकडून लाडू वाटून जल्लोष\nपुणे : आधी रिक्त पदे, शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रश्न सोडवा ; उच्च शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर\nपुणे : ब्रेनडेड महिलेच्या हृदय, फुफ्फुसामुळे दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या महिलेला मिळाले जीवनदान\nपुणे : जिल्ह्यातील १०६१ ग्रामपंचायतींना आंतरमहाजाल सेवा\nपुणे : सत्ताबदलानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे; शहरातील ३२, ग्रामीण भागातील ४३ केंद्रे बंद\nपिंपरी : भाजपकडून राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’ करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू – जयंत पाटील\nपुणे : मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीची आत्महत्या ; पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nपुणे : संगीत विशारद तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे ; तीन दुचाकी, रिक्षा जप्त\nकेंद्र सरकारची पीएफआय संघटनेवर बंदी, मनसेकडून लाडू वाटून जल्लोष\nपुणे : आधी रिक्त पदे, शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रश्न सोडवा ; उच्च शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/mumbai-rains-rain-continues-in-mumbai-but-it-did-not-affect-local-train-service-or-road-service/318863/", "date_download": "2022-09-28T09:20:02Z", "digest": "sha1:ZCWOEXA37FYEKMXOKHZEX4HH6NWCUQXC", "length": 10427, "nlines": 173, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai Rains rain continues in Mumbai but it did not affect local train service or road service", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार; जनजीवन मात्र सुरळीत\nMumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार; जनजीवन मात्र सुरळीत\nसकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. काही भागात मुसळधार पाऊस बरसला.\nमुंबईत दोन दिवसांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. आज (बुधवार) सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. काही भागात मुसळधार पाऊस बरसला. सकाळी ९.५२ वाजता समुद्राला मोठी भरती होती. त्यामुळे समुद्रात चार ते साडेचार उंचीच्या लाटा उसळत होत्या. सायन, किंग्जसर्कल, हिंदमाता, अंधेरी येथील सखल भागात अगदी कमी प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, मिठी नदी तुडुंब भरल्याने नदी परिसरातील झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे समजते. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक सुरळीत होती. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.\nआज मुस्लिम बांधवांची ‘बकरी ईद’ असल्याने त्यांनाही जोरदार पाऊस न पडल्याने आणि मुंबई जलमय न झाल्याने मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईत आज सकाळी ८ ते दुपारी १२ या चार तासांच्या कालावधीत शहर भागात ४४.४ मिमी, पश्चिम उपनगरात ४१.० मिमी, तर पूर्व उपनगरात ४६.८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. मात्र, दुपारी १ नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पुढील २४ तासांत शहर व उपनगर परिसरात मध्यम ते जोरदार आणि काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.\nमुंबईत आतापर्यंत ६०.४९ टक्के पाऊस\nमुंबईत ९ जूनपासून पावसाळा सुरू झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत (२१ जुलैपर्यंत) मुंबईत ६०.४९ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये, शहर भागात १,३९०.९२ मिमी (६०.६१ टक्के), पश्चिम उपनगरात १,६५१.६४ मिमी, तर पूर्व उपनगरात -१,४९२.२६ मिमी इतक्या म्हणजेच दोन्ही उपनगरात मिळून ५८.१३ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nपवई, विहार, तुळशी तलावांत पाऊस\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी व विहार हे कमी पाणीसाठा क्षमता असलेले तलाव भांडुप संकुल परिसरात आहेत. हे दोन्ही तलाव सध्या भरलेले आहेत. तर पिण्यायोग्य पाणीसाठा नसलेला पवई तलाव सर्वात अगोदरच भरला आहे. त्यामुळे या तिन्ही तलावांत चांगला पाऊस पडला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nस्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/commemorated-the-work/", "date_download": "2022-09-28T10:09:36Z", "digest": "sha1:FBNOF7CKHXNSWEX2RZJGFCXWNPLYBTNN", "length": 18848, "nlines": 235, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Work : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाचे कार्य संस्मरणीय केले | Solapur City News", "raw_content": "\nWork : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाचे कार्य संस्मरणीय केले\nअंडी उबवण केंद्र नवीन इमारत व पक्षीगृहांचा लोकार्पण सोहळा\nनागपूर Work – ग्रामीण अर्थव्यवस्था हा मूलभूत विषय घेऊन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण होतकरुंना शेळी वाटप, कुक्कुट पालनाचे उद्योग राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. या उपक्रमास राज्याने सुध्दा अंगिकारले आहे. हे कार्य नेहमी संस्मरणी राहील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.\nमहाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा भूमिपूजन व प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील नवीन पक्षीगृह व कुक्कुट प्रशिक्षण केद्रांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. संजय गोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहन खंडारे, डॉ. सतीश राजु, डॉ. नितीन फुके, प्रादेशिक अंडी उबवणे केंद्राचे सहाय्यक आयुक्त बळी, डॉ. वर्षा तलमले, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे आदी यावेळी उपस्थित होते.\nहे वाचा – अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर आता शिक्षण संचालनालय (योजना)\nWork कोरोना काळात राज्यातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले होते, त्यावेळी कृषी व पशुपालन हाच एकमेव व्यवसाय सुरु होता. त्यामुळे राज्याला महसूल मिळाला आहे. शासकीय कुक्कुट उद्योगाद्वारे निर्मित दीड कोटी अंडी इतर राज्यात देण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजनाद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. Work यामुळेच गावची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा दृढविश्वास केदार यांनी व्यक्त केला. अंड्यामुळे मानवी शरीरास प्रोटिन्सचा पुरवठा होतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासही मदत होते. पशुसंवर्धन विभागाचे उपक्रम योग्य रितीने राबवा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पश्चिम महाराष्ट्रात दुग्धव्यवसाय प्रगती पथावर आहे. त्याच धर्तीवर विदर्भात या पूरक व्यवसायास चालना द्या.\nशासकीय कॅटलफिल्डचा कारखाना नागपुरात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. धनंजय परकाळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या कार्याचा आढावा सांगतांना हे कार्यालय पुणे येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. म्हापसु विद्यापीठासह पशुविज्ञानाविषयी कार्यालय येथे असल्याने दुग्धव्यवसाय व अर्थाजनसाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. पशुसंवर्धन मंत्र्यांनी नेहमी पाठपुरावा करुन पशु विमा योजनेसाठी केंद्रात पाठपुरावा केला. त्यामुळेच पशुपालकांना हा विमा मिळणार आहे. त्यासोबतच केज योजना सर्व राज्यात लागू करण्यात येणार आहे. कुक्कुट प्रशिक्षक केंद्रामुळे पशुपालकांना हजारोच्या संख्येने येथेच प्रशिक्षण देणे सोयीचे होणार आहे. मंजूषा पुंडलिक यांनी नवीनअंडी उबवण केंद्रांच्या इमारतीमुळे अंडी उत्पादनात निश्चित वाढ होणार असल्याचे सांगितले.\nWork प्रारंभी वळू संगोपन केंद्रातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर कार्यालयाच्या 6 कोटी 25 लक्ष किमंतीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन केदार यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर सेमीनरी हिल्स येथील 6 कोटी 40 लक्ष रुपये किंमतीच्या प्रादेशिक अंडी उबवण केंद्राच्या नवीन इमारत व 1 केाटी 43 लाख रुपये किंमतीच्या पक्षीगृहांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी केदार यांनी गोट शेडला भेट दिली व तेथील वळूची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त डॉ. संजय धोटे यांनी केले. विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nEducation : अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर आता शिक्षण संचालनालय (योजना)\nWork : प्रशासकीय कामकाजात लेखा व आस्थापना शाखेचे कामकाज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/tag/anand-shinde/", "date_download": "2022-09-28T08:57:17Z", "digest": "sha1:AZUZNARID7QC24YG47NYBSMOSRVEGQDY", "length": 2589, "nlines": 77, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Anand Shinde Archives - SongLyricsIndia.com", "raw_content": "\nनाद करा हे गीत धुरला या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत...\nगाण्याचे शीर्षक:आमचा नेता लय पावरफुलचित्रपट:जुगाड गायक:आनंद शिंदेसंगीत:शैलेश धारणगावकरगीत:जीवन घोंगडे आमचा नेता लय पावरफुल हे गीत जुगाड या चित्रपट मधले असून या गीत चे गायक...\nगाण्याचे शीर्षक:कोंबडी पळाली चित्रपट:जत्रा गायक:आनंद शिंदे, वैशाली सामंत, अजयसंगीत दिग्दर्शक:अजय आणि अतुलगीत:जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव कोंबडी पळाली हे गीत जत्रा या चित्रपट मधले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/23/4913/", "date_download": "2022-09-28T10:17:48Z", "digest": "sha1:XLJZZYTEYRDID5AAXCJOGUGBZGNJH2XX", "length": 19861, "nlines": 202, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "२४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल! – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n२४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल\n२४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल\n⭕२४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करणारी ‘ही’ अत्याधुनिक मशीन अखेर भारतात दाखल\n⭕मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई – कमी वेळात अधिक चाचण्या करणे आता शक्य होणार आहे. कमी वेळेत अधिक चाचण्या करण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारने ‘कोबास ६८००’ मशीन मागवली आहे. या मशीनच्या माध्यमातून अधिक चाचण्या करता येणार आहेत. या मशीनचा वापर मुंबईत केल्यास कमी वेळात अधिक टेस्ट करता येणार आहेत.\nअत्याधुनिक कोबास ६८०० मशीनच्या साहाय्याने झटपट चाचण्या करणे शक्य होणार आहे. मशीनमुळे २४ तासात १ हजार ४०० सॅम्पल टेस्ट करण्याची या मशीनची क्षमता आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी नुकतेच हे मशीन नॅशनल स्टडीज फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) कडे सुपूर्द केले. झटपट कोरोना चाचण्या होणारे आणि भारतात दाखल झालेले हे पाहिलेच अत्याधुनिक मशीन आहे.\nएनसीडीसी सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले हे मशीन ‘रोबोटिक्स’ने परिपूर्ण असल्याने स्वयंचलित आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित सॅम्पलची चाचणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बाधा होण्याचा धोका आता निर्माण होणार नाही. तसेच वेळेची मोठी बचत देखील होणार आहे.\nकोबास ६८०० मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम बीएसएल 2 आणि ‘कंट्रोल लेव्हल’ची लॅब आवश्यक आहे. कोबास ६८०० मशीनच्या साहाय्याने हेपीटायसिस बी ऍण्ड सी, एचआयव्ही, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लँमाइडिया, नेयसिरेमिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांची चाचणी ही करते.\nदेशात कोरोना संसर्गाचा कहर दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. आतापर्यंत २० लाख लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज साधारणता 1 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. कमी वेळात आणखी चाचण्या करणे गरजेचे आहे. करण जेवढ्या चाचण्या होतील तेव्हडी परिस्थिती हाताळणे सोपे जाईल.\nदेशभरात कोरोना बाधितांची संख्या 80 हजाराच्यावर पोचली आहे. त्यामुळे सरकार ही चिंतेत आहे. राज्यात खास करून मुंबईत ही कोरोना संसर्ग वेगाने पसरतोय. राज्यात 33 हजाराच्या वर रुग्णांची संख्या पोहोचली असून मृतांचा आकडा ही १,२०० वर गेला आहे. तर मुंबईत रुग्णांचा आकडा २०हजाराच्या वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा ७३४ झाला आहे. मे महिन्यांनंतर जून महिना निर्णायक ठरणार आहे. अश्या वेळी कमी वेळात अधिक चाचण्या केल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल.\nरोगप्रतिकार शक्ती वाढवून ” कोरोना “चा सामना करण्यासाठी ८ गोष्टी खाव्यात\nलोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे – अजित पवार\nशहीद जवान सचिन मोरे यांना पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण*\nयुवा मराठा न्युज तर्फे⭕ रमजान ईद च्या शुभेच्छा\nमहिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना हक्क आणि आदर देण्याची गरज – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atmmaharashtra.in/events/atm-anniversary-2019/", "date_download": "2022-09-28T10:41:02Z", "digest": "sha1:ZVQK67F5GIDSFTELYOISPHLJQOUOQE24", "length": 4691, "nlines": 71, "source_domain": "atmmaharashtra.in", "title": "ATM चा वर्धापन दिन व प्रकाशन संस्थेच्या नावाचे विमोचन कार्यक्रम – ATM –", "raw_content": "\nऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित\nATM चा वर्धापन दिन व प्रकाशन संस्थेच्या नावाचे विमोचन कार्यक्रम\nPlace: RCM गुजराथी हायस्कूल , फडके हौद , पुणे\nATM चा वर्धापन दिन व प्रकाशन संस्थेच्या नावाचे विमोचन कार्यक्रम…\nआपणा सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होतो आहे की दिनांक २४ मार्च हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा ,उत्साहाचा ,समृद्ध करण्याचा दिवस… कारण याच दिवशी महाराष्ट्राच्या शिक्षण पंढरीत ,विद्येच्या माहेरघरात अर्थात ‘पुण्यात’ राज्याच्या कानाकोपऱ्यातील काही निवडक शिक्षकांना सोबत घेऊन आपण ‘कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM )’ या परिवाराचे बीजारोपण केले ,ज्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि जो राज्यातील ‘विद्यार्थी ,समाज आणि शिक्षक हिताय’ काम करणाऱ्या हजारो उपक्रमशील शिक्षकांना छाया देण्याचे काम करतो आहे .\nयेत्या रविवार दिनांक 24 मार्च 2019 ला ATM परिवाराचा पाचवा वर्धापन दिन – अर्थात\n‘आणखी एक पर्वणी ….’\n‘पुन्हा एकदा सोबतीने समृद्ध होण्याची’\nआणि वेळ आली ATM च्या स्वतःच्या प्रकाशन संस्थेचे नाव जाहीर होण्याची..\nयेत्या रविवार 24 मार्च 2019 ला आपण ATM चा ‘वर्धापन दिन’ पुणे येथे एकत्र एकत्र येऊन साजरा करणार आहोत,ज्यांना ज्यांना येणे शक्य आहे त्यांनी अवश्य येण्याचा प्रयत्न करावा आणि व्यवस्थापनासाठी आधी कल्पना द्यावी …..\n(भोजन व्यवस्था करणे सोपे जाईल)\nआपल्या उपस्थितीबद्दल समूहावर किंवा वैयक्तिक मला कळवले तरी चालेल.\nवेळ – सकाळी 11: ते 4 ठिकाण – पुणे\n← राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन\nशिक्षण मंत्री आयोजित स्नेहभोजन\nवाढदिवस अभिष्टचिंतन – ज्योती बेलवले\nचित्रलेखा गुजराथी मासिकात सुपर शिक्षक म्हणून निवड\nपाचव्या वर्धापन दिनानिमित्त ATM प्रकाशन\nसंमेलनाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/bjps-jail-bharo-agitation-postponed-due-to-increasing-contagion-of-corona-lokrashtra/", "date_download": "2022-09-28T08:50:18Z", "digest": "sha1:GGTMFJVBGXRLMVZVPX6XKZPPHECSXE3Z", "length": 10252, "nlines": 133, "source_domain": "lokrashtra.com", "title": "bjps-jail-bharo-agitation-postponed-due-to-increasing-contagion-of-corona - lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nराज्यात कोरोनाचा उद्रेक होताच, भाजपचे जेलभरो आंदोलन स्थगित\nराज्यात कोरोनाचा उद्रेक होताच, भाजपचे जेलभरो आंदोलन स्थगित\nभाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती\nनागपूर : भारतीय जनता पार्टीतर्फे येत्या २४फेब्रुवारीला वीज ग्राहकांच्या आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होणारे जेल भरो आंदोलन कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली.\nबावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ऊर्जामंत्र्यांनी जनतेला १०० युनीट पर्यंत मोफत वीज देण्याचे तसेच कोरोना काळातील एप्रिल, मे, जून व जुलै या महिन्यांचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ही आश्वासने सरकारने पाळली नाहीत. लॉकडाऊन काळात पाठविण्यात आलेली अवाजवी वीज बिलं दुरूस्ती करून देण्याचा शब्दही सरकारने पाळला नाही. या उलट अवाजवी वीज बिलांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बिल न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याच्या नोटिसा लाखो ग्राहकांना धाडण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत करण्याऐवजी वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा पाठविल्या गेल्या आहेत.\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे नवे आकडे भीतीदायक आहेत. या पार्श्ववभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजबिलांची वसुली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी २४ फेब्रुवारीला होणारे राज्यव्यापी आंदोलन भाजपाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.\nशेतकऱ्यांच्या आणि वीज ग्राहकांच्या या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाकडून २४ फेब्रुवारीला राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे आंदोलन स्थगित झाले असले तरी सरकारने या मागण्यांबाबत तातडीची बैठक घेऊन वीज तोडणीला स्थगिती द्यावी, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकरी मदत द्यावी आदी मागण्या बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.\nCorona Update : अमरावती जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड उद्या बाजू मांडणार, शासकीय दौरा जाहीर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/z3SxtI.html", "date_download": "2022-09-28T10:12:43Z", "digest": "sha1:NI3QXCALKOWYFOD2KGBCQGVAVPQBQH3E", "length": 16633, "nlines": 45, "source_domain": "www.saptarang.page", "title": "पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध\n- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई प्रतिनिधी : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्‌घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्ष झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही.अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू.\nपोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून आहे, असे सांगतांना त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n‘अतुल्य हिंमत’ हे युक्ती आणि प्रसंगी शक्तीचा वापर करुन पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे. हे पुस्तक अप्रतिम झाले असून मी त्याकडे मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिहेरी भुमिकेतून पाहत आहे. अतिशय सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण या कॉफिटेबल बुकमध्ये आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम कॉफिटेबल बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांचे अभिनंदन केले.\nमहाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जगात सर्वदूर\n- गृहमंत्री अनिल देशमुख\nया हुतात्मा दालनाचे उद्‌घाटन शहीद पोलीस बांधवांच्या वीर पत्नी व कुटुंबियांकडून होत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, देशाचा कणा असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी जो हल्ला झाला तो मोठ्या हिंमतीने आपल्या पोलीस व जवानांनी परतवून लावला. 9 अतिरेकी मारले व एका अतिरेक्याविरुद्ध न्यायालयाद्वारे लढा लढवून त्यास फासावर लटकवले. नक्कीच आपल्या पोलिसांचे यात शौर्य आहे. नक्षलवादी, अतिरेकी, गुन्हेगार, समाजकंटक अशा वेगवेगळ्या समाजविघातक शक्तींशी सामना करुन आपले पोलीस कारवाई करत असतात. तसेच विविध आपत्ती काळातही पोलीस कार्यरत असतो. सध्याच्या कोरोना काळात तर पोलीस चोवीस तास कार्यरत आहेत. कोरोना विरुद्धची लढाई अजून सुरू आहे. ही लढाई अनिश्चित काळ आहे. पण आपले पोलीस दल हिंमत हरलेले नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांचे कर्तव्यावरील कौशल्य, चाणक्षबुद्धी, शिस्त याचे सर्वत्र कौतुक होते.\nकोरोनामुळे कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आपण मंजूर केले. राज्य शासन, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय पोलीस विभागासाठी सदैव सकारात्मक आहेत. विभागाच्या इतर मागण्यांचाही लवकरात लवकर विचार होईल, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कॉफिटेबल बुकमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नेमके दर्शन दस्तावेज म्हणून राहील. विविध कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करुन पोलिसांनी कोरोना काळात केलेले काम या पुस्तकरुपाने जतन केले जाईल, असेही ते म्हणाले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला एक तप पूर्ण झाले. त्यानिमित्त राज्यात उभारण्यात आलेले हे हुतात्मा दालन सर्वसामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.\nपोलीस महासंचालक सुबोध जायसवाल\nआपल्या प्रास्ताविकातून पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी हुतात्मा दालन व अतुल्य हिंमत या कॉफीटेबल बुक संदर्भात माहिती दिली. 1964 ते 2019 या कालावधीत विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या 797 हुतात्म्यांची एकत्रित माहिती या दालनात उपलब्ध आहे. तसेच विविध फिल्म्सद्वारेही पोलिसांच्या शौर्याची माहिती दालनातून दिली जाते. माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती आज झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.\nकार्यक्रमाच्या सुरुवातील शहीदांचे कुटुंबिय विनीता अशोक कामटे, स्मिता विजय साळसकर, तारा ओंबळे, मानसी शिंदे तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. तद्‌नंतर सामाजिक अंतर राखून आयोजित केलेल्या हॉलमधील या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संदर्भातील एक लघुपट दाखविण्यात आला. यात हुतात्म्यांचे नातेवाईक, तपास अधिकारी यांच्या मुलाखती आहेत. पोलिसांनी दाखविलेले धैर्य व धाडस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा लघुपट आहे. यावेळी आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सुहास वारके यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस महासंचालक सिंघल यांनी केले.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/20/10481/", "date_download": "2022-09-28T09:35:32Z", "digest": "sha1:JT2ML7VTM5DWA6WKIXVNGACKHD64BQCY", "length": 16916, "nlines": 192, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*\n*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*\n*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन* देगलूर (संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नायगाव तालुक्यातील कोळी महादेव, मन्नेरवारलू , व तत्सम जमातीच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंबंधी अ.भा.आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .यावेळी व्यंकट मुदीराज( मराठवाडा अध्यक्ष) मारोती पटाईत( बिलोली नगरपालिका उपाध्यक्ष) विजय बाबु सुनप( नांदेड जिल्हाध्यक्ष) इंद्रजीत तुडमे(बिलोली ता. अध्यक्ष)मारोती बिचेवाड(मुदखेड ता. अध्यक्ष) राजकुमार गादगे आदी उपस्थित होते .मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी धर्माबाद व उमरी या तालुक्यातीलही कोळी महादेव, मन्नेरवारलू ,व तत्सम जमातीच्या प्रलंबित जमात प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी धर्माबाद येथे निवेदन देण्यात आले आहे.\n*ठेगोंडा येथे पोलिस औटपोस्टची मागणी*\n*पेठ वडगांवमध्ये बेवारस वयोवृद्ध* *महीलेच्या मृतदेहावर* *केले अंत्यसंस्कार*\n🛑 *कोथरूडमधील परांजपे हायस्कूल जवळच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मिटला* 🛑\nबीड शहरातील सर्व दुकानदार,भाजीपाला, फळे विक्रेत्यांना अॅटिजेन तपासणी करण्याचे आवाहन ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना केली आर्थिक मदत\nBy राजेंद्र पाटील राऊत\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/coronavirus-update-maharashtra-lockdown-health-minister-rajesh-tope-appeal-to-people-of-maharashtra-lokrashtra/", "date_download": "2022-09-28T09:12:20Z", "digest": "sha1:MDQVRKL3QKSPZZBBBOP3QY67K2KE43HB", "length": 11585, "nlines": 132, "source_domain": "lokrashtra.com", "title": "coronavirus-update-maharashtra-lockdown-health-minister-rajesh-tope-appeal-to-people-of-maharashtra - lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णलयातून पत्र, केले कळकळीचे आवाहन\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णलयातून पत्र, केले कळकळीचे आवाहन\nमुंबई : कोरोनाच्या लढाईत सुरुवातीपासूनच महाराष्ट्रभर दौरे करून आरोग्य यंत्रणेची चोख व्यवस्था सांभाळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याचबरोबर राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होऊ लागल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. विदर्भासह मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर लॉकडाउनबाबतचा आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातूनच एक पत्र जनतेसाठी लिहिले असून, लॉकडाउनचे संकट ओढावू नये यासाठी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.\nकोरोनाचे संकट ओढावले तेव्हापासून सातत्याने राज्यभर दौरे करून आरोग्य सेवेचा आढावा घेणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे गेल्या आठवड्‌यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सध्या पुन्हा कोरोनाचे संकट ओढावले असून, दररोज कोरोना रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.\nत्यांनी पत्रात लिहिले की, गेल्या वर्षभरापासून आपण करोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण करोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही करोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये करोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. करोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु करोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे.\nसमजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने करोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया करोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.\nनाशिककर संमेलन यशस्वी करणारच – स्वागताध्यक्ष छगन भुजबळ\nरुबीना दिलैक ठरली ‘बिग बॉस-१४’ची विजेती, राहुल वैद्य उपविजेता\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mtsolympiad.ac.in/2021/07/30/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-24-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-2022-%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-28T10:01:21Z", "digest": "sha1:UCKZXXDVOMETNOLT6A3N3XTIQWUQ722C", "length": 2916, "nlines": 31, "source_domain": "mtsolympiad.ac.in", "title": "परीक्षा दिनांक 22/ मे /2022 रविवार – एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा", "raw_content": "\n2023 च्‍या परीक्षेचे स्‍वरूप ( परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. )\n2023 परीक्षेचे माहिती पत्रक\nपुस्‍तक नको असल्‍यास पुढील फॉर्म भरावा\nपरीक्षा दिनांक 22/ मे /2022 रविवार\n* वेळ – सकाळी 11 : 00 वाजता.\nकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्‍या परिस्‍थितीमुळे परीक्षा ऑनलाईन होणार आहे.\nपरीक्षे बाबत सर्व सूचना पालकांच्‍या मोबाईलवर व्‍हॉट्सॲप च्‍या माध्यमातून देण्यात येतील.\nऑनलाईन परीक्षेसाठी युजरनेम व पासवर्ड 10/मे/2022 नंतर मोबाईलवर व्‍हॉट्सॲप च्‍या माध्यमातून देण्यात येतील.\nऑनलाईन परीक्षेच्‍या सरावासाठी मॉकटेस्‍ट (सराव चाचणी) 15/ मे /2022 रोजी होईल.\nइयत्‍ता पहीली व दुसरीसाठी सकाळी 11 ते 12 : 30 (दिड तास)\nइयत्‍ता तीसरी, चौथी, सहावी, सातवीसाठी सकाळी 11 ते 1:30 (सलग अडीच तास) असेल.\nप्रत्‍येक वर्गासाठी सर्व माध्यमांची प्रश्नपत्रिका एकच असेल.\nमागील वर्षीच्‍या सर्व विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलंपियाड मोबाईल ॲप डिलीट करावे.\n© 2020-21 : एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/pandit-nehru-yashwantrao-chavan-and-maharashtra/", "date_download": "2022-09-28T10:49:09Z", "digest": "sha1:YKMKG7YBAARTSZAVDRXGTRXSO2IEYK6Y", "length": 20309, "nlines": 163, "source_domain": "thepublitics.com", "title": "नेहरू… महाराष्ट्र… आणि यशवंतराव", "raw_content": "\nHomeUncategorizedनेहरू… महाराष्ट्र… आणि यशवंतराव\nनेहरू… महाराष्ट्र… आणि यशवंतराव\nराष्ट्राचा जो विकास झाला, तो टप्प्याटप्प्याने कसा झाला, हे आपण जाणतोच. त्यात महाराष्ट्राची नेमकी काय भूमिका होती, त्याचा वारसा चव्हाण साहेबांकडे कसा आला त्यातलं त्यांनी काय घेतलं काय सोडलं त्यातल्या परस्पर गोष्टींचा समन्वय कसा केला हे सुद्धा आपणाला बघितलं पाहिजे. म्हणजेच या सर्व गोष्टींचा संयुक्त महाराष्ट्रा मध्ये किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय वाटा आहे काय योगदान आहे आपल्याला समजेल. थोडक्यात तो काळ केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पायाभरणीचा काळ होता. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या देशाची पायाभरणी सुरू होती. भाषावार प्रांतरचना नवी होती. यशवंतरावांचा हा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंही भारावलेला काळ होता.\nयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीने २०१२ मध्ये महाराष्ट्रातील काही मान्यवरांना आमंत्रित करून त्यांची व्याख्याने कराड येथे आयोजित केली गेली होती. त्यातील एक मान्यवर म्हणजे विचारवंत व लेखक सदानंद मोरे यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगतात कि, यशवंतरावांची भूमिका ही होती की, महाराष्ट्र पाहिजे; परंतु तो वेगळ्या पद्धतीने मिळवायला हवा होता, हा एक त्याच्यातला मुद्दा होता. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांना विचारलं की, ” संयुक्त महाराष्ट्र आणि नेहरू यांच्या एकाची निवड करायची झाली, तर तुम्ही काय निवडाल तर यशवंतराव म्हणाले मी संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरू पसंती देईन, महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ आहेत. “\nया त्यांच्या विधानानंतर राजकारणात भयंकर गदारोळ झाला. महाराष्ट्र मध्ये अजूनही कधी कधी त्या वाक्याची आठवण होत असते. ते फक्त एक साधारण वाक्य नव्हतं तर त्यामागची धारणा अशी होती की, ज्यावेळी यशवंतराव असं म्हणतात की संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे तेव्हा त्यांना नेहरू ही व्यक्ती अभिप्रेत नसते. नेहरू हे भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून भारताचे एक प्रतीक आहेत. संयुक्त महाराष्ट्र पेक्षा नेहरू मोठे आहेत याचा अर्थ महाराष्ट्रापेक्षा हिंदुस्तान मोठा. त्यांचा कारकीर्दीच्या सुरुवातीला , जेंव्हा गांधी-नेहरूंचा संबंध आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गांधी या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. समाजवादापासून रॉयवादाकडे, रॉयवादाकडून गांधींच्या विचारांकडे ते गेले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की नेहरु जे समाजवाद मांडतात, तोच या देशाच्या कल्याणाचा खरा विचार आहे. म्हणून नेहरूंच्या मागे जाणारे आणि त्यांचं अनुयायीत्व स्वीकारणारे यशवंतराव आपण पाहिले. परंतु ते नेहरूंचे अनुयायी काय एकदम झाले नाहीत. ते नेहरूंच्या मागे काही मिळवायला हि गेले नाहीत. त्यांना नेहरू पटले म्हणून ते गेले. त्यांचा स्वतःच्या समाजवादापासूनचा प्रवास नेहरूंच्या समाजवादाचा पर्यंत होता.\nचव्हाण साहेबांची भूमिका म्हणजे, “भारतातील एकता ही सांस्कृतिक साध्यार्म्यावरती आधारलेली होती.” आपण ज्याला भारत देश म्हणतो तेव्हा तो आलिकडच्या अर्थाने. विशेषतः हा युरोपमध्ये ज्या प्रकारचा राष्ट्रवाद पुढे आला होता त्याप्रमाणे गेल्या काही शतकांमध्ये त्याला आपण नेशन-स्टेट म्हणतो. तर त्या प्रकारचा राष्ट्रवाद म्हणजे त्या प्रकारचा राष्ट्र, हे भारत देश होता का पूर्वी सर चव्हाण म्हणतात की, ‘नाही. भारतात एकता होती, ती कसली एकता होती सर चव्हाण म्हणतात की, ‘नाही. भारतात एकता होती, ती कसली एकता होती ती सांस्कृतिक एकता होती.’ आपण पाहिलं की बारा ज्योतिर्लिंग चारधाम अशा गोष्टी चारी दिशांना आहेत. लोक तिकडे जातात. ज्योतिर्लिंग आपण ऐकून आहोत. अहिल्याबाईंनी जवळजवळ बारा ठिकाणी या ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे काम केलं होतं. अशा पद्धतीला आपण सांस्कृतिक ऐक्य म्हणतो. एकता साधर्म्य हे आपल्यात होतं ज्याला केंद्रीय सत्तेचा आधार नव्हता. एक राष्ट्र, एक राज्य ही कल्पना ही अस्तित्वात नव्हती. म्हणूनच आता सांस्कृतिक एकतेवर राजकीय प्रक्रिया करून आधुनिक कल्पनेप्रमाणे प्रक्रिया करून भारत हे एकसंध राष्ट्र बनवणे आपले कर्तव्य आहे.\nचव्हाण साहेबांनी ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे सांगितली कि, आपण राजकीय राष्ट्र नव्हतो, हे कबूल करण्यात काही खेद बाळगण्याचे कारण नाही. एका वेगवेगळ्या पातळीवर आपण राष्ट्र होतो आणि वेगळ्या पातळीवर ती नव्हतोही. ते आता आपलं काम आहे. भारत एकसंध करण्याची प्रक्रिया त्यांना राजकीय प्रक्रियेत अभिप्रेत होती. जर संयुक्त महाराष्ट्र असेल किंवा आणखीन कुठल्या चळवळी असतील, या चळवळीमुळे भारत अशा पद्धतीने एकसंध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत असेल तर, चव्हाण साहेब त्या चळवळीला पूर्णपणे मनापासून पाठिंबा देणार नाही ते अगदी सरळ, स्वच्छ व उघड होतं. त्या काळामध्ये तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत मोठ्या स्वरूपात सक्रिय होती त्या काळात देखील त्यांना हे नाही पटलं. त्यांनी वेगळी भूमिका घेतली विश्वाच्या दृष्टिकोनातून पाहणारा तो माणूस होता. त्यांच्यावर भरपूर टीका झाली. आचार्य अत्रे यांच्यासारख्या पत्रकारांनी काही विशेषणे ही वापरली होती.\nयाच्याशी संबंधित, आणखी एक उदाहरण म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडेही त्यावेळेला हिंदुमहासभा वाले गेले होते. जयंतराव टिळक वगैरे लोक देखील त्यात होते. सावरकरांकडे जाण्याचा उद्देश हा होता की त्यांना हिंदू महासभेचा पाठिंबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाहिजे होता. आताच स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर राष्ट्रवादी, अखंड हिंदुस्तानवादी. हे लोकं तिथे गेले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना चक्क नाही म्हणून सांगितलं. परंतु सावरकरांनी पाठिंबा देण्याचे नाही सांगितले , जर हे लोकांना जाहीर करायचं तर लोकं काय म्हणतील\nहा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तीचा नव्हता तर हिंदुमहासभा नावाच्या एका राष्ट्रीय पक्षाचा होता. तेव्हा हिंदू महासभेच्या लोकांनी जाहीर सांगितलं की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा आहे. नसतानाही सांगितले. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सगळ्या लोकांनी, सर्व व्यक्तींनी निरपवादपणे संपूर्ण पाठिंबा दिलाच पाहिजे असा आपण आग्रह धरण्याचे कारण नव्हतं. या चळवळीला धरून अनेकांची अनेक मते असू शकतात. तेव्हा सावरकर म्हणाले होते की, ‘ संयुक्त महाराष्ट्र ,हा काय प्रकार आहे मी भारतमातेला फक्त ओळखतो. आणखी आंध्र माता किंवा महाराष्ट्र माता अशी काही भानगड नाही. “\nPrevious article‘उद्या’ ला साहित्य अकादमी\nNext articleएक क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात देह ठेवतो आणि इकडे हा तरुण सैरभैर होतो…\nसरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या\nमोदी विरुद्ध मोदी ; प्रल्हाद मोदींनी याअगोदरही बंधूंवर टीका केलेली आहे..\nएकीकडे बॉलीवूडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, पण अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ रिलीज होण्यापूर्वीच करोडो कमावलेत…\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2016/08/a-journey-to-heart.html", "date_download": "2022-09-28T09:09:31Z", "digest": "sha1:3SKQMVPNW36C2FAK3ESS6JI3SOX4VRAF", "length": 6013, "nlines": 100, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "'A journey to the Heart'", "raw_content": "\nकॉलेजमध्ये असताना, इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासात एक अप्रतिम कॉन्सेप्ट होता. इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्रापासून दूर विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतो.\nअशा अनेक कक्षा असतात.\nकेंद्राच्या अगदी जवळची कक्षा आतली कक्षा. बाहेरच्या मोठ्या होत जातात. हे इलेक्ट्रॉन बाहेरच्या उच्च कक्षेतून आतल्या लहान कक्षेत उतरतात, उडी मारतात त्यावेळी काही पॅकेट्स बाहेर टाकतात.\nइलेक्ट्रॉनच्या ह्या कवायतीमुळे एनर्जी/ लाईट निर्माण होतो.\nआज ओशो ऐकत घरी येत होते..\nओशो म्हणतात, तुम्ही बुद्धीच्या कक्षेतून मनाच्या कक्षेत उतरता, उडी मारता तेव्हाच खरं जगणं सुरु होतं\nहा \"fall\" आहे, असे ते म्हणतात.\nखरंय, बुद्धधीच्या व्यावहारिक उंचीवरून मनाच्या संवेदनशीलतेकडे उतरणं म्हणजे जगाच्या दृष्टीने अधोगतीच, फॉलच..\nह्यावर अधिक विचार करताना वाटलं\nबुद्धधीकडून मनाकडे उडी मारताना जे पॅकेट आपण आपल्याबाहेर फेकतो ते इतर काही नसून 'इगो' असावा, कारण एकदा तो बाहेर पडला की मग फक्त प्रकाश उरतो, सकारात्मक एनर्जी आयुष्य व्यापू पाहते\nहा असा वरवर दिसणारा 'फॉल' आपल्याला आपल्या केंद्राकडे, आपल्या ख-या अस्तित्वाकडे घेऊन जातो, हे 'अहंविरहित आत्मकेंद्र' गाठण्याचं गमक कळलं की ह्या फॉलमधली रंगत दुणावते.\nबागेश्री, ज्याला तू सोपान म्हणले आहेस, आठवत त्या ह्याच electrons च्या कक्षा आहेत....ह्या विषयावर अधिक सविस्तर F Capra च्या Tao of physics ह्या ग्रंथात आहे..ते मी प्रसादला दिले आहे;ते तू जरूर वाच.ह्या ग्रंथावर काही पोस्ट्स माझ्या Time line वर आहेतच....ओशो पेक्षा अधिक स्पष्ट आणि वैज्ञानिक... पण आध्यात्माच्या अंगाने Quantum jump ही संकल्पना आणि electrons आणि sub-particles च्या संदर्भासहित Tao of Physics मध्ये अत्यंत स्पष्ट-नि:संदिग्ध आहे.\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment/aamhi-sare-khawayye-jodit-godi-to-start-from-navratri-nrsr-328899/", "date_download": "2022-09-28T10:09:05Z", "digest": "sha1:3X6NYS6TGJAIYBKIVAFV2FWHLBHTFAOB", "length": 12185, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Aamhi Sare Khawayye | घटस्थापनेपासून ‘आम्ही सारे खवय्ये’चं नवं पर्व होणार सुरु, जोडीने वाढणार गोडी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nAamhi Sare Khawayyeघटस्थापनेपासून ‘आम्ही सारे खवय्ये’चं नवं पर्व होणार सुरु, जोडीने वाढणार गोडी\n‘आम्ही सारे खवय्ये’ येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हेच या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत.\nमाणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो, असं म्हणतात. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं यासाठी त्या विविध माध्यमे शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ (Aamhi Sare Khawayye) नित्यनियमाने करत होता. आता जवळपास २ वर्षानंतर महिला वर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हेच या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत.\n‘आम्ही सारे खवय्ये’ हा तुमचा आवडता कार्यक्रम पुन्हा येतोय तुमच्या भेटीला.\n26 सप्टेंबरपासून दु. 2:30 वा.\nकोल्हापूरपासून या पर्वाची सुरुवात होत असून महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटीमध्ये आम्ही सारे खवय्येचे भाग रंगणार आहेत. ‘आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी’ हे या नवीन पर्वाचे नाव असून या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत आणि कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.\nदांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या गरबा कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल\nया नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. झी मराठीवर पाहता येणार आहे.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/marathwada/aurangabad/thackeray-government-to-fall-claim-of-ramdas-athavale-nrvk-70673/", "date_download": "2022-09-28T10:18:04Z", "digest": "sha1:LKORQ3QLG3BKMNQUHJQAXTKRMIXXXG7Y", "length": 10619, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "औरंगाबाद | ...मग ठाकरे सरकार पडणार; रामदास आठवलेंचा दावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nऔरंगाबाद…मग ठाकरे सरकार पडणार; रामदास आठवलेंचा दावा\nयुपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. पण, शिवसेना युपीएचा घटक आहे का असा सवालच त्यांनी उस्थित केला आहे. शिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे. लवकरच . काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार असा दावा आठवलेंनी केला आहे.\nऔरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पून्हा एकदा ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार असे आठवलेंनी म्हंटले आहे.\nयुपीएचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. पण, शिवसेना युपीएचा घटक आहे का असा सवालच त्यांनी उस्थित केला आहे.\nशिवसेनेच्या या मागणीमुळे ठाकरे सरकारसोबत काँग्रेसचा खळ्ळखट्यॅक होणार आहे. लवकरच . काँग्रेस सरकारमधील आपला पाठिंबा काढणार आणि हे सरकार पडणार असा दावा आठवलेंनी केला आहे.\nआगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार आणि शिवसेनेचा पराभव होईल असेही आठवले म्हणाले.\nयावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावलेली नोटीस, शेतकरी आंदोलन अशा विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली.\nसंजय राऊत यांच्या ‘त्या’ ट्विटला रामदास आठवलेंचा आपल्या खास अंदाजात Reply…\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/wagonr-7-seater-replaced-maruti-omni-mpv-see-details-5975795.html", "date_download": "2022-09-28T10:32:46Z", "digest": "sha1:WTUIAFIGPBDV7C3FKAIOW2BIZWEBUYU4", "length": 5323, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मारुती आणतेय नवी 7 सीटर कार, 3 व्हेरीएंटमध्ये होऊ शकते लाँच, रिपोर्ट्सनुसार एवढी असेल प्रत्येक व्हेरिएंटची किंमत | WagonR 7 Seater Replaced Maruti Omni MPV; See Details - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमारुती आणतेय नवी 7 सीटर कार, 3 व्हेरीएंटमध्ये होऊ शकते लाँच, रिपोर्ट्सनुसार एवढी असेल प्रत्येक व्हेरिएंटची किंमत\nअॅटो डेस्क - मारुती सुझुकी 7 सीटर वॅगनआर लाँच करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येदेखिल ही बातमी खरी असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार न्यू वॅगनआर मारुतीच्या ओमनीला रिप्लेस करेल. कंपनीने सांगितले की, 2020 पासून भारतात न्यू व्हेइकल सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम लागू होणार आहे. त्यामुळेच ही कार बंद करावी लागेल. कारण ही कार सेफ्टी नॉर्म्सनुसार तयार केलेली नाही.\nकंपनीशी संबंधित सुत्रांच्या मते, न्यू वॅगनआर जुन्या कारपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. पण समोरून तिचा लूक जुन्या वॅगनआर सारखा दिसेल. 7 सीटर कारमध्ये जास्त स्पेस असेल. त्यात समोर 2, मधे 3 आणि मागे 2 सीटसाठी जागा असेल. यात 3 सिलिंडरचे 1200cc चे पेट्रोल इंजीन असेल. पॉवरचा विचार करता 84bhp आणि 115Nm टॉर्क जनरेट करेल. ही कार टेस्टींग दरम्यान दिसल्याचेही सांगण्यात येते.\nपेट्रोल आणि CNG व्हेरीएंट\nकंपनी नव्या वॅगनआरबरोबर CNG चा पर्यायही देऊ शकते. 3 मॉडेल्समध्ये लाँच होणारी ही कार R बेस, R टॉप आणि R CNG नावानेच विकली जाईल. या कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 5.2 लाखांपासून सुरू होईल. R टॉप की 6.5 लाख रुपए आणि R CNG ची किंमत 6.3 लाख असू शकते. याच 5 स्पीड मॅन्युअल आणि अॅटो ट्रान्समिशन (AMT) दोन्ही पर्याय असतील.\nवॅगनआर 7 सीटर लिमिटेड एडिशनमध्ये न्यू बॉडी ग्राफिक्स असतील. त्यात की-लेस एंट्रीसह सेंट्रल लॉकिंग, सिक्युरिटी अलार्म, ड्युअल टोन डॅशबोर्ड, ब्लूटूथसह डबल डिन स्टीरिओ, प्रिमियम सीट फॅब्रिकसह रियर पॉवर विंडो मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/protein-side-effect-exessive-intake-of-protein-for-weight-loss-can-be-dangerous-mhpj-743847.html", "date_download": "2022-09-28T09:41:01Z", "digest": "sha1:6ADLTPSVX6ZVPW54W6YYT7IRQFG6WDNP", "length": 7666, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Protein side effect exessive intake of protein for weight loss can be dangerous mhpj - Protein Side Effect : वजन कंट्रोल करण्यासाठी भरपूर प्रोटीन घेताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम – News18 लोकमत", "raw_content": "\nProtein Side Effect : वजन कंट्रोल करण्यासाठी भरपूर प्रोटीन घेताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम\nसामान्यपणे आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जात असाल, तर तुम्हाला तुमच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 1.5 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे.\nसामान्यपणे आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जात असाल, तर तुम्हाला तुमच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 1.5 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे.\nबऱ्याचदा आपण वजन कमी करण्याच्या नादात प्रोटीनचे सेवन जास्त प्रमाणात करतो आणि हे शरीरासाठी चांगले नसते. यामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यावर आपल्या शरीराला हे दुष्परीणाम होतात.\nवजन वाढणे : आजकाल बरेच लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात आणि ते कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन करतात. परंतु असे केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन प्रमाणातच करायला हवे.\nडिहायड्रेशन : रोजच्या आहारात जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. प्रोटिन्स पचवण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. मात्र लघवीच्या स्वरूपात खूप पाणी शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते.\nडिप्रेशन : प्रोटीन जास्त प्रमाणात घेतल्यास आणि कमी कार्बोहायड्रेट खाल्ल्‍याने तुम्‍हाला नैराश्‍य, चिंता, तणाव आणि नकारात्मक भावना यांच्‍या समस्या होऊ शकतात. यामुळे तुमच्या शरीरातील ताणतणाव हार्मोन्स वाढून नैराश्य येऊ शकते.\nजास्त तहान : जेव्हा तुम्ही भरपूर प्रोटीन खाता. तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक तेवढेच पाणी लागते. जर तुम्ही तुमच्या प्रथिनांच्या सेवनासाठी पुरेसे पाणी प्यायले नाही तर जास्त तहान लागण्याची समस्या वाढेल\nजास्त थकवा : शरीरात डिहायड्रेशन झाले की थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. हे कमी कार्बोहायड्रेट सेवन किंवा प्रोटीनच्या जास्त सेवनामुळे होऊ शकते.\nबद्धकोष्ठता : प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त नसते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. त्यामुळे प्रोटिन्ससोबत फायबरने समृद्ध असलेले कार्बोहायड्रेट घेणे आवश्यक आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/elli-avram-hot-photoshoot/", "date_download": "2022-09-28T10:14:15Z", "digest": "sha1:IMIQZXDLNMLMJER6YOENVLAJXFEVVPBY", "length": 7363, "nlines": 130, "source_domain": "lokrashtra.com", "title": "Elli Avram Hot Photoshoot - Lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nएली अवरामचा हॉट फोटोशूट; चाहते झाले घायाळ, पाहा फोटो\nएली अवरामचा हॉट फोटोशूट; चाहते झाले घायाळ, पाहा फोटो\nफोटोंवर चाहत्यांचा कमेंटसचा पाऊस\nमुंबई : बिग बॉस फेम अभिनेत्री एली अवराम सध्या भलतीच चर्चेत आहे. होय, एलीने नुकतेच हॉट फोटोशूट केले असून, या फोटोंनी सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेट्‌सचा पाऊस पडत असून, फोटोंना लाइक्सही मोठ्या प्रमाणात केले जात आहे.\nएलीने २०१३ साली मिकी व्हायरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तत्पूर्वी तिने बिग बॉस या रिॲलिटी शोमधून प्रसिद्धी मिळविली होती. मुळची स्वीडनची असलेल्या एलीने कॉमेडीयन कपिल शर्मा याच्यासोबत ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटातही काम केले आहे. तसेच पोस्टर बॉईज, बटरफ्लाय, मलंग अशा अनेक चित्रपटात ती झळकली आहे.\nएलीचे इंस्टाग्राम अकाउंट नेहमीच चर्चेत असते. ती अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. सध्या तिने अपलोड केलेल्या फोटोंवर लाखो चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. एका तिच्या चाहत्याने ‘जगात सुंदर अशी तू आहेस, जगात जर सुंदरतेची स्पर्धा असेल तर तूच जिंकशील अशा शब्दात तिच्याप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.\nBudget 2021 : अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण; अखेर हलवा समारंभ झाला\nकर्णधार विराट कोहली, अभिनेत्री तमन्ना भाटियाला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस, वाचा नेमके काय आहे प्रकरण\nकाकांनी ३-४ वर्षे माझ्यावर बलात्कार केला; वैश्याव्यवसायही केला; Bigg Boss फेम रोहित…\nसुश्मिता सेन-ललित मोदींचं ब्रेकअप, सोशल मीडियावर चर्चेला उधाण\nराजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; पत्नीशी बोलण्याचा करतात प्रयत्न\n, सलमान खानच्या ईद पार्टीला उपस्थित राहणाऱ्या कंगना रणौतला…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T08:52:23Z", "digest": "sha1:QKOVX5XUJQKX6RHQ2RWH6DLFJYBSXNNB", "length": 15521, "nlines": 84, "source_domain": "news105media.com", "title": "मकर राशी (नोव्हेंबर २०२१); तुमचे भाग्य तुमच्या सोबती असेल…या स्थितीचा सदुपयोग कराल तर, होईल पैशाचा वर्षाव...तसेच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nमकर राशी (नोव्हेंबर २०२१); तुमचे भाग्य तुमच्या सोबती असेल…या स्थितीचा सदुपयोग कराल तर, होईल पैशाचा वर्षाव…तसेच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील\nमकर राशी (नोव्हेंबर २०२१); तुमचे भाग्य तुमच्या सोबती असेल…या स्थितीचा सदुपयोग कराल तर, होईल पैशाचा वर्षाव…तसेच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील\nNovember 6, 2021 admin-classicLeave a Comment on मकर राशी (नोव्हेंबर २०२१); तुमचे भाग्य तुमच्या सोबती असेल…या स्थितीचा सदुपयोग कराल तर, होईल पैशाचा वर्षाव…तसेच या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील\nनमस्कार मित्रांनो, हिं दू पंचाग अनुसार नोव्हेंबर महिन्याला कार्तिक महिना म्हणलं जातं. आज आपण मकर राशीचे नोव्हेंबर महिन्यातील राशिभविष्य जाणून घेऊया. तर ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात ज न्मलेल्या व्यक्ती या दुसऱ्याचं भलं करण्यासाठी ज न्मलेल्या असतात. खुप दयाळू आणि परोपकारी असतात.\nजोपर्यंत यांच्या स्वाभिमानाला धक्का लागत नाही, तो पर्यंत या व्यक्ती कोणतीही गोष्ट टाळून पुढे जातात. सगळ्यांमध्ये सामंजस्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या महिन्यात ज न्मलेल्या व्यक्ती उदार असतात. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत शुभ आहे. परिवरातूनही चांगल्या बातम्या येतील त्यामुळे तुम्ही आनंदी व उत्साही असाल.\nछोट्या मोठ्या पार्टी करू शकता. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. भाग्याची साथ मिळून कामात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील आणि या संपर्कामुळे तुम्हाला फा यदा होईल. तुमच्या व्यापाराची प्रशंसा होईल. जे लोक नोकरी करतात त्यांनाही नोकरीच्या ठिकाणी स न्मान प्राप्त होईल. खुप दिवसापासून तुम्ही ज्या पदासाठी प्रयत्न करत आहात त्याची चर्चा होऊ शकते.\nतुमच्या कार्यक्षेत्रात वृद्धी होईल आणि मन प्रसन्न राहील. जे लोक स रकारी नोकरी करतात त्यांच्यासाठी विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मकर राशीची जी मुलं शिक्षण घेत आहेत ते थोडे अभ्यासावरून लक्ष दुर्लक्ष करू शकतात. अभ्यासावरून मन भटकू शकते आणि हे सगळं पंचम भावात बसलेल्या राहू मुळे होत आहे. राहू बुद्धी भ्रमित करतात आणि एकप्रकारे तुमची परीक्षाच घेतात.\nमित्रांमुळेही अभ्यासावर दुर्लक्ष होऊ शकतं तसेच प्रेम सं बंधाकडे आकर्षित होऊ शकता. त्यामुळे तुमचे फोकस ठेवा व अभ्यास करा. त्याचबरोबर तुमचं म न आणि बुद्धी भटकण्यापासून रोखण्यासाठी बृहस्पती पण काम करतील त्याची पंचम भावावर दृष्टी आहे त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही जे काही अभ्यास कराल ते सगळं तुमच्या लक्षात राहील, त्यामुळे चांगल्या रीतीने अभ्यास करा.\n16 नोव्हेंबर ला शनीचे गोचर एकादशी मध्ये झाल्याने थोडा मा नसिक द बाव राहील. राहू मुळे तुम्ही भटकाल व त्यामुळे तुम्ही चु कीचे निर्णय घेऊ शकता. तुमचे गुरू व आपल्या परिवारातील लोकांशी बोला आणि त्यांचे विचार घ्या.\nमहिन्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत, आपल्या परिवारातील व्यक्तींसोबत भां डण होऊ शकतं त्यामुळे हे टाळा.\nपरिवारातील सगळ्यांचे एकमेकांवर हावी राहण्याची परिस्थिती राहील. 20 नेव्हेंबर नंतर ही परिस्थिती सुधारेल व घरातील वातावरण बदलेल. वडिलांच्या आ रोग्य सं बंधीत स मस्या निर्माण होऊ शकते. भाऊ बहिणीची मदत मिळेल.\nप्रेमसं बंधीत हा महिना गोड आंबट राहील. जे प्रेमाच्या शोधत आहेत त्यांना प्रेम भेटेल. ज्यांचे प्रेम सं बंध चालू आहे त्यांच्यासाठी या महिन्यात चढ उतार राहील.\nपण भां डण न करता विचार करून निर्णय घ्या. 16 नोव्हेंबर नंतर सूर्याचे गोचर वृश्चिक राशीमध्ये होत आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये क्रो ध व आ क्रमकता वाढेल. लग्न झालेल्यासाठी हा वेळ शुभ आहे, आपसात प्रेम राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण राहील.\nपण 20 नोव्हेंबर नंतर तुम्हाला थोडी काळजी घेतली पाहिजे . वै वाहिक जी वनात त णाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिवारात नवीन सदस्याचे आगमन ही होऊ शकते. परिणामी वि वाहित असलेल्यांसाठी हा महिना उत्तम असेल.\nया महिन्यात खर्च वाढू शकतो पण पैसे येण्याचे नवीन मार्ग निर्माण होतील. नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन मिळू शकते.\nव्यापारात वृद्धी होईल. आर्थिक दृष्टीने हा महिना ठीक ठाक असेल. ह्या महिन्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल व त्याच्या जोडीने खर्च सुद्धा वाढतील. हे खर्च गरजेनुसार असल्याने तसेच प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास काळजी करावी लागणार नाही. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल.\nहा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. अधून – मधून प्रेमळ भां डणे होतील, ज्यात प्रेम भरलेले असल्याने आपले नाते अधिक दृढ होईल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन आनंदमय असेल. एकमेकांच्या सहवासात आपण आनंदून जाल. विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होईल. त्यांचे मन अभ्यासात रमेल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉलो करा.\nया लोकांनी मुळीच करू नये वांग्याचे सेवन…अन्यथा आपण मृत्यूला सुद्धा भविष्यात तोंड देऊ शकता..वांगे खाणाऱ्याने एकदा पहाच..अन्यथा\nऊंट साप खाल्यावर रडतो का…तसेच उंटाला साप का खायला दिला जातो…जाणून घ्या यामागील रहस्यमय कारण\n77 वर्षांनंतर श्रावण महिन्यात लक्ष्मी नारायण योग… या 4 राशींच्या घरात लक्ष्मीजींचे आगमन अवश्य होणार आहे….आपल्या जीवनात होणार हे मोठे बदल\nचंद्राचा मीन राशीत प्रवेश,या राशींच्या खर्चात वाढ बसणार मोठा फटका…तर या राशींना होणार लाभ, व्यापार, नोकरी, आरोग्य, वैवाहिक सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व राहील\n१४ एप्रिल: मंगळ बदल या सहा राशींवर पडणार प्रचंड प्र भाव…गो चर मंगळ तुमच्या राशींवर पा डणार प्र भाव त्यामुळे असतील आपले हे हाल…तर या राशीं असतील फा यद्यात\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/coronavirus-2-thousand-148-patients-were-cured-from-corona-in-a-day-in-the-state-99242/", "date_download": "2022-09-28T10:37:32Z", "digest": "sha1:O7MOOXPKECYSFAHAHBJVLESX2AO6OI3Z", "length": 17634, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nHome » आपला महाराष्ट्र\nCoronavirus : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधित होणाऱ्यांपेक्षा दुप्पट; आकडेवारीत बाब स्पष्ट\nमुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे.बाधितांच्या संख्येत घट होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या शनिवारी दुप्पट होती. Coronavirus 2 thousand 148 patients were cured from corona in a day in the state\nराज्यात शनिवारी २ हजार १४८ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, १ हजार १३० नवीन बाधित आढळले आहेत. याशिवाय,२६ रूग्णांचा मृत्यू झाला.\nराज्यात आजपर्यंत ६४,४९,१८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.\nमुंबईत कोविड पेशंटसाठी देवदूत बनली पुस्तके\nयामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.५७ टक्के आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०९,९०६ आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०१९६ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर २.१२ टक्के आहे.\nतपासलेल्या ६,२५,५९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०९,९०६(१०.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६७,०६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १६,९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nपुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास\nकॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये\nकाश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nगेहलोत यांचे तख्त जाणार की पायलट यांचा राज्याभिषेक होणार : आता चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात 28 September 2022\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/the-centre-has-announced-a-public-holiday-on-april-14-this-year-on-account-of-the-birth-anniversary-of-dr-br-ambedkar-36071/", "date_download": "2022-09-28T09:00:57Z", "digest": "sha1:G2RIZKQ4UYR22V3X23ZY27IBVEHO4VBQ", "length": 19878, "nlines": 147, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » आपला महाराष्ट्र » ताज्या बातम्या » भारत माझा देश » विशेष\nBabasaheb Ambedkar Jayanti 2021 holiday:मोदी सरकार कडून ‘भीमवंदना’: 14 एप्रिल सार्वजनिक सुट्टी जाहीर ; संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना\nडॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी देशातील सर्व कार्यालयांना सुट्टी, केंद्राची घोषणा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंतीभारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन केलं जात आहे.\nनवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिलला 130 वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी असते. परंतू आता केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे.\nयामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांसह औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी दिली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 14 एप्रिल 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nडॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल, 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881 च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.\nस्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता.\nप्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या.\nसमाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/went-on-a-tour-and-got-stuck-on-the-express-way-traffic-jam-on-mumbai-pune-route-weekend-in-trouble-117699/", "date_download": "2022-09-28T08:51:51Z", "digest": "sha1:CCRHTCI3VULTG35UXQIZQVUMNN63Z3QN", "length": 18143, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nHome » आपला महाराष्ट्र\nपर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले; मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम; विकेंडचा पचका\nमुंबई : पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले, अशी परिस्थिती अनेक कुटुंबियांची झाली. कारण मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम झाल्याने अनेकांच्या विकेंडचा पचका झाला आहे.\nगेली दोन वर्षे कोरोमुळे लोकांना पर्यटन आणि विकेंड साजरा करत आला नव्हता. लागोपाठ आलेल्या सुट्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला जाण्यासाठी गाड्या काढल्या. पण, प्रचंड राहदारीमुळे त्या मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्या. सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे अनेक वऱ्हाडी मंडळींचा प्रवास सुरु आहे. एसटी संपामुळे अनेकांनी खासगी वाहनाचा आणि रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडला आहे.\n‘भारत गौरव’ ट्रेन सुरू होणार , खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील,देशातील पर्यटनाला मिळणार चालना ; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा\nनाताळबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी खासगी वाहने शनिवारी रस्तावर आली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात मुंबईबाहेर पडल्याने एक्स्प्रेस-वेवर १८ तासांहून अधिककाळ वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका प्रवाशांना शनिवारी चांगलीच बसला. या मार्गावरील वाहतूक सरता सरत नव्हती. देशभर ओमायक्रॉनचे संकट आहे. पण, दोन वर्षांची पर्यटनासाठी बाहेर पडलेले एक्सप्रेस-वेवर अडकून पडले. यामुळे ते वैतागले आहेत.\nमुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा : राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अशोक गेहलोत, केजरीवालांकडून अभिनंदन, म्हणाले- पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले\nराज्यात मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसासह गारपिटीची शक्यता : हवामान खात्याचा इशारा\nपुणे : दोन दिवसांत २०३ बुलेटस्वारांवर कारवाई ; मोठ्या आवाजाचे सायलेन्सर घेतले काढून\nबजरंग दलाने सांता क्लॉजचा पुतळा जाळला ; मुर्दाबादच्या दिल्या घोषणा\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nNIA-ATS raid on PFI : दिल्लीतील शाहीन बाग, निजामुद्दीन सह देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी; 100 हून अधिक ताब्यात\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/fisherman-gets-4-cr-compensaion-54948/", "date_download": "2022-09-28T09:27:25Z", "digest": "sha1:MOBTFBYM6OTRRGEXNQS5JEDQOWXEYWZY", "length": 17516, "nlines": 146, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nमच्छीमारांच्या वारसांना तब्बल चार कोटींची भरपाई, इटलीच्या नौसैनिकांवरील खटला अखेर बंद\nनवी दिल्ली : केरळमधील मच्छीमारांची २०१२मध्ये हत्या प्रकरणातील इटलीच्या दोन नौसैनिकांवर भारतात सुरू असलेला फौजदारी खटला बंद करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शविली. या दोघांवरील पुढील खटला इटली सरकार चालविणार असल्याचेही सांगण्यात आले. पीडित मच्छीमारांच्या वारसांना भरपाई म्हणून दहा कोटी रुपये जमा केल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने खंडपीठाला दिली. Fisherman gets 4 cr. compensaion\nकेरळच्या मुख्यमंत्र्यांचा एक महाल बने न्यारा, शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी करणार एक कोटी रुपये खर्च\nदहा कोटींपैकी दोन्ही मच्छीमारांच्या वारसांना प्रत्येकी चार कोटी रुपये तर संबंधित मासेमारी नौकेच्या मालकाला दोन कोटी रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने याआधी दिले होते. लक्षद्विपजवळ मासेमारीसाठी गेलेली सेंट अँटोनी ही नौका १५ फेब्रुवारी २०१२मध्ये परतत असताना ‘एनरिका लेक्झी’ या इटलीच्या तेलवाहू जहाजावरील साल्वादोर गिरोन आणि मासिमिलियानो लॅतोर या नौदल कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात दोन मच्छीमारांचा मृत्यू झाला. यानंतर लगेचच भारतीय तट रक्षक दलाने इटलीचे जहाज ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली. नुकसानभरपाईची पूर्ण रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खटला निकाली काढू नये, अशी विनंती पीडितांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती.\n, मग त्याआधी हा सारासार विचार करा\nकूस्तीपटू सुशील कुमारची तुरूंगात प्रथिनयुक्त आहाराची मागणी\nकार्बनचे हवेतील प्रमाण धोकादायक पातळीवर, वाढीने उच्चांक गाठल्याने शास्त्रज्ञ हादरले\nपाणी उतू जात नाही मग दूधच का उतू जाते\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/grammy-award-for-best-childrens-music-album-congratulations-to-falguni-shah-from-prime-minister-modi-143049/", "date_download": "2022-09-28T09:22:55Z", "digest": "sha1:RDR2RDHDJJIFJAN3XVMCZVHH7FRFS7ON", "length": 17115, "nlines": 147, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमचा पुरस्कार; फाल्गुनी शाह यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांना पहिला ग्रॅमी जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. “ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमचा पुरस्कार फाल्गुनी शाह यांनी जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन पंतप्रधान मोदी यांनी केले असून तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत मोदींनी ट्विट केले. Grammy Award for Best Children’s Music Album; Congratulations to Falguni Shah from Prime Minister Modi\nश्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा ; नव्या मंत्रिमंडळाची लवकरच होणार स्थापना\n“फालू” हे रंगमंचाचे नाव वापरणाऱ्या फाल्गुनीने रविवारी ‘अ कलरफुल वर्ल्ड’साठी सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम ग्रॅमी जिंकला. २००० मध्ये, फाल्गुनी यूएसला गेली, तिचे बोस्टन येथील पती गौरव शाह यांच्यासोबत फ्यूजन बँड करिश्मा उभारला. २००७ मध्ये यूएसमध्ये एक स्व-शीर्षक असलेला एकल अल्बम रिलीज केला. तिने संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबत गाणी सादर केली आणि सहयोगही केला.\nमहाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य\nसोनियांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची बैठक; संसद अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी\nगोरखनाथ मंदिर हल्ला; हल्लेखोराला १४ दिवस पोलीस कोठडी\nयुक्रेनच्या बुचा शहरात रशियाचा भयावह नरसंहार; चर्चच्या स्मशानभूमीजवळ पडले मृतदेहाचे खच\nश्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा ; नव्या मंत्रिमंडळाची लवकरच होणार स्थापना\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/when-we-introduced-new-industrial-policy-3-families-that-exploited-you-used-to-mock-who-will-come-here-96974/", "date_download": "2022-09-28T09:17:04Z", "digest": "sha1:Q7BHEURT2QRRFI6WR2RGWL3NZUTW5L2U", "length": 21491, "nlines": 157, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nतीन परिवारांनी औद्योगिक धोरणाची खिल्ली उडविली तरी जम्मू – काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढतीय; २०२२ मध्ये ५१००० कोटींची गुंतवणूक\nजम्मू : जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशासाठी मोदी सरकारने नवे औद्योगिक धोरण लागू केले. पण इथल्या तीन राजकीय परिवारांनी या धोरणाची खिल्ली उडविली. काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोण पुढे येणार असे ते परिवार म्हणाले. पण राज्यात १२००० कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि आणखी ५१००० कोटींची गुंतवणूक येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.When we introduced new Industrial policy, 3 families that exploited you used to mock who will come here.\nतीन दिवसांच्या जम्मू – काश्मीर दौऱ्यात अमित शहांनी जम्मूच्या आयआयटीच्या नवीन भवनाचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले, की तीन परिवारांनी जम्मू – काश्मीरच्या जनतेची लूट केली.\nदहशतवादी कारवायांच्या छायेतही विकासाची वाट कायम; जम्मू – काश्मीर प्रशासन – दुबई सरकार यांच्यात सामंजस्य करार\nमोदी सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणाची खिल्ली उडविली. या परिवारांनी खिल्ली उडविली तरी राज्यात गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. १२००० कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि आणखी ५१००० कोटींची गुंतवणूक २०२२ पूर्वी होणार आहे. या मोठ्या गुंतवणूकीतूनच लाखो स्थानिक युवकांना रोजगाराचा लाभ होणार आहे.\nजनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि प्रेमनाथ डोगरा यांना अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. प्रेमनाथ डोगरा यांची आज जयंती आहे. त्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही, असे ते म्हणाले.\nअनेकांनी राज्यातील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही देखील हिंसाचारमुक्त काश्मीरचेच स्वप्न पाहतो. पण २००४ ते २०१४ या १० वर्षांतील आकडेवारी नीट पाहा. इथे दहशतवाद्यांनी नंगानाच घातला होता. सुरक्षा दलावर दगडफेकीच्या घटना नित्याच्या होत्या.\nआता दहशतवाद्यांनी हल्ला केला गरीब लोक मारले की एन्काऊंटर होतात आणि दहशतवादी मारले जातात, याकडे अमित शहांनी लक्ष वेधले आहे. जम्मू – काश्मीरमध्ये संपूर्ण शांतता नांदावी असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे आहे, असे ते म्हणाले.\nजम्मूतील गुरखा, वाल्मीकी समूदायाला विकासाच्या, शिक्षणाच्या योजनांपासून आधीच्या सरकारांनी वंचित ठेवले होते. आता त्यांना मुक्तपणे शिक्षण घेता येते आहे. त्यांना सरकारी नोकरीपासून कोणी वंचित ठेवू शकत नाही. त्यांच्याशी भेदभाव करण्याचा जमाना संपला आहे, असे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केले.\nनाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम\nAryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल\nAryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना\nराहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/special/devendra-fadnavis-believes-vaccine-availability-will-improve-by-june-49709/", "date_download": "2022-09-28T08:40:32Z", "digest": "sha1:BQE327UN7ADFIF4MXVCTGGA3YJIUHSOY", "length": 17768, "nlines": 144, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nजूनपर्यंत लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास\nकेंद्र सरकारने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. राज्य त्यात भर घालत आहे. महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारेल, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadnavis believes vaccine availability will improve by June\nपुणे : केंद्र सरकारने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. राज्य त्यात भर घालत आहे. महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारेल, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nपुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लँटचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाच्या तिसºया लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजनची कमतरता आपल्याला जाणवली. देशात उपलब्ध सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागला. प्रशासनाला तणावात राहावे लागत होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या परिस्थितीत संपूर्ण व्यवस्था केली. पंतप्रधानांचा पुढाकाराने देशात ८०० ऑ क्सिजन प्लॅँटरची निर्मिती होत आहे.\nपत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा ; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना पत्र\nफडणवीस म्हणाले, या लाटेत सर्वाधिक परिणाम झालेल्या ठिकाणांमध्ये पुणे होते. इतका ताण असूनही पुण्याने टेस्टिंग कमी होऊ दिलं नाही. आत्ता संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल.\nभारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यावरून काही मार्ग काढला पाहिजे. चांगले काय करता येईल ते पाहिले पाहिजे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, थेट अमेरिकेतून या ऑ क्सिजन प्लांट साठी साहित्य आणले आहे. पुढची लाट आलीच तर महापालिका आत्मनिर्भर होणार आहे.\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nNIA-ATS raid on PFI : दिल्लीतील शाहीन बाग, निजामुद्दीन सह देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी; 100 हून अधिक ताब्यात\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://wishesmarathi07.com/75th-birthday-wishes-in-marathi/", "date_download": "2022-09-28T10:03:15Z", "digest": "sha1:SGQ5YPXBFHVR43YLWBCGWQKCDSXJDKYW", "length": 50434, "nlines": 671, "source_domain": "wishesmarathi07.com", "title": "75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 75th birthday wishes in Marathi", "raw_content": "\n75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 75th birthday wishes in Marathi\n75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 75th birthday wishes in Marathi\n75th birthday wishes in Marathi वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक म्हण आनंदाचा क्षण असो मग तो पाहिला असं 70वा असो किंवा 75वा असो प्रत्येक जण ह्या दिवसाची आनंदाने वाट बघत असतो.. तर मित्रांनो अशा 75 व्या वाढदिवसाच्या आपण या पोस्टच्या माध्यमातून काही खास शुभेच्छा बघणार आहोत.. 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 75वा टप्पा हा आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा असतो हा टप्पा तुम्ही पार केला आता असं तुम्ही शंभर वर्षापर्यंत रहा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.\nतुम्ही वयाने एकसष्ठ वर्षाचे झाले असले तरी तुम्ही आमच्यासाठी एक खास व्यक्ती आहात… 75व्या वाढदिवसाचे संदेश तुम्ही बघता बघता तुम्ही एकसष्ठ वर्षाचे झाले हे आम्हाला कधी समजलंच नाही.. तुमच्या वाढदिवसाचे आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो. 75th birthday SMS in Marathi तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप सार्‍या शुभेच्छा.. तुमच्या आयुष्यातल्या सर्व दुःख निघून जावो आणि फक्त सुखच सुख तुम्हाला प्राप्त हो.\nतुमच्या सर्वकाही मनोकामना आणि स्वप्न देखील पूर्ण हो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो… 75व्या वाढदिवसाचे स्टेट्स तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा… तुम्ही 75 वर्षाचे पूर्ण झाले आता असेच हळूहळू तुम्ही शंभरी देखील पार करा आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला शंभरी गाठताना बघताना… 75th birthday Status in Marathi तर मित्रांनो या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही नक्की वाढदिवसाला पाठवा ज्यांचा 75 वाढदिवस असेल मी अशी आशा करतो की तुम्हाला 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील.\nसुरुवातीची पंच्याहत्तर वर्षे धावपळीत राहिली आपली\nयेणारे वर्षे धावपळमुक्त राहू\nआपली 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nअतूट मायेचा पाझर म्हणजे आई\nसुखाचा महासागर म्हणजे आई\nसंकटात आधार म्हणजे आई\nआई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nतुमच्या या 75 व्या वाढदिवशी मी आशा करतो\nकी गेलेली ही 75 वर्षे तुमच्या येणाऱ्या\n1000 वर्षा़ंयाच्या उत्कृष्ट आयुष्याची मात्र सुरुवात असो.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .\nबहरो तुमच्या जीवनात फुलांसारखा आनंद\nराहो ओठांवर सुगंधासारखे हास्य ,\nरहा तुम्ही नेहमी आनंदाने हसत\n75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अनंत…\nतुम्हाला…सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही\nआनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..\nसूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,\nफुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..\nआम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,\nम्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..\nपरमेश्वराला एकच प्रार्थना आहे की\nमी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा\nमी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू\nतुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nतुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी\nआणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा\nहीच प्रार्थना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमला वाटते आजचा दिवस\n‘मी तुमचा आभारी आहे’ हे\nहॅपी 75 बर्थडे पप्पा\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्या व्यक्तिला जी व्यक्ति 75\nव्या वयात सुद्धा खूप चंचल आणि कार्यक्षम आहे. आपण दीर्घायुषी व्हा\nतुम्हाला माझ्या कडून 75 व्या वाढदिवसाचे अनेक असे उत्तम\nआशीर्वाद तुझ सगळं आयुष्य इथून पुढे निरामय जावो हीच अपेक्षा.\nमाझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच\nआणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस\nआई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nप्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी\nभक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार\nआपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा\n75व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती\nतुमच्या सोबतीने मिळते सुख शांती\nआजी तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nनेहमी रहा असेच आनंदी\nतुमचा हात नेहमी राहो डोक्यावर\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआजचा दिवस खूप खास आहे\nकारण आज माझ्या आयुष्यातील\nस्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.\nआणि ते आहेत माझे आजोबा…\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nआजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे\nमला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा\nतुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nमहत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nनेहमी रहा असेच आनंदी\nतुमचा हात नेहमी राहो डोक्यावर\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआजोबा तुम्ही माझे आजोबा\nअसण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nआपल्या आनंदाचा त्याग करून\nदिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले\nबाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात\nतुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nतुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा,\nतुझ उर्वरित सगळं आयुष्य आतापर्यंत\nजस आनंदात गेल अगदी तसच इथून पुढे सुद्धा\nआनंदात जावो हीच प्रार्थना.\nतुमचा संघर्षमय जीवन प्रवास आमच्यासाठी एक नवा आदर्श आहे.\nतुमचे उत्तम विचार माझ्यासाठी एक नवे मार्गदर्शक आहेत.\nतुमचा पुढील जीवनप्रवास सुखमय होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.\nतुम्हाला…ज्या पद्धतीने वडिलांनी मला\nआयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.\nत्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी\nआमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग,\nयोग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत…\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nबाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच\nएक चांगले मित्रही आहात…\nनेहमी माझ्या सोबत असण्याबद्दल\nआपले फार फार आभार..\nबाबांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवडिलांच्या मारापासून आई वाचवते\nआणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात\nखरंच खूप भाग्यवान असतात ते नातू\nज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात..\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nएक खरा मित्र तुमचा वाढदिवसाची आठवण\nकरीत आहे. पण तुमच्या वयाची नाही..\nआयुष्याचे 75 वर्ष सुख व आनंदात\nघालवल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा.\nया 75 वर्षांप्रमाणेच येणारी हजारो वर्षे तुमच्या\nआयुष्यात सुखाची भर करीत राहो.\nहात पकडून चालायला तू शिकवले आई\nप्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई\nचांगलं वाईट ओळखायला तू शिकवले आई\nआई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nगेली पंच्याहत्तर वर्षे कशीही असोत\nपरंतु येणारे सर्व वर्षे सुखाने ओथंबून वाहोत\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआजचा दिवस खूप खास आहे\nकारण आज माझ्या आयुष्यातील\nस्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.\nआणि ते आहेत माझे आजोबा…\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nचमकणारे तारे आणि थंडगार वारे\nफुलणारी मोहक फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले\nआज तुमच्या जन्मदिनी उभे सारे\nवडिलांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nपरमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य\nकायम असेच निरोगी व सुखी राहो..\nहळू आहे त्यांची चाल,\nवय जरी वाढले आहे\nतरी माझ्या आजी आहेत कमाल.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n75 व्या वर्षात प्रवेश करून ही तुमच्या आवाजातील भारदस्त पणा आणि आत्मविश्वासात\nकमी झालेली नाही तुमचे शब्द आज हि तितकेच प्रभावी आहेत. तुमच्या प्रखर\nव्यक्तिमत्वाला आमचा सलाम. आपणास 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nआजपर्यंत तुम्ही प्रत्येक संकटांवर मात केलीत\nआयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलीत\nयेणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो\nआजोबा तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले\nखरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले\nज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nखूप विशेष आहेत माझे आजोबा,\nखूप नशीबवान असतात ते नात-नातू ,\nज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात..\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..\nइंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे\nतु सदैव आनंदी असावी हीच\nईश्वरचरणी प्रार्थना 75 व्या\nमाझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच\nआणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस\nआई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nशांत, सयंमी, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व\nअसलेल्या थोर व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.\nअश्या माझ्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nमी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात\nतुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो\nव तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..\nतुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nमला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही\nआपला 75 वा वाढदिवस देखील तारुण्याच्या स्फूर्ती\nआणि उत्साहाने साजरा केला.\nजगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला\n75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.\nअशा करतो की तुमच्या आयुष्यात येणारी\nपुढील 75 वर्षे यापेक्षा उत्कृष्ट असोत.\nवाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा\nआतापर्यंतची पंच्याहत्तर वर्षे तुम्ही जशी\nआनंदात आणि सुखात घालवली\nत्याचप्रमाणे येणारी वर्षे आनंदात घालवा\nतुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी\nभक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार\nआपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा\n75व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nवयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना\nआज 75 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.\nमाझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की\nयेणारी अनेक वर्षे तुम्ही असेच\nनिरोगी व स्वस्थ राहावे.\n75 मेणबत्त्यांना फुंकणे हृदय आणि फुफ्फुसाच्या\nआरोग्यासाठी फार चांगला व्यायाम आहे.\n75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…\nमाझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती\nआणि माझा मान आहेत माझे पप्पा.\nमला नेहमी हिम्मत देणारे\nमाझा अभिमान आहेत माझे पप्पा..\nपप्पांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nया जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी.\nएक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर\nव्हावं हीच शुभेच्छा.75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआजोबा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह\nआम्हाला तुमच्या वाढत्या वयाची\nअजिबात आठवण येऊ देत नाही.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nआमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या\nसुंदर व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nतूम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यात अगदी हसत खेळत सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या,\nआणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली तुमचं\nआजपर्यंतच सर्व यश कौतुकास्पद आहे. तुमच्या भावी जीवनाच्या\nवाटचालीस शुभेच्छा. 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.\nएक चकाकते तारे आहात.\nतुम्ही नेहमी असेच निरोगी रहा हीच प्रार्थना.\nबाबांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने\nआम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,\nतुमचे वय 75 ला पोचले आहे.\nतुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..\nमाझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान\nआणि प्रिय मित्र असणाऱ्या माझ्या\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…\nगोड स्वभावाच्या जगातील बेस्ट\nमित्राला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nआज मला खूप आनंद होत आहे कारण\nआई तू वयाची पंचात्तर पूर्ण केलीत\nआपली सोबत मला लाभली\nआई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nपरमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात\nसुखाचा भरभरून वर्षाव करोतसेच फुलांच्या\nमोहक सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित\nहोवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना\nतुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा \nप्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपणांस चांगले आरोग्य, लहान थोरांचे प्रेम, सुख शांति, मानसिक समाधान,\nआणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\n75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nआजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे\nमला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा\nतुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.\n75 व्य तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nनक्कीच आपण दरवर्षी वृद्ध व्हाल,\nपरंतु माझ्यासाठी आपले हृदय चिरतरुण राहील.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nवडिलांच्या मारापासून आई वाचवते\nआणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात\nखरंच खूप भाग्यवान असतात ते नातू\nज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…\n75 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..\nसुखाने भरलेल्या 75 व्या\nवाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमी प्रार्थना करतो की येणारी अनेक वर्षे तुमच्या\nआयुष्यातील सुखात आणखी भर करोत.\nबाबा तुमच्या मायेचा स्पर्श आहे उबदार\nनेहमीच दिला तुम्ही संकटात मला आधार\nतुम्ही आहेत माझा श्वास\nपुढच्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला\nबाबा तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतरुण राहण्याचे रहस्य जे माझे मित्र नेहमी वापरतात\n1) नेहमी प्रामाणिकपने वागने\n2) हळू हळू व चावून खाणे.\n3) आपले खोटे वय सांगणे.\n75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा..\nनशिबावर विश्वास न ठेवता स्वःता कष्ट करायचे हे शिकवले\nकोणाच्या पुढे न झुकता सन्मानाने जगायचे हे शिकवले\n तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nजेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे\nबनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.\nतुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.\nतुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nतुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले\nसर्वात उत्तम गिफ्ट आहेत.\n75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nकठीण परिस्थितीवर मात करून तू पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलीत\nपुढील पस्तीस वर्षे आनंदात व्यतीत करा\nआई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा\nआज आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय\n75 वर्षे पूर्ण झाली.\nअशा करतो की येणारी\n75 वर्षे आणखी अविश्वसनीय असोत.\n25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nसासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमहात्मा गांधी कोट्स मराठीत\nकृपया इकडे पण लक्ष द्या\nवाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्त्वाचा क्षण आणि आनंदाचा क्षण देखील असतो. 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यातच आपला जवळचा व्यक्ती चा वाढदिवस असेल तर तो आपल्यासाठी आनंद देऊन जातो… प्रत्येकाच्या जीवनात 50 वा 60 वा 75 वा हा महत्त्वाचा टप्पा असतो. 75th birthday wishes in Marathi सर तुम्ही आज एकसष्ठ वर्षाचे झाले आणि बघता बघता तुम्ही 75 वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला हे कधी समजलंच नाही..\nतुम्ही आम्हाला प्रत्येक संकटामध्ये आमची मदत केली आणि आमच्या सदैव पाठीशी उभे राहिले याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो… 75व्या वाढदिवसाचे संदेश अशीच कायम आमची सदैव पाठीशी उभे रहा आणि तुमच्या सर्वकाही मनोकामना स्वप्न पूर्ण होऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो… 75th birthday SMS in Marathi तर मित्रांनो तुम्ही 75 वर्षाच्या वाढदिवसासाठी तर काही शुभेच्छा बघतात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात…\nतुम्ही 75 वर्षाचे पूर्ण झाले आता असेच हळूहळू तुम्ही शंभरी देखील पार करा. 75व्या वाढदिवसाचे स्टेट्स आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला शंभरी गाठताना बघताना… 75th birthday Status in Marathi तर मित्रांनो या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही नक्की वाढदिवसाला पाठवा ज्यांचा 75 वाढदिवस असेल मी अशी आशा करतो की तुम्हाला 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील…\n101+ बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा Bail Pola Wishes In Marathi\nनवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा Navratri wishes in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/marathi-news/hruta-durggule-going-to-marry-with-pratik-shah/", "date_download": "2022-09-28T09:10:20Z", "digest": "sha1:NLVKLWJUQHK5TR5KHMQFITX6CN2B7AMM", "length": 11450, "nlines": 110, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "'मन उडू उडू झालं' मधील अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच करणार प्रतीक शाहसोबत लग्न ? जाणून घ्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome Marathi News ‘मन उडू उडू झालं’ मधील अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच करणार प्रतीक शाहसोबत...\n‘मन उडू उडू झालं’ मधील अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच करणार प्रतीक शाहसोबत लग्न \nआपल्या मनमोहक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अशा अभिनयाने अभिनेत्री हृता दुर्गुळे दुर्गुळे हिने सर्व प्रेक्षकांचे मन जाणले आहे. स्टार प्रवाह वरील दुर्वा या मालिकेमधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. २०१७ मध्ये झी युवा वरील फुलपाखरू या मालिकेमध्ये “वैदेही” या भूमिकेने तिला अधिक प्रकाशझोतात आणले. सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या कार्यक्रमामध्ये मुख्य भूमिका बजावत आहे.\nहृता नेहमीच आपल्या चाहत्यांच्या पोस्ट शेयर करत ती चाहत्यांशी संवाद साधत असते. इतके जरी असले तरी हृताने कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर कधीही वाच्यता केली नाही. परंतु हल्लीच तिने सोशल मीडियावर आपल्या रिलेशनशिप सांगितले आहे.\nअभिनेत्री हृता दुर्गुळेने अलीकडेच टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत तिचे नाते अधिकृत केले आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. जेव्हापासून हृताने तिच्या रिलेशनशिपची घोषणा केली तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांसोबत प्रतिक आणि तिचे रोमँटिक फोटो शेयर करताना दिसत आहे. अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर आणखी एक घोषणा केली आहे ज्यातून असे कळते आहे की ती प्रतीकशी लग्न करणार आहे. प्रतिक आणि हृता २५ डिसेंबरला साखरपुडा करणार असल्याची चर्चा सध्या तिच्या एका पोस्टमधून मिळत आहे.\nहृताने प्रतीकसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे,\n“मी इतकी भाग्यवान कशी ठरले\n@prateekshah1 तुझ्या या असण्याबद्दल धन्यवाद\nकधीही न संपणारे हास्य, नॉनस्टॉप बडबड, अवास्तव आनंदी मैत्री आणि आयुष्यभराचे विश्वासू प्रेम हे आज आणि कायमचे आहे #8daystogo #happiness #grateful #positivevibesonly #blessedandhow”\nहे कॅप्शन वाचून हृताचे चाहते तपशील जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत परंतु ती काहीही स्पष्टपणे बोलताना दिसत नाही आहे.\nप्रतीक शाह बद्दल जाणून घ्यायचे झाले तर, प्रतीक शाह हा चित्रपट आणि टीव्ही दिग्दर्शक आहे. तेरी मेरी इक्क जिंदरी, बेहद 2, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, मनमोहिनी आणि इतर हिंदी टीव्ही शोचा तो भाग आहे. प्रतीक हा मराठी अभिनेत्री मुग्धा शाहचा मुलगा आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleकाय आहे ई-श्रम कार्ड, जाणून घ्या काय आहेत फायदे आणि कसे मिळवू शकता कार्ड \nNext article२०२२ मध्ये हे जबरदस्त चित्रपट होणार प्रदर्शित, IMDBने जाहीर केली यादी, जाणून घ्या \n‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप, थेट अजय-अतुल यांनी दिली मोठी संधी \nपवार साहेबांवरती आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यामुळे ब्लॉक झालेले केतकीचे फेसबुक अकाउंट सुरु होताच केतकीने केली परत हि पोस्ट, बघा \nप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन \nमुकेश अंबानी यांच्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून हैराण व्हाल \nदेवेंद्र शहांच्या डेअरी मधील दूध महाराष्ट्रातील अनेक भागात सप्लाय होते. पुण्याहून मुंबई पर्यंतचे अंतर १६३ किलोमीटर आहे जे पार करण्यास तीन तास लागतात. मुंबईत...\nजाणून घ्या तुमचे आवडते कलाकार लॉकडाउनच्या काळात काय करतात \nसलमान खानने नाकारलेल्या ह्या चित्रपटामुळे मुळे शाहरुख खान बनला बॉलिवूडवर राज...\nकच्चा कांदा खाण्याचे फायदे बघून कांदा खाणं टाळणार नाही तुम्ही \nदिशा पाटणी सोबत फोटोग्राफर्सनी असे काही केले कि दिशा पोज द्यायला...\nचित्रपटात यश मिळायला लागल्यानंतर या अभिनेत्रीने साखरपुडा मोडून सोडले तिच्या बॉयफ्रेंडला...\n‘त्या’ सीनमुळे ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीचं ‘हा’ नवीन सीन प्रदर्शित झाल्यावर...\nमाझी तुझी रेशीमगाठ सिरीयल मध्ये यशच्या वागण्याचा नेहाला त्रास, शेवटी नेहाने...\nस्वाभिमान फेम अक्षर कोठारीची बायको होती मोठी अभिनेत्री, पण ती आता...\nप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathinibandh.in/2018/12/my-village-essay-in-Marathi.html", "date_download": "2022-09-28T09:30:36Z", "digest": "sha1:VMJEGIJ6ZZ2ZGWPA64BIWRXAIGNAS6CN", "length": 13731, "nlines": 242, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "[Nice] माझ गाव मराठी निबंध. My village essay in Marathi language.", "raw_content": "\nHost रविवार, डिसेंबर २३, २०१८\nनमस्कार मित्रांनो आज Marathi Nibandh आपल्यासाठी माझे गाव हा मराठी निबंध घेऊन आला आहे तो नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची आठवण देईल व तो तुम्हाला नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या.\nमि शहरातल्या शाळेत शिकत आहे आणि आत्ता लवकरच शाळेला सुट्टी लागणार आहे तेव्हा मला एकाच गोष्टीची ओड लागली आहे ती म्हणजे मज्या गावा ला जाण्याची.\nमाझ्या गावाचे नाव रामपूर आहे ते अगदी डोंगरांच्या पायथ्याशी स्तित्त आहे. आमचे गावा मदे एक शोटेशे घर आहे आत्ता त्या घरा मधे मला लाड करणारे म्हणजे आजी आजोबा राहतात. सुट्टी लागली कि मी नेहमी आमच्या गावात येतो.\nमाझ्या गावच सांगायचं झाला तर, गाव मदे सर्व लोकांची घरे एक सारखीच आणि गमंत म्हणजे इथे शहरासारखे बिल्डीन्गिंगचे पर्वत नसून हिरवे गार असलेले खरोखार्चेह पर्वत बगायला मिळतात. गावा बाहेर एक छोटी नदी आहे जिथे मी आणि माझे गावातील सर्व मित्र अंगोल करायला जातो, मला तर खूपच माज्या येते.\nगावाकडे प्रत्येका कडे प्राणी बगायला मिळतात गाय, बैल, घोडा, कुत्रा, बकरी, आणि मांजर. मला तर एकदा गावात गेलो कि कधी दुधाची कमी होत नाही इथे दुधा ची चव खूपच भारी असते मला तर ते पितच रहावे असे वाटते.\nकुटला सण असला कि गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गोडी ने साजरा केला जातो इथे कोणता हि जातीभेद केला जात नाही. लोक अगदी एकमेकाच्या मदती साठी नेहमी तयार अस्तात.\nमि गावतले मित्रांन बरोबर क्रिकेट खेळतो, नदी वर पोहायला जातो मला त्यांचा बरोबर खूप मज्या येते. अशे आमचे शोटे गाव आहे. मला माजे गाव खूप खूप आवडते.\nतुम्हाला पण तुमचे गाव नक्कीच आवडत असेल तुमच्या गावचे नाव व तुम्हाला ते का आवडते ते मला नक्की खाली comment करून सांगा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nUnknown ३० जून, २०१९ रोजी ६:४३ PM\nUnknown १६ डिसेंबर, २०२० रोजी १२:०९ PM\nHost १६ डिसेंबर, २०२० रोजी ७:१७ PM\nUnknown १६ जानेवारी, २०२२ रोजी २:२७ PM\nHost १६ जानेवारी, २०२२ रोजी ५:४७ PM\nUnknown १४ जुलै, २०१९ रोजी ८:०५ AM\nHost १४ जुलै, २०१९ रोजी ९:५१ AM\nUnknown ६ ऑक्टोबर, २०१९ रोजी १०:३५ PM\nHost ७ ऑक्टोबर, २०१९ रोजी १०:३९ PM\nPopuler Deals २० ऑक्टोबर, २०१९ रोजी १२:११ PM\nUnknown १९ जुलै, २०१९ रोजी ९:१३ PM\nFree fire १५ सप्टेंबर, २०१९ रोजी ८:१२ PM\nHost १५ सप्टेंबर, २०१९ रोजी १०:०० PM\nUnknown २ फेब्रुवारी, २०२० रोजी ४:४७ PM\nHost २ फेब्रुवारी, २०२० रोजी १०:०६ PM\nUnknown ८ फेब्रुवारी, २०२० रोजी २:२५ PM\nHost ८ फेब्रुवारी, २०२० रोजी ७:३६ PM\nUnknown १९ फेब्रुवारी, २०२० रोजी ३:५९ PM\nHost १९ फेब्रुवारी, २०२० रोजी ९:४८ PM\nUnknown २ मार्च, २०२० रोजी ५:३५ PM\nHost २ मार्च, २०२० रोजी १०:३१ PM\nUnknown १६ एप्रिल, २०२० रोजी १:०३ PM\nHost १६ एप्रिल, २०२० रोजी २:१९ PM\nधन्यवाद, तुम्हाला निबंध आवडला :)\nUnknown १० जुलै, २०२० रोजी ११:१९ PM\nHost ११ जुलै, २०२० रोजी ११:२४ PM\nUnknown २८ जुलै, २०२० रोजी ५:४८ PM\nआम्ही शहरात नाही राहत आमच्याच गावात राहतात मग आम्ही काय असा निबंध लिहू\nHost २९ जुलै, २०२० रोजी १०:४१ AM\nUnknown १ मार्च, २०२१ रोजी १२:५९ PM\nHost १ मार्च, २०२१ रोजी ९:२१ PM\nall in 1 ५ सप्टेंबर, २०२१ रोजी २:०० PM\nHost ५ सप्टेंबर, २०२१ रोजी ६:२७ PM\nUnknown ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी ६:०३ PM\nHost ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी ९:४४ PM\nHost शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२\nनमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…\nमाझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.\nशनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nशनिवार, डिसेंबर २९, २०१८\nरविवार, ऑगस्ट ११, २०१९\nसोमवार, डिसेंबर २३, २०१९\nअसे झाले तर 9\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_974.html", "date_download": "2022-09-28T08:53:58Z", "digest": "sha1:5RBCX7T5FTRKELHAVXMCFNJK24ESL3EV", "length": 8205, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "श्री नागेश विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar श्री नागेश विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा\nश्री नागेश विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा\nश्री नागेश विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा\nजामखेड - 21 जून 2021 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये जागतिक योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या आदेशानुसार एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला अशी माहिती प्राचार्य मडके बी के यांनी दिली.\nया वेळी पाचवी ते दहावी वर्गाच्या गटानुसार शिक्षकांच्या मार्फत मदतीने योग-व्यायामाचे मार्गदर्शन करण्यात आले.तसेच शिक्षक व विद्यार्थी एनसीसी छात्र यांना योगाचार्य जितेंद्र बोरा यांनी मार्गदर्शन केले.\nप्रमुख उपस्थिती ए.पी.आय सुनील बडे , पी.एस.आय राजू थोरात व जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस सहभागी होते . विद्यालयाचे स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, रा.कॉ.महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,\nप्राचार्य श्री बी.के.मडके , गुरुकुल प्रमुख श्री संतोष ससाने, एनसीसी विभाग प्रमुख मयुर भोसले व सर्व शिक्षक,एनसीसी युनिट व ५२० विद्यार्थी ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सहभागी होते.\nया प्रशिक्षणामध्ये योग, प्राणायाम ,व्यायाम ,सूर्यनमस्कार श्वसनाचे व्यायाम,कोविड संदर्भात घ्यायची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्यात आले. ए.पी.आय सुनील बडे यांनी योग व्यायाम नियमित करा व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या . प्राचार्य मडके बी के यांनी सर्वांचे आभार मानले\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-rice-season-start-in-thailand-news-in-marathi-4993356-PHO.html", "date_download": "2022-09-28T09:44:53Z", "digest": "sha1:74U63ZI4JNBV3RN6WW5X4STUPIHFIRTU", "length": 2725, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "थायलंडमध्ये धान हंगामाची सुरुवात | Rice Season Start in Thailand News in Marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nथायलंडमध्ये धान हंगामाची सुरुवात\nबँकॉक- थायलंडमध्ये बुधवारी धान हंगामाची पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. दर हंगामात पांढऱ्या रंगाच्या बैलांना मान दिला जातो. पिकांचा मनासारखा उतारा यावा म्हणून पांढरे बैल शेतकऱ्यांच्या दृष्टीने शुभ मानले जातात. सानाम लाँग येथे शाही नांगरणी झाली. पौरोहितांच्या उपस्थितीत हा शाही कार्यक्रम केला जातो. पांढऱ्या बैलांना हंगामाच्या निमित्ताने अधिक मान असतो. त्यासाठी त्यांची खास बडदास्त ठेवण्यात येते. मिष्टान्नासह सात प्रकारच्या भोजनाचा आनंदही बैलाना दिला जातो. हा उत्सव पाहून भारतातील पोळा सणाची आठवण होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/indias-spy-black-tiger-was-recruited-directly-into-the-pakistani-army/", "date_download": "2022-09-28T09:03:29Z", "digest": "sha1:SBOUK4D5QEPINOCNGXZUUCYHNAX3GYUN", "length": 18095, "nlines": 167, "source_domain": "thepublitics.com", "title": "भारताचा गुप्तहेर ब्लॅक टायगर थेट पाकिस्तानमधल्या सैन्यातच भरती झाला होता.", "raw_content": "\nHomeZP ते मंत्रालयभारताचा गुप्तहेर ब्लॅक टायगर थेट पाकिस्तानमधल्या सैन्यातच भरती झाला होता.\nभारताचा गुप्तहेर ब्लॅक टायगर थेट पाकिस्तानमधल्या सैन्यातच भरती झाला होता.\nगुप्तहेरांचं आयुष्य म्हणजे रोज टांगती तलवार घेऊन जगणं केव्हा शत्रूंना आपलं खरं रूप समजेल आणि केव्हा जीव गमवावा लागेल हे काही सांगता येत नाही. तरीही हे गुप्तहेर आपलं काम चोख बजावत असतात. मृत्यूची भीती कधीच मागे सुटलेली असते. आज आपण अशाच एका भारतीय गुप्तहेराची कहाणी जाणून घेणार आहोत.\nपाकिस्तानात वेष बदलून राहणे ठीक तिथे जाऊन मुसलमान बनून राहणे पण एकवेळ ठीक. पण हा गडी चक्क पाकिस्तान आर्मीत मेजरच्या पदावर जाऊन पोचला होता. रविंद्र कौशिक हे त्या अवलियाचं नाव कौशिक यांचा जन्म १९५२ सालचा. राजस्थानातल्या गंगानगरमध्ये त्यांचं पंजाबी कुटुंब राहात असे. लहानपणी त्यांना नाटकांमध्ये खूप रस होता. कदाचित त्यांना त्यावेळी माहीत नसावे की पुढे जाऊन आपल्याला नाटकांमध्ये नाही, तर खऱ्या आयुष्यातच अभिनय करावा लागणार आहे.\n१९७५ साली ते आपल्या पदवीचे शिक्षण घेत होते. तेव्हा नॅशनल ड्रामा प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्याचवेळी रॉ(RAW) म्हणजेच भारताची देशाबाहेरची माहिती मिळवणारी गुप्तहेर संस्थेने त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांच्यासमोर सोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला. कौशिक यांनी प्रस्ताव स्वीकारला. पण आधी पदवी पूर्ण करून मग रॉ जॉईन करतो म्हणून सांगितले. पदवी पूर्ण झाल्यावर मग खऱ्या अर्थाने त्यांची सुरुवात झाली.\nत्यावेळी कौशिक यांचं वय होतं फक्त २३ वर्षं. इतक्या तरुण वयातल्या असलेल्या कौशिक यांना जोखमीची जबाबदारी दिली जाईल हे तर निश्चितच होतं. अंडरकव्हर एजंट बनून त्यांना पाकिस्तानात जायचे होते. या कामासाठीचं त्यांचं सर्व प्रशिक्षण दिल्लीला पार पडलं. प्रशिक्षण मोठं कठीण आणि वेगवेगळ्या प्रकारचं होतं. फक्त देशच नाही, तर धर्म आणि संस्कृतीही वेगळी असल्याने इत्यंभूत माहिती असायला हवी होती. या काळात त्यांनी उर्दू वर प्रभुत्व मिळवले. मुसलमानांचे सर्व धार्मिक ग्रंथ अभ्यासले. पाकिस्तानातल्या सर्व महत्वपूर्ण गावांचा आणि ठिकाणांचा अभ्यास केला. ते पाकिस्तानात गेले तेव्हा त्यांच्या सर्व भारतीय ओळखी पुसून टाकण्यात आल्या. आता ते रविंद्र कौशिक नाही, तर नबी अहमद शकीर बनून गेले होते.\nसर्व काही प्लॅनिंगनुसार करायचे ठरवले गेले होते. त्यांनी पाकिस्तान आर्मीत भरती व्हावे अशी ती योजना होती. त्यानुसार त्यांनी आधी तिथे जाऊन कराची विद्यापीठात लॉ चे शिक्षण घेतलं. आर्मीत गेल्यावर पाकिस्तानी कायद्याचं ज्ञान असेल तर अडचण येणार नाही हा त्यामागील हेतू होता. त्यांनी आर्मी भरतीची तयारी केली आणि त्यांची निवडसुद्धा झाली. इथवर तर ठीक होतं. पण थोड्याच दिवसांत त्यांनी थेट मेजरपदाला गवसणी घातली. याकाळात त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि एक पाकिस्तानी मुलगी अमानत हिच्याशी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगा देखील झाला होता.\n१९७९ ते १९८३ या चार वर्षांच्या काळात त्यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैन्यासंबंधी कित्येक महत्वाच्या गोष्टी कळवल्या. त्यांची कामगिरी एखाद्या वाघाला शोभेल अशीच होती. म्हणून भारतीय गुप्तचर संस्थांमध्ये ते ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जात होते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे नाव त्यांना खुद्द तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी दिलं होतं असं म्हणतात.\nRAW च्या चुकीमुळेच कौशिक अडचणीत सापडले होते\nरविंद्र कौशिक हे चोख जबाबदारी बजावित होते, पण अचानक माशी शिंकली. १९८३ साली RAW ने इनायत मसीहा नावाच्या अजून एका गुप्तहेराला रविंद्र यांना भेटण्यासाठी पाठविले. त्याला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याच्या आरोपातून अटक करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर आचारापुढे त्याने गुडघे टेकविले. भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक हा नबी अहमद म्हणून काम करत असल्याचे सांगितले. या एका जबावामुळे वर्षानुवर्षे भारतासाठी काम करणाऱ्या रविंद्र यांच्या प्रयत्नावर क्षणात पाणी फेरले गेले. क्रुरतेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी सैन्याने कौशिक यांच्यावर जवळपास २ वर्षे अत्याचार केले. परंतु त्यांनी नरकयातना भोगणे पसंत करत पाकिस्तानी सैन्याला कसलाही मागमूस लागू दिला नाही.\nअशाप्रकारे कौशिक यांच्या रहस्यावरून पदडा उठला होता. त्यांना पाकिस्तान आर्मीने अटक केले. १९८३ ते १९८५ अशी दोन वर्षे त्यांचे हालहाल करण्यात आले. पण हा महान ब्लॅक टायगर तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं.\nहे इथंच थांबलं नाही. कौशिकना आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण नंतर आजीवन कारावासात तिचं रूपांतर झालं. पुढे तब्बल १६ वर्षं पाकिस्तानात विविध तुरुंगांमध्ये ते शिक्षा भोगत होते. यात मियाँवाली आणि सियालकोट जेलचा समावेश आहे. पाकिस्तानी त्रासामुळे त्यांना तिथे दमा आणि टीबी झाला. दिवसेंदिवस त्यांचा रोग बळावत गेला आणि एके दिवशी त्यांच्या हृदयाने काम करायचं थांबवलं\nभारत मातेचा हा वीर सुपुत्र आजही रॉच्या प्रत्येक एजंटसाठी त्यांच्या मनात प्रेरणा म्हणून जिवंत आहे. ज्यांना भारतीय गुप्तचर संस्थांसाठी अद्भुत काम करून दाखवायचे असते, त्यांना रवींद्र कौशिक यांचे उदाहरण देण्यात येते. कितीही अत्याचार झाला तरी भारतमातेचे प्रेम इतके उत्तुंग होते की या ब्लॅक टायगरने मृत्यू स्वीकारला पण तोंड उघडले नाही. अशा या वाघाला आमचाही सलाम\nPrevious articleसनरायझर्स हैदराबाद टीमच्या कर्णधार पदी ‘या’ खेळाडूची नियुक्ती\nNext articleकोरोना उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n२०१४ पूर्वी राष्ट्रीय महामार्ग नव्हते ; आता रेल्वेही आली, मुंडेंची स्वप्नपुर्ती झाली…\nएका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/maharashtra/mayor-mohol-gave-unique-support-to-this-families-in-pune-99629/", "date_download": "2022-09-28T08:50:20Z", "digest": "sha1:I3M6R7Z2Y4SL4VCJSHNAR74WJJVQPMFC", "length": 17993, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nHome » आपला महाराष्ट्र\nमहापौर मोहोळ यांनी पुण्यातील ‘ या ‘ कुटुंबीयांना दिला अनोखा आधार\nमागच्या वर्षी देखील साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देण्यात आला होता. Mayor Mohol gave unique support to ‘this’ families in Pune\nपुणे : यंदाच्या दिवाळीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवळपास पाच हजार कुटूंबियांना फराळ देऊन आधार देण्याचा प्रयत्न महापौर मोहोळ यांच्याकडून केला गेला आहे.मागच्या वर्षी देखील साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देण्यात आला होता.\nयासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की , गेल्या दीड ते पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटुंबांवर दुःखाचे सावट पसरले होते. ज्यांनी ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य कोरोणामुळे गमावले, त्यांचे आपण दुःख कमी करू शकलो नाही तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दिवाळी संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत.’\nपुण्यातील दुकाने उद्यापासून उघडणार , सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत मुभा ; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती\nपुढे मोहोळ म्हणाले की , आपल्या हिंदू संस्कृतीत अशी प्रथा आहे की , जर कुटूंबियांतील एखादा सदस्य मृत्यू पावला तर जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात सगळीकडेच नकारात्मक वातावरणात निर्माण झाले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर नाहीसा करून आनंदाची नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते.\nअफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार\nचीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार\nआंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला\nविखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nNIA-ATS raid on PFI : दिल्लीतील शाहीन बाग, निजामुद्दीन सह देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी; 100 हून अधिक ताब्यात\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/ahmednagar-corona-infiltration-in-zilla-parishad-headquarters-reports-of-33-employees-are-positive-126277/", "date_download": "2022-09-28T09:49:40Z", "digest": "sha1:H6ZWHHUAKJE4K4ISIBH6W43C3BNWSGRI", "length": 17446, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nअहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव,३३ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह\nअहमदनगर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उयायोजना राबविण्यास सुरवात केलेली आहे.Ahmednagar: Corona infiltration in Zilla Parishad headquarters, reports of 33 employees are positive\nअहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाने एन्ट्री केली आहे.दरम्यान त्यामुळे सर्व कर्मचारी घाबरले आहेत.त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.\nदरम्यान अहमदनगर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उयायोजना राबविण्यास सुरवात केलेली आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांसह बऱ्याच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.\nआज एकूण ३३ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.त्यामुळे प्रशासनाने कडक उपयायोजना करण्यास सुरवात केलेली आहे. त्यातील काहींनी तपासणी केलेली आहे. तर काहींनी अद्याप तपासणी केलेली नसल्याने त्यांची तपासणी प्रशासनाने करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.\nतसेच जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोना शिरकाव केला होता.यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.\nफुकटात वीज देऊ म्हणणाऱ्यांच्या काळात फक्त दंगली आणि कर्फ्यू होते, योगी आदित्यनाथ यांचा समाजवादी पार्टीवर आरोप\nसमाजवादी पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आझम खान आणि त्यांच्या मुलाला केले बाहेर, गेल्या निवडणुकीत जया प्रदा यांच्याविषयी केले होते अश्लिल वक्तव्य\nदिल्लीत १२२ वर्षांतील जानेवारीतील सर्वाधिक पाऊस\nब्राझीलमध्ये दिवसात १.६५ लाख रुग्ण\nट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास राहिले केवळ पाच दिवस\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.gauravprakashan.com/2020/12/blog-post_18.html", "date_download": "2022-09-28T09:26:15Z", "digest": "sha1:26MKWDHN6TX6O3XM5L4S2ALUQ3HHZ4OU", "length": 9184, "nlines": 65, "source_domain": "www.gauravprakashan.com", "title": "तुरीवरील शेंगा पोकरणाऱ्या व हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापन", "raw_content": "\nतुरीवरील शेंगा पोकरणाऱ्या व हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापन\nअमरावती : कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रत्यक्ष भेटी व निरीक्षणाचे अनुषंगाने तुर पिक सद्या शेंगा भरण्याचे अवस्थेत असुन त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची अंडी व पहीली अळी अवस्था दिसुन येत आहे. तसेच हरभरा हे पिक सद्यस्थितीत वाढीच्या अवस्थेत असुन साधारण: आठ ते दहा दिवसानंतर फुलोरा अवस्थेत येईल. या दरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता राहील. अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. शेतकरी बंधुना यावर्षी तुर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसापासुन हवामान हे अंशत: ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी तापमानात घट झालेली आहे. असे वातावरण तुर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग व शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच हरभऱ्यावरही घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याकरीता शेतकरी बंधुनी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास अळ्यांमुळे होणारे नुकसान टाळता येवु शकते. याकरीता तुर व हरभरा पिकाच्या उंचीपेक्षा थोडे अधिक उंचीवर पक्षी थांबे उभारावेत, याकरीता एक उभी काठी जमिनीमध्ये रोवुन त्यावर एक आडवी काठी बांधावी जेणेकरुन पक्षांना त्या काठीवर बसता येईल, असे पक्षी थांबे विनाखर्चाने तयार करता येतात व पक्षी पिकामध्ये फिरुन अळया वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. त्याचप्रमाणे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळया व हरभऱ्यावरील घाटे अळीसाठी कामगंध सापळे हेक्टरी दहा लावावे. या सापळयामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा नर पंतग आढळल्यास किटकनाशक फवारणीचा निर्णय घ्यावा. याकरीता पहील्या फवारणीमध्ये निंबोळी अर्क 5 टक्के, दशपर्णी अर्क यासारख्या घरगुती किटकनाशकांचा वापर करावा. किडींची आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारशीप्रमाणे तुर पिकाकरीता क्लोरेंनट्रॅनीलिपोल 18.5 टक्के एस.सी. 3 मि.ली. किंवा इंडॉक्झीकार्य 15.8 टक्के ईसी. 6.6 मि.ली. किंवा लॅब्डा सायहॅलोमेधीन 5 टक्के प्रवाही 10 मि.ली किंवा फल्युबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 4.4 ग्रॅम किंवा क्लोरेन नीलिपोल 9.30+ लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 4.60 झेडसी 4 मिली प्रती 10 टूर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच हरभ-यावरील घाटे अळीसाठी क्विनॉलफॉस 25 टक्के ईसी. 20 मिली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 3 ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी. 25 मिली किंवा फल्युबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युपी 5 मिली. किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. किटकनाशकांची फवारणी करतांना शिफारशीत मात्रेतच फवारणी करावी अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच किटकनाशकांचा वापर सतत करु नये. किटकनाशकांची आलटुन पालटुन फवारणी करावी व फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करुनच फवारणी करावी तसेच मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आल्यास कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे अमरावती यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nRavishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय \nराष्ट्रीय सेवा योजना : एक लोकचळवळ..\nदुर्गा ...एक वेगळा दृष्टिकोन\nनाना पटोले यांनी दिली अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ayodhya-dispute-supreme-court-hearing-pleas-against-high-court-verdict-5975551.html", "date_download": "2022-09-28T08:52:16Z", "digest": "sha1:HTK33OVYIMLY6RIANEZJL2N2EQVKEQMD", "length": 4639, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अयोध्याप्रकरणी आता जानेवारीत सुनावणी: आमचाही काही प्राधान्यक्रम : सुप्रीम कोर्ट | Ayodhya dispute Supreme Court hearing pleas against High Court verdict - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअयोध्याप्रकरणी आता जानेवारीत सुनावणी: आमचाही काही प्राधान्यक्रम : सुप्रीम कोर्ट\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षातील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘योग्य खंडपीठा’समोर ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. हे खंडपीठच सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करेल.\nअयोध्येतील जमीन वाद प्रकरणाशी संबंधित खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. उत्तर प्रदेश सरकार आणि रामलला यांची बाजू अनुक्रमे महाधिवक्ता तुषार मेहता आणि ज्येष्ठ विधिज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी मांडताना त्वरित सुनावणीची विनंती केली होती.\nहिंदूंचा संयम आता सुटत चाललाय : गिरिराज सिंह\nराम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदूंचा संयम सुटत चालला आहे, संयम सुटला तर काय घडेल याचीच भीती मला वाटते, अशी टिप्पणी केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी केली.\nअध्यादेश आणूनच दाखवा; ओवेसींचे केंद्राला आव्हान\nहैदराबाद केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश आणूनच दाखवावा, असे आव्हान एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kanya-rashi-bhavishya-virgo-today-horoscope-in-marathi-30102018-123042135-NOR.html", "date_download": "2022-09-28T10:14:39Z", "digest": "sha1:7O2CXKQB2NF67ZJMAPJ3G2LFVOH7CORW", "length": 4822, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जाणून घ्या, आज 30 Oct 2018 ला कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती | कन्या आजचे राशिभविष्य 30 Oct 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 30 Oct 2018 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजाणून घ्या, आज 30 Oct 2018 ला कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती\nपॉझिटिव्ह - चंद्रमा आज गोचर कुंडलीच्या कर्म स्थानी असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि यश मिळू शकते. तुम्ही केलेल्या कामामुळे धन लाभ होईल. महत्त्वाचे दस्तऐवज सोबत ठेवा. सामाजिक संबंध सुधारण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. तुमचा वेळ जास्त मौल्यवान आहे. धन लाभ होऊ शकतो. आज तुम्ही शत्रूला पुरुन उराल. नोकरीमध्ये प्रगती होईल. मित्र तुम्हाला सल्ला देतील. पैसा आणि कुटुंबाबत तुमचे मत योग्य राहील. अपत्य सुख आणि आर्थिक मदत मिळू सकते. विदेशात वसलेल्या लोकांचा फायदा होईल. विवाहाचे प्रस्तावही मिळू शकतात.\nनिगेटिव्ह - आज कोणाबरोबर तरी वेळ वाया जाऊ शकतो. ऑफिसमध्येल जास्त काम होऊ शकतो. आळसामुळे हानी पोहोचण्याची शक्यता आहे. कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे.\nकाय करावे - कोणत्याही भैरव मंदिरामध्ये थोडे पैसे दान करा.\nलव्ह - पार्टनरबरोबर तुमचा भावनिक धागा जोडला जाण्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. वैयक्तिक संबंधांमध्ये गंभीर मतभेद निर्माण होण्याचे योग आहेत.\nकरिअर - कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये शत्रूवर मात करण्यात यश मिळेल. नवे कामही मिळू शकते. इंटरव्ह्यू देण्यासाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत.\nहेल्थ - आळस सोडा अन्यथा मोठे नुकसान होण्याचे योग आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/777/", "date_download": "2022-09-28T10:40:20Z", "digest": "sha1:P3V5GLC5YO4DZLK5UTWHWG2IPSSMKSBV", "length": 5587, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "11 व्या भारतीय छात्र संसदेचे ऑनलाइन आयोजन VIDEO - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\n11 व्या भारतीय छात्र संसदेचे ऑनलाइन आयोजन VIDEO\nजास्तीत जास्त युवकांनी रजिस्ट्रेशन करण्याचे पत्रकार परिषदेत आवाहन\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि.17 – भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आलेय. दिनांक 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार्या 11 व्या संसदेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले असून, यात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.\nयासंदर्भात माहिती देण्यासाठी जळगावात गुरूवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर पंकज नन्नवरे, रायसोनी इन्स्टिट्यूट च्या संचालिका डॉक्टर प्रीती अग्रवाल उपस्थित होत्या. दरम्यान भारतीय छात्र संसदेचे विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.\nTags: भारतीय छात्र संसद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त महालसीकरण संपन्न VIDEO\nमराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन महिलांना मिळाल्या पिंक रिक्षा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/easy-to-work-in-the-tunnel-due-to-air-vision-system", "date_download": "2022-09-28T09:32:57Z", "digest": "sha1:FZIQV46ELXINX4PEGVXOQDEYFXB4RNZH", "length": 5363, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "‘वायुविजन प्रणाली’मुळे बोगद्यात काम करणे सोपे", "raw_content": "\n‘वायुविजन प्रणाली’मुळे बोगद्यात काम करणे सोपे\nमुंबई विभागातील अभियंत्यांनी बोगद्यांमध्ये मोबाइल वायुविजन प्रणाली (मोबाइल व्हेंटिलेशन सिस्टीम) उपलब्ध करून देण्यात आली आहे\nमुंबईहून दिल्लीला रेल्वेमार्गाने जाण्यासाठी तीव्र चढ-उताराचे घाट पार करावे लागतात. कसारा-इगतपुरी रेल्वेमार्गादरम्यान तब्बल १८ बोगदे आहेत. मात्र, यापैकी एकाही बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुळांच्या दुरुस्तीचे काम करताना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अभियंत्यांनी बोगद्यांमध्ये मोबाइल वायुविजन प्रणाली (मोबाइल व्हेंटिलेशन सिस्टीम) उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nघाट मार्गावर काम करत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. घाटात काम करताना 'ओएचई'मधील वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने काम करण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर अनिवार्य असतो. डिझेल इंजिनमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. यामुळे घाटात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना, लोकोपायलटला डोळे जळजळणे, दृष्टी अंधूक होणे आदींचा त्रास सहन करावा लागतो.\nयंत्रणा काय काम करणार\nबोगद्यात काम करताना एकावेळी चार डिझेल इंजिन सुरू ठेवावी लागतात. यामुळे प्रचंड धूर निर्माण होतो. हा धूर वेगाने बाहेर काढणे आणि बोगद्यातील हवा खेळती राहण्यासाठी आवश्यक असते. अन्यथा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी मध्य रेल्वेकडून एक यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. रेल्वे अभियंत्यांनी मोबाइल वायुविजन प्रणाली विकसित केली आहे. मोबाइल वायुविजन प्रणाली ही पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली आहे. वजनाने अत्यंत हलकी असणारी ही प्रणाली सहज कुठेही घेऊन जाणे शक्य आहे. इगतपुरी घाटात याचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. २१५ व्होल्ट सिंगल फेज आणि ४१५ व्होल्ट थ्री फेज एवढा विद्युत पुरवठा या यंत्रणेतून होत आहे. तर प्रतितास २०५० ते ९० हजार क्युबिक मीटर हवा बाहेर फेकण्याचा वेग या यंत्रणेचा असल्याने याचा मोठा फायदा घाट मार्गात काम करताना होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/navi-mumbai/as-much-as-60-lakh-rupees-were-extorted-from-six-mercenaries", "date_download": "2022-09-28T08:37:43Z", "digest": "sha1:Q7TAWJTMFSYVGJNPPTQJCJANEOZWCA7H", "length": 6412, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "सहा भाडोत्रींकडून उकळले तब्बल ६० लाख रुपये", "raw_content": "\nसहा भाडोत्रींकडून उकळले तब्बल ६० लाख रुपये\nया दाम्पत्याने यातील एकालाही घराचा ताबा अथवा त्यांची रक्कम त्यांना परत केलेली नाही\nवाशी परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या मालकीचे वाशी सेक्टर-१५ मधील बी-२/१२हा एकच फ्लॅट सहा वेगवेगळ्या व्यक्तींना हेवी डिपॉझीटवर भाडयाने देऊन त्यांच्याकडून तब्बल ६० लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या दाम्पत्याने यातील एकालाही घराचा ताबा अथवा त्यांची रक्कम त्यांना परत केलेली नाही. वाशी पोलिसांनी देखील या दाम्पत्यावर कोणतीही कारवाई न केल्याने हिंद मजदूर किसान पंचायतने थेट पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याकडे या दाम्पत्याबाबत तक्रार करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nया प्रकरणात भाडोत्रींची फसवणूक करणारा मोहम्मद सलिम व त्याची पत्नी नसरीन शेख या दाम्पत्याचे वाशी सेक्टर-१५ मध्ये बी-२/१२ हा फ्लॅट आहे. हाच फ्लॅट हेवी डिपॉझीटवर भाडयाने देण्याच्या बहाण्याने या दाम्पत्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहे. त्यापैकीच एक असलेल्या सपना बाबुशंकर पाल यांनी गत जून महिन्यात या दाम्पत्याचे घर हेवी डिपॉझीटवर घेण्यासाठी या दाम्पत्याला १५ लाख रुपये देऊन ३६ महिन्याचा कारार केला. मात्र, प्रत्यक्षात घर ताब्यात घेण्यास गेल्यानंतर त्या घरात मोरे नावाचा व्यक्ती राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराचा ताबा घेतलेल्या मोरे याच्याकडून मोहम्मद सलीम याने १४ लाख रुपये घेऊन हेवी डिपॉझीटवर सदरचे घर भाडयाने घेतल्याचे मोरे याचे म्हणणे आहे.\nपाल यांच्या प्रमाणेच सुदालय कोणार यांनी देखील एप्रिल २०१९ मध्ये सदरचे घर एक वर्षासाठी हेवी डिपॉझीटवर भाडयाने घेऊन मोहम्मद सलीम व त्याच्या पत्नीला १० लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे फातिमा मुन्ना शेख यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये सदरचे घर भाडयाने घेण्यासाठी या दाम्पत्याला ४ लाख रुपये हेवी डिपॉझीटची रक्कम दिली. चांद मोहम्मद मोमीन या अपंग व्यक्तीने सप्टेंबर २०२१ मध्ये वडिलोपर्जीत घर विकून १४ लाख रुपये या दाम्पत्याला देऊन हेवी डिपॉझीटवर त्यांचे घर भाडयाने घेण्याचा प्रयत्न केला. तसेच साजिदा इकराम खाकरा यांनी देखील एप्रिल २०१८ मध्ये या दाम्पत्याला ५ लाख हेवी डिपॉझीट दिले. तसेच अफरोज इनतेखाब खान या विधवा महिलेने पतीच्या मृत्यूनंतर या दाम्पत्याला ९ लाख रुपये देऊन भाडयाने घर घेण्याचा प्रयत्न केला.\nवाशी पोलिसांकडे या भाडोत्रींनी लेखी तक्रारी देखील केल्या. मात्र या दाम्पत्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे हिंद मजदूर किसान पंचायतचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T09:37:21Z", "digest": "sha1:ZYKJ7IQLPCQFNQ3WVUE5LFCI57P6PSHH", "length": 7539, "nlines": 139, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "लोक श्रीमंत कसे बनतात? Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: लोक श्रीमंत कसे बनतात\nआर्थिक / प्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\n या चुकीच्या ९ सवयींना Bye Bye म्हणा\nपैसा किंवा श्रीमंतीविषयी एक मोठा गैरसमज पसरलेला असतो. श्रीमंती म्हणजे काय हो अफाट खर्च मोठमोठ्या गाड्या, मोठा बंगला हे सगळे असले की श्रीमंती अशी भावना तुमच्या मनात असते. खरंच श्रीमंती अशी असते का अफाट खर्च मोठमोठ्या गाड्या, मोठा बंगला हे सगळे असले की श्रीमंती अशी भावना तुमच्या मनात असते. खरंच श्रीमंती अशी असते का\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\nश्रीमंत व्हायचं असेल तर या 9 सवयींचा विचार पूर्वक अंगीकार करा.\nश्रीमंत लोक थोडासा वेगळा विचार करतात जगातले 1% सर्वाधिक श्रीमंत असणारे लोक जगातली 48% संपत्ती बाळगून आहेत.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_367.html", "date_download": "2022-09-28T10:48:30Z", "digest": "sha1:RFXCSQVONFU4SG4HC4BLRV433FBGJA4O", "length": 8171, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar बालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nबालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nबालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nअहमदनगर ः कोविड-19 मुळे आई वडील व पालक मृत पावलेल्या बालकांच्या दत्तक देण्याच्या बाबत अवैधरित्या, बेकायदेशीरपणे अशा जाहिराती समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिदध केल्या जात आहेत. अशा बातम्या प्रसारित करणे अथवा समाजमाध्यमांद्वारे त्याची प्रसिद्धी करणे बाल हक्क संरक्षण कायदा 2015 च्या विरोधी आहे. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहिराती देणार्या आणि अशी अवैध कामे करणार्या विरोधात गुन्हे नोंदविण्यासंदर्भात महिला व बालअपराध प्रतिबंध विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना निर्देश दिले आहेत. तरी त्या अनुषंगाने अशा दिशाभूल करणारांची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागास कळवावी, असे आवाहन संबंधित शाखेच्या प्रभारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. कोविड केंद्रामध्ये असलेल्या महिलांचे संरक्षण, तसेच कोरोनाने आई वडिलांचे निधन झाले आहे. अशा बालकांच्या हक्कांचे संरक्षण व अशा बालकांना बेकायदेशीर प्रकारे दत्तक देण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/30/5421/", "date_download": "2022-09-28T09:44:53Z", "digest": "sha1:C5GFPP55WVTBANUNI7CNXOGJYFQKLWXK", "length": 18596, "nlines": 200, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "वाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nवाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त\nवाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त\n🛑वाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त🛑\nमुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई ⭕ दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद\nलॉकडाउनमुळे घरी असलेल्या मुंबईकरांना यंदाचा उन्हाळा कमी तापदायक वाटला तरी वाढते तापमान काहिली करणारे ठरले. मुंबईत शुक्रवारी झालेली तापमानाची नोंद, ही गेल्या दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाची ठरली हे विशेष.\nमुंबईमध्ये शुक्रवारी पहाटे झालेल्या तापमानाच्या नोंदीनुसार सांताक्रूझ येथे किमान तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस होता. या आधी २६ मे आणि २४ मे रोजीही किमान तापमान सांताक्रूझ येथे २९ अंशांपर्यंत पोहोचले होते. हे मे महिन्यातील गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. सन २०१० आणि २०१५ मध्ये हा पारा २९.७ अंशांपर्यंत पोहोचला होता. तर सन २०१६ मध्ये मे महिन्यातील सर्वाधिक किमान तापमान २९.२ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी सकाळी किमान तापमानात वाढ झाली. त्यानंतर काही काळ ढगाळ वातावरण होते. शनिवारीही आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.\nशुक्रवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४.९ होते तर कुलाबा येथे ३५.२ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे सरासरीपेक्षा १.३ तर सांताक्रूझ येथे सरासरीपेक्षा १.४ अंशांनी हे तापमान अधिक होते. सांताक्रूझ येथे आर्द्रता ६३ टक्के तर कुलाबा येथे ७६ टक्के नोंदवली गेली.\nवाढत्या आर्द्रतेमुळे मान्सूनच्या आगमनाची सकारात्मक चिन्हे मुंबईकरांना आता जाणवू लागली आहेत. पुढील २४ तासांमध्ये हे वातावरण असाच असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हळुहळू कमाल तापमानात थोडी घट होईल. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, दक्षिण कोकण तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे रविवारी तुरळक सरींची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी ही व्यापकता अधिक वाढण्याचेही पूर्वानुमान वर्तवण्यात आले आहे.\nआयआयटीचे माजी विद्यार्थी उभारणार करोनासाठी मेगालॅब\nदेशातील ‘या’ १३ शहरांमध्येच लॉकडाऊन ५ कायम राहणार\nकमिटी कमिटी खेळण्यात कामगारांना स्वारस्य नाही… \nBy राजेंद्र पाटील राऊत\nरेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना खुशखबर उद्या पासून दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल तिकट मिळणार…\nBy राजेंद्र पाटील राऊत\nठाण्यात महापालिका सहायक आयुक्तांना निष्काळजीपणा नडला महापौरांनी दिले चौकशीचे आदेश \nBy राजेंद्र पाटील राऊत\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atmmaharashtra.in/team/", "date_download": "2022-09-28T08:57:51Z", "digest": "sha1:BBQVQBJNGN5NNSXGCR2CYWQV3APJZLGI", "length": 1585, "nlines": 26, "source_domain": "atmmaharashtra.in", "title": "जिल्हा संयोजक – ATM –", "raw_content": "\nऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित\nजगदीश श्रीकृष्ण कुडे – जालना जिल्हा\nश्रीमती प्रतिभा लोखंडे – नागपूर जिल्हा\nरोहिणी राजेश चव्हाण – अमरावती जिल्हा\nश्री जीवन दगडू जाधव – बुलढाणा जिल्हा\nसंजय भीमराव खाडे – औरंगाबाद जिल्हा\nश्रीमती शोभा गणपतराव तोटावाड – नांदेड जिल्हा\nश्री नितीन भास्कर शेजवळ – पुणे जिल्हा\nसौ पल्लवी राहुल गायकवाड – पुणे जिल्हा\nश्रीमती जया किसन इगे(रेड्डी) – बीड जिल्हा\nविजागत ज्ञानेश्वर सुखदेव – सोलापूर जिल्हा\nकु. वंदना प्रतापसिंग सोळंके – अकोला जिल्हा\nश्री.घोडके अण्णासाहेब अशोक – बीड जिल्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/marathi-cinema-news/marathi-t-v-serial-where-did-arundhati-leave-the-series-what-is-the-truth-122062800008_1.html", "date_download": "2022-09-28T08:40:30Z", "digest": "sha1:TYFHOLJWWHNXIPIRJ6VHN4RCQZCV7LNZ", "length": 16854, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने मालिका सोडली? खरं काय आहे? - Marathi T.V. Serial Where did Arundhati leave the series? What is the truth? | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nअध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार\nCumin for Weight Loss महिलांचे वजन झपाट्याने कमी होईल, दररोज फक्त 1 चमचे जिर्‍याचे सेवन करा\nवास्तू दोष दूर करण्याचे 3 अतिशय सोपे उपाय\nबिल्वपत्राच्या मुळात लक्ष्मी देवीचा वास, 12 फायदे जाणून महत्व कळेल\nखरे म्हणजे ‘आई कुठे काय करते’ सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्याचे दिसते. एक हाऊसवाइफ ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या मालिकेला भरभरून प्रेम दिले आहे.\nसध्या ही मालिका एका नव्या आणि निर्णयक वळणावर आली आहे. पण यासोबतच मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधतीने मालिका सोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र मधुराणी हीने मालिका सोडली नसून तिने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. विशेष म्हणजे ब्रेकनंतर ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला आहे. त्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आणि संजना यांच्यासोबत घरातील इतर सदस्य दिसत आहेत. मात्र अरुंधतीचा कोणताही सहभाग दिसत नाही.\nमहत्त्वाचे कारण म्हणजे अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही वैयक्तीक कारणासाठी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतल्याने निर्मात्यांनी आता अनिरुद्ध आणि संजनावर फोकस केला आहे. दरम्यान मालिकेमध्ये अरुंधती दिसत नसल्याने तिने मालिका सोडली की काय असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अशा चर्चा देखील सुरू होता. प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nऐश्वर्या राय बच्चन गरोदर कार्यक्रमात दुपट्ट्याने लपला बेबी बंप\nAishwarya Rai Bachchan Pregnant: बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन लवकरच पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे.ऐश्वर्या सध्या चित्रपटाच्या प्रमोशन आणि इतर कामांमध्ये व्यस्त आहे.अलीकडे, जेव्हा तिला पाहिले तेव्हा ती मोठ्या ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली.याआधीही ती एकदा जड सूटमध्ये दुपट्ट्याने पोट झाकताना दिसली आहे.हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.\nRanbir Kapoor Birthday: अभ्यास टाळण्यासाठी अभिनेता अभियाच्या क्षेत्रात वळला\nHappy Birthday Ranbir Kapoor:अभिनेता रणबीर कपूरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.एकीकडे त्याचे चित्रपट चर्चेत असतानाच दुसरीकडे त्याच्या अफेअर्सचीही खूप चर्चा झाली.रणबीर कपूर सध्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे चर्चेत आहे, तर त्याची पत्नी आलिया भट्ट प्रेग्नंट आहे आणि चाहते या जोडप्याच्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत.रणबीर कपूर 28 सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.\nमहेश बाबूच्या आईचे निधन\nसुपरस्टार महेश बाबू यांची आई आणि अभिनेत्री इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या आईची तब्येत खराब होती. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते, मात्र आज पहाटे 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nलता मंगेशकरांबद्दल बडे गुलाम अली खाँ यांनी म्हटलेलं- 'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई'\nलता मंगेशकर यांचा आज (28 सप्टेंबर) जन्मदिन.जवाहरलाल नेहरू कधीच सार्वजनिकरित्या रडत नसत आणि दुसऱ्या माणसासमोर रडणं त्यांना आवडायचं नाही, असं सांगितलं जातं. परंतु, 27 जानेवारी 1963रोजी लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं गायलं तेव्हा पंडित नेहरूंना स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत. गाऊन झाल्यावर लता मंचामागे कॉफी पीत होत्या, तेव्हा दिग्दर्शक महबूब खान यांनी त्यांना पंडितजी बोलावत असल्याचं सांगितलं.\nदीपिका पदुकोण रात्री उशिरा रुग्णालयात दाखल, अचानक आजारी पडली\nबॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनची प्रकृती बिघडल्यामुळे काल रात्री तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/about/arthsatta/", "date_download": "2022-09-28T10:13:42Z", "digest": "sha1:D7GQQIVDKA6WO6MHIFZLAFUPPUOGUNK5", "length": 21824, "nlines": 323, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arthsatta News: Arthsatta News in Marathi, Photos, Latest News Headlines about Arthsatta Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nआवर्जून वाचा चतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nआवर्जून वाचा नकाराला भिडताना\n‘सेन्सेक्स’ची ४६२ अंशांनी कूच\nजागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि त्या परिणामी देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा उत्साह दाखवल्याने सेन्सेक्सने…\n‘कार्ड टोकनीकरणा’ची अंतिम मुदत आणखी तीन महिने लांबणीवर\nक्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना त्यांच्या कार्डाचे चिन्हांकन अर्थात टोकनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी तीन महिन्यांचा कालावधी देऊ…\nरुपयातील अस्थिरतेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे लक्ष\nअमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताचे चलन म्हणजे रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात…\nLIC आयपीओचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचं लक्ष\nरशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक वाईट बातमी आहे. बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे त्रस्त झालेले सरकार LIC चा IPO पुढे ढकलण्याचा निर्णय…\nअमूलपाठोपाठ आता पराग डेअरीनेही वाढवले दुधाचे दर, पहा नवे भाव\nअमूलच्या दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर पराग डेअरीनेही आपल्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरी देखील…\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा इतके पैसे, पाच वर्षात मिळतील १० लाख रुपये; जाणून घ्या\nपोस्ट ऑफिसच्या ६० वर्षांवरील लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस ७.४ टक्के दराने व्याज…\nकर सवलतीत आरोग्य विमा ठरतो फायद्याचा, कशी मिळते सूट जाणून घ्या\nआयकराच्या कलम ८०D अंतर्गत तुम्ही आरोग्य विमा योजना निवडल्यास, तुम्हाला प्रीमियमवर अतिरिक्त कर लाभ मिळतो.\nBank Customer Alert: HDFC बँकेने वाढवले ​​FD वर व्याज, जाणून घ्या काय आहे योग्य दर\nबँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ०.०५ ते ०.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेने १४ फेब्रुवारीपासूनच वाढीव व्याजदर…\nब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या संभाव्य निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या येथील गुंतवणूकदारांनी भांडवली\n‘ब्रेग्झिट’ मतदानपूर्व चाचण्यांचा कौल अस्पष्ट\nब्रिटनने युरोपीय संघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी\nविमा दस्तांचे ‘डिजिटल रूपडे’ समजून घ्या\nसिनेमा तिकिटांपासून टॅक्सीचे बुकिंग अगदी घरासाठी वाणसामानाची खरेदीही मोबाइल फोनच्या अ‍ॅपवरून\nसत्या नाडेलांच्या मार्गदर्शनाखाली मोठा व्यवहार ‘प्रोफेशनल फेसबुक’ अशी ओळख असलेल्या लिंक्डइन हे संकेतस्थळ खरेदी करण्याची उत्सुकता आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने दर्शविली आहे.…\n‘ऑस्टोमी’चे जाळे विस्तारण्यावर भर\nदेशातील एखाद्या मोठय़ा राजकीय आखाडय़ाप्रमाणे संस्थेची यंदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली\nमान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या ग्राहकांना महागाईने सावध केले आहे\nविरार, वसई येथेही ‘ओला’चा विस्तार\nओला हे भारतातील वाहतुकीसाठीचे सगळ्यात लोकप्रिय मोबाइल अ‍ॅप आहे\nरोबोमेट+ नवी शिक्षण पद्धती..\nएमटी एज्युकेअर लि. या वैविध्यपूर्ण उत्पादने असलेल्या आणि अनेक राज्यांत कार्यरत\nनव्या आठवडय़ाची सुरुवात मोठय़ा घसरणीने करणाऱ्या रुपयाने सोमवारी सप्ताहातील नवा तळ गाठला.\nवैविध्यपूर्ण उत्पादने असलेल्या केविनकेयरने केव्हिन्स फ्रुट\nदुसऱ्या पर्वासाठी राजन अनुत्सुक; अटकळींचे सरकारकडून खंडन\nदरेज समूहाचे अदी गोदरेजसह अनेक उद्योजकांनी राजन यांना मुदतवाढ देण्याबाबत समर्थन केले आहे.\nराजनना घालविण्यामागे हितसंबंधी भांडवलदार – मोहनदास पै\nवाढत्या कर्जाचा भार असलेल्या बँकांना मार्च २०१७ पर्यंत त्यांचा ताळेबंद स्वच्छ करण्यास सांगण्यात आले\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nदहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला , परराज्यातून हस्तगत केले २,६२८ मोबाईल ; करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले\nरामजन्मभूमी पूजन झाल्यावर लता मंगेशकरांनी मला फोन केला होता – नरेंद्र मोदी\nइराणमध्ये मुस्लिम महिला अचानक केस का कापू लागलेत\n“रिमिक्समध्ये चुकीचे काहीही नाही, पण…” ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक स्पष्टच बोलली\nचंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांची गर्दी\nराजस्थानच्या तीन नेत्यांना बजावली नोटीस, काँग्रेस नेतृत्व द्विपक्षीय रणनीतीवर काम करण्याच्या तयारीत\nजबरदस्त फीचर्ससह लवकरच येणार Renault ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या काय आहे खास…\n“मधुबाला- दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी मसाला लावून…” अभिनेत्रीच्या बायोपिकला बहिणीचा विरोध\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/03/5700/", "date_download": "2022-09-28T09:46:30Z", "digest": "sha1:BMJQHPFVTOBHTDXAZZ6WI6IJKODTZGTI", "length": 16526, "nlines": 194, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "मालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nमालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज\nमालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज\n*मालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज*\n*मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)-* नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या विविध भागात आज दुपारी तीन वाजेपासूनच पावसाला सुरुवात झालेली असून,जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या अंदरसूल येथे पोल्ट्रीचे शेड उडून गेल्याने नुकसान झाले आहे.तर सप्तशृंगी गडावर दरड कोसळल्याचे वृत आहे.\nया पावसाबरोबरच निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मालेगांव महानगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने हालचाली गतीमान करण्यात आल्या आहेत.नागरिकांनी या काळात सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा.नदीकिनारी,पडक्या घराजवळ,पत्र्याच्या शेडजवळ ,जुनाट झाडाजवळ,किंवा विजेच्या खांबाजवळ कुणीही थांबू नये असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असेही शेवटी प्रशासनाने जाहिर केले आहे\n मुंबई विमानतळ सात वाजेपर्यंत बंद\nनांदेड मध्ये उठले आज “कोरोनाचे वदळ” एकाच दिवसात 23 कोव्हिड रुग्णांची भर, तर त्यात तब्बल 8 बालकांचा समावेश\n*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र* पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न\n🛑 पाकिस्तानी न्यूज चॅनल हादरलं…. अचानक LIVE फडकला भारताचा झेंडा 🛑\nपुण्यात या ठिकाणी आहे\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/news/8-major-factors-that-affect-your-touch-screen-price/", "date_download": "2022-09-28T10:32:54Z", "digest": "sha1:G5QRL32GEXO5JEQORUJJGUGYJTF5M4YO", "length": 15620, "nlines": 201, "source_domain": "mr.horsent.com", "title": " बातम्या - तुमच्या टच स्क्रीनच्या किमतीवर परिणाम करणारे 8 प्रमुख घटक", "raw_content": "\nतुमच्या टच स्क्रीनच्या किमतीवर परिणाम करणारे 8 प्रमुख घटक\nक्लायंटसतत जाणवत राहा की त्यांनी इतरांपेक्षा महाग काहीतरी आणले आहे, सर्वात वाईट प्रसंग म्हणजे तुम्हाला इतरांकडून किंमतीमध्ये चांगले प्रस्ताव मिळत आहेत.टच स्क्रीन पुरवठादारवेळोवेळी.\nकिंमत हा विषय आहे ज्यापासून कोणीही सुटू शकत नाही.\nहोय, आज आम्ही टच स्क्रीनच्या किमतींबद्दल बोलणार आहोत.\nतुम्ही विकत घेतलेल्या टचस्क्रीन डिस्प्लेच्या किंमती आणि किमतीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक घटक आहेत.\nमुख्य भाग आणि घटकांची किंमत\nb. टच स्क्रीन पॅनेल: इंटरएक्टिव्ह डिस्प्लेच्या टच स्क्रीन कार्यक्षमतेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून, त्यात टच स्क्रीन सेन्सर, कव्हर ग्लास आणि टच कंट्रोलर यांचा समावेश आहे, जे आकार आणि टच स्क्रीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुमारे 100USD ते 400USD देखील घेऊ शकतात, सामान्यतः PCAP अधिक असते. IR, SAW आणि रेझिस्टन्सपेक्षा महाग टच स्क्रीन सोल्यूशन.\nलिक्विड क्रिस्टल डिस्प्ले पॅनल हा एक भाग आहे जो प्रतिमा प्रदर्शित करतो, समान आकाराचे, भिन्न रिझोल्यूशन, पाहण्याचा कोन, कॉन्ट्रास्ट, रंग तापमान, एलईडी बॅकलाइटचा प्रकार आणि अगदी ब्रँडिंगचा LCD किंमतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.खरं तर, एलसीडी टच स्क्रीन मॉनिटरच्या बीओएममध्ये एलसीडी हा सर्वात महाग भाग असू शकतो.\nमध्ये काही पीसीबी आहेतटच स्क्रीन मॉनिटर: टच स्क्रीन सोल्यूशन आणि तंत्रज्ञान आणि कार्यप्रदर्शन म्हणून काम करणारा कंट्रोलर बोर्ड, टच मॉनिटरची शक्ती खांद्यावर घेणारा एडी बोर्ड आणि पोर्ट आणि इंटरफेसशी जोडलेला I/O बोर्ड.\nPCBA ने चीनमध्ये वर्षानुवर्षे परिपक्व उद्योग म्हणून विकसित केले आहे, ते स्वतः PCBs हार्डवेअर नाही तर किंमतींच्या यादीत स्थान आहे परंतु टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि त्यामागील उपाय आहेत.\nसंलग्नक ही तुमच्या मॉनिटरची मोठी किंमत नसावी जोपर्यंत तो एसानुकूल टच स्क्रीन, कारण टच मॉनिटर एन्क्लोजर किंवा पृष्ठभाग उपचारांची लोकप्रिय सामग्री कोटिंगसह किंवा त्याशिवाय स्टील, विविध पॅंटिंगसह प्लास्टिक आणि अल.\nटचस्क्रीनची रचना उत्पादनाच्या प्रत्येक पैलूला सांगते, टच डिस्प्ले विश्वासार्ह, कार्यशील, उत्पादनक्षम आणि सुंदर आहे की नाही.टचस्क्रीन केवळ बहुतेक ट्रॅफिक साइटचे ऑपरेशन करत नाहीHMIपण इंटरफेस म्हणून देखील प्ले कराव्यावसायिक परस्परसंवादी चिन्ह.टच स्क्रीन डिझायनर, आणि टच स्क्रीन पुरवठादार यांनी, टच स्क्रीन औद्योगिक किंवा व्यावसायिक मानकांसाठी टिकाऊ बनवण्यासाठी या सर्व आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत, कारखान्यात ठेवल्यावर चांगले दिसते तसेच व्यवसायात एक आकर्षक टच स्क्रीन डिस्प्ले.\nहोय, तुमचे म्हणणे बरोबर आहे, बहुतांश व्यवसायांमध्ये वॉरंटीमधील सेवा आणि समर्थन देखील विनामूल्य आहे, परंतु खरे म्हणजे, तुम्ही विक्रीपूर्व सल्ला, डिझाइन, सानुकूल डिझाइन (असल्यास), उत्पादन समर्थन यासह सेवेसाठी पैसे देत आहात. , वॉरंटीमध्ये किंवा बाहेर कस्टम सेवा आणि दुरुस्ती सेवा.एक सूचना म्हणून, वॉरंटी, वॉरंटी संपल्यावर किंमत, ग्राहक सेवा, उत्पादनाचे आयुष्य आणि विस्तार/अपग्रेड सेवेबद्दल विचारणे कधीही अनावश्यक नाही.\nमेड इन चायना खूप स्वस्त असू शकते.आणि पश्चिम चीनमधील कारखाना दक्षिण किंवा पूर्व चीनपेक्षा स्वस्त असू शकतो.टच स्क्रीन निर्माता म्हणून, हॉर्सेंट चीनच्या पश्चिमेकडील चेंगडू येथे स्थित आहे, कमी उत्पादन खर्चाचा आनंद घेते, कमी किंमतीत, स्वस्त टच स्क्रीन वितरित करण्यास सक्षम आहे.चीनमधील टच स्क्रीन पुरवठादार आणि कारखाना शोधणे हा एक किफायतशीर, तरीही बुद्धिमान पुरवठा साखळी उपाय आहे.\nहोय, ब्रँड हा टच स्क्रीन किंवा टच मॉनिटर किंमतीचा सर्वात महत्वाचा घटक आहे.ब्रँड किती महत्त्वाचा आहे किंवा ब्रँड किती कमी महत्त्वाचा आहे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही, ब्रँड आवश्यक आहे आणि पिझ्झाचा एक मोठा तुकडा आहे ज्यासाठी ग्राहक पैसे देत आहेत.ब्रँड हा केवळ ब्रँडचाच नाही तर तो तंत्रज्ञान, कथा, चांगले नाव आणि चांगली प्रतिष्ठा, वचन आणि सन्मान यांचे प्रतिनिधित्व करतो.\nहोय, तुमचा पुरवठादार व्यर्थ काम करत नाही.हॉर्सेंटचा सडपातळ नफा आमच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच कमी आहे, कारण हॉर्सेंटला मोठ्या प्रमाणात उत्पादन लाइन आहे.टच स्क्रीन उत्पादनकमी किमतीत टच डिस्प्ले डिलिव्हरी करण्यासाठी तरीही आमच्या गुंतवणूकदारांना एकूण नफा मिळतो.\nकारखान्यांकडून खरेदी करणे कधीतरी स्वस्त असू शकते परंतु वितरक चॅनेल तथापि, स्थानिक पुनर्विक्रेता किंवा आपल्या टच स्क्रीन वितरकांची स्वतःची मूल्ये आहेत आणि कदाचित स्थानिक पातळीवर आणि वेळेवर चांगली सेवा देतात.आधी सांगितल्याप्रमाणे, सेवा हा उत्पादनांच्या किमतींचा एक भाग आहे.\nकदाचित सूचीतील सर्व खर्च तुमच्या पुरवठादाराच्या व्यवसायासाठी टिकाऊ उत्पादनाच्या वितरणासाठी आवश्यक असतील.आणि क्लायंटसाठी, व्यवस्थापित करण्यासाठी एक अवघड व्यवसाय आहे: शक्य तितकी बचत करणे परंतु तरीही आपल्या विश्वासू भागीदारांच्या चांगल्या राहण्यासाठी खोल्या सोडणे.\nघोडा, या पैलूमध्ये, टचस्क्रीनची किंमत कमी करण्यासाठी, कमी किमतीची ऑफर देण्यासाठी, आमच्या क्लायंटसोबत अनेक वर्षांपासून आहे,परवडणारी टच स्क्रीनआमच्या ग्राहकांसाठी.संपर्क घोडाSales@horsent.comआज तुमच्या बचतीसाठी.\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.neon-glo.com/led-hats-headwear/", "date_download": "2022-09-28T08:59:42Z", "digest": "sha1:ANDOKOGKAR2NPKOEH4MWYTKTEFTNTMZ2", "length": 6438, "nlines": 176, "source_domain": "mr.neon-glo.com", "title": "एलईडी हॅट्स आणि हेडवेअर उत्पादक - चीन एलईडी हॅट्स आणि हेडवेअर फॅक्टरी व पुरवठादार", "raw_content": "\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\nरात्रीच्या वेळी ख्रिसमस उच्च प्रतीची उच्च चमक ...\n90 एल एलईडी बॅटरी पॉवर वॉटरप्रूफ क्रिसमस कॉपर वायर ...\nचेरी ब्लॉसम ट्री डेकोरेशन आउटडोर स्ट्रिंग लाइट्स ...\nसुंदर लग्नाच्या सजावटमुळे तू स्ट्रिंग लाइटचे नेतृत्व केले ...\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 लीड स्ट्रिंग ली ...\nवॉटरप्रूफ रंगीत बॅटरी संचालित फोटो सीएल ...\nबॅटरी उबदार पांढरा 10 एलईडी स्ट्रिंग लाइट च्री ऑपरेट ...\nहेलोवीन पार्टी फॅव्हर्स फ्लॅशिंग लेड अप स्पिनर ...\n2018 इव्हेंट & पार्टी रिमोट कंट्रोल एलईडी एस पुरवठा ...\nडान्स पार्टीसाठी न्यू इयर एलईडी लाइट फेडोरा हॅट\nहॅलोविनसाठी लाइट अप एलईडी फ्लॅशिंग नेकलेस\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\nलाइट अप फायबर ऑप्टिक कस्टम लोगो बेसबॉल कॅप\nग्लो रेव हॅट लाइट एलईडी हॅट बेसबॉल कॅप\nहॅलोविनसाठी एलईडी लाईट फ्लॅशिंग फ्लॅशिंग काऊबॉय हॅट\nहॅलोविन कॉस्ट्यूमसाठी लाइट अप एलईडी काऊबॉय हॅट\nसेक्विन एलईडी लाइट अप हॅट न्यू इयर लाइट फेडोरा\nपार्टीसाठी कस्टम लोगो लाइट अप एलईडी जाझ हॅट\nसेंट पॅट्रिक डे साठी एलईडी फ्लॅशिंग फेडोरा हॅट\nसेंट पॅट्रिक डे फ्लॅशिंग एलईडी फेडोरा हॅट\nफेस्टिव्हल कॉस्ट्यूमसाठी एलईडी लाइट अप फेडोरा हॅट\nलाइट अप फ्लॅशिंग एलईडी फेडोरा हॅट्स\nन्यू इयर जाझ स्टाईल हॅट्स एलईडी फेडोरा पार्टी हॅट\nकस्टम न्यू इयर पार्टी एलईडी फेडोरा हॅट फ्लॅशिंग\nशेन्झेन रुंडेफेंग इंडस्ट्रियल को., लि\nप्रदर्शन हॉल पत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\nपत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\n© कॉपीराइट - 2021: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2021/03/happy-womens-day_7.html", "date_download": "2022-09-28T09:42:31Z", "digest": "sha1:4QSZ4IZSTBIN2DZ7OXEVMUIIYQDI7QLX", "length": 6280, "nlines": 95, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "Happy Women's Day!", "raw_content": "\n.... तिने घाईने हेडसेटचे इअरप्लग्स कानात कोंबले, आणि पॉप म्युज्यीक सुरु केलं. आवाज सगळ्यात वरच्या लेव्हलला नेला. मनातला कोलाहल ऐकू येऊ नये म्हणून शक्य ती तरतूद केली. तरीही आतला कोलाहल स्वस्थ बसू देईना तेव्हा गाण्याबरोबर मोठ्याने गाऊदेखील लागली. कानात मोठा आवाज, बाहेर तिचा आवाज. ह्या आवाजात आतला आवाज दडपून जाईल अशी तिची अपेक्षा. ती बेडरूम मध्ये गेली, मग हॉल मध्ये, बाल्कनीत. पण आतला कोलाहल अजून मोठा मोठाच होत गेला.... आता तिने ठरवलं आवडीचं गाणं लावायचं. मग ते गाता गाता फेव्हरेट स्टेप्स पण करायच्या. आरशासमोर आली.. गाता गाता नाचू लागली आणि पाहता पाहता तिला रडू फुटलं. \"कशापासून धावतोय आपण, कोणापासून धावतोय\" जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर स्वतःचा पिच्छा ती कशी सोडवू शकणार होती\" जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर स्वतःचा पिच्छा ती कशी सोडवू शकणार होती मोबाईल, हेडसेट भिरकावला मात्र रडू थांबवलं नाही. मोकळी होत गेली. मळभ निवळू दिलं.\nतिला कळून चुकलं. येता काही काळ अनेक प्रश्न आता आतून घोंघावत राहतील. तिने ठरवलं प्रत्येक प्रश्नाला सामोरं जायचं. उत्तरं द्यायची. समाधान होत नाही, तोवर उत्तरं द्यायची. त्यापासून पळायचं नाही. जगाशी वागताना संयम दाखवतो ना स्वतःसोबतही दाखवायचा. सगळी उत्तरं द्यायची. स्वतःला झिडकारायचं नाही. त्या विचारासरशी तिला बरंच शांत वाटलं....\nतिने स्वतःला चांगलं ट्रीट करायचं ठरवलं. आधी रडून सुजलेले डोळे, चेहरा धुतला. केस टापटीप केले. कपडे बदलले. स्वतःला आवडतो म्हणून वाफाळता चहा करून घेतला.\nआज तिला एक गोष्ट पक्की कळून चुकली. स्वतःला टाळता येत नसतं. स्वतःशी असलेलं मैत्रच आयुष्यभर पुरतं....स्वतःचा हात हाती घट्ट असेल तर कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडता येतं... चहाचा घोट घेत- घेत तिची नजर दूर कोठेतरी स्थिरावत गेली...\nअगदी बरोबर, खूपच सुंदर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/lack-of-healthcare-in-vani-rural-hospital", "date_download": "2022-09-28T08:58:09Z", "digest": "sha1:QRAW5D2Q5RTZ2SZQG3GLKWDSZDOC6ZIM", "length": 7438, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Lack of healthcare in Vani Rural Hospital", "raw_content": "\nवणी ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवेचा बोजवारा\nदिंडोरी, सुरगाणा व चांदवड या तीन तालुक्यातील रुग्णाना सेवा देण्यासाठी एकेकाळी परीचीत असलेल्या वणी ग्रामीण रुग्णालयातील ( Vani Rural Hospital )रुग्णसेवेचा खेळखंडोबा झाला आहे. ‘अडचण नसून खोळंबा’ अशा अवस्थेत रुग्णाना कोणी वाली आहे किंवा नाही असा सूर उमटत आहे.\nदिंडोरी हा आदिवासी तालुका ( Dindori Taluka )असून वणीचा परिसर ग्रामीण व आदिवासी भाग आहे. या भागातील ग्रामीण रुग्णालय असो की प्राथमिक आरोग्य केंद्र यांची सेवा पुरती डळमळीत झाली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय म्हणजे रेफर केंद्र बनले आहे.\nरुग्णावर उपचारादरम्यान नाशिकला रुग्ण कसा रेफर होईल. यामध्ये संबधितांना रस असल्याची वंदता आहे. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी वणी येथे रात्रीच्या वेळी आणले असता कोणतीच जबाबदारी न घेता त्या रुग्णास धीर देण्याऐवजी त्यांची मानसिक अवस्था दोलायमान करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बाळाचे वजन जास्त आहे, या व्यतिरिक्त वेगळे कारणे सांगून खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.\nएखादे रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऐकले नाही तर नाशिकला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा जबरदस्तीने पाठवून देण्यात येते. मग हे रुग्णालय कशाला असा सवाल निर्माण होत आहे. दि.16 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या एका महिलेची प्रसूती वेदना होत असल्याने आदिवासी भागातील महिला वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु येथे ड्युटीवर असलेल्या परिचारीकेने संबंधित रुग्णास सिझर करावे लागेल काहितरी कारण सांगुन नाशिक रुग्णालयात पाठवले.\nया गरोदर महिलेच्या नातेवाईकांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पहाटे ही महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली. वणी ग्रामीण रुग्णालयात का होऊ शकली नाही. रात्रीच्यावेळी ग्रामीण आदिवासी कुठे जाणार वाहने नाही कुठे जाणार वाहने नाही कुठे जाणार वैद्यकीय कर्मचार्‍यांना रात्रीचा त्रास नको म्हणून रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. या संदर्भात जिल्हा रुग्णालय गंभीर दखल घेणार असल्याचे डॉ. अनंत पवार यांनी सांगीतले.\nदि. 16 ऑगष्टच्या रात्री येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी यांच्या कारवाई करणार असल्याचे सांगितले. वणी ग्रामीण रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहीले आहे. या रुग्णालयाची दैना मिटता मिटेना. लोकप्रतिनिधी, मंत्री व अधिकार्‍यांकडून फक्त आश्वासने देऊन या भागातील जनतेची बोळवण करण्यात येत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत त्या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी भागातील जनतेंनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/akole-agricultural-produce-market-committee-onion-market-3", "date_download": "2022-09-28T10:26:44Z", "digest": "sha1:K5TE3X6VR7MH73TABCE7PQDNOHQ4YAQN", "length": 4320, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अकोलेत कांदा 1600 रुपये प्रति क्विंटल", "raw_content": "\nअकोलेत कांदा 1600 रुपये प्रति क्विंटल\nअकोले (Akole) येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) दिनांक 13/09/2022 रोजी 1670 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. एक नंबर कांद्याला (Onion) 1600 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.\nनं. 1 रु. 1300 ते 1600, नं.2 ला रु. 1101 ते 1300, नं. 3 ला रु. 750 ते 1111, गोल्टी रु. 451 ते 800, खाद रु. 100 ते 500 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.\nअकोले बाजार (Akole Agricultural Produce Market Committee) आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी घ्यावी.\nशेतकरी बंधूनी कांदा विक्री करताना, ज्या व्यक्तीचे नावे 7/12 क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव, गाव व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी, 50 किलो बारदान गोणित, वाळवूण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-28T08:52:42Z", "digest": "sha1:YS3PBS6EZGIY656WGTU7I5MXCJUFUWY7", "length": 7300, "nlines": 116, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "व्हेजिटेबल पुलाव – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nJune 5, 2017 संजीव वेलणकर जेवणातील पदार्थ, भात, पुलाव, बिर्याणी, मराठमोळे पदार्थ\nसाहित्य : एक वाटी बासमती तांदूळ धुवून २ वाटी पाणी घालून बाजूला ठेवा. अर्धा तास. एक वाटी चिरलेल्या कच्च्या भाज्या (बटाटा, वाटाणा, फरसबी, कांदा, गाजर), एक टीस्पून अख्खा गरम मसाला, मीठ. (तुपाची/ तेलाची जिरे व मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी).\nकृती : काचेच्या मोठय़ा भांडय़ात सर्व भाज्या, फोडणी व पाण्यासकट तांदूळ, अख्खा गरम मसाला, मीठ सर्व एकत्र करून अर्धवट झाकण लावून १०० टक्के पॉवरवर ४ मिनिटे शिजू द्या. नंतर परत ३० टक्के पॉवरवर १२ मिनिटे अर्धवट झाकून तांदूळ शिजू द्या. १० मिनिटे बंद पॉवरवर आतच भात राहू द्या. (स्टॅण्डिंग टाइम). टिप्स : १) जर १२ मिनिटांनी भात शिजलेला वाटत नसेल तर परत २ मिनिटे ३० टक्के पॉवरवर भात शिजू देणे.२) भाज्या न घालता नुसता जिरा राइस पण करा.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\n३१ डिसेंबर साठी नॉनव्हेजचे प्रकार\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/04/5744/", "date_download": "2022-09-28T09:56:11Z", "digest": "sha1:RDK2FJFNQRZSKTSZRJTIOLPAJOX6PAYB", "length": 15585, "nlines": 194, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nहातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*\nहातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*\n*हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*\nकोल्हापूर ,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-\n*वडगांव नगर पालिकेचे माजी* *उपनगराध्यक्ष तथा जयभवानी* *पतसंस्थेचे चेअरमन, शाहु शिक्षण* *प्रसारक सेवा मंडळाचे* *संचालक राजन नेमिनाथ शेटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यादव* *पॅनेलचे निष्ठावंत* *सच्चा कार्यकर्ता हरपला.*युवा मराठा न्युज परिवाराची भावपुर्ण श्रध्दांजली..\nनांदेड येथे दिवस भरात ७ कोव्हिड रुग्णांची भर, तरआत्ता पर्यंत १२६ रूग्ण बरे होऊन घरी परतले\nशेवटी हरली माणुसकी तिच्यासमोर आणी तीच्या गर्भासमोर काय चुकल होते तीचे\nदुर्गंधीयुक्त कचरा असलेल्या जागी लोकसहभागातून वृक्षारोपण\nBy राजेंद्र पाटील राऊत\nकोल्हापूर जिल्ह्यातआजअखेर 50 हजार 910 जणांना डिस्चार्ज\nBy राजेंद्र पाटील राऊत\nकोल्‍हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या\nBy राजेंद्र पाटील राऊत\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/shortage-of-vaccines-in-the-state-health-minister-made-a-big-demand-to-the-center/", "date_download": "2022-09-28T08:33:48Z", "digest": "sha1:THRPWGLMHFEHJ7JMXDBR6CMHYAKRWKC4", "length": 9731, "nlines": 163, "source_domain": "thepublitics.com", "title": "राज्यात लसीचा तुटवडा; केंद्राकडे आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी मागणी", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचाराज्यात लसीचा तुटवडा; केंद्राकडे आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी मागणी\nराज्यात लसीचा तुटवडा; केंद्राकडे आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी मागणी\nआरोग्य मंत्री राजेश टोपे\nमुंबई: राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना अजून एक संकट समोर आले आहे. राज्यभर लसीचा तुटवडा जाणवत आहे. जर महाराष्ट्रात वेळेत लसीचा पुरवढा झाला नाही तर तीन दिवसात लसीकरण बंद पडण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.\nकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची ११ राज्याच्या आरोग्यमंत्र्या सोबत आज बैठक पार पडली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले. सध्या राज्याला १४ लाख डोस लसीचा पुरवठा होत आहे. हा पुरवठा पुढील तीन दिवस पुरेल. म्हणून केंद्र सरकारने दर आठवड्याला ४० लाख कोरोना लसीचा डोस महाराष्ट्राला द्यावेत अशी मागणी टोपे यांनी बैठकीत केली.\nराज्यातील अनेक लसीकरण केंद्रावरून लसीचा डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत पाठविण्यात येत आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असे नाही. पण त्याचा वेग वाढविण्यात यावा. तसेच २० ते ४० वयोगटातल्या जनतेला प्राधान्याने लस द्यायला हवी. अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.\nराज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यामुळे शेजारील राज्यातून ऑक्सिजचा पुरवठा व्हावा. अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ऑक्सिजन तुटवडा भासल्यास ऑक्सिजनचा वापर करणाऱ्या कंपन्या बंद करण्यात येतील असेही टोपे यांनी सांगितले.\nPrevious articleएसटी संदर्भात सरकारचा लवकरच मोठा निर्णय\nNext articleपुणे महानगरपालिकेची लष्कराकडे मदतीची धाव\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/tag/sachinwaze/", "date_download": "2022-09-28T10:43:41Z", "digest": "sha1:63LGIR5P7MUBJIGMT4ABYHWKGSCBLSVA", "length": 5005, "nlines": 115, "source_domain": "thepublitics.com", "title": "sachinwaze Archives - The Publitics", "raw_content": "\n8 जूनच्या रात्री दिशा सॅलियनला पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन वाझेची; नितेश राणेंचं खळबळजनक ट्वीट\nअनिल देशमुख 1992 पासून पदाचा गैरवापर करत होते, बदलीसाठी दबाव आणत होते; ईडीच्या आरोपपत्रात मोठे खुलासे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/2022/08/marathi-baby-boy-names-from-thh.html", "date_download": "2022-09-28T08:49:32Z", "digest": "sha1:7G4OHTKDC7HPLXMSLJDBOI74LKD44NMO", "length": 5680, "nlines": 68, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "ठ वरून लहान मुलांची नावे | Marathi Baby Boy Names From Thh", "raw_content": "\nलहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.\nबाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.\nअशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया ठ वरून लहान मुलांची नावे.\nठ वरून लहान मुलांची नावे.\nलहान बाळाची काळजी कशी घ्याल लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी\nअ इ उ ए ओ क\nख ग घ च छ ज\nझ ट ठ ड ढ त\nथ द ध न प फ\nब भ म य र ल\nव श स ह क्ष ज्ञ\nठ वरून लहान मुलांची नावे.\nमित्रांनो आमच्याकडे ठ वरून लहान मुलांची नावे जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…\nहे नक्की वाचा :\nलहान बाळाची काळजी कशी घ्याल लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी\nलहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….\n-: अधिक वाचा :-\n१५+ घ वरून लहान मुलांची नावे \nथ वरून लहान मुलांची नावे \n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n[2022] बकरी ईद शुभेच्छा/शायरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.hindustantimes.com/topic/virat-kohli", "date_download": "2022-09-28T10:17:34Z", "digest": "sha1:5DQNV4GV2FB2YD3KQO6BY6QEEF4FD3QH", "length": 5524, "nlines": 64, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "virat-kohli News, virat-kohli News in marathi, virat-kohli बातम्या मराठीत, virat-kohli Marathi News – HT Marathi", "raw_content": "\nआमच्याबद्दलवापराच्या अटीप्रायव्हसी पॉलिसीसाइटमॅपRSSसंपर्क करा\nमराठी बातम्या / Virat Kohli\nVirat & Rohit: लाखमोलाचा व्हिडीओ... मालिका जिंकल्यानंतर रोहित-विराटनं एकमेकांना मारली मिठी\nVirat Kohli: विराटनं एक इशारा काय केला, अवघा स्टेडियम गपगार झाला पाहा नागपुरात काय घडलं\nIndia vs Australia : रोहित-कार्तिकची कमाल, कांगारुंना हरवल्यानंतर भारताच्या ‘या’ चिंता मिटल्या\nVirat Kohli: अगदी तसंच झालं कॉमेंटेटर इयान बिशपचं विराटबाबतचं भाकीत खरं ठरंल..पाहा\nVirat Kohli: क्विक बॉलर..., विराट आजच्या सामन्यात गोलंदाजी करणार\nIndia Vs Australia : कोहलीला ओपनिंगला पाठवण्यावरून गंभीर भडकला, म्हणाला...\nIndia Vs Australia : ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल, T20 सामन्याआधी गाळला घाम, पाहा PHOTOS\nIndia vs Australia : कोहली मोडणार द्रविडचा विक्रम; रोहितला मागे टाकून T20 किंग होण्याची संधी\n शोएब अख्तरनं विराटच्या संभाव्य निवृत्तीची वेळच सांगून टाकली\nT20 Ranking : भारताला मागे टाकण्याचं पाकिस्तानचं स्वप्नं भंगलं; T20 क्रमवारीत मोठी घसरण\nVirat Kohli: किंग कोहली आता पंतप्रधान मोदींच्या स्पेशल क्लबमध्ये, जाणून घ्या काय भानगड\nShoaib Akhtar : ‘शंभर शतकं करशील पण तुझी हाडं मोडून...’, शोएब अख्तरचं विराट कोहलीला चॅलेंज\nVirat Kohli: बाबर आझमचं ‘ते’ ट्वीट… आणि विराटच्या बॅटमधून पडू लागला धावांचा पाऊस, पाहा\nVirat Kohli: तीन वर्षांनी ७१ वं शतक झालं, पण विराट ‘या’ गोष्टीमुळं हैराण, जाणून घ्या\nVirat Kohli Interview: रोहितच्या हिंदीवर विराट हसला; पाहा, दोन दिग्गजांमधील मजेशीर मुलाखत\nVirat Kohli: शतक ठोकताच विराटनं बोलून दाखवली मनातली वेदना; म्हणाला…\nVirat Kohli 71st Century: ७१ वं शतक अनुष्का अन् वामिकाच्या नावावर, विराटनं सांगितलं मोठं कारण\n विराट कोहलीनं झळकावलं ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक, ३ वर्षांची प्रतीक्षा संपली\nVirat Kohli: श्रीलंकेच्या कोचनं केला किंग कोहलीचा गेम, '4 A' चा सिग्नल अन् विराट क्लीन बोल्ड\nIND vs SL : पराभवानंतर हरभजन रोहित शर्मावर भडकला; BCCI ला विचारले तीन तिखट प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2019/11/blog-post.html", "date_download": "2022-09-28T09:45:03Z", "digest": "sha1:VOWTEOAVQ4P6G7R4J3FVH6BKC247WJD2", "length": 52409, "nlines": 370, "source_domain": "www.krushinews.com", "title": "हरभऱ्याचे विविध वाण", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\n● जिरायत: 85 ते 90 दिवस, बागायत: 105 ते 110 दिवस.\n● जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15,सरासरी:14.00 क्विंटल ,बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-40 क्विंटल , सरासरी: 23.00= क्विंटल,उशिरा पेर प्रायोगिक उत्पन्न:= 16-18 क्विंटल ,सरासरी: 16.00.क्विंटल\n● जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणी करीता प्रसारित केला आहे.\n● मररोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता.\n● हा देशी हरभऱ्याचा अतिटपोर दाण्याचा वाण आहे.\n● हा वाण लवकर परिपक्व होणारा (१०५ ते ११० दिवस) आणि मररोग प्रतिबंधक आहे.\n● सरासरी उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे._\n● हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे._\n● हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला._\n● जिरायत: 90 ते 95 दिवस, बागायत: 105 ते 110 दिवस.\n● जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15 क्विंटल,\nसरासरी: 14.00 क्विंटल, बागायती प्रायोगिक उत्पन्न :35-40 क्विंटल ,सरासरी: 23.00 क्विंटल, उशीरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 20-22 क्विंटल सरासरी: 21.00 क्विंटल.\n● पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य.\n● सरासरी 105 ते 110 दिवस\n● बागायती प्रायोगिक उत्पन्न:30-32 क्वि.सरासरी: 18-20 क्वि.\n● मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य.\n● महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यांकरिता प्रसारित.\n● सरासरी 100 ते 115 दिवस.\n● जिरायत प्रायोगिक उत्पन्न:14-15क्वि,सरासरी: 13.00 क्वि,बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-35 क्वि,सरासरी : 20.00 क्वि.\n● आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव.\n● सरासरी 110 ते 115 दिवस.\n● जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 10-12 क्वि,सरासरी: 11.00 क्वि, बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32 क्वि.सरासरी: 19.00 क्वि.\n● काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव.\n● सरासरी105 ते 110 दिवस\n● जिरायत: 14-15 क्विंटल,बागायत: 30-32 क्विंटल\n● मध्यम आकाराचे दाणे मराठवाडा विभागासाठी प्रसारित.\n● सरासरी110 ते 115 दिवस.\n● बागायत सरासरी: 16-18 क्विंटल.\n● अधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्राकरिता प्रसारित.\n● सरासरी105 ते 110 दिवस\n● बागायत सरासरी: 12-15 क्वि.\n● जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण\n★ गुलाबी हरभरा ( गुलक- १ )\n● टपोऱ्या दाण्याचा वाण, मुळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक.\n● दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात.\n● फुटाणे व डाळ तयार करण्यास उपयुक्त.\n★ हिरवा हरभरा (पीकेव्ही हरिता )\n● दाण्याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो. उसळ, पुलाव करण्यास उत्कृष्ट.\n●हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य.\n● मर रोगास प्रतिकारक.\n● उत्पादन सरासरी २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.\nटीप: (बहुतांशी वाण बाजारात उपलब्ध आहेत तसेच इतर वाणाकरिता कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र, तत्सम बियाणे मंडळाकडे संपर्क करावा.)\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nशेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-july-2020/", "date_download": "2022-09-28T10:55:02Z", "digest": "sha1:FAZIRJTBLYHD3WJFPNKLU2DL6TELYLM5", "length": 12026, "nlines": 107, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 11 July 2020 - Chalu Ghadamodi 11 July 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nप्रत्येक वर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस पाळला जातो.\nगुगलने आपले सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Google+ करंट्स म्हणून पुन्हा सुरू केले आहे.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, अमेरिका टिकटोकसह चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे.\nचीनच्या भारतातील तणावपूर्ण सीमाभागात अमेरिकेच्या एरोस्पेस प्रमुख बोईंगने 22 अपाचे हल्ल्यातील अंतिम पाच हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला दिली.\nकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) कुशल लोकांना टिकावटीच्या जीवनाची संधी मिळण्यासाठी मदत करण्यासाठी ‘आत्मानिरभर कुशल कर्मचारी नियोक्ता मॅपिंग’ (ASEEM) पोर्टल सुरू केले.\nकेंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एनटीपीसी सिंगरौली, एनटीपीसी सिंगरौली युनिट 1, आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशातील सर्वोच्च कामगिरी करणारे युनिट म्हणून उदयास आले आहे.\nपीएम-कुसुम योजनेंतर्गत नोंदणीचा ​​दावा करणाऱ्या फसव्या वेबसाइट्सच्या विरोधात नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाने नवीन सल्लागार जारी केला.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यात कोविड-19 अंतर्गत भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-28T10:36:41Z", "digest": "sha1:EJQBG4KGH5EZIHZC3INPJGNGAFWX2W7Z", "length": 18356, "nlines": 83, "source_domain": "news105media.com", "title": "मस्तानी व बाजीराव पेशवे यांच्या मृत्यनंतर त्याच्या मुलाचे पुढे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास..कोणी त्या मुलांचा सांभाळ केला होता - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nमस्तानी व बाजीराव पेशवे यांच्या मृत्यनंतर त्याच्या मुलाचे पुढे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास..कोणी त्या मुलांचा सांभाळ केला होता\nमस्तानी व बाजीराव पेशवे यांच्या मृत्यनंतर त्याच्या मुलाचे पुढे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास..कोणी त्या मुलांचा सांभाळ केला होता\nNovember 16, 2021 admin-classicLeave a Comment on मस्तानी व बाजीराव पेशवे यांच्या मृत्यनंतर त्याच्या मुलाचे पुढे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास..कोणी त्या मुलांचा सांभाळ केला होता\nमित्रांनो, बाजीराव पेशवा व मस्तानी यांच्याविषयी आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र ही माहिती फक्त आपणाला बाजीराव पेशवा व मस्तानी यांच्या नावापुरतीच मर्यादित आहे. या दोन नावांच्या वलायाबद्दल आपण थोडेफार जाणतो. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांचे काय झाले, ते कसे घडले याबद्दल आजवर आपणा सर्वांच्या ऐकिवात व वाचण्यात कधी आलेले दिसत नाही.\nतर मित्रांनो याच गोष्टीबद्दलची विशेष माहिती आज आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेत आहोत. तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना आपले बुंदेलखंड रा ज्य मु घल सुभेदार मुहम्मद बंगशापासुन वाचवण्यासाठी राजा छत्रसालने बोलावले. छत्रसाल हा हिं दू राजा असल्यामुळे बाजीराव पेशवे त्यांच्या मदतीला धाऊन गेले आणि त्यांनी बंगशाला धुळ चारुन बुंदेलखंड रा ज्य मु घलांपासुन वाचविले.\nबाजीराव साहेबांचा हा पराक्रम पाहुन खुष झालेल्या छत्रसाल राजाने त्यांना बुंदेलखंड राज्याचा १/३ हिस्सा, पन्ना येथील हिऱ्याची खाण बहाल केली. यांच्यासोबतच आपल्या राणी पासुन झालेली पुत्री मेहरुन्निसा बेगम उर्फ़ मस्तानी हिचा पन्ना येथेच मल्हारराव होळकर वगैरे मातब्बर सरदारांच्या साक्षीने खांडा पद्धतीने बाजीराव पेशव्यांशी वि वाह लावुन दिले. परंतु तिला सर्वांनी बाजीरावांची दुसरी पत्नी हा मा न न देता उपस्रीच मानले.\nपुढे बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांना कृष्णसिंग उर्फ़ समशेरबहाद्दर हा पुत्र झाला. आपल्या वडीलांप्रमाणेच शहामतपनाह म्हणजेच शौर्यनिधी ही पदवी लाभलेला आणि मराठा साम्राज्यासाठी विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासोबतच पानिपत येथे लढताना मृ त्यु झालेल्या या श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या ला डक्या सरदाराबद्दल ही खास माहिती. कृष्णसिंग उर्फ़ समशेरबहाद्दर बाजीराव पेशव्यांना, द्वितीय मस्तानीपासुन झालेला हा पुत्र.\n१७३४ साली त्याचा जन्म झाला होता. हा रघुनाथराव दादांजवळच होता. त्याचीही रघुनाथराव दादांसोबत मुंज करावी, अर्थात शुद्धी करून घ्यावी हि राऊस्वामींची इच्छा होती, असे म्हटलं जातं. त्याच्या आयुष्यात त्याला फक्त सहा वर्ष मातापित्यांचा सहवास लाभला. त्यानंतर तो एक लेकुरवाळा अशीच त्याची गणती होत. मात्र माता-पित्यांच्या मृ त्युमुळे अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी एकटा पडलेल्या या लहान पोराला, समशेरबहाद्दरला, नानासाहेबांनी आपल्या सख्या भावाप्रमाणे सांभाळले.\nम्हणुनच मागे त्याचा लाडका असा उल्लेख मुद्दामच केला. श्रीमंत नानासाहेब पेशवे झाल्यावर त्यांनी समशेरबहाद्दरला लेकुरवाळ्याबाबतीतले सगळे चालत आलेले रिवाज मोडुन मराठी व फारसी या भाषांची अक्षर ओळख करून दिली. त्याला यु द्ध शास्रातही निपुण केले. हिं दूंचे सर्व रिवाज त्याला शिकवले आणि त्या बरोबरच नमाज पढणे, कुराण वाचणे, दरग्यांना भेटी देणे वगैरे त्याच्या मातेच्या ध र्माच्या रिवाजाचीही त्याला सवय लावली.\nसमशेरबहाद्दरवर नानासाहेबांचे विशेष लक्ष असे. त्याचे मराठी, मोडी अक्षरे एकदम सुंदर होते. हे पाहून नानासाहेबांनी समशेरबहाद्दरला सदाशिवराव भाऊंच्या हाताखाली दिले. त्यांनीच समशेरबहाद्दरला फडाचे आणि यु द्ध शा स्राचे शिक्षण दिले. तलवारबाजी वगैरे सर्वातही समशेरबहाद्दर चांगला तयार झाला. त्यामुळे त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नानासाहेबांनी त्याला पेशव्यांची सरदारकी दिली.\nगोविंदराव काकिर्डे या कारभाऱ्यांवर समशेरबहाद्दरचा कारभार सोपवला. मुसलमानी आणि हिं दुस्थानी पेहेरावांचा एकत्र मेळ म्हणजे त्याचा पोशाख मुसलमानी बांधणीची पगडी, त्यावर तुरा, मराठेशाही अंगरखा, बुंदेलखंडी दुपट्टा, कमरेला ब्राह्मणी लपेटा, मखमली म्यान, त्यात तुर्कस्तानी त लवार, हातात फारसी क ट्यार, अशा पोषाखात तो उठुन दिसे. माता पित्यांसारखाच तोही रूपवान होता, हे वेगळं सांगायलाच नको.\nअगदी प्रेमाने मोठ्या भावाने सांभाळावे याप्रमाणे नानासाहेबांनी त्याला वाढवले. सर्व बाबतीतील शिक्षण वगैरे आवश्यक गोष्टी पुर्ण झाल्यावर नानासाहेबांनी त्याचे ल ग्न करायचे ठरवले. त्यानुसार पेठ संस्थानच्या संस्थानिकांची कन्या लालकुँवर हिच्याशी त्याचे लग्न नानासाहेबांनी करविले. हे ल ग्न १७४९ साली झाले. त्यानंतर चारच वर्षांनी, १७५३ साली दुर्दैवाने ही लालकुँवर म रण पावली.\nत्याच वर्षी पुन्हा नानासाहेबांनी समशेरबहाद्दरचा दुसरा विवाह मु सलमानी घराण्यातील मेहेरबाई हिच्याशी लावून दिला. आपला पती ब्राह्मणांप्रमाणेच त्यांचे सर्व रितीरिवाज पाळतो, हे पाहून तिला त्याचे कौतुक वाटे. फडावरच्या कारभाराची ओळख करवुन दिल्यावर श्रीमंत नानासाहेबांनी त्याला रणभुमिची ही सवय लावायचे ठरवले. त्यानुसार त्याला राजपुतना आणि हिं दुस्तानच्या मोहिमेवर पाठवले.\nत्यात त्याने उत्तम कामगिरी केली. बहादुरीबद्दल आणि त्याची स्वामिनिष्ठा पाहून त्याला साहेब नौबतीचा मा न नानासाहेबांनी दिला आणि शिक्का वापरण्याचीही परवानगी दिली. १७५८ साली त्याला मेहेरबाईपासून पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव अलिबहाद्दूर असे ठेवण्यात आले. समशेरबहाद्दरला रमाबाई व फुलबाई या दोन राण्या होत्या. मात्र त्यांच्यापासून पुत्रप्राप्तीचे उल्लेख नाही.\nपुढे १७६१ साली विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत समशेरबहाद्दर हाही पानिपतावर ल ढला. त्यातच तो ज खमी झाला. तिथुनच जवळ भरतपुर या ठिकाणी तो म रण पावला. तिथे त्याची कबर आजही आहे. त्याची नित्य पूजाही चालु आहे. स्थानिक लोक त्या कबरीला बडे अवलियाची क बर म्हणतात. समशेरबहाद्दरच्या पत्नीला आणि मुलाला पुढे थोरले माधवराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले.\nवरील माहिती ही वेगवेगळ्या पौ राणिक कथांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. यातून कोणताही गैरसमज पसरविण्याचा हेतू नाही. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nलग्नाची पहिली रात्र आणि तो पहिला स्पर्श..पण त्या रात्री माझ्यासोबत त्याने ज्या प्रकारे काही केले..ते\nबायको म्हणून श रीराला हात लावण्याचीही मुभा नवऱ्याला ती देत नव्हती..कारण नवरा रोज रा त्री तिच्यासोबत..जाणून\nविराट कोहलीनं खरेदी केल्या जगातील सर्वात महागड्या दहा वस्तू…एकेकाची किंमत वाचूनच आपली वाचा बंद होईल\nइकडचे जग तिकडे झाले तरी लग्नांतर तुमची बायको आयुष्यभर तुम्हाला या गोष्टी कधीच सांगत नाही…जाणून आपल्याला सुद्धा ..\nबायकोला किंवा नवऱ्याला आपल्या धाकात ठेवण्याचे परिणाम…आणि जर आपण सुद्धा असे प्रयत्न करत असाल…तर त्वरित सावध व्हा…अन्यथा\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/kashi-vishwanath-corridor-project-will-help-increase-religious-tourism-and-give-a-boost-to-the-local-economy-here-113255/", "date_download": "2022-09-28T10:04:58Z", "digest": "sha1:IPVEAAIS546U4N6IEYDOCRDKWNDQ4URC", "length": 20976, "nlines": 149, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nकाशी विश्वनाथ कॉरिडॉर; भाविकांमध्ये अडीच पटीने वाढ; रोजगारासह स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी बूम\nकाशी : संपूर्ण काशी नगरीचा कायापालट झाला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. गेल्या 33 महिन्यांपासून या कॉरिडॉरचे काम होत असताना या कालावधीत काशी विश्वनाथ धामाला भेट देणाऱ्या भाविक दर्शनार्थींमध्ये तब्बल अडीच पटीने वाढ झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल यांनी दिली आहे.Kashi Vishwanath Corridor Project will help increase religious tourism and give a boost to the local economy here.\nकाशीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला यामुळे प्रचंड चालना मिळाली असून स्थानिक कलाकारांना देखील मोठा वाव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. काशीमध्ये कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे देखील सुरू होती. ती यापुढे देखील सुरू राहणारच आहेत. याच कालावधीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. ७ हजारांहून अधिक स्वच्छतादूत या कामात सध्या कार्यरत आहेत. इथून पुढच्या काळातही स्वच्छता दूतांना मोठ्या प्रमाणावर काम असेल कारण भाविकांची संख्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच अडीच पटीने वाढली आहे, तर काम पूर्ण झाल्यानंतर ती आणखी अनेक पटींनी वाढणार आहे, असे दीपक अग्रवाल म्हणाले.\nगेली तेहतीस महिने इथे वेगवेगळ्या यंत्रांची धडधड होती. आता काशीनगरी गुलाबी रंगात सजली आहेच पण विविध फुलांच्या सुवासाने देखील भरली आहे. काशीतले प्रत्येक भवन फुलांनी सजले आहे. दीपमाळांनी उजळले आहे. येथे महिनाभर विविध कार्यक्रम चालतील पण त्याही पलिकडे जाऊन काशीनगरी आणि संपूर्ण काशी परिसराचा जो कायापालट होत आहेत तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये 40000 लोकांना हाताला प्रत्यक्ष काम मिळाले. अनुषंगिक रोजगार तर लाखोने तयार झाले. पर्यटन केन्द्रित व्यवसाय बहरले आणि हा बहार बहरले पुढील कित्येक वर्षे टिकणारा आणि वाढणार आहे.\nउद्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होण्याच्या दिवशी साडेतीन लाख घरांमध्ये प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ६०० आचारी काम करत असून त्यांनी शुद्ध देशी तुपात लाडू तयार प्रसाद रुपाने घरोघरी वाटण्यात येतील. यासाठी 7000 स्वयंसेवकांची एक मोठी तुकडी कार्यरत आहे. काशी विश्वनाथ धामकडे येणारे सर्व रस्ते पूर्ण रुंद झाले आहेत. प्रत्यक्ष काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन उद्या होत आहे. गंगा घाटावरील काम अजून सुरू आहे ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर त्याचेही उद्घाटन करण्यात येईल. हे काम सुमारे ही सर्व काम सुमारे पाच लाख वर्ग मीटर एवढे आहे, अशी माहिती दीपक अग्रवाल यांनी दिली.\nVarun Gandhi : एमएसपी गॅरंटीसाठी वरुण गांधी आणणार प्रायव्हेट मेंबर बिल, म्हणाले – कायदा करण्याची हीच ती वेळ\nRahul Gandhi : ‘मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही’, राहुल म्हणाले- महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदूत्ववादी\nहा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे सांगत राहुल गांधींनी महारॅलीमध्ये शोधला “हिंदू वारसा\nशरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राज्यातील सर्वात मोठे नेतृत्व – संजय राऊत\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/krishna-currently-doing-this-thing-from-shri-krishna-serial/", "date_download": "2022-09-28T09:13:01Z", "digest": "sha1:KHVCGW5BRFGL64CJF7AIDWV3DFIO3PRD", "length": 13300, "nlines": 108, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "'श्री कृष्णा' मालिकेतील 'कृष्ण' आता कुठे आहेत व काय करतात, जाणून घ्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News ‘श्री कृष्णा’ मालिकेतील ‘कृष्ण’ आता कुठे आहेत व काय करतात, जाणून घ्या...\n‘श्री कृष्णा’ मालिकेतील ‘कृष्ण’ आता कुठे आहेत व काय करतात, जाणून घ्या \nरामायण आणि महाभारत या मालिकांच्या पुन्हा प्रक्षेपण सुरू झाल्याने टीआरपी स्पर्धेत मोठे बदल झाले आहेत. रामायण आणि महाभारत मालिके नंतर आता प्रेक्षक सोशल मीडियावर रामानंद सागर यांचीच श्री कृष्णा ही मालिका सुध्दा पुन्हा लावण्याची मागणी करत आहेत.\nत्यामुळे प्रेक्षकांची मागणी लक्षात घेऊन दूरदर्शन लवकरच ही सुद्धा मालिका प्रसारित करणार आहे. ट्विटर वरुन या दूरदर्शन वाहिनीने या मालिके बद्दल माहिती दिली पण ती मालिका कधी सुरू होणार हे मात्र सांगितले नाही. श्री कृष्णा या मालिकेत श्री कृष्णा ची भूमिका सर्वदमन बॅनर्जी यांनी केली होती.\nआता ही मालिका पुन्हा सुरू होणारच आहे तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या सर्वदमन बॅनर्जी काय करतात आणि ते कुठे आहेत. श्री कृष्णा या मालिकेचे प्रसारण १९९३ ते १९९६ मध्ये झाले होते. त्यावेळी ही मालिका प्रेक्षकांना इतकी आवडली की मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेले.\nहे वाचा – रामायणातील ‘मंदोदरी’ने पतीच्या निधनानंतर सोडला अभिनय, आता जगण्यासाठी करते हे काम श्री कृष्णा ची भूमिका सर्वदमन बॅनर्जी यांनी अशा प्रकारे रंगवली होती की ते साक्षात खरे भगवान कृष्ण वाटायचे. त्यामुळे या भूमिकेने त्यांना खूप प्रसिध्दी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी अर्जुन, जय गंगा मैया, ओम नमः शिवाय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमध्ये सुद्धा ते विष्णु नाहीतर कृष्णाचीच भूमिका करत.\nहे वाचा – रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण टीव्हीवरील मालिकां व्यतिरिक्त त्यांनी मोठ्या पडद्यावर सुद्धा अभिनय केला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, आदि शकराचार्य यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काही बंगाली आणि तेलगू चित्रपटात सुद्धा काम केले. आता खूप वर्षानंतर ते एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात दिसले होते.\nहे वाचा – रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या या अटी \nएका काळानंतर सर्वदमन बॅनर्जी यांनी टिव्ही व फिल्म इंडस्ट्रीला पूर्ण विराम दिला होता. त्यानंतर ही चमचमती मायानगरी सोडून ते हृषिकेश येथे राहतात. तेथे राहून ते लोकांना मेडीटेशन शिकवतात. एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्री पासून दूर जाण्याचे कारण सांगितले की, त्यांनी कृष्णा ही भूमिका करतानाच ठरविले होते की ४५/४७ वर्षांचा होई पर्यंतच काम करणार. त्यानंतर त्यांना मेडीटेशन मिळाले आणि गेली २० वर्षे ते तेच काम करतात.\nमेडीटेशन व्यतिरिक्त ते पंख नावाच्या एनजीओ ला सुध्दा सहाय्य करतात. हे एनजीओ उत्तराखंडातील झुग्गियों मध्ये राहणाऱ्या २०० गरीब मुलांना त्यांच्या उपजिविकेसाठी कमवण्यास मदत करतात. त्याचबरोबर २०० मुलांना शिकवतात.\nहे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleसोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणारी रिक्षा, बसू शकतात ५ लोकं, महिंद्रा कंपनीकडून झाला जॉब ऑफर \nNext articleटिव्हीवर खळखळून हसायला लावणारे हे कलाकार एका शोसाठी घेतात एवढी फी \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nदिशा पाटणीने असा ड्रेस घातला कि शेजारी बसलेल्या व्यक्तीची झाली अडचण, व्हिडीओ पाहून तुम्ही वेडे व्हाल \nटिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉकस्टार ‘युवराज सिंह’ आणि ‘लक्ष्मी अगरवाल’ची पहिली प्रतिक्रिया,...\nभारत-चीन या दोन देशातील वाद लक्षात घेता भारत देशाने चीनचे ५९ ॲप भारतामध्ये बंद केले आहेत. या बंद केलेल्या ॲप मध्ये सध्या लोकप्रिय असलेला...\nया कारणामुळे बुधवारी मुलगी जात नाही सासरी, कारण वाचून दंग व्हाल...\nरानबाजार वेबसेरीजच्या अफाट यशानंतर प्राजक्ता माळीने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा...\nसैफ अली खानची मुलगी सारा अली खानने लग्नासाठी घातली विचित्र अट,...\nपतीपेक्षा जास्त आहे कमाई, तरीही नाही कुठला अहंकार, पतीला देते परमेश्वराचा...\nतमन्ना भाटियाने घातला एवढा शॉर्ट ड्रेस की मीडिया समोर स्वतःच लाजली...\nलग्नाआधीच राणादा आणि पाठक बाईचं बिनसलं, रस्त्यावरच भांडणं, पहा व्हिडीओ \nरंग माझा वेगळा मालिकेत दीपाच लावून देणार कार्तिकचे आयेशासोबत लग्न, लोकांची...\nअखेर शेवंताने सोडले मौन, या कारणामुळे सोडली रात्रीस खेळ चाले मालिका,...\n‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत हा अभिनेता साकारणार ‘ज्योतिबा’ची भूमिका, या...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/distribution-networks/", "date_download": "2022-09-28T10:25:52Z", "digest": "sha1:EURQNFQRMFTOAOSK6GQADSMS4J2OBX3O", "length": 6509, "nlines": 199, "source_domain": "mr.horsent.com", "title": " ग्लोबल शिपिंग - Horsent Technology Co., Ltd.", "raw_content": "\nएक प्रभावशाली आणि विश्वासार्ह टच स्क्रीन पुरवठादार म्हणून,\nहॉर्सेंट 35 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये आमच्या ग्राहकांना सेवा देण्यास सक्षम आहे.\nतुम्ही तुमच्या स्थानिक बाजारपेठेतील आमच्या भागीदारांशी संपर्क साधण्यास प्राधान्य देत असल्यास, कृपया आमच्या विक्रीशी संपर्क साधा\nHorsent उत्तर अमेरिका आणि पश्चिम, पूर्व EU मध्ये नवीन भागीदार असण्यासाठी खुले आहे.आणि मध्य पूर्व.कृपया संपर्क साधा किंवा संदेश द्या.\nHorsent 1st class team सोबत काम करण्यास सक्षम व्हा\nविक्री आणि समर्थनावर तुमची सेवा करण्यासाठी\nआणीबाणीसाठी 4 तास प्रतिक्रिया\nसंपूर्ण समाधानासाठी 48 तास.\nहॉर्सेंटला टच डिस्प्लेवर 15 वर्षांचा अनुभव\nसुरक्षित आणि टिकाऊ स्पर्श समाधान\nसुरक्षित आणि बचत पॅकिंग\nहॉर्सेंट डिझाईन 2 सेट एका काड्यात आणि फॉल आणि ड्रॉप चाचणीद्वारे विश्वसनीय पॅकिंग\nसुरक्षित आणि जलद वितरणासाठी आम्ही FedEx, DHL आणि ब्रँडेड फ्रेट पार्टनरसोबत काम करतो\nहॉर्सेंट 35 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांसह काम करत आहे,\nआम्ही इंग्रजी आणि चीनी बोलतो.\nघोडा इतिहास आणि संस्कृती\nआमच्या ओळी आणि गुणवत्ता हमी\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.neon-glo.com/large-outdoor-christmas-decorations-30-led-string-lights-direct-from-china-product/", "date_download": "2022-09-28T10:26:00Z", "digest": "sha1:RWCNDRFFAHKCCGFXEZHYLRREBXKQMWFV", "length": 17608, "nlines": 291, "source_domain": "mr.neon-glo.com", "title": "घाऊक मोठ्या लांबीच्या ख्रिसमस सजावट 30 चीनच्या निर्मात्यांकडून आणि पुरवठादाराच्या थेट दिवे असलेले स्ट्रिंग दिवे अप्रतिम", "raw_content": "\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\n90 एल एलईडी बॅटरी पॉवर वॉटरप्रूफ क्रिसमस कॉपर वायर ...\nचेरी ब्लॉसम ट्री डेकोरेशन आउटडोर स्ट्रिंग लाइट्स ...\nसुंदर लग्नाच्या सजावटमुळे तू स्ट्रिंग लाइटचे नेतृत्व केले ...\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 लीड स्ट्रिंग ली ...\nवॉटरप्रूफ रंगीत बॅटरी संचालित फोटो सीएल ...\nबॅटरी उबदार पांढरा 10 एलईडी स्ट्रिंग लाइट च्री ऑपरेट ...\nरात्रीच्या वेळी ख्रिसमस उच्च प्रतीची उच्च चमक ...\n2018 इव्हेंट & पार्टी रिमोट कंट्रोल एलईडी एस पुरवठा ...\nहेलोवीन पार्टी फॅव्हर्स फ्लॅशिंग लेड अप स्पिनर ...\nडान्स पार्टीसाठी न्यू इयर एलईडी लाइट फेडोरा हॅट\nहॅलोविनसाठी लाइट अप एलईडी फ्लॅशिंग नेकलेस\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 चीनमधील थेट दिवे असलेल्या स्ट्रिंग लाइट्स\nकार्यक्रम आणि पार्टी पुरवठा\nकार्यक्रम आणि पार्टी आयटम प्रकार:\nएलईडी कॉपर वायर लाइट्स\nलाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा, बहु-रंग\nएल इ डी दिवा:\n1 पीसी / पीव्हीसी बॉक्स, 120 पीसी / इनर बॉक्स, 480 पीसी / सीटीएन\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 चीनमधील थेट दिवे असलेल्या स्ट्रिंग लाइट्स\nआमच्या मोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 लीड स्ट्रिंग लाइट्स थेट चीनकडून. लांबी 330 सेमी (बॅटरी बॉक्स वगळता, बॅटरी बॉक्सची एकूण लांबी 337 सेमी आहे), 30 एलईडी दिवे (लाल / पिवळा / निळा / हिरवा / पांढरा / रंगीबेरंगी दिवे) सह, दिवा अंतर 10 सेमी, बॅटरी बॉक्स आणि पहिल्या दिवा दरम्यान अंतर आहे 40 सेमी, 3x एए आणि एक्सएक्सएजी 13 बॅटरीसह, 1 सेगमेंट फंक्शनः नेहमी चालू, चालू / बंद पुल स्विच, पीव्हीसी बॉक्स कलर पेपर पॅकेजिंग, हे वॉटरप्रूफ आहे, म्हणूनच ते घराच्या आणि बाहेरील दोन्ही ठिकाणी वापरले जाऊ शकते. होम डेकोर, पार्टी डॉक्टर, कॅम्पिंग डेकोर वगैरेसाठी उपयुक्त.\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 चीनमधील थेट दिवे असलेल्या स्ट्रिंग लाइट्स\nलाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा, बहु-रंग\n1 पीसी / पीव्हीसी बॉक्स, 120 पीसी / इनर बॉक्स, 480 पीसी / सीटीएन\nफोकस, व्यावसायिक आणि ठेवा\n2001 पासून निऑन-ग्लो हा आमचा ब्रँड आहे,\nआणि आम्ही घरगुती विकास करीत आहोत\nआमच्याकडे लाइट अप पार्टी उत्पादनांची संपूर्ण ओळ आहे, जी आम्ही आपल्याला एक स्टॉप सेवा प्रदान करतो.\nफॅक्टरी डायरेक्ट व कॉस्ट सेव्हिंग\nआमच्याकडे आमचा स्वतःचा कारखाना आहे\nगुणवत्ता नियंत्रणात असताना ग्राहक खरेदी खर्च वाचविण्यास सक्षम आहेत.\nआम्ही कच्च्या मालावर ते असताना गुणवत्ता नियंत्रण करतो\nपोहोचेल, उत्पादन ओळ आणि यादृच्छिक तपासणीवर\nशिपमेंटपूर्वी पूर्ण वस्तूंवर. आम्ही बनवतो\nखात्री आहे की आपल्याला चांगल्या स्थितीत उत्पादने मिळेल.\nग्राहक प्रथम येतो, आम्ही आपली सेवा देऊ\nजलद आणि व्यावसायिक प्रतिसाद.\n- नेहमी कोण अवलंबून असू शकते याची जबाबदारी नेहमीच जबाबदार असेल.\n-ओईएम आणि ओडीएम सेवा उपलब्ध आहेत, आमच्याकडे आहेत\nआपली कल्पना लक्षात आली.\nआमची प्रमाणपत्रे निऑन पार्टी फॅव्हर्स ने ज्वेलरी बीड ग्लो हारचे नेतृत्व केले\nआमचे ट्रेड शो निऑन पार्टी फॅव्हर्स ने ज्वेलरी बीड ग्लो हारचे नेतृत्व केले\nवंडरफुल एंटरप्राइझ ग्लो स्टिकसह सुरू झाले, विकसित झाले\n२००१ पासून आतापर्यंत एलईडी पार्टी सप्लायसह आम्ही अद्याप चालत आहोत. आम्ही यापेक्षा निराकरण प्रदाता आहोत\nठराविक निर्माता. येथे आपण यासाठी एलईडी आयटम शोधू शकता\nपक्ष, जाहिराती, हंगामी प्रसंग आणि मैदानी\nसुरक्षा आमच्या मजबूत आर अँड डी कार्यसंघासह आम्ही आपल्याला OEM सेवा ऑफर करण्यास सक्षम आहोत. आम्ही आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आमचा वापर करतो\nआपल्या कल्पना ओळखण्यासाठी सर्जनशील पद्धती.\nआम्ही आमच्या सर्व नामांकित ग्राहकांचे आभार मानू इच्छितो,\nप्रमुख विक्रेते आणि आयात करणारे कोण आहेत. त्यांच्यामार्फत,\nआम्ही अधिकाधिक वाढण्याबद्दल बरेच काही शिकलो आहोत\nआमची सहाय्यक फॅक्टरी एसझेड नुओ वे ते इलेक्ट्रॉनिक कारखाना 2006 मध्ये एलईडी लाइट अपच्या मुख्य ओळीने स्थापित केला गेला\nउत्पादने, जी आयसीटीआय आणि बीएससीआय ऑडिट पास करतात.\nपोर्ट लोड करीत आहे: शेन्झेन, चीन\nवितरण वेळ: 30-45 दिवस\nआम्ही आमच्या ग्राहकांना वचन देतो\nआमच्याशी संपर्क साधण्याचं स्वागत आहे\nQ1: बॅटरी किती काळ टिकतात\nए 1: बहुतेक 4-6 तास जे पार्टीसाठी योग्य आहेत. भिन्न उत्पादने भिन्न बॅटरीसह असल्याने, कामाचा वेळ बदलू शकतो, कृपया कोणत्याही विशिष्ट उत्पादनांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nQ2: आपली कंपनी चमक उत्पादनांच्या क्षेत्रात किती काळ राहिली आहे\nए 2: आम्ही ग्लो स्टिकसह सुरुवात केली आणि 2001 पासून पार्टी सप्लायचा व्यवसाय विकसित करीत आहोत.\nQ3: आपली उत्पादने यूएस / ईयू नियमांचे पालन करतात\nए 3: होय, आमची उत्पादने यूएस / ईयू नियमांचे पालन करतात. आणि आमच्या कारखान्याने आयसीटीआय आणि बीएससीआय उत्तीर्ण केले आहे.\nQ4: गुणवत्ता नियंत्रित कशी करावी आणि हमी कशी द्यावी\nए 4: आमच्याकडे तपासणी अहवाल प्रदान करण्यासाठी एक व्यावसायिक क्यूसी विभाग आहे. बीव्ही, एसजीएस सारख्या तृतीय पक्षाकडून केलेली तपासणी स्वीकार्य आहे.\nआपल्याकडे काही चौकशी असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधायला अजिबात संकोच करू नका, आमचे छान सहकार्य आहे अशी इच्छा आहे.\nमागील: फॅक्टरी घाऊक एलईडी फ्लिकर टी लाइट\nपुढे: लाइट अप कॅमेरा बबल गन एलईडी बबल ब्लोअर\nसजावट वेडिंग वाईन बाटली कॉर्क लाइट्स कॅन ...\n6 एम 60 एलईडी कॉपर वायर स्ट्रिंग लाइट्स रंगीबेरंगी एलई ...\nवॉटरप्रूफ रंगीत बॅटरी संचालित फो फो ...\nबर्थडे पार्टी सजावट एलईडी बलून फ्लॅशिंग ...\n90 एल एलईडी बॅटरी पॉवर वॉटरप्रूफ ख्रिसमस कॉपर ...\nख्रिसमस सजावट इलेक्ट्रिक एलईडी फ्लेलेसलेस मेणबत्ती\nशेन्झेन रुंडेफेंग इंडस्ट्रियल को., लि\nप्रदर्शन हॉल पत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\nपत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\n© कॉपीराइट - 2021: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_646.html", "date_download": "2022-09-28T09:49:24Z", "digest": "sha1:UWV6QALW4CE67YIANYU5S633KQQRAHZT", "length": 10057, "nlines": 82, "source_domain": "www.marathatej.com", "title": "वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे- परिवहनमंत्री अनिल परब", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईवारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे- परिवहनमंत्री अनिल परब\nवारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे- परिवहनमंत्री अनिल परब\nनाममात्र दरात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे\nमुंबई, दि. 17 :आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.\nदरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री श्री. परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nआज मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nमंत्री श्री. परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे.\nपंढरपूर येथे तात्पुरती स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही श्री. परब यांनी बैठकीत दिले.\nआषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी असेही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/maharashtra/security-personnel-missing-from-tarapur-nuclear-power-station-with-rifle-and-live-cartridges", "date_download": "2022-09-28T08:41:11Z", "digest": "sha1:ARMGXBTUXCJKOFMSUKOY66PVLK4VGGEQ", "length": 4200, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "तारापूर अणुशक्ती केंद्रातून रायफल आणि जिवंत काडतुसांसह सुरक्षा जवान बेपत्ता", "raw_content": "\nतारापूर अणुशक्ती केंद्रातून रायफल आणि जिवंत काडतुसांसह सुरक्षा जवान बेपत्ता\nपालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.\nअति संवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर येथील भाभा अणुऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्यासोबत बंदूक आणि ३० जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तो कुठे गेला, त्याने ही काडतुसे का घेतली, तो कोणाला भेटला आणि तो सध्या कुठे आहे. या प्रश्नांनी सर्व सुरक्षा यंत्रणा चक्रावली असून या जवानांचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nपालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प अति संवेदनशील असल्याने या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत असलेला केंद्रीय औद्योगिक दलाचा जवान स्वतःजवळ असलेली रायफल आणि ३० जिवंत काडतुसांसह काल दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक गायब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.\nमनोज यादव असे या गायब झालेल्या जवानाचे नाव असून तो सन २०१०पासून सेवेत असून दोन महिन्यांपासून तो तारापूर येथील अणुशक्ती केंद्रात रुजू झाला होता. मूळचा अहमदाबाद गुजरातचा राहणारा असल्याचे समजते. तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/this-player-from-spain-won-the-title-in-the-open-tennis-tournament", "date_download": "2022-09-28T09:24:07Z", "digest": "sha1:HEVKEH4ASDOE3Q2HRHQ3K4HJRI5YLWSM", "length": 3498, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या या खेळाडूने अजिंक्यपद पटकावले", "raw_content": "\nओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या या खेळाडूने अजिंक्यपद पटकावले\nतीन तास २० मिनिटे चाललेल्या या सामन्यात कार्लोसने चमकदार खेळ केला\nअमेरिकन ओपन टेनिसच्या पुरुष गटालालाही महिला गटाप्रमाणेच नवा चॅम्पियन मिळाला. अंतिम सामन्यात स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्कारेझने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-४, २-६, ७-६ (१), ६-३ असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. या विजयासह अल्कारेझ एटीपी क्रमवारीतही नंबर वन‌वर पोहोचला. अल्कारेझचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.\nतीन तास २० मिनिटे चाललेल्या या सामन्यात कार्लोसने चमकदार खेळ केला. कार्लोसने उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचा पराभव करून टियाफोचा ६-७ (६), ६-३, ६-१, ६-७ (५), ६-२ असा पाच सेटच्या लढतीत पराभव प्रथमच अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. कॅस्पर रुडने उपांत्य फेरीत रशियाच्या कॅरेन खाचानोव्हचा ७-६ (५), ६-२, ५-७, ६-२ असा पराभव करून दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली होती.\nएटीपी क्रमवारीत अव्वल झालेला सर्वात तरुण\nकार्लोस एटीपी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचणारा तरुण खेळाडू बनला. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ल्युटन हेविटच्या नावावर होता. हेविट १९ नोव्हेंबर २००१ रोजी वयाच्या २० वर्षे ८ महिने २३ दिवसांत नंबर वन टेनिसपटू बनला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-09-28T09:18:26Z", "digest": "sha1:Z3UIFMGJSVFJ5HPJ33QFQKYUUWHV5EDP", "length": 31006, "nlines": 303, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम - विकिपीडिया", "raw_content": "इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम\n(पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान\nभारत क्रिकेट संघ (१९९३-सद्य)\nपंजाब क्रिकेट संघ (१९९३-सद्य)\nकिंग्स XI पंजाब (२००८-सद्य)\n१० - १४ डिसेंबर १९९४:\nभारत वि. वेस्ट इंडिज\n२६ - ३० नोव्हेंबर २०१६:\nभारत वि. वेस्ट इंडिज\nभारत वि. न्यू झीलंड\nशेवटचा बदल २८ डिसेंबर २०१६\nस्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा मैदान हे चंदिगढ जवळ मोहाली येथे वसलेले एक क्रिकेट मैदान आहे. ते बहुतेकदा मोहाली स्टेडियम म्हणून ओळखले जाते. सदर मैदान हे पंजाब क्रिकेट संघाचे होम ग्राऊंड आहे. मैदानाच्या बांधकामासाठी अंदाजे रुपये २५ कोटी इतका खर्च आला आणि पूर्ण होण्यास ३ वर्षांचा कालावधी लागला.[१] मैदानाची अधिकृत प्रेक्षकक्षमता २६,९५० इतकी आहे.[२]. मैदानाची रचना अरून लुंबा आणि असोशिएट, पंचकुला यांची असून बांधकाम आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी, चंदिगढ यांनी केले आहे.[३]\nयेथे प्रकाशझोताचे दिवे इतर क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत अपारंपरिक आहेत. जवळच्या चंदिगढ विमानतळावरून उड्डाण करण्याऱ्या विमानांच्या सुरक्षिततेसाठी येथील दिव्यांच्या खांबाची उंची फार कमी आहे. आणि त्यामुळे मैदानावर १६ फ्लडलाईट आहेत.\nहे मैदान भारतातील १९ वे आणि नवीन कसोटी मैदानांपैकी एक आहे. मैदानाची खेळपट्टीचा एकदम जिवंत आणि तेज गोलंदाजांना मदत करणारी असा नावलौकिक आहे. परंतु अलिकडे (डिसेंबर २०११) ती काहीसी मंदावली असून फिरकी गोलंदाजांनाही मदत करु लागली आहे. २२ नोव्हेंबर १९९३ रोजी हिरो चषक स्पर्धेदरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याने मैदानाचे उद्घाटन झाले.\nत्यानंतरच्या मोसमात १० डिसेंबर १९९४ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान येथे पहिला कसोटी सामना सुरू झाला. ह्या मैदानावर झालेल्या चित्तथरारक सामन्यांपैकी एक होता ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान १४ मार्च १९९६ रोजी झालेला क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना. क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये पीसीए मैदानावर ३ सामने खेळवले गेले, त्यामधलाच एक खिळवून ठेवणारा सामना होता ३० मार्च २०११ रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा दुसरा उपांत्य सामना, ज्यात भारताने बाजी मारली. ह्या सामन्यास एकमेकांदरम्यानचे संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे युसफ रझा गिलानी हे उपस्थित होते.\nपीसीए मैदान हे आयपीएल फ्रंचायसी किंग्स XI पंजाबचे होम ग्राउंड आहे. परंतु त्यांचे मोहालीमधील प्रदर्शन अगदी साधारण असेच आहे.\nमैदानाच्या सध्याच्या खेळपट्टीचे क्युरेटर दलजीत सिंग.[४] आणि रचना सल्लागार Ar. सुफ्यां अहमद हे आहेत. भारतीय खेळपट्ट्यांपैकी ही एक सर्वात हिरवी खेळपट्टी आहे आणि बाकिचे मैदानसुद्धा हिरवेगार असल्याने, चेंडूची लकाकी जास्तवेळ राहते आणि तेज गोलंदाज त्याचा फायदा जास्तीत जास्त वेळ घेऊ शकतात. मोहालीची खेळपट्टी नंतर नंतर मंद होते आणि फलंदाजांसाठी नंदनवन ठरते.\nस्वतंत्रता चषक किंवा फ्रिडम ट्रॉफी स्पर्धेची पहिली कसोटी मोहाली येथे खेळवली गेली. ह्या कसोटीमध्ये, भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून खूप मदत मिळाली आणि भारताच्या गोलादाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चाचपडत खेळताना दिसले. तीन दिवसांत संपलेल्या ह्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०८ धावांनी दणदणीत पराभव केला. मोहाली मध्ये फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून इतकी मोठी मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.\n२ आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी\n३ संदर्भ आणि नोंंदी\nकसोटी मधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = न्यू झीलंड ६३०-६घो वि भारत, २००३-०४ मोसम.\nकसोटी मधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = भारत ८३ वि न्यू झीलंड, १९९९-०० मोसम.\nएकदिवसीय सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = दक्षिण आफ्रिका ३५१-५ वि नेदरलँड्स, क्रिकेट विश्वचषक, २०११.\nएकदिवसीय सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान ८९ वि दक्षिण आफ्रिका २००६ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी.\nआंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = भारत २११-४ वि श्रीलंका, २००९-१० मोसम.\nआंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान १५८-५ वि न्यू झीलंड, आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६.\nआजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:\n१०-१४ डिसेंबर १९९४ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज २४३ धावा धावफलक\n१९-२३ नोव्हेंबर १९९७ भारत श्रीलंका अनिर्णित धावफलक\n१०-१४ ऑक्टोबर १९९९ भारत न्यूझीलंड अनिर्णित धावफलक\n३-६ डिसेंबर २००१ भारत इंग्लंड भारत १० गडी धावफलक\n१६-२० ऑक्टोबर २००३ भारत न्यूझीलंड अनिर्णित धावफलक\n८-१२ मार्च २००५ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n९-१३ मार्च २००६ भारत इंग्लंड भारत ९ गडी धावफलक\n१७-२१ ऑक्टोबर २००८ भारत ऑस्ट्रेलिया भारत ३२० धावा धावफलक\n१९-२३ डिसेंबर, २००८ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१-५ ऑक्टोबर २०१० भारत ऑस्ट्रेलिया भारत १ wicket धावफलक\n१४-१८ मार्च २०१३ भारत ऑस्ट्रेलिया भारत ६ गडी धावफलक\n५-७ नोव्हेंबर २०१५ भारत दक्षिण आफ्रिका भारत १०८ धावा धावफलक\n२६-२९ नोव्हेंबर २०१६ भारत इंग्लंड भारत ८ गडी धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[६]:\n२२ नोव्हेंबर १९९३ भारत दक्षिण आफ्रिका भारत ४३ धावा धावफलक\n१४ मार्च १९९६ ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया ५ धावा धावफलक\n९ नोव्हेंबर १९९६ भारत ऑस्ट्रेलिया भारत ५ धावा धावफलक\n९ मे १९९७ न्यूझीलंड पाकिस्तान न्यूझीलंड २२ धावा धावफलक\n२४ मे १९९७ पाकिस्तान श्रीलंका श्रीलंका ११५ धावा धावफलक\n१४ मे १९९८ भारत बांगलादेश भारत ५ गडी धावफलक\n१ एप्रिल १९९९ भारत पाकिस्तान पाकिस्तान ७ गडी धावफलक\n१० मार्च २००२ भारत झिम्बाब्वे भारत ६४ धावा धावफलक\n२८ ऑक्टोबर २००५ भारत श्रीलंका भारत ८ गडी धावफलक\n७ ऑक्टोबर २००६ बांगलादेश श्रीलंका श्रीलंका ३७ धावा धावफलक\n२५ ऑक्टोबर २००६ न्यूझीलंड पाकिस्तान न्यूझीलंड ५१ धावा धावफलक\n२७ ऑक्टोबर २००६ पाकिस्तान दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १२४ धावा धावफलक\n२९ ऑक्टोबर २००६ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६ गडी धावफलक\n१ नोव्हेंबर २००६ ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ३४ धावा धावफलक\n८ नोव्हेंबर २००७ भारत पाकिस्तान पाकिस्तान ४ गडी धावफलक\n२ नोव्हेंबर २००९ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २४ धावा धावफलक\n३ मार्च २०११ नेदरलँड्स दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका २३१ धावा धावफलक\n११ मार्च २०११ आयर्लंड वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ४४ धावा धावफलक\n३० मार्च २०११ भारत पाकिस्तान भारत २९ धावा धावफलक\n२० ऑक्टोबर २०११ भारत इंग्लंड भारत ५ गडी धावफलक\n२३ जानेवारी २०१३ भारत इंग्लंड भारत ५ गडी धावफलक\n१९ ऑक्टोबर २०१३ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४ गडी धावफलक\n२३ ऑक्टोबर २०१६ भारत न्यूझीलंड भारत ७ गडी धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[७]:\n१२ डिसेंबर २००९ भारत श्रीलंका भारत ६ गडी धावफलक\n२२ मार्च २०१६ न्यूझीलंड पाकिस्तान न्यूझीलंड २२ धावा धावफलक\n२५ मार्च २०१६ ऑस्ट्रेलिया पाकिस्तान ऑस्ट्रेलिया २१ धावा धावफलक\n२७ मार्च २०१६ भारत ऑस्ट्रेलिया भारत ६ गडी धावफलक\n^ \"भारतीय प्रीमियर लीग २०१० मैदाने\" (इंग्रजी भाषेत).\n^ बसु, रिथ. \"इडन पुनर्विकास\". द टेलिग्राफ (इंग्रजी भाषेत). कोलकागा, भारत. २९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. क्रिकइन्फो.कॉम. ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nक्रिकेट विश्वचषक, २०११ मैदान\nइडन गार्डन्स, कोलकाता · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली (चंदिगड) (उपांत्य) · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद (उपांत्य-पुर्व) · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · वानखेडे स्टेडियम, मुंबई (अंतिम सामना)\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो (उपांत्य) · महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा · मुथिया मुरलीधरन मैदान, कँडी\nचट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम · शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका (उपांत्य-पुर्व)\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nभारतीय प्रीमियर लीग मैदाने\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०२२ रोजी २२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/05/blog-post_8.html", "date_download": "2022-09-28T10:08:40Z", "digest": "sha1:NOOGDRU2I6GCWK56RCNWUFNLTCWF4KGF", "length": 9489, "nlines": 76, "source_domain": "www.marathatej.com", "title": "खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला ललकारले", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईखासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला ललकारले\nखासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला ललकारले\nमुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर थेट शिवसेनेला ललकारले आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेने विरोधात आपण प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. कोणत्या पक्षाच्या बाजूने प्रचार करणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. मात्र, जे प्रभू श्रीरामाला मानतात. ज्या ज्या रामभक्तांना माझी गरज आहे, तिथे तिथे जाऊन मी निवडणूक प्रचार करणार आहे, असं सांगतानाच मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईकरांना न्याय देण्यासाठी शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका उद्ध्वस्त करण्यासाठीच मी ताकदीने मैदानात उतरणार आहे, असं नवनीत राणा यांनी जाहीर केलं. तसेच दम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात कोणत्याही मतदारसंघातून लढवून दाखवावं. त्यांना नारीशक्ती काय असते हे दाखवून देऊ, असं आव्हानही नवनीत राणा यांनी केलं. त्या मीडियासी संवाद साधत होत्या.राज्यातील ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केला. 14 दिवस तुरुंगात ठेवायला माझी अशी काय चूक होती हनुमान चालिसा म्हणणं आणि प्रभू रामाचं नाव घेणं हा काही गुन्हा आहे का हनुमान चालिसा म्हणणं आणि प्रभू रामाचं नाव घेणं हा काही गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल नवनीत राणा यांनी केला. ठाकरे घराण्याकडे दोन पिढ्यांपासूनमुंबई महाालिका आहे. तुमची ही भ्रष्टाचाराची लंका मीच नष्ट करणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्याविरोधात प्रचारासाठी मुंबईत येणार. मुंबईला न्याय देण्यासाठी येणार. मी मुंबईची मुलगी आहे. त्यामुळे मी तुमच्याविरोधात लढा देणार. भ्रष्टाचारी लंकेला पराभूत करण्यासाठी माझी जिथे जिथे गरज पडेल तिथे मी जाऊन प्रचार करेल. रामभक्त सांगतील तिथेच मी प्रचारासाठी येईल, असं नवनीत राणा म्हणाल्या.\nमुंबई महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने बाहेर पडणार आहे. त्यावेळी लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने तुम्ही जो अन्याय केला. त्याला जनता उत्तर देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.मी अशी काय चूक केली. की मला त्याची शिक्षा दिली. हनुमान चालिसा म्हणणं गुन्हा आहे का रामाचं नाव घेणं गुन्हा असेल तर 14 दिवस नाही तर 14 वर्ष मी तुरुंगात जाईल. 14 दिवसात महिलेचा आवाज दाबला जाणार नाही. माझा लढा सुरूच राहील. माझ्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली. जनतेने पाहिलं आहे. क्रुरबुद्धीने कारवाई केली. महाराष्ट्रातील सून आणि मुलीवर कारवाई केली. त्यावर सर्वांना दु:ख आहे. सर्वांशी मी आरामात बोलेल. कोर्टाने जी ऑर्डर दिली आहे. त्याचा सन्मान करते. मी या केसवर बोलणार नाही. माझ्यावर जो अत्याचार झाला. लॉकअपपासून जे झालं त्यावर मी बोलेल, असंही ते म्हणाले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-june-2021/", "date_download": "2022-09-28T10:31:46Z", "digest": "sha1:4FDGAE33U6EA7YBEQHGR5L2DIVW5COQL", "length": 12639, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 18 June 2021 - Chalu Ghadamodi 18 June 2021", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nआदिवासी कार्यमंत्री यांनी आदि प्रशिक्षण पोर्टल सुरू केले.\n13 व्या ब्रिक्स समिटचा भाग म्हणून आयआयटी बॉम्बेने ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीजच्या परिषदेचे आयोजन केले.\nवाणिज्य विभागाच्या लॉजिस्टिक विभागाने ट्रकसाठी स्मार्ट एन्फोर्समेंट अ‍ॅप तयार केले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने “दीप महासागर मिशन” राबविण्यास परवानगी दिली आहे.\nमायक्रोसॉफ्ट कॉर्प यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्य नडेला यांचे नवे अध्यक्ष म्हणून नेमले. स्टीव्ह बाल्मर यांच्यानंतर त्यांनी 2014 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.\nजागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) द्वारे संकलित केले गेले होते जे जगभरातील अर्थव्यवस्थांवर कोविड-19 चा होणारा परिणाम तपासतात.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने इनलँड वेसल्स विधेयक, 2021 ला मंजुरी दिली असून ते इनलँड वेसल्स अ‍ॅक्ट 1917 ची जागा घेईल.\nइंस्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (GPI) सिडनीतर्फे ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) च्या 15 व्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली.\nकेंद्र सरकारने पाम तेलासह खाद्यतेल आयातीसाठीचे दर मूल्य प्रति टन 112 डॉलर्सने कमी केले आहेत.\nगुजरातमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते अमृत काडीवाला यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/budget-2020-these-5-concepts-to-understand-before-looking-at-a-budget-120012900006_1.html", "date_download": "2022-09-28T10:36:00Z", "digest": "sha1:EBDKMXRR467ZNRKIHJWO7B34VAONL7AL", "length": 18711, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Budget 2020: अर्थसंकल्प पाहण्यापूर्वी समजून घ्या या 5 संकल्पना - Budget 2020: These 5 concepts to understand before looking at a budget | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nनिर्मला सीतारामन यांच्या समोर 2020 चा अर्थसंकल्प मांडताना अशी आहेत आव्हानं\nAdnan Sami : पाकिस्तानी वायुसेना अधिकाऱ्याचा मुलगा ते पद्मश्री पुरस्कार - अदनान सामीचा वादग्रस्त प्रवास\nभारताला महिला खेळाडूंकडूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची अपेक्षा\nसातारा : विम्याच्या दीड कोटींसाठी केली मित्राची हत्या आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव\nअनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद\nमोठ्या प्रमाणात मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं लोकांना आणि उद्योगांना सांगण्याची ही सरकारकडील मोठी संधी आहे. आणि त्याच दृष्टीने या बजेटदरम्यान केल्या जाणाऱ्या घोषणांकडे पाहिलं जाईल.\nपण कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाण्यापूर्वी अर्थसंकल्प सादर करत असताना वापरल्या जाणाऱ्या या 5 संकल्पांविषयी तुम्हाला माहिती आहे का\nसरकारचा एकूण खर्च जेव्हा सरकारच्या एकूण उत्पन्न किंवा एकूण महसुलापेक्षा जास्त असतो, तेव्हा त्याला वित्तीय तूट वा Fiscal Deficit म्हटलं जातं. यामध्ये कर्जांचा समावेश नसतो.\nआर्थिक वर्ष 2019-20 साठी वित्तीय तूट ही एकूण सकल राष्ट्रीय उत्पादन किंवा GDPच्या 3.3%वर आणण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं होतं.\nसरकारचा खर्च आणि उत्पन्न यामधली ही तफावत रु 3,66,157 कोटींची होती.\nसध्याच्या आयकर (Income Tax) नियमांनुसार अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना आयकर भरावा लागत नाही.\nसध्याच्या मंदीच्या काळात लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढावी, यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ही मर्यादा वाढवण्यात येण्याची अपेक्षा आणि अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\n3. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर / Direct and Indirect Taxes\nजे कर भारताचे नागरिक थेट सरकारकडे भरतात, त्यांना प्रत्यक्ष कर (Direct Taxes) म्हटलं जातं. यामध्ये हा कर भरण्याची आणि त्याचा खर्च झेलण्याची जबाबदारी ही लोकांची वैयक्तिक असते.\nआपापल्या करपात्र उत्पन्नानुसार (Taxable Income) प्रत्येकाला हा कर भरावा लागतो आणि ही जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर टाकता येत नाही.\nआयकर म्हणजेच इन्कम टॅक्स, संपत्ती कर म्हणजेच वेल्थ टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्सचा समावेश प्रत्यक्ष करांमध्ये होतो.\nअप्रत्यक्ष कर ते कर असतात ज्यांचा भार दुसऱ्यावर सोपवला जाऊ शकतो. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्या उत्पादकाला वा सेवा देणाऱ्या कंपनीला द्याव्या लागणाऱ्या कराचा भार त्या वस्तूच्या वा सेवेच्या अंतिम बाजार मूल्यात सामील करून ग्राहकाकडून आकारला जातो.\nपूर्वी अप्रत्यक्ष करांमध्ये व्हॅल्यू एडेड टॅक्स (VAT), विक्री कर (Sales Tax), सेवा कर (Service Tax), जकात (Octroi), लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर (Entertainment Tax) या सगळ्या करांचा समावेश होता.\nया सगळ्या अप्रत्यक्ष करांची जागा गुड्स एंड सर्व्हिसेस टॅक्सने (GST) घेतलेली आहे.\nभारतामध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होते आणि ते पुढच्या वर्षीच्या 31 मार्चला संपतं. यावेळी सादर करण्यात येणारा हा अर्थसंकल्प 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2020-21 साठी असेल.\n5. Capital Gains Tax - लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म\nसध्या एखाद्या गुंतवणूकदाराने शेअर्स विकत घेतल्याच्या तारखेपासून वर्षभराच्या कालावधीच्या आत विकल्यास त्यावर जो कर आकारला जातो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणतात. हा कर 15% आहे.\nएक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर शेअर्सची वा शेअर्सवर आधारीत गुंतवणूकीच्या विक्रीतून एक लाखापेक्षा जास्त मिळकत झाल्यास त्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जातो. 1 एप्रिल 2018 नंतर हा कर पुन्हा आकारला जाऊ लागला. हा टॅक्स 10% आहे.\nपण यावेळी सरकार या लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्ससाठीची कालमर्यादा वाढवणार असल्याचा अंदाज बांधण्यात येतोय. यामुळे शेअर्समधल्या गुंतवणुकीतून बाहेर पडताना त्यावर कर आकारला जाऊ नये म्हणून ही गुंतवणूक दीर्घकाल ठेवावी लागेल.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mayureshgk.blogspot.com/2010/11/", "date_download": "2022-09-28T09:23:31Z", "digest": "sha1:ROTFH3PYANSNXUTELYUGS7NZGLS3FW7S", "length": 64916, "nlines": 100, "source_domain": "mayureshgk.blogspot.com", "title": "अरभाट आणि चिल्लर: November 2010", "raw_content": "\nबिहारवर लक्ष असायला हवं...\n\"तपशीलाला महासिद्धांताचे रूप देण्य़ाची ताकद माझ्याकडे नाही : ग्रेस\"\nपाटण्याला उतरल्याच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या कार्यालयात ’पंजाब केसरी’चे एक जुने, वरिष्ठ पत्रकार भेटले. बिहारचा माहौल या निवडणूकीत कसा आहे हे पहात हिंडायचंय असं सांगितलं तर म्हणाले, \"नितीस जो है ना, बिहार का चंद्राबाबू नायडू बनेगा यह दिमाग मे रखकर घुमना. सुनना मेरी बात...\"\nसंदर्भ होता चंद्राबाबूंच्या प्रगतीच्या गप्पा शहरापर्यंतच मर्यादित राहिल्या आणि आंध्र प्रदेशातून त्यांचा सुपडा साफ़ झाला होता, त्याचा.\nऎकून घेतलं आणि निघालो.\nपुढचे पंधरा दिवस मला चंद्राबाबूही आठवले नाहीत आणि त्यांची आठवण करून देणारेही.\n२४ तारखेला निकाल येणं सुरु झालं, नितीश कुमारांची गाडी सुसाट पळायला लागली आणि मग मी या महाशयांना फ़ोन लावला. ’अब आपका क्या कहना है’ या प्रश्नावर ते निरूत्तर होते.\nत्यांचं मत चुकलं होतं, पण बिहारचं ते कधीच चुकणार नव्हतं.\n२४ तारखेला नितीश जिंकले आणि अनेकांनी बिहार जातीय राजकारणाच्या दलदलीतून बाहेर आला म्हटलं. शेकडों वर्षांचा हा जातीय विद्वेष असा पाचएक वर्षांत संपतो असं कोणीही म्हणू शकणार नाही. मग असं काय घडलं की कायम आपल्या जातीच्या ’कर्मठ’ उमेदवारालाच ’मान-सम्मान’ राखणा-या बिहारींनी (हे ’कर्मठ’ आणि ’मान-सम्मान’ शब्द वापरल्याशिवाय इकडे निवडणूकीच्या जाहिराती पूर्णच होत नाहीत.), जातीपलीकडे जाऊन मतदान केलं त्यांच्या रोजच्या आयुष्यातलंच काही तरी बदललं असणार, तेव्हाच ते जाती विसरलेत.\n\"क्या शाम छह बजे के बाद हमारी मां-बहनें घर से बाहर निकल सकती थी\nनितीश कुमारांचं कोणत्याही सभेतलं हे सुरुवातीचं वाक्यच समोरच्या त्या हजारो बिहारींचा ताबा मिळवायला पुरेसं असायचं. त्यांना फ़ार काही पुढं बोलायचीच गरज उरायची नाही. एका़च वेळेस भूतकाळ आणि वर्तमानकाळाची आठवण करून द्यायची आणि त्याच वेळेस भविष्याचा खुंटा हलवून बळकट करायचा. जरी बिहार इतका मागास, भुकेला प्रदेश आहे आपण म्हणतो, पण जेव्हा अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षाही ’भयमुक्तता’ हीच जेव्हा जगण्यासाठीची पहिली गरज बनते तेव्हा नितीश जिंकतात.\n’सहा़च्या आत घरात नव्हे, तर सहानंतरही घराबाहेर’ हीच नितीशकुमारांची या निवडणूकीची कॆचलाईन होती. आणि परिस्थिती होतीच खरं तशी. अराजकाचे ते व्रण अजून पुरते पुसलेही गेले नाहीयेत म्हणूनच अगदी गयापासून ते वाल्मिकीनगर, म्हणजे पूर्व चंपारण्याच्या नेपाळ सीमेपर्यंत, ज्या कुणा व्यक्तीला भेटलो आणि विचारलं की पहिलं वाक्य हेच की ’अब तो पूरा माहौल बदल गया है. अंधेरा होने के बाद गांव मे सन्नाटा हो जाता था. अब कोई दिक्कत नही.’ जात, उपजात, धर्म, पक्ष गट कोणतेही असोत, प्रत्येक जण या बदलावर ठाम होता. बिहार मोकळा श्वास घेत होता.\nहे सारे लोक भयमुक्तेतेच्या मुद्द्यावर इतके भावनिक होताहेत तर खरंच पूर्वी, म्हणजे पाच वर्षांपूर्वी, काय परिस्थिती असेल, हा प्रश्न कायम पडायचा फ़िरतांना. आणि त्यांनी सहन केलं कसं असेल सिवान माझ्यासाठी डोळे उघडणारी भेट होती. शहाबुद्दिनच्या त्या इलाक्यात लोकांकडून जे ऎकलं ते प्रत्यक्षात होतं यावर विश्वास ठेवायला मी बराच काळ तयारच नव्हतो. पण ते तसंच होतं. आणि हे सोसण्याची सहनशीलता होती म्हणूनच नितीश कुमारांचं महत्व त्यांना पटलं. सिवानमध्ये शहाबुद्दीनचं साम्राज्य तर कुठं आनंद मोहनचं, कुठं पप्पू यादवचं, कुठं साधू यादवचं, कुठं मुन्ना शुक्लाचं साम्राज्य बोकाळलं होतं. यादी वाढत जाते आणि आपल्याला नावं लक्षात नाही रहात. पण नितीश कुमारांनी ही दहशत, ही साम्राज्य पद्धतशीरपणे कापून काढली. या सगळ्यांना तुरूंगात डांबलं. जलदगती न्यायालयं बसवली. तुरूंगातून न्यायालयात नेतांनाही बाहेरची हवा मिळू नये म्हणून न्यायालयं तुरूंगाच्या आवारात बसवली. या सगळ्या माजलेल्या बाहुबलींवर मनुष्यहत्येच्या अनेक गुन्ह्यांसह कित्येक केसेस गुदरल्या. इतक्या की आता त्यांचं आयुष्यच तुरूंगात जाईल. लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी पोलिसांना मुक्त वाव दिला. पन्नास हजारहून अधिक गुंड बिहारच्या तुरूंगांत डांबले गेले आहेत. जे वाचले ते ’भगौडे’ झाले. दहशतीच्या ओरबडीच्या पंधरा वर्षांच्या खुणा होत्या, त्यांचं भय पोलिसांना ओरबाडूनच काढावं लागलं. भय ओरबाडून काढण्याच्या पद्धती कदाचित मानवी अधिकार पुस्तकांत बसणार नाहीत. पण जशास तसे वागून नितीश कुमारांनी बिहारी जनतेला दिलेला शब्द पाळला होता.\nसाधु यादव गोपाळगंज मधून पडला. सिवानमधून राजदचा उमेदवार पडला. पूर्वी खासदार असलेली, बाहुबली आनंद मोहनची पत्नी लव्हली आनंद आलमनगरमधून पडली. पप्पू यादवची पत्नी रंजित रंजन, या बाईही पूर्वी खासदार होत्या, बिहारगंज मधून पडल्या. असे अनेक बाहुबली किंवा तुरूंगात असलेल्या ’बाहुबली’ पतींच्या बाहुल्या, दणकून पडल्या. (पण मुन्ना शुक्ला ची पत्नी, अनू शुक्ला, जेडीयूच्या तिकीटावर लालगंजमधून निवडून आली. मुन्ना शुक्ला सध्या बिहारच्या एका मंत्र्यांच्या हत्येच्या आरोपावरून तुरूंगात आहे.) म्हणायचं हे आहे, की दहशतीतून बाहेर येणा-या बिहारी जनतेला आता या गुंडांची सावलीही नको होती.\nसिवानमध्ये मला वाटलं होतं, की पिचलेपणाचा तळ समाजानं गाठला की त्यावर दहशतीचा कळस चढवायला वेळ लागत नाही. पण पिचलेपणाच्या त्या तळापासून मुक्तीचा एक किरण जरी दिसला तरीही त्याकडे झेप घेणा-या त्या समाजाच्या वेगाशी कोणालाही स्पर्धा करता येत नाही. नितीशनी तो किरण दाखवला, म्हणून जातीय विद्वेष मागे पडण्याचा वेगही वाढला.\nदोन्ही बाजूला नजर पोहोचेपर्यंत हिरवीगार शेती पसरली आहे आणि मधून अगदी नुकताच झालेला काळाभोर टाररोड धावतोय. दोन गावांना, किंवा दोन वाड्यांना जोडणारा. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात पन्नास एक शाळकरी मुलं-मुली, टापटीप गणवेश घालून, काही ठिकाणी टाय सुद्धा घालून, एका रांगेत रस्त्याकडेनं पाठीला दप्तर अडकवून शाळेकडे चालली आहेत. पाचवी-सहावी नंतरच्या मुली सायकल चालवत एका ओळीत शाळेकडे निघाल्या आहेत. गणवेशही सारखे आणि सायकलचा रंगही सारखा, सगळ्यांचा.\nबिहारची अनेक दृष्य आठवणीत अगदी पक्की राहतील. पण हे दृशष्य मात्र विसरणार नाही, जे सगळीकडे दिसलं. पंधराएक दिवस बिहारमध्ये फ़िरलो, आठ जिल्हे हिंडलो. पण रोज सकाळी उठून पुढच्या मुक्कामाला निघालो की रस्त्यात या ’स्कूल चले हम’ रांगा दिसल्या नाहीत असा एकही दिवस गेला नाही. एका गावातून शेजारच्या ज्या गावात शाळा आहे तिथे हसत हसत चाललेले हे तांडे. एस टी बस, सिक्स सीटर वगैरे प्रकार इथे नाही, आणि शाळेत जाऊन सोडायला बहुतेकांच्या वडलांकडे गाड्या नाहीत. मग काय, एकमेकांचे हात धरून तांडे निघाले. पाचवीनंतरच्या प्रत्येक मुलीकडे मात्र सायकल. याच त्या प्रासिद्ध ’नितीशच्या सायकली’. मला वाटणारं नितीश कुमारांच्या विजयाचं दुसरं महत्वाचं कारण.\nजात विसरायला लावेल असं बिहारींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित जर काही नितीश कुमारांनी केलं असेल तर लाखभर शाळा सुरु केल्या आणि मुलींनी शाळेत यायला हवं म्हणून पंचवीस लाख सायकल्स मोफ़त दिल्या. चालत नका येऊ, सायकल घ्या, पण शाळेत याच. परिणाम होणारच ना, नाही कसा घरातली एक मुलगी रोज शाळेत जायला लागली तर मतदार आई-वडीलांवर परिणाम होणारच ना. त्यांची पहिली अडचण तर नितीशनी अगोदरच सोडवली होती ती म्हणजे सुरक्षिततेची. अपहरण इंडस्ट्री कापली गेली होती. मुली केव्हाही, कोणत्याही वेळी मैत्रिणींबरोबर बाहेर पडायला घाबरत नव्हत्या आणि आई-वडीलही निशं:क होते. दिमतीला नितीशची सायकल होती. अजून काय लागतं हो घरातली एक मुलगी रोज शाळेत जायला लागली तर मतदार आई-वडीलांवर परिणाम होणारच ना. त्यांची पहिली अडचण तर नितीशनी अगोदरच सोडवली होती ती म्हणजे सुरक्षिततेची. अपहरण इंडस्ट्री कापली गेली होती. मुली केव्हाही, कोणत्याही वेळी मैत्रिणींबरोबर बाहेर पडायला घाबरत नव्हत्या आणि आई-वडीलही निशं:क होते. दिमतीला नितीशची सायकल होती. अजून काय लागतं हो आता सांगा, प्रत्येक घराचा या मूलभूत बदलाशी संबंध आला म्हणतांना केवळ जातीवर आधारलेली व्होट बॆंक कशी आणि का नाही तुटणार आता सांगा, प्रत्येक घराचा या मूलभूत बदलाशी संबंध आला म्हणतांना केवळ जातीवर आधारलेली व्होट बॆंक कशी आणि का नाही तुटणार मला तरी विजयाच्या किचकट राजकीय विश्लेषणापेक्षा ’नितीश की सायकल’च जास्त सोपं आणि पटणारं उत्तर वाटतं. तुम्हाला नाही हे पटत\nपूर्व चंपारण्याच्या मोतिहारीमध्ये चहा एका टपरीवरच्या गप्पांचा फ़ड रंगला होता. निवडणूकांपेक्षा दुसरा विषय काय असणार एक गट नितीशच्या बाजूचा, दुसरा लालूंच्या. विषय होता नितीशनी शाळा सुरु केल्या ख-या पण त्यात शिक्षणसेवकांची भरती करतांना दाबून पैसा खाल्ला, हा आरोप होता. तसं तथ्यही होतं त्यात. कारण बिहारमध्ये झालं असं की एक लाखावर शाळा सुरु झाल्या. पण त्या त्या गावात हे शिक्षक भरायचे अधिकार मुखियांकडे दिले गेले. आता मुखिया हे कॆरेक्टर तसं आत्तापर्यंत अधिकारविरहित होतं, पण आता शेफ़ारलं. पैसे खाऊन शाळेत भरती व्हायला लागली. एकाच्या पुतण्याला चांगले मार्क्स होते आणि त्यालाही शहरात ओझी उचलण्यापेक्षा गावच्या शाळेत शिकवायचं होतं. पण हात गरम करायला पैसे नाहीत म्हणून त्याला काही नोकरी मिळाली नाही. त्याचा हा काका म्हणून उचकला होता आणि नितीशना शिव्या घालत होता.\nहा विरोधाभास मात्र इथे आहे. बाबूगिरीनं भ्रष्टाचार वाढवला. नितीशनाही त्याची जाण आहे, नाही असं नाही. पण त्याला उत्तर द्यायची त्यांची एक स्टाईल आहे. त्यांनी बिहारमध्ये पहिल्यांदाच एक अभिनव कायदा आणायचा ठरवलंय. विधानसभेत मंजूरही झालाय, दिल्लीच्या हिरव्या कंदीलाची वाट पाहताहेत. हा कायदा असं म्हणतो की कोणीही सरकारी अधिकारी, भले तो आय ए एस असो, वा आय पी एस, पैसे खातांना पकडला गेला की त्याची सारी संपत्ती जप्त करून सरकारदप्तरी जमा. या बद्दल स्वत: नितीश सध्या खूप बोलताहेत. तो प्रत्यक्षात आला तर बिहार भारतातंल असं पहिलं राज्य ठरेल. या कायद्याचा मुद्दा त्यांनी निवडणूकीत खूप पिटला. कोणतीही पत्रकार परिषद असो वा सभा त्यांचं एक वाक्य पक्कं ठरलेलं असायचं,\n\"मै तो उस दिन की राह देख रहा हूं की किसी बडे अधिकारी को घूस लेते पकडा जाए... चौबीस घंटे के अंदर उसकी सारी संपत्ती की निलामी की जाए...और मैं उस सारे पैसे से लडकीयों के लिए एक स्कूल खुलवा दूं....\"\nहे वाक्य प्रत्येक वेळेस करायचा तो योग्य परिणाम करत होतं.\nबिहारचे निकाल आले आणि बेधडकपणे जवळपास प्रत्येक विश्लेषणात हे म्हटलं जाऊ लागलं की जातीच्या शृंखला तुटल्या, जातीय दलदलीतून बिहार बाहेर आला, विकासाच्या राजकारणासमोर जातीय राजकारण संपलं वगैरे. कोणी तरी म्हणालं की ’मंडल राजकारणा’चा दौर नितीशच्या या विजयाबरोबर संपला. खरंच असं झालं असेल शेकडो वर्षांची मुळं अशी सहज कशी उपटली जातील शेकडो वर्षांची मुळं अशी सहज कशी उपटली जातील हां, तत्कालिन काही कारणं या विजयासाठी कारणीभूत नक्कीच ठरली असतील. पण या सरसकट विधानांबद्दलचे प्रश्न माझ्या मनातही आहेत. बिहारच्या जातीय राजकारणाबद्दल ऎकलं होतं, वाचलं होतं. काही दिवस तिकडं जाऊन आल्यावर आणि तेही निवडणूकांच्या काळात, हे प्रश्न अधिकच गडद झालेत. पंधरा दिवसांच्या निरिक्षणावर तिथल्या या निवडणूकीतल्या जातीय समीकरणांवर मी काही म्हणावं, हे काही पटत नाहीये. या विषयासाठी अजून खूप लोकांना भेटायला लागणार, खूप फ़िरायला लागणार. फ़क्त काही निरिक्षणं नोंदवतोय.\nपण एक नक्की की जातीय राजकारणात नितीशही काही कमी लेचेपेचे नाहीत. नाहीतर तीन टक्के कुर्मी समाजातून आलेल्या या नेत्याला अशी संपूर्ण सत्ता मिळालीच नसती. तिकडच्या ब-याच लोकांनी एका गोष्टीकडे बोट कायम दाखवलं, ते तुमच्याही नजरेस आणून दिलं पाहिजे. नितीशनीसुद्धा अगदी प्रयत्नपूर्वक सोशल इंजिनिअरींग केलं ते म्हणजे इथल्या दलित महादलितांची मोट बांधून. या गटातल्या बहुतेक जाती एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत. एकूण मिळून सोळा टक्क्यांच्या आसपास. यांना आरक्षण देऊन त्यांनी लालूंच्या अढळ बारा टक्के यादव व्होट बॆंकेला थेट आव्हान दिलं. आणि दुसरं म्हणजे महिलांना पंचायत राज्य संस्थांमध्ये त्यांनी थेट ५० टक्के आरक्षण दिलं. कायम अत्याचार सहन करत घरकामं नाहीतर शेतमजूरी करणारी बाई सरळ सरपंच झाली, आणि पिछडा जातीतलीसुद्धा. नितीश कुमारांच्या या डावामुळे सारी जातीय समीकरणंच बदलली. रामविलास पासवानांसारख्या दलित राजकारण करणा-या नेत्याचीही गोची झाली. या सोशल इंजिनियरींगची गोड फ़ळं त्यांनी २००९ च्या लोकसभा निवडणूकीतही चाखायला मिळाली होती, तिच चाल आताही यशस्वी झाली.\nदुसरीकडे बारा टक्के मुस्लिम हा कायम लालूंचा मतदार होता. पण आता विकासाच्या राजकारणाबरोबरच सर्वसमावेशक धोरणाच्या नितीश कुमारांच्या मेसेजमुळे त्यांच्याकडे आलेला दिसतोय. अर्थात लालूकाळातल्या अराजकाचे चटके त्यालाही मिळाले होतेच. भाजपासारख्या हिंदुत्ववादी मित्राकडे बोट दाखवून, नरेंद्र मोदींचा बागुलबुवा दाखवून नितीश कुमारांची मुस्लिम रसद तोडायचेही प्रयत्न झाले., पण परिणाम तर झालेला दिसत नाहीये. राष्ट्रीय पातळीवर इतका इश्यू झालेला नरेंद्र मोदींच्या बिहारमध्ये प्रचाराला जाण्याचा मुद्दा नेमका किती प्रत्यक्ष मतदानावर परिणाम करणारा होता याबद्दल शंकाच आहे. कारण, भाजपाच्या जाहिरनाम्यात असाच एक मुद्दा होता. अडवाणींनी स्वत: बिहारमध्ये येऊन तो जाहिर केला होता. ’गो हत्या बंदी’ कायदा कणखरपणे राबविण्याचा. हा मुद्दा तर महाराष्ट्रातही नव्हता, पण बिहारात आणला. आता यावर मुस्लिमविरोधी गदारोळ उठणार, नितीश कुमारांची कोंडी होणार असं वातावरण तरी तयार झालं. निदान अनेक स्थानिक पत्रकारांना तरी तसं वाटलं. लालूंनी दुस-या दिवशीच्या सभांमध्ये मुस्लिमांना खेचण्यासाठी हा मुद्दा उचलला. सगळे वाट पहात होते की आता काय होणार. एक दिवस गेला, दुसराही गेला. काहीच झालं नाही. तिस-या दिवशी लालूंच्या भाषणातही हा मुद्दा आलाही नाही. नितीश एक चकार शब्दही त्यावर बोलले नाहीत.\nकॊंग्रेसनं, विशेषत: स्वत: सोनिया गांधींनीही मुस्लिम हा कॊंग्रेसचा पारंपारिक उमेदवार म्हणून नितीश कुमारांच्या विरोधात एका मुद्द्यावर रान उठवण्याचा प्रयत्न केला. ’अलिगढ मुस्लिम विद्यापीठा’नं बिहार सरकारकडे शंभर एकर जागा मागितली कटिहारामध्ये त्यांची एक शाखा सुरू करण्यासाठी. नितीश सरकारनं ती दिली नाही. हे सरकार मुस्लिम विरोधी आहे, कॊंग्रेसनं राळ उठवली. कटिहाराच्या सोनियांच्या सभेत हा मुद्दा आल्यावर संध्याकाळी पाटण्यात नितीश कुमारांची पत्रकार परिष्द होती. अपेक्षेप्रमाणे प्रश्न आलाच.\n\"हम तो इस मुद्दे पर बोलनाही नही चाहते थे, मगर उन्होनं सवाल खडे कर दिये...हम तो अलिगढ यूनिवर्सिटी को दो सौ एकड जमीन दे रहें है...लेकिन हमने उनसे कहा की आप किशनगंज मे आईये...कटिहारामे तो सरकारने बहुतसे स्कूल खुलवा दिये है मगर ऎसा काम किशनगंज में नही हुआ है...तो हम चाहते है की इस यूनिवर्सिटी के साथ काम कर स्कूल भी बढा दिये जाए...अब कौन सुने हमारी बात\nदुस-या दिवशीपासून हा मुद्दा रोज नितीश कुमारांच्या सभेत असायचा, तर कॊंग्रेसच्या सभेतून गायब. घर्मवादी राजकारणालाही विकासाचा चष्मा लावण्याचं हे नितीशचं कसब. यामुळे मुस्लिम लांब गेले असतील की जवळ आले असतील\nएकीकडे दलित-महादलित-पिछडे-अतिपिछडे-मुस्लिम यांना जवळ करतांना नितीश उच्चवर्णियांनाही नाराज करण्याचा धोका पत्करू शकत नव्हते. पण त्या प्रयत्नातला एक भाग म्हणून त्यांनी जे केलं ते पटण्यासारखं नाही, स्वत: नितीशना आणि अन्य कोणालाही. ते होतं बटाईदारी निर्मूलन, जमीन सुधार. जे ते करू शकले असते, पण करता आलं नाही.\nबिहारला जायची पूर्वतयारी म्हणून अनिल अवचटांचं ’पूर्णिया’ वाचून गेलो होतो. साठीच्या दशकाच्या शेवटी अवचटांनी एस एम जोशींबरोबर केलेल्या बिहारच्या सर्वात मागास जिल्ह्याच्या, पूर्णियाच्या, अनुभवांवरचा हा रिपोर्ताज. बिहारातल्या बटाईदारी बद्दल, म्हणजे आपल्याकडची ’कुळं’, त्यात पहिल्यांदा वाचलं होतं. हजारो एकर शेतजमिनी उच्चवर्णियांच्या (भूमिहार, रजपूत, कायस्थ आणि ब्राम्हण). त्यावर पिढ्यान पिढ्या मजूरी करणारे हे मागास जातीतले बटाईदार. यांच्या नावावार जमिनीचा चतकोर तुकडाही नाही. तेव्हा, स्वातंत्र्यानंतर, विनोबांच्या भूदान चळवळीच्या काळात, जमीन सुधारणांच्या आंदोलनात पहिली मागणी हीच होती की या बटाईदारांचं किमान सरकारी रेकॊर्डवर नाव तर येऊ दे. जमिन मिळणं पुढची गोष्ट. हैराण करणारं वास्तव म्हणजे, आज पन्नास वर्षांनंतर, नितीश कुमारांच्या बिहारमध्येही, बटाईदारांची तिच पहिली मागणी कायम आहे. पण त्यावर कोणीही बोलत नाहीत, खुद्द नितीश सुद्धा.\n\"सर, बटाईदारी का मुद्दा अहम है...बंदोपाध्याय कमिटी की रिपोर्ट पर आपने कुछ नही किया है...ऎसा क्यों\nजदयु च्या जाहिरनामा प्रकाशनाच्या वेळेस माझ्याबरोबर महाराष्ट्रातून आलेला एक सहकारी, अमोल, नितीश कुमारांना थेट विचारतो. दोन सेकंद पॊझ. आणि अचानक सभागृहातल्या सा-या पत्रकारांचा जोरदार हशा उठतो. ज्यात खुद्द नितीश कुमारही सामिल असतात. मिनीटाभराचं हसणं झाल्यावर नितीश विचारतात,\n\"बिहार के नही हो क्या बाहर से आये हो बाहर से आये हो\n\"हम महाराष्ट्र से आये है\n\"अच्छा. महाराष्ट्र से आये है. तो आपको कुछ मालूम नही. छोड दिजीये.\" नितीश समजावतात आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतात.\nहसणारे स्थानिक पत्रकार आम्हाला ढोसत होते, विचारा. हाच प्रश्न विचारा. आम्ही इथे विचारू शकत नाही, तुम्ही विचारा. पण हे ’कुछ मालूम नसणं’ म्हणजे काय हे आम्हाला बिहारमध्ये असेपर्यंत तरी समजलं नाही. अनेकांनी हे मात्र सांगितलं की तो एक मुद्दा असा आहे की नितीश त्यावर काही बोलत नाही (आणि कदाचित त्यांना तो सलतोय.) जेव्हा ते पूर्ण बहुमतात सत्तेवर आले २००५ मध्ये तेव्हा त्यांनीच ’बंदोपाध्याय कमिशन’ नेमले बटाईदारी निर्मूलन अणि जमीन सुधारणेसाठी. २००८ मध्ये आयोगाने शिफ़ारशी केल्या, अर्थात जशा जमीन सुधारणा देशात इतरत्र झाल्या तशा त्या बिहारमध्ये व्हाव्यात यासाठीच तो प्रयत्न होता. पण अशा कोणत्याही सुधारणेला जातीव्यवस्थेचा जो करडा, हिंसक विरोध बिहारमध्ये आहे तसा तो इतर कुठेही नसेल. उच्चवर्णिय या जमिनी आपल्याकडून जाऊ देणार नाहीत म्हणजे नाहीत. (म्हणून ज्या बिहारमध्ये नक्षलवादी असतात, तिथेच रणवीर सेनाही असते.) बंदोपाध्याय आयोगाचा रिपोर्ट आला आणि हलकल्लोळ माजला. ’बटाईदारी बिल’ आता आलं, जमिनी वाटल्या जाणार अशा चर्चा सुरु झाल्या आणि उच्चवर्णीय आक्रमक झाले. सत्ताधारी सुद्धा यात विभागले गेले. जे इतके वर्षं घडलं नव्हतं ते आता कसं घडणार होतं नितीशवर दबाव वाढला आणि त्यांनी उच्चवर्णिय व्होट बॆंक वाचविण्यासाठी असं कोणतही बटाईदारी बिल तयारच नसल्याचं सांगायला सुरूवात केली. नंतर तर त्यावर बोलणंच थांबवलं. त्यांच्या या कोलांटीउडीमुळे लल्लनसिंगांसारखे त्यांच्या सावलीसारखे असणारे मित्रही नितीशना सोडून गेले. या त्यांच्या घनिष्ठ मित्रानेच नितीशने बटाईदारी हटविण्यापासून पळ काढून विश्वासघात केला अशा जाहिराती निवडणूकांच्या वेळेस वर्तमानपत्रांत दिल्या. पण, अर्थात, नितीशच्या विजयावर याचा कोणताच परिणाम झाला नाहीत. परवा जिंकल्यावर त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांना हा प्रश्न (बहुतेक बिहारच्या बाहेरून आलेल्या पत्रकरानेच) विचारला गेला. उत्तर एका त्रोटक वाक्यात होतं, \"हम तो कह रहे थे की ये मुद्दा ही नही था.\"\nत्यांच्या या मौनानं उच्चवर्णीय जमीनदारांना आश्वस्त केलं होतं आणि या बाहुबलींनी नितीशना त्यांच्या मतांनी. वैश्य समाजाची उच्चवर्णीय मतं सुशील मोदींचा भाजपा कायमच आपल्या खिशात ठेवतो, उरलेल्यांची सोय नितीशनी केली.\nरात्री अकराला सिवानमध्ये ट्रेनमध्ये चढून दीडच्या सुमारास आम्ही हाजीपूर स्टेशनवर उतरलो. दिवसा असतो तसाच गजबजाट होता. हे पूर्वीचं असुरक्षित बिहार नाही हे पटलं असलं तरीही शंकेखोर नजर भिरभिरत होतीच अविश्वासानं, की कोणी येऊन लूटपाट तर करणार नाही ना म्हणून. गंगा ओलांडून पलिकडे पाटण्यात जायचं होतं. बाहेर आलो, टेक्सी विचारली, हजार रूपये म्हणाला. शक्यच नव्हतं. चार जण मावतील अशा डिझेल रिक्षा होत्या बाजूला.\n\"पटना जाना है. मारवाडी निवास. कितना लोगे\n\"पांचसौ.\" खाटकन उत्तर आलं\n\"काय वेडं समजतात काय आपल्याला\" मी मराठीत मित्राला वैतागून म्हणालो. आम्हाला फ़क्त १२ किलोमीटर जायचं होतं.\nमित्र काही बोलणार तितक्यात त्या गर्दीनं आवाज आला.\n\"आमाला पन डोकं आसतं साहेब. आमी काय येडे नाय...\"\nच्यामारी. या बिहारी गदारोळात हे मराठी कोण बोललं आम्ही सगळेच शोधायला लागलो. ज्या रिक्षाची आम्ही चौकशी करत होतो, त्याच्या ड्रायव्हर सिटवर एक इसम डोकं ठेवून झोपला होता. आता तो उठला होता.\nतो मराठीत बोलला काय आणि आम्ही चटकन रिक्षात बसलो काय.\n\"मराठी कसं कसं येतं तुम्हाला\n\"लोनावला में था छह साल. स्क्रीन प्रिंटिंग. वही सिखा मराठी.\"\nया मराठी बिहारीनं आम्हाला त्या रात्री अडिचशेत पाटण्याला सोडलं, जिथं कोणीही आम्हाला सहज गंडवू शकलं असतं.\nपण हे मराठी बिहारी इथे जागोजाग भेटतात. मला तर वाटायला लागलं की आपल्याकडे नाही का ते तसले ’ यूएस रिटर्न्ड’ असतात तसे इकडे ’पुणे रिटर्न्ड’ ’बम्बई रिटर्न्ड’ असतात. ते खरं क्वालिफ़िकेशन. सिवानचा एक वेटर होता हॊटेलचा. आम्ही पुण्याचे आहोत म्हटल्यावर फ़ारच आपुलकीनं जेवू खाऊ घालू लागला. का रे बाबा असं, मी एकदा विचारलं. तर म्हणाला की चारएक वर्षं पुण्यात होता हडपसरमध्ये एका हॊटेलात. त्यामुळे पुण्याबद्दल आपुलकी.\nपाटण्यात तर पार्टी ऒफ़िसेसबाहेर निवडणूकीच्या सामानाचं दुकान लावून बसणारा एक जण भेटला. पुण्यातून आलो तर म्हणाला की आम्ही पण पुण्याला येतो ना हे निवडणूकीच्या काळात हे झेंडे, टोप्या विकायला. बुधवार पेठेत दुकान होतं त्याचं तात्पुरतं. मनसे आणि शिवसेनेचे झेंडेही विकले का त्या वेळेस मग असं विचारल्यावर म्हणाला, हो, सगळेच झेंडे होते, तेही असतील.\nज्यासाठी सा-या भारतात, माजलेल्या शहरांत त्यांना ’ए बिहारी’ म्हणून शिव्या घातल्या जातात, ती त्यांची अपरिहार्यता आहे. हे कोण असतात हो जे आपल्याकडे येऊन राहतात. ते नक्कीच उच्चवर्णिय नसतात. ज्यांच्या पिढ्यान पिढ्यांकडे कधीच जमिनी नव्हत्या अशा मागास जातींतले असतात. स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे शेतमजूरी सोडून दुसरा पैशाचा मार्ग नाही. शिक्षणाचा तर गंध नाही, म्हणून सरकारी नोकरी नाही. इकडं उद्योग नाहीत म्हणून ’इंडस्ट्रियल स्किल्स’ नाहीत. मग ओझी उचलण्यापेक्षा दुसरं काय करणार. म्हणजे शरीरमेहनत. ते एक तर पाटण्यासारख्या शहरात करतात सायकल रिक्षा ओढून नाहीतर पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोरला जाऊन. मराठीत आपण त्याला ’स्थलांतर’ म्हणतो, इंग्रजीत ’मायग्रेशन’. इकडे त्याला ’पलायन’ म्हणतात. आणि मला वाटतं ’पलायन’ या शब्दात कृतीबरोबर बोचरेपणाची, सलणारी भावनाही अभिप्रेत आहे.\nयावरून तर आपल्याकडे सारा राडा झाला होता. यांना हाकलून लावा, बाहेर पिटाळा अशा आरोळ्या घुमल्या होत्या. बिहारात एक मात्र मी पक्कं मनाशी ठरवून केलं. जो कोणी भेटला, गप्पा सुरु झाल्या की राज ठाकरे आणि त्याच्या त्या राडा आंदोलना बद्दल विचारायचं. काय झालं नक्की त्यावेळेस इकडे अजूनही त्यांच्या मनात राग खदखदतोय का अजूनही त्यांच्या मनात राग खदखदतोय का मी हा प्रश्न किमान शंभरएक जणांना विचारला असेन. अगदी तेजस्वी यादव पासून नेपाळ सीमेवरच्या वाल्मिकीनगरच्या स्वयंपाक्यापर्यंत सा-यांना. खरं, प्रामाणिकपणे सांगू मी हा प्रश्न किमान शंभरएक जणांना विचारला असेन. अगदी तेजस्वी यादव पासून नेपाळ सीमेवरच्या वाल्मिकीनगरच्या स्वयंपाक्यापर्यंत सा-यांना. खरं, प्रामाणिकपणे सांगू राज ठाकरे आणि त्या हाणामारीचं नाव काढलं की ’गलत हुआ, बुरा असर हुआ’’ असं सारे म्हणायचे, पण म्हणून मग पेटून उठायचे, चार शिव्या हासडायचे, इकडं आल्यावर हात तोडू पाय तोडू असं म्हणायचे, चिडायचे असल्या काही प्रतिक्रिया बिलकुल मिळाल्या नाहीत. जणू काही ही मारामारी सवयीचीच होती. मार खाऊन घाबरून आले, काही दिवसांनी परत गेले. मला वाटायचं की इकडे हे बाहुबलींच्या दहशतीत जगायचे, मग मुंबई-पुण्याचा मार काय सहज सहन केला काय\n’बिहारी अस्मिते’ तेचा उल्लेख प्रत्येक पक्षाने आपापल्या जाहिरनाम्यात केला होता. ’प्रदेस में ही नौकरी तो पलायन नही करना पडेगा’ अशा आशयाची आश्वासने प्रत्येक पार्टीची होती. महाराष्ट्रातून गेलो तेव्हा एक चर्चा सर्वत्र होती की ’राज ठाकरे आणि त्यांचं बिहारीविरोधी आंदोलन’ हा बिहारच्या निवडणूकीचा महत्वाचा मुद्दा बनणार. प्रत्यक्षात असं काहीच बिहारमध्ये नव्हतं. कोणताच नेता, लालू असो वा नितीश, हा मुद्दा काढत नव्हता. ’बिहारी अस्मिता’ खवळून उठायला मराठी अस्मितेच्या आंदोलनाचा वापर करत नव्हता. (हा मुद्दा काढणारा एकच नेता होता. तोही बिहारच्या बाहेरचा. राहुल गांधी. जेव्हा जेव्हा ते बिहारात राज ठाकरेंचा मुद्दा काढायचे, तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्रात व्हिलन बनायचे, पण बिहारात हिरो अजिबात झाले नाहीत. कॊंग्रेसचे ९ आमदार होते, आता चारच आले.)मी जेव्हा महाराष्ट्रातल्या माझ्या मित्रांना फ़ोनवर सांगायचो तेव्हा त्यांना ते पटायचंच नाही. ज्या आंदोलनामुळे तिकडे बिहारमध्ये पार ट्रेन जाळल्या, आता तो तिकडे मुद्दाच नाही. हे पटत नाही, पण तसं होतं.\nहे असं का याचं एक कारण मला ’कॊम्रेड’ अभ्युदयनं सांगितलं. अभ्युदय पाटण्यात ’भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट लेनिनीस्ट (लिबरेशन)’ च्या ऒफ़िसमध्ये भेटला. जुन्या एका बंगलीतल्या कार्यालयात भिंतभर चारू मुजुमदारांचा फ़ोटो आणि बाजूला तेवढ्याच मोठ्या लेनीनच्या फ़ोटोच्या साक्षीनं. अभ्युदय ’माले’च्या स्टुडंट विंगचा तरूण कार्यकर्ता आहे. इथं राज ठाकरेंच्या आंदोलनाचा काय परिणाम होईल, मी विचारलं.\n\"कुछ नाही होगा. ये नेता लोग बोलेंगेही नही उस बारे मे. उनकी पोल जो खुल जायेगी.\" अभ्युदय म्हणाला.\nअसं का होईल याचं त्याने स्वत:चं निरिक्षण सांगितलं. राजच्या आंदोलनानंतर बिहारमध्ये वादळ उठलं खरं, नितीश-लालू-पासवान यांनी ’बिहारी अस्मिते’साठी एकत्र यायचं नाटक केलं खरं, पण त्यावेळेस बिहारच्या रस्त्यांवर वेगळच चित्र होतं.\n\"सारे छात्र रस्ते पर उतर आये थे...उन्हे पता था की बिहारी लोग मुंबई मे पीट रहें है मगर उसकी वजह बिहार मे ही है...यहां बिहार के नेता ने कुछ नही किय अब तक...पढाई नही कर सकते, नौकरी नही कर सकते...बाहर जा कर मार खा रहे है तो इन्ही नेताओं की वजह से...हफ़्तेभर के लिए पटना मे मानो बंद जैसी स्थिती थी...फ़िर नितीश ने सारे छात्र संघटनाओं की मीटिंग बुलाई...’माले’ उसमे नही गया...मगर छात्र गुस्साएं है आज भी...\"\nकाय हा राग आतल्या आतच रहावा, आपल्यावरच उलटू नये म्हणून या मुद्द्याला नितीशही हात घालत नाहीत अभ्युदयच्या निरिक्षणामागे त्याची एक राजकीय विचारधारा होती, मात्र घडत होतं ते तर खरं होतं. हा मुद्दा निवडणूकीच्या रणधुमाळीत आलाच नाही. ज्यांनी आणला, त्यांची दांडी गुल झाली.\nमी बिहारमध्ये जाण्यापूर्वी आणि गेल्यावरही अनेकांनी सल्ला दिला गेला, की फ़िरू नका. महाराष्ट्रातून आलो आहे हे सांगू नका, मराठी तर अजिबात बोलू नका. तुम्हाला मारायला मागेपुढे बघणार नाहीत आणि तापलेल्या राजकीय वातावरणात महाराष्ट्रातल्या बिहारीविरोधी आंदोलनाचा मुद्दा पेटवण्यासाठी तुम्हाला पकडूनही ठेवतील, इथपर्यंत सल्ले आले. मनावर घेतलं नाही तरी किडा डोक्यात राहिलाच. पण शपथेवर सांगतो की असा कणभरही अनुभव आम्हाला आला नाही. भेटलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही महाराष्ट्रातून आलोय हे आवर्जून सांगितलं. द्वेषाचा तिथं अंशही नव्हता, ना रागाचा अंश, होती फ़क्त ’महमाननवाजी’.\nआता नितीश जिंकलेत. स्वतंत्र भारताच्या लोकशाहीतील एक ऎतिहासिक, विक्रमी विजय त्यांनी नोंदवलाय. पण बिहार बदलेल म्हणजे बदलाची जी प्रक्रिया त्यांनी नितीश कुमारांवर विश्वास ठेवून स्वीकरली आहे ती पूर्णत्वाला जाईल म्हणजे बदलाची जी प्रक्रिया त्यांनी नितीश कुमारांवर विश्वास ठेवून स्वीकरली आहे ती पूर्णत्वाला जाईल किमान ती वेगवान तरी होईल\nयाचं उत्तर शोधतांना आपल्या राज्याशी तुलना करण्याचा मोह सोडवत नाही, किंबहुना अननुभवाला दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर जमिन सुधारणा झाल्या, कुळ कायद्यासारख्या गोष्टींमुळे शेतजमीनीचं वाटप झालं. म्हणजे शेतीआधारित अर्थव्यवस्था जेव्हा होती तेव्हा शहरी नोक-यांवर न आधारलेल्यांकडे जमीन होती. सहकाराचा एक टप्पा आपल्याकडे आला. उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकडे जाण्याअगोदरचा तो महत्वाचा टप्पा होता. या काळात फ़ुले-आंबेडकर-शाहू-आगरकरांच्या सुधारणावादी, समरसतावादी विचारांचं अभिसरण आपल्या समाजात चालू होतं, राहिलं हाही महत्वाचा भाग. त्यांनंतर मग महाराष्ट्र मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात, जागतिकीकरणाची फ़ळं चाखतांना आधुनिक उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकडे आलाय. पण अजूनही त्यात विषमता आहेच.\nपण बिहार हा त्या सामाजिक-आर्थिक बदलाच्या या एका टप्प्यालाच मुकलाय. जमीन सुधारणाच कर्मठ जातिव्यवस्थेमुळे झाल्या नाहीयेत, मग सहकार चळवळ तर दूरचीच गोष्ट. जातिव्यवस्था सैल होण्याऎवजी हिंसक बनत गेली. बटाईदारी बिल आजही आणण्याचं धाडस नितीश करू शकत नाहीयेत. शिक्षणाचा प्रसार क्धी झालाच नाही. मग हे अंतर बिहार कसं कापणार समजा बिहार थेट उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकेडे गेला तर समजा बिहार थेट उद्योगाधारित अर्थव्यवस्थेकेडे गेला तर नितीश कुमारांच्या छबीकडे बघून टाटा-अंबानी-मित्तल बिहारमध्ये मोठमोठे उद्योग सुरु करतीलही, पण ही एवढी झेप बिहारला एकदम झेपेल का नितीश कुमारांच्या छबीकडे बघून टाटा-अंबानी-मित्तल बिहारमध्ये मोठमोठे उद्योग सुरु करतीलही, पण ही एवढी झेप बिहारला एकदम झेपेल का एक शरीरकष्ट जर सोडले तर या उद्योगांसाठीचं ’स्किल्ड लेबर’ तिथं स्थानिक पातळीवर आहे का एक शरीरकष्ट जर सोडले तर या उद्योगांसाठीचं ’स्किल्ड लेबर’ तिथं स्थानिक पातळीवर आहे का जर शेतजमिनी उद्योगांसाठी जायला लागल्या, जशा सध्या त्या आपल्याकडे जाताहेत, तर मग ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत अशा शेतमजूरी करणा-या बावन्न टक्के बिहारींनी करायचं काय जर शेतजमिनी उद्योगांसाठी जायला लागल्या, जशा सध्या त्या आपल्याकडे जाताहेत, तर मग ज्यांच्याकडे जमिनीच नाहीत अशा शेतमजूरी करणा-या बावन्न टक्के बिहारींनी करायचं काय या खूप पुढंच्या गोष्टी असतील या, पण असे काही भाबडे प्रश्न पडतात.\nअजूनही काही प्रश्न आहेत. कदाचित त्यांची उत्तर इतिहासात असतील. इतिहासानं बिहारवर सूड उगवलाय. नाहीतर काय, अजून काय म्हणाय़चं हिंदू, बौद्ध आणि जैन ही तीनही शांति-मानवता या ध्येयांनी प्रेरित तत्वप्रणाली इथं वाढल्या, बहरल्या. नालंदा विद्यापीठ त्याचं उत्तम उदाहरण आहे. मग असं काय घडत गेलं की हा समाज इतका हिंसक बनत गेला हिंदू, बौद्ध आणि जैन ही तीनही शांति-मानवता या ध्येयांनी प्रेरित तत्वप्रणाली इथं वाढल्या, बहरल्या. नालंदा विद्यापीठ त्याचं उत्तम उदाहरण आहे. मग असं काय घडत गेलं की हा समाज इतका हिंसक बनत गेला या इतिहासाचा, संस्कृतीचा वारसा ते का नाही दाखवू शकत आहेत या इतिहासाचा, संस्कृतीचा वारसा ते का नाही दाखवू शकत आहेत जरासंधाच्या या भूमीला शापातून मुक्त करण्याची प्रक्रिया काय असू शकेल\nती प्रक्रिया समजेल तेव्हाच हे अंतर नितीश कसं पार करणार याचा अंदाज येईल समजून घेणं सुरु तर झालंय. बिहारवर लक्ष असायला हवं.\nबिहारवर लक्ष असायला हवं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2022-09-28T09:54:00Z", "digest": "sha1:LU45GKYL6NES7XQ4WV3OMDBN5CYAN6YE", "length": 5781, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पालक - विकिपीडिया", "raw_content": "\nपालक एक पालेभाजी आहे.\nपालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे. पालक ही मूळ मध्य आणि पश्चिम आशिया खंडामध्ये आढळून येते. तिची ताजी पाने, कॅनिंग, फ्रीझिंग किंवा डिहायड्रेशनद्वार या तंत्रांचा वापर करून साठवणानंतर संरक्षित व खाण्यायोग्य राहू शकतात. ही भाजी शिजवून किंवा कच्ची खाल्ली जाऊ शकते, त्यामुळे तिची चव वेगवेगळी असु शकते; वाष्पीकरण प्रक्रिये मधून पालकामध्ये असलेली अति उच्च ऑक्सलेट सामग्री कमी केली जाऊ शकते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०२१ रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/pune-municipal-corporation-will-give-5000-financial-assistance-to-the-candidates-who-have-passed-mpsc/", "date_download": "2022-09-28T10:05:36Z", "digest": "sha1:ZQORWAQG3UIVUOZ5VKXODTVEIKZW2EYG", "length": 9470, "nlines": 158, "source_domain": "thepublitics.com", "title": "‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांना पुणे महापालिका देणार ५ हजार अर्थसाह्य", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचा‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांना पुणे महापालिका देणार ५ हजार अर्थसाह्य\n‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांना पुणे महापालिका देणार ५ हजार अर्थसाह्य\nपुणे: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करण्याच्या हेतूने पुणे महापालिकेच्या अर्थसहाय्य करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या शंभर उमेदवारांना महापालिका अर्थसाह्य करणार आहे. या विद्यार्थांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला.\n‘पुणे महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने पुस्तके खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य द्यावे. असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.’ अशी माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रसाने यांनी दिली.\n‘यासठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात समाज विकास विभागाकडे युवक कल्याणकारी योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे अर्थसाह्य थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) माध्यमातून दिले जाणार आहे असे स्पष्टीकरण सुद्धा हेमंत रासने यांनी दिले.\nPrevious articleगृहविभागाचा कारभार स्वीकारल्या नंतर दिलीप वळसे पाटील म्हणाले…\nNext articleलग्नाअगोदर गरोदर राहण्याच्या प्रश्नावर दियाचं सडेतोड उत्तर\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://wishesmarathi07.com/birthday-wishes-for-vahini-in-marathi/", "date_download": "2022-09-28T09:08:43Z", "digest": "sha1:ZPEJNVOL4R7U74HEU7QYBHGMM5Y345V7", "length": 48477, "nlines": 722, "source_domain": "wishesmarathi07.com", "title": "251+ वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Vahini In Marathi", "raw_content": "\nBirthday wishes for Vahini in Marathi मित्रांनो आणि मैत्रिणींना आपण याला एका मध्ये आपल्या लाडक्या वहिनी साठी म्हणजेच आपल्या भावाच्या बायकोसाठी आपण म्हणजेच आपला लाडक्या बहिणीच्या वाढदिवसासाठी आपण काही शुभेच्छा बघणार आहोत. वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो वाढदिवस हा कोणाचाही असो आपल्यासाठी तो अंदाज असतो आणि त्यात जर आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा जर तो वाढदिवस असाच तर तो\nदिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा राहतो आणि कायमच तो वाढदिवस आपला स्मरणात राहतो. वहिनीला वाढदिवसाचे संदेश जर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही लाडक्या वहिनीच्या वाढदिवसासाठी जर काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. Birthday SMS for Vahini in Marathi माझी वहिनी माझ्यासाठी लाखा ते काही मी देवाचे खूप खूप आभार मानतो की मला तुम्ही लाखांमध्ये कोणी दिलेली आहे कोणती समस्या माझी लाडकी वहिनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असते.\nआज वहिनी तुमच्या वाढदिवस आहे आणि या खास दिवशी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देताय. वहिनीला वाढदिवसाचे स्टेट्स तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण हो आणि मी देवाकडे अपेक्षा करतो की तुमच्या सर्व काही इच्छा आणि आकांक्षा या दिवशी पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जीवन लाभो. Birthday Status for Vahini in Marathi तुम्ही ह्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही न विसरता तुमच्या लाडक्या वहिनींना त्यांच्या वाढदिवसाचे दिवशी पाठवा तसेच या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.\nआज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक\nआपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो\nआणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..\n“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,\nह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा..\nसोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी\nकिरणांचा सोनेरी दिवस सोनेरी\nवाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा\nवाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये\nम्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय\nयशस्वी व औक्षवंत हो\nकितीही रागावले तरी समजून घेतले मला,\nरुसले कधी तर जवळ घेतले मला,\nरडवले कधी तर कधी हसवले,\nकेल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,\nवाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..\nस्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन\nमोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन\nगिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे….\nआला मनसोक्त केक खाण्याचा दिवस\nमाझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस\nगॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे..\nतुझं आयुष्य ईमानदारीने जग,\nहळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.\nकेकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी\nजे मागायचंय ते मागून घे\nतुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.\nमेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे..\nतुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे\nहृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे\nचुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब\nप्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे..\nस्वतः पण नाचणार आणि तुलाही नाचवणार\nमोठ्या थाटामाटात तुझा बर्थडे मनवणार\nचांदण्यांच्या पलीकडचं जग माहीत नाही\nपण या जगातलं एकच माहीत आहे\nतुझ्या आयुष्यातला आनंद सदैव टिकवणं\nसूर्य घेऊन आला प्रकाश\nशुभेच्छा तुझा जन्मदिवस आला\nदिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..\nतुझ्या चेहऱ्यासारखं तुझं मनही सुंदर आहे\nमाझ्या प्रिय मुला, मला तुझा अभिमान आहे\nहॅपी बर्थ डे बेटा..\nआपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल\nमाझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा..\nआजचा दिवस खास आहे,\nज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.\nकारणच तसं आहे ना.. आज तुझा वाढदिवस आहे.\nसजू दे अशीच आनंदाची मैफील\nप्रत्येक क्षण असाच असावा सुखद\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..\nएवढीच इच्छा आहे माझी\nप्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..\nदेव करो आणि तुला वाईट नजरेपासून वाचवो\nचंद्र ताऱ्यांनी तुझं आयुष्य सजवो\nवाढदिवसानिमित्त तुला खूप खूप आशिर्वाद..\nआपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nदिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..\nहजार पोरींच्या मनावर राज्य करणारं\nरॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा..\nप्रत्येक क्षणाला हे हास्य असेच राहो\nप्रत्येक दुःख तुझ्यापासून लांब राहो\nज्याच्या सोबत उजळेल तुझ आयुष्य\nअसा व्यक्ती तुझ्या सदैव सोबत राहो\nहॅपी बर्थडे टू यू..\nपऱ्यांसारखी सुंदर आहेस तू\nतुला मिळवून मी झालो धन्य\nप्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी\nहीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी..\nना आकाशातून पडला आहेस\nना वरून टपकला आहेस\nकुठे मिळतात असे मित्र\nजे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले\nBirthday ची तर पार्टी झालीच पाहिजे\nतुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो\nअचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,\nतसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते\nत्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम..\nऐ खुदा एक जन्नत आहे माझी\nज्यात आहे जान माझी\nआम्ही एकत्र असो वा नसो\nपण आनंदाच्या सर्व गोष्टी तिला मिळो..\nगुलाबाच्या फुलांसारखा बहर येवो तुझ्या जीवनात\nसुगंधासारखा आनंद दरवळो तुझ्या मनात\nशुभ दिवस हा येवो जीवनात हजार वेळा\nआणि माझ्याकडून तुला शुभेच्छा मिळो हजार वेळा\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nतुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा\nएकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा\nवाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही,\nत्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा.\nदुःख काय आहे ते विसरून जाशील\nएवढा आनंद देव तुला देवो\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..\nआजचा दिवस आहे खास\nकारण आज आहे तुमचा\nतुम्हाला मिळो उदंड आयुष्य\nहाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.\nहॅपी बर्थडे फादरजी ..\nफुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.\nसूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,\nतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nहीच आहे मनापासून मी केलेली इच्छा..\nहे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,\nदरवर्षी असाच साजरा होऊ दे\nहा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस..\nहा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार\nमी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार\nआमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू\nआमच्या जीवनाचं प्रीत आहेस तू\nवाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छ\nआमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू..\nमाझ्या प्रिय मुला, ज्या दिवशी\nतू माझ्या आलास माझ्या जीवनात\nमला खात्री आहे तेव्हापासून तू\nनक्कीच होशील एक व्यक्ती खास\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nहसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत\nचमकत राहा तू हजारांच्या गर्दीत\nजसा सूर्य चमकतो आकाशात\nतसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nहसत रहा असंच आयुष्यभर\nआणि मीही तुझ्या जीवनात राहो आयुष्यभर\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nहसणाऱ्या हृदयातही दुःख आहे\nहसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात\nपण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू\nनये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत..\nदेवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली\nतुला एक चांगला आणि हुशार मित्र\nमला नाही मिळाला म्हणून काय झालं\nतुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे..\nतुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,\nदेवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.\nतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nकाही माणसं स्वभावाने कशी का असेनात\nमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..\nअशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही\nम्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह\nअगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,\nतुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nपावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nया जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी\nआपलीअटसारी स्वप्नं साकार व्हावी\nएक अनमोल आठवण ठरावी…\nआणि त्या आठवणीने आपलं आयुष्य\nअधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..\nया Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,\nआयुष्यातील सर्व आनंद मिळावा\nमाझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nतुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nनक्कीच तुला कोणीतरी मनापासून\nहाक मारली आहे उगाच नाही\nसगळीकडे तुझ्याच नावाची चर्चा झाली आहे\nवाढदिवसाच्या प्रसिद्धीच्या खूप खूप शुभेच्छा..\nआज अशी इच्छा आहे की,\nतू घराबाहेर पडावंस आणि\nसंपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे..\nमाझ्या जीवनाचा एकमेव आधार\nतुझ्या जीवनात सर्व मिळो तुला हाच आहे निर्धार..\nआपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी\nआई तुम्हाला उदंड आयुष्य देवो..\nतुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.\nतुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,\nतुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.\nतुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…\nराहेन तुझ्या मनात मी कायम\nआपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम\nजीवनात येवा अनेक आनंद आणि गम\nपण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम..\nमाझ्याकडे शब्द नाहीत सोन्या\nपण तू माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेस\nदेव तुला सदैव सुखी ठेवो लव्ह यू सोन्या ..\nप्रत्येक दिवसापेक्षा खास आहे आजचा दिवस\nकधीही संपू नये असा आहे आजचा दिवस\nतुझ्या वाढदिवसाचा हा दिवस…हॅपी बर्थडे.\nदेशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..\nरहस्य असंच कायम राहो\nआणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..\nदेव करो तुला Enjoyment ने\nभरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि\nआयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला\nबर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.\nजन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..\nआईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..\nशिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..\nआदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..\nLife मधील प्रत्येक Goal असावा Clear,\nप्रत्येक क्षण जग Without any Tear,\nएक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.\nगिफ्ट मागितलंस बर्थडे ला तर तुझी शपथ\nहसत हसत कुर्बान होईन हॅपी बर्थडे डीअर..\nआज माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे\nमाझ्या स्मार्ट आणि नॉटी बॉय\nहॅपी बर्थडे टू यू बेटा..\nनाती जपली प्रेम दिले\nया परिवारास तू पूर्ण केले\nपूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा\nवाढदिवशी हीच एक सदिच्छा..\nचंद्र चांदण्या घेऊन आला आहे,\nपक्षी गाणी गात आहेत.\nफुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत\nकारण आज तुझा वाढदिवस आहे..\nआयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये\nआणि खूप खूप मोठा हो\nवाढदिवसाच्या उशिराने का होईना\nज्यांचा बर्थडे उद्या आहे\nकिंवा होऊन गेला असेल\nत्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे..\nआयुष्यातील खास शुभेच्छा घे,\nवाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,\nतुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.\nतुला स्वीट हॅपी बर्थडे..\nविश्वासाने जपून ठेवतो आहे\nवाढदिवस तुझा असला तरी\nआज मी पोटभर जेवतो आहे\nआयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.\n50 व्या पायरींपर्यंत आला आहात\nआता 100 वी ही नक्की गाठा\nआजची तारीख शतदा यावी\nईश्वर चरणी हिच मागणी\nसुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा\nमनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nमाझी अशी प्रार्थना आहे की,\nतुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.\nजे आत्तापर्यंत ते नाही मिळालं\nते सर्व सुख तुला मिळो.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nचेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…\nअसाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..\nसूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,\nपक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ\nआणि तुझ्या हास्याने सुंदर होईल\nआजची ही वाढदिवसाची संध्याकाळ..\nसुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,\nसमाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन\nसमजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.\nजे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच\nआज देवाकडे मागणी आहे माझी.\nवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..\nरायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,\nसिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,\nआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nआई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..\nबेटा तू कितीही मोठा झालास तरी\nआमच्यासाठी नेहमीच तू स्मार बेबी बॉय राहशील\nदेव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो ..\nमाझ्या प्रिय मुला यशस्वी हो\nआयुष्यात खूप चांगली काम कर\nमाझ्या आशिर्वाद कायम राहीलच तुझ्यासोबत..\nतुझा वाढदिवस आहे खास\nकारण तु आहेस सगळ्यांसाठी खास\nआज पूर्ण होवो तुझी इच्छा\nझेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,\nआकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,\nज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,\nइतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.\nकर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून\nयशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…\nहैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत\n25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nसासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nकृपया इकडे पण लक्ष द्या\nमित्रांनो आणि मैत्रिणींना पण वरील लेखांमध्ये आपल्या लाडक्या वहिनीच्या वाढदिवसासाठी काय शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून आपण बघितल्या. वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण आपल्या भावाच्या बायकोला वहिनी असं म्हणत असतो आणि वहिनी आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती असते. Birthday wishes for Vahini in Marathi कारण ती आपल्याला काय हवं नाही ते सतत बघत असते आणि आपल्या प्रत्येक प्रसंगात ते आपल्या सोबत असतात.\nआपला एखाद्या जवळचा व्यक्तीचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा असतो. वहिनीला वाढदिवसाचे संदेश त्यात आपला दिवस एकदम आनंदी जातो कारण तेव्हा आपल्या वहिनींचा वाढदिवस येत असतो मी देवाकडे प्रार्थना करतो की मला एक तुम्ही लाखात एक वहिनी दिलेली आहे. Birthday SMS for Vahini in Marathi हीच वहिनी मला तुम्ही जन्मोजन्मी मिळू दे असे मी तुमच्याकडे प्रार्थना करते व येणाऱ्या आयुष्यामध्ये माझ्या वहिनींना ज्या काही मनोकामना आहे\nत्या पूर्ण होऊ द्या अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. वहिनीला वाढदिवसाचे स्टेट्स या तुम्हाला लाडक्या वहिनींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. Birthday Status for Vahini in Marathi त्या तुम्ही तुमच्या वहिनींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी न विसरता पाठवा व त्यांना समजू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात..\n101+ गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत Guru Purnima wishes in Marathi\n201+ दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा Diwali Padwa Wishes in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.kalnirnay.com/blog/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-28T10:40:34Z", "digest": "sha1:TX7A5JGS2SVF6XKIVNTEBJCI2OMCGCPS", "length": 25084, "nlines": 125, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "प्रेम एक बहुरुपी अनुभव - गंगाधर गाडगीळ | कालनिर्णय फेब्रुवारी १९८८", "raw_content": "\nप्रेम – एक बहुरुपी अनुभव\nएक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं आयुष्य अशा मुलाला सांभाळण्यात घालवते. शब्द साधा, सगळ्यांना समजणारा, असं म्हटलं खरं. पण तसं खरोखर आहे का हो ‘ अ ‘ चं ‘ ब ‘ वर प्रेम आहे म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगता येईल ‘ अ ‘ चं ‘ ब ‘ वर प्रेम आहे म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगता येईल विचार करा. प्रेमाच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. ते इतकी विचित्र रूपं धारण करतं की त्यांच्या दर्शनानं अगदी गांगरून जायला होतं.\nनलिनीबाईंच्या मुलांचं त्यांच्यावर फार प्रेम आहे. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं झाली, तरी त्यांचं नलिनीबाईंशिवाय पानदेखील हलत नाही. जरा काही अडलं, अडचण आली की आईकडे धाव घेतात. त्या दिवशी सकाळी सकाळीच मुलाचा फोन आला.\n” ए आई, मेघाला एकदम ताप आलाय १०३ डिग्री आता काय करायचं \nनलिनीबाई म्हणाल्या, ” अरे, असं कर, आधी कपाळावर बर्फाची पिशवी अ- है ठेव… ”\nमुलगा म्हणाला, ” नाही, नाही. मला भीती वाटते. तू आधी इथे ये बरं ताबडतोब. मग तू काय सांगशील ते करीन. ”\nनलिनीबाई म्हणाल्या, ” अरे, पण सकाळची वेळ आहे. घरातलं सगळं व्हायचं आहे… ”\nमुलगा म्हणाला, ” ते मला काही माहीत नाही. तू आत्ताच्या आत्ता ये \n” बरं बाबा, येते हो ” असं म्हणत सुस्कारा सोडून नलिनीबाई घरातलं आवरून जायची तयारी करायला लागल्या. तेवढ्यात मुलीचा फोन आला. ती अगदी घायकुतीला आली होती.\nम्हणाली, ” अगं आई, ही नंदिनी बघ कशी करत्येय म्हणते मी परीक्षेला जाणारच नाही. म्हणे तयारी झाली नाही. भीती वाटतेय. हात इतके थरथरताहेत की लिहिताच यायचं नाही म्हणते मी परीक्षेला जाणारच नाही. म्हणे तयारी झाली नाही. भीती वाटतेय. हात इतके थरथरताहेत की लिहिताच यायचं नाही \n” अगं, तिला जरा धीर दे. पित्ताची मात्रा दे उगाळून. कॉफी दे चांगली कडकशी…”\n मला अगदी भीती वाटते. माझेच हातपाय थरथरायला लागले आहेत. तू आधी इथे ये. तशीच्या तशी नीघ. ”\nनलिनीबाईंनी कपाळावरचा घाम निपटला आणि आता काय करावं या विचारात त्या पडल्या. तेवढ्यात त्यांच्या धाकट्या बहिणीचा फोन आला, ” अगं ताई…” जाऊ दे. ती काय बोलली ते मी सांगत नाही. एवढंच सांगतो की त्यानंतर नलिनीबाई मटकन् खाली बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांचं वय झालं होतं. हातपाय थकत चालले होते. पण मुलांची कामं काही संपत नव्हती. या प्रेमाबद्दल काय वाटतं तुम्हाला असलं प्रेम तुम्हाला आवडेल असलं प्रेम तुम्हाला आवडेल आणि या प्रेमाला असं रूप का आलं आणि या प्रेमाला असं रूप का आलं मुलांमुळे, नलिनी बाईंमुळे की आणखी कशामुळे \nकमलताईंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचा आपल्या नातवंडांवर अतोनात जीव आहे. त्यामुळे त्या सारख्या त्यांना जपत असतात. त्यांची काळजी घेत असतात. मुलं खाली वाडीतल्या मुलांबरोबर खेळायला गेली की या गॅलरीत उभ्या राहून त्यांच्यावर लक्ष ठेवतात.\nनातू जोरात धावायला लागला की ओरडतात. ” अरे, इतक्या जोरात धावू नको. पडशील. नाहीतर पाय मुरगळेल. ”\nनात उंचावरून उडी मारायला लागली की किंचाळतात, ” अगं, किती उंचावरून उडी मारतेस पाय मोडून घेशील\nकोणा मुलाशी नातवाची मारामारी झाली, की या त्या दुसऱ्या मुलावर ओरडू लागतात. त्याच्या अंगावर धावून जातात. याचा परिणाम असा होतो, की दुसरी मुलं कमलताईंच्या नातवंडांबरोबर खेळायलाच तयार होत नाहीत. त्यामुळे नातवंडे वैतागतात. ती सांगतात, ” आजी, तू गॅलरीत उभी राहू नकोस” कमलताई अर्थातच ते ऐकत नाहीत. मग ती खेळायला दूर कमलताईंना दिसणार नाही अशा ठिकाणी जातात. त्यांचा एक नातू चांगला बारा वर्षाचा झाला आहे. तो चिडतो, कमलाताईंच्या अंगावर खेकसतो. त्यांना वाटेल तसं बोलतो. पण तरी कमलताईंना काही राहवत नाही.\nवसुंधरेची गोष्ट आणखीनच वेगळी आहे. तिला वाटतं की आपल्या मुलानं मोठ्ठं कोणीतरी व्हावं. त्यानं परीक्षेत नेहमी पहिला नंबर मिळवावा, इंजिनीअर व्हावं, परदेशात जावं, म्हणून ती सारखी त्याच्यामागे अभ्यासाचा लकडा लावीत असते. परीक्षेत पहिला नंबर आला नाही की भयंकर चिडते. त्यामुळे त्या मुलाला अभ्यासाचा अगदी तिटकारा वाटायला लागला आहे. अलीकडे परीक्षा जवळ आली की त्याला दम्याची भयंकर धाप लागते. त्यामुळे वसुंधरा फार दुःखी कष्टी झाली आहे. आपल्याच मुलाच्या मागे ही दम्याची ब्याद का लागावी, असं ती वैतागून सगळ्यांना विचारत असते. या प्रश्नाचं खरं उत्तर तिला कोणीतरी सांगायला हवं. पण कशाला आपण त्या भानगडीत पडा, असं म्हणून तिला कोणी सांगतच नाही.\nनारायणचे आईवडील तो कॉलेजात असतानाच वारले. धाकट्या पाच भावंडांचा भार त्याच्यावरच पडला. घरात पैसा नव्हता. कोणी करणारं नव्हतं, तेव्हा नारायणने कॉलेज सोडलं आणि तो नोकरी शोधू लागला. स्वयंपाक करणं, इतकंच नव्हे, तर पहिल्या पहिल्यानं धाकट्या बहिणीच्या वेण्या घालणं, हे सगळं तोच करायचा. आईचं आणि वडिलांचं असं दोघाचंही प्रेम त्यानं आपल्या भावंडांना दिलं. त्यांना कॉलेजचं शिक्षण दिलं. धाकटा भाऊ एसएससी झाल्यावर त्याच्या एकदा मनात आलं की, आता त्याला नोकरी करायला सांगावं आणि आपण आपलं शिक्षण पुरं करावं. पण असं वाटलं म्हणून तो स्वतःवरच रागावला आणि भावालाच त्यानं कॉलेजात पाठवलं.\nतो काम करीत असे तेथेच एक मुलगी नोकरीस होती. साधीसुधीच होती, पण चांगली होती. हसरी होती. नारायणच आणि तिचं छान जमायचं. हळूहळू ओळख वाढली. मैनी दाट झाली. मैत्रीच्या कोषातून प्रेमाचं फुलपाखरू बाहेर पडलं. पण नारायणला आपली भावंडं लहान असताना लग्नं करणं हा गुन्हा आहे असं वाटायचं. त्यामुळे तो लग्न पुढे पुढे ढकलू लागला. त्या मुलीनं दोन वर्षं वाट पाहिली. मग घराच्या मंडळींनी तिच्यामागे तगादा लावला. ती देखील नाराज झाली आणि अखेर घरच्या मंडळींनी निवडलेल्या एका चांगल्या तरुणाशी लग्न करून संसाराला लागली. नारायण तसाच राहिला. आता नारायणची भावंडं मोठी झाली आहेत. शिक्षण पुरं करून नोकऱ्या करताहेत. बहिणींची लग्नंही झाली आहेत.\nनारायणला वाटलं, की आपण इतका त्याग केला त्याबद्दल भावंडांनी कृतज्ञता दाखवावी. नारायणला सुख लाभावं म्हणून करता येईल तितकं करावं. आपण त्यांच्यावर जितकं प्रेम केलं, त्यांच्यासाठी जितका त्याग केला, तितका त्यांनीही करावा. प्रेमाची परतफेड प्रेमानं करावी. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. नारायणची भावंडं तरुण आहेत. साहजिकच आपल्या जीवनात आणि भवितव्यात ती रमलेली असतात. नारायणने आपल्यासाठी पुष्कळ केलं असं त्यांना वाटतच नाही. त्यांना वाटले की मोठ्या भावानं असं करायचंच असतं. भावंडं असं वागतात म्हणून नारायण नाराज असतो. अलीकडे तो आपली नाराजी बोलूनही दाखवतो. त्यामुळे भावंडं त्याला टाळतात. एक-दोनदा एक भाऊ त्याला उलटदेखील बोलला. असा हा तिढा निर्माण झाला आहे. या तिढ्याला जबाबदार कोण नारायणचं वागणं बरोबर की चूक नारायणचं वागणं बरोबर की चूक त्याच्या अपेक्षा रास्त की अयोग्य त्याच्या अपेक्षा रास्त की अयोग्य प्रेमाची परतफेड प्रेमानं व्हावी अशी प्रेम करणाऱ्यांची नैसर्गिक अपेक्षा असते आणि तिच्यातून असे तिढे निर्माण होत असतात. ते सोडवायचे कसे प्रेमाची परतफेड प्रेमानं व्हावी अशी प्रेम करणाऱ्यांची नैसर्गिक अपेक्षा असते आणि तिच्यातून असे तिढे निर्माण होत असतात. ते सोडवायचे कसे\nअसे अनेक तिढे प्रेमातून निर्माण होतच असतात आणि त्यामुळे माणसं दुःखी होत असतात.\nनिर्मलाचीच गोष्ट घ्या ना तिचा आणि अरुणचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम. राजाराणींच्या संसारात दिवस कसे पाखरासारखे भराभर चालले होते आणि मग एकाएकी स्कृटरचा तो अपघात झाला…अरुणच्या आयुष्याची रेषा पुसली गेली. मस्तकावर तुळई कोसळावी तसं निर्मलाला झालं. आतून बाहेरून ती पार गोठली. अहिल्येची शिळा झाली, तसं काहीसं झालं. आईवडील, भावंडं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळी धावली. त्यांनी निर्मलाला आधार दिला. तिला सावरायचा प्रयत्न केला. पण तिचं दुःख इतकं अनिवार होतं की त्याला बांधच घालता येईना, नव्हे, तो घालणं म्हणजे अरुणशी-आपल्या प्रेमाशी-प्रतारणा करण्यासारखं आहे तिला वाटायचं. त्यामुळे ती तशीच गोठून राहिली. जीवनाकडे तिनं पाठ फिरवली ती कायमची. त्यामुळे हळूहळू माणसं निर्मलाकडे यायची थांबली. तिला टाळू लागली. तिच्या आईनं तिला सांगून पाहिलं की आता कशात तरी मन घाल., नुसती कुढत राहू नको. तेव्हा निर्मला चवताळून नाही नाही ते बोलली. तेव्हा आई गप्प बसली. अरुण जाऊन दोन वर्षं झाली तरी निर्मला अजून तशीच गोठल्यासारखी जगते आहे. अरुणशिवाय दुसऱ्या कशाचा विचार करायला ती तयार नाही. आणि जग अरुणला विसरलं, इतर गोष्टींत रमलं म्हणून जगावर तिचा विलक्षण राग आहे.\n एकपरीनं निर्मला ही पतिव्रताच आहे. पण तिनं असं असावं हे तुम्हाला बरं वाटतं का एका वेगळ्या प्रकारे अरुणची आठवण जितीजागती ठेवणं शक्य नव्हतं का एका वेगळ्या प्रकारे अरुणची आठवण जितीजागती ठेवणं शक्य नव्हतं का त्यामुळे तिचं आणि जगाचं जीवन समृद्ध, सुखपूर्ण झालं नसतं का त्यामुळे तिचं आणि जगाचं जीवन समृद्ध, सुखपूर्ण झालं नसतं का अरुणची आठवण अधिक अर्थपूर्ण झाली नसती का \nनरेंद्र काहीसा निर्मलासारखाच आहे. म्हणजे त्याचं मंदाकिनीवर विलक्षण प्रेम आहे. इतकं की आपल्यावर प्रेम करण्यापलीकडे तिनं दुसरं काहीही केलेलं त्याला आवडत नाही. तिनं नाटकांत काम करायला नरेंद्रनं बंदी घातली आहे. दुसऱ्याही कुठल्या कार्यक्रमात तिनं भाग घेतला की त्याला राग येतो. फार काय, तिच्या मैत्रिणी घरी आल्या आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात ती रमली तरी तो चिडतो. पुष्कळ दिवस मंदाकिनीनं हे सहन केलं. पण आता तिला अगदी गुदमरल्यासारखं व्हायला लागलं आहे. त्यामुळे त्या दोघांची भांडणं व्हायला लागली आहेत. परवा तर मोठं कडाक्याचं भांडण झालं. पुढे काय होणार आहे कोण जाणे \nआणि परवा वृत्तपत्रांत एक बातमी आली ती वाचलीत ना एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. पुढे तिला कळलं की तो दुसऱ्याच मुलीच्या नादी लागली आहे आणि तिच्याबरोबर लग्न करणार आहे. हे कळल्यावर त्या मुलीनं काय केलं माहीत आहे एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. पुढे तिला कळलं की तो दुसऱ्याच मुलीच्या नादी लागली आहे आणि तिच्याबरोबर लग्न करणार आहे. हे कळल्यावर त्या मुलीनं काय केलं माहीत आहे तिनं चार गुंडांना पैसे दिले आणि त्यांच्याकडून आपल्या प्रियकराचा खून केला. मेला बेटा तिनं चार गुंडांना पैसे दिले आणि त्यांच्याकडून आपल्या प्रियकराचा खून केला. मेला बेटा\nतुम्ही म्हणाल की सगळी उदाहरणं अतिरेकी प्रेमाची आहेत. आमच्या आयुष्यात तसलं काही घडत नाही. पण खरंच का हो तसं आहे ही माणसे जशी वागली तसे तुम्ही अगर तुमच्या आसपासची माणसं कमी-अधिक प्रमाणात नाही वागत ही माणसे जशी वागली तसे तुम्ही अगर तुमच्या आसपासची माणसं कमी-अधिक प्रमाणात नाही वागत प्रेम ही काही एकंदर साधीसुधी गोष्ट नाही. ती मोठी गुंतागुंतीची आणि विचित्र गोष्ट आहे. पण म्हणून प्रेम करायचं नाही असं काही तुम्हाला-आम्हाला ठरवता येणार नाही. माणूस म्हटला म्हणजे प्रेम करणारच, नव्हे त्यानं ते करायलाच हवं. पण हे जरा डोळसपणानं, शहाणपणानं, समंजसपणे नाही का करता येणार प्रेम ही काही एकंदर साधीसुधी गोष्ट नाही. ती मोठी गुंतागुंतीची आणि विचित्र गोष्ट आहे. पण म्हणून प्रेम करायचं नाही असं काही तुम्हाला-आम्हाला ठरवता येणार नाही. माणूस म्हटला म्हणजे प्रेम करणारच, नव्हे त्यानं ते करायलाच हवं. पण हे जरा डोळसपणानं, शहाणपणानं, समंजसपणे नाही का करता येणार की प्रेम आणि समंजसपणा यांचं कायमचंच वाकडं आहे की प्रेम आणि समंजसपणा यांचं कायमचंच वाकडं आहे पाहा बुवा \n– गंगाधर गाडगीळ | कालनिर्णय फेब्रुवारी १९८८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/kerala-congress-leader-rahul-gandhi-took-a-dip-in-the-sea-with-fishermen-in-kollam-lokrashtra/", "date_download": "2022-09-28T09:20:46Z", "digest": "sha1:QNFMEXAHTTWYRUPS5F7SJD25YXIMMLAT", "length": 7140, "nlines": 127, "source_domain": "lokrashtra.com", "title": "kerala-congress-leader-rahul-gandhi-took-a-dip-in-the-sea-with-fishermen-in-kollam - lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nPHOTOS : सुरक्षा कवच भेदत राहुल गांधींची समुद्रात उडी, मासेमारीचाही घेतला आनंद\nPHOTOS : सुरक्षा कवच भेदत राहुल गांधींची समुद्रात उडी, मासेमारीचाही घेतला आनंद\nकोल्लम : मच्छिमारांचे जीवन जवळून पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समुद्रात त्यांच्यासोबत उडी मारली. मच्छिमारांसोबत त्यांनी समुद्रात पोहण्याचा आनंदही घेतला. त्यापूर्वी त्यांनी नावेतून केरळच्या कोल्लम येथील समुद्र किनाऱ्यावर गेले. मासे पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात जाळं टाकण्यासाठी उतरले, त्यावेळी राहुल गांधीही पाण्यात उतरले. त्यांनीही मच्छिमारांसोबत मासे पकडले. किनाऱ्यावर येण्याआधी राहुल गांधी हे किमान १० मिनिटं मच्छिमारांसोबत समुद्रात पोहत होते. सुरक्षा कवच भेदत त्यांनी मच्छिमारांसोबत वेळ व्यतित केला. मच्छिमारांचे जीवन कठीण आव्हानात्मक असते. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मच्छिमारांचे जीवन सुलभ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वसनही त्यांनी दिले. पाहा त्यांचे काही फोटोज्‌\nआता खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस, ‘इतके’ पैसे मोजावे लागतील\nअखेर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा द्यावा लागेल राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश\nपंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ऋषी सुनक यांना धक्का; आता ‘या’ होणार ब्रिटनच्या नव्या…\nपलायन केलेले गोटाबाय राजपक्षे मायदेशी परतले, विमानतळावर पोहोचताच…\nदोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nलहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला; जगभरात रुग्णांची संख्या वाढली\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://atmmaharashtra.in/happy-birthday-jyoti1/", "date_download": "2022-09-28T09:33:55Z", "digest": "sha1:7BEUHCE5I4NSXL2ZLDOIF3OQWQH7KZL2", "length": 12660, "nlines": 56, "source_domain": "atmmaharashtra.in", "title": "वाढदिवस अभिष्टचिंतन – ज्योती बेलवले – ATM –", "raw_content": "\nऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित\nवाढदिवस अभिष्टचिंतन – ज्योती बेलवले\nATM च्या स्थापनेपासून ,सर्व महत्वाच्या जडणघडणीत वाटा उचलणार्या म्हणण्यापेक्षा आपल्या या परिवाराला योग्य दिशा देणाऱ्या ,राजमार्ग दाखवणाऱ्या आपल्या सगळ्याच्या लाडक्या …..\nआपल्या अंगभूत कलागुणांचा वापर शाळेतील ,केंद्रातील नव्हे ATM च्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि आता NCERT च्या AIL वरील शिक्षक हस्तपुस्तिकेच्या माध्यमातून सगळ्या देशातील विद्यार्थ्यांसाठी करणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित कृतिशील शिक्षिका ……\nआपल्या ज्ञानाचा वापर संपूर्ण राज्यासाठी करणारी ,NCERT ,मुक्त विद्यालय आणि बालभारतीच्या अभ्यासक्रम निर्मिती मंडळाची अनुभवी सदस्या ……\nविद्यार्थी ,शाळा, समाज या बरोबरच आपल्या परिवाराची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पडणाऱ्या कुटुंबवत्सल कन्या ,पत्नी आणि आई असलेली आदर्श माता…..\nराष्ट्रपती आदर्श शिक्षिका पुरस्कारापेक्षा ,त्या पुरस्काराने सासऱ्यांच्या डोळ्यात उभ्या राहिलेल्या आनंदाश्रू ना अधिक मोल देणारी आणि त्याचा अभिमान बाळगणारी कुटुंबवत्सल सून ……\nविद्यार्थी विकास हे ध्येय घेऊन सातत्याने नवनवीन प्रयोग ,उपक्रम आपल्या शाळेत राबविणारी जिच्या बाबतीत ‘उपक्रमाची खाण’ ही पदवी तंतोतंत लागू पडते अशी धडपडी शिक्षिका….\nअत्यंत हुशार,सुस्वभावी ,सुंदर ,लाघवी स्वभावाची , चाणाक्ष,प्रसिद्धीपरांमुख , प्रसंगोत्पात नर्मविनोदी शैलीची दैवी देणगी असलेली ,मितभाषी स्वभावाची ,आम्हा भावंडांसाठीची सुग्रण असणारी दिलदार ताई….\nविज्ञानाची पदवीधर शिक्षिका, मराठीची जाणकार भाषातज्ञ, 1 ली ते 8 वी च्या कवितांना चाल लावून सुंदर आवाजात गाणारी सुस्वर गायिका ,कला कार्यानुभवची उत्तम जाण असणारी आणि त्याचा विद्यार्थी विकासासाठी सातत्याने उपयोग करणारी आदर्श शिक्षिका….\nसौ ज्योतीताई दीपक बेलवले\nजि प प्रा शा केवणीदिवे ,ता भिवंडी\nअशा कित्येक उपमा ,अलंकार आणि विशेषणांनी नटलेल्या ज्योतीताई काय काय नाहीये असा जर प्रश्न विचारलं तर याच उत्तर एकंच आहे आणि ते म्हणजे ज्योतीताई सगळं काही आहे ….. असा जर प्रश्न विचारलं तर याच उत्तर एकंच आहे आणि ते म्हणजे ज्योतीताई सगळं काही आहे ….. ज्यांच्या बाबतीत ‘बस नाम ही काफी है … ज्यांच्या बाबतीत ‘बस नाम ही काफी है …’ किंवा ‘सब कुछ ज्योतीताई’ असं म्हणता येतं अशा महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे ज्योतीताई …..’ किंवा ‘सब कुछ ज्योतीताई’ असं म्हणता येतं अशा महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे ज्योतीताई …..आता या क्षणाला शाळा ,विद्यार्थी ,उपक्रम या संदर्भातील कुठलीही अडचण तुम्ही ताई जवळ मंडलीत तर ती काही मिनिटात सुटली म्हणून समजा इतकं वाहून घेतलेल आहे ताई ने शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी . आजूबाजूला पहात असतांना प्रत्येक गोष्टीत ताईला विद्यार्थी विकासासाठीचे शैक्षणिक साहित्य दिसत असतं .\nया बाबतीत ज्योती ताईंची नजर कमालीची कलात्मक आहे ,मागे आम्ही दिल्लीला गेलो होतो NCERT च्या प्रशिक्षणासाठी तर तेव्हा आम्ही एक दिवस आधी गेल्याने आग्रा ,मथुरा ,वृंदावनला फिरायला गेलो असतांनाचा प्रसंग मला नेहमीच आठवत राहतो ,दिवस भर फिरून परत येत असताना मथुरेत आम्हाला कृष्ण मंदिराच्या तिथे बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर वाहिलेले हार बाजूला काढून ठेवलेले दिसले ,ताईने लगेच ये हार आपल्या पिशवीत भरून घ्यायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी त्याच हारातील फुले आणि पाने यांच्या वापराने हॉलच्या दारात आम्ही सुंदर अशी रांगोळी काढली होती .पवन मॅडम आणि NCERT चे संचालक ते पाहून खूप खुश झाले होते. त्याच जवळजवळ सगळं श्रेय ज्योतीताईंचे …..\nअसेच आणखी एक उदाहरण त्यांनी स्वतः सांगितले ,नाशिक समूहाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता तेव्हा त्यांनी ट्रॉफी बरोबर बुके सुद्धा दिला होता ,मग मी म्हणालो की ताई तुमच्याकडे बरेच बुके जमा झाले असतील नाही का , त्यावर त्या म्हणाल्या की भरपूर मिळाले आणि मी त्यातली फुले वाळल्या नंतर त्याच्या साच्या पासून माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तरंगते शैक्षणिक साहित्य बनवले आहे ,मी म्हणालो आरे वाह …. तर त्या म्हणाल्या की आता तर माझ्या विद्यार्थ्यांनाही माहीत झालं आहे की प्रत्येक टाकाऊ वस्तू पासून काही तरी साहित्य बनवता येईल म्हणून ते ही कुठलीच वस्तू फेकून न देता शाळेत आणतात ….. तर त्या म्हणाल्या की आता तर माझ्या विद्यार्थ्यांनाही माहीत झालं आहे की प्रत्येक टाकाऊ वस्तू पासून काही तरी साहित्य बनवता येईल म्हणून ते ही कुठलीच वस्तू फेकून न देता शाळेत आणतात ….. किती हा विद्यार्थी विकासाचा विचार भिनलाय रक्तात ….\nअशा या रक्तरक्तात विद्यार्थी हिताचे रक्त खेळवणार्या ताईचा सहवास ,मार्गदर्शन आणि कधी कधी कौतुकाची थाप मला मिळते ही मी माझ्यासाठी भाग्याची गोष्टच समजतो ,अशा या आपल्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या तिच्याच शब्दात ‘जाम भारी’ शुभेच्छा ……\nताई आज तुझ्या वाढदिवसानिमित्त ,तुला ATM परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा …..\nयेणारे वर्ष आपणांस सुखाचे ,समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ …..\nआपल्या सर्व ईच्छा, आशा ,आकांक्षा पूर्ण होवोत ….\nविद्यार्थी ,समाज आणि शिक्षक हिताची अशीच अनेकानेक कामे आपल्या हातून घडोत …..\nताई तुम्हला उत्तम आरोग्य लाभो….\nआधुनिक सावित्रीच्या आवेशाने माता सरस्वतीचा वारसा तर आहेच,माता लक्ष्मी ही आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवो हीच राजमाता जिजाऊ चरणी प्रार्थना….\nवाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा …..\nशब्दांकन – नारायण मंगलारम\n← चित्रलेखा गुजराथी मासिकात सुपर शिक्षक म्हणून निवड\nशिक्षण मंत्री आयोजित स्नेहभोजन →\nशिक्षण मंत्री आयोजित स्नेहभोजन\nवाढदिवस अभिष्टचिंतन – ज्योती बेलवले\nचित्रलेखा गुजराथी मासिकात सुपर शिक्षक म्हणून निवड\nपाचव्या वर्धापन दिनानिमित्त ATM प्रकाशन\nसंमेलनाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/the-shinde-group-will-make-a-strong-show-of-strength-in-the-dussehra-mela", "date_download": "2022-09-28T10:21:55Z", "digest": "sha1:J2AJVVPOF52LI2LQ44RKZ5GYBIYV4PJ4", "length": 4706, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "शिंदे गट दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार", "raw_content": "\nशिंदे गट दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार\nशिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक खासदार आणि दोन ते तीन आमदार प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे\nदसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात घमासान सुरू आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी दोघांचाही प्रयत्न सुरू आहे. नेमकी कोणाला परवानगी मिळणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही; मात्र शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली असून, किमान एक ते दीड लाखांची गर्दी जमवून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. जर शिवाजी पार्क येथे परवानगी मिळू शकली नाही, तर बीकेसी येथे मेळावा घेण्याचा पर्यायही शिंदे गटाने खुला ठेवल्याचे समजते. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे एक खासदार आणि दोन ते तीन आमदार प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे समीकरण गेली अनेक वर्षे आहे; मात्र शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेनेची कोंडी करण्याचा सर्वप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आमचीच शिवसेना खरी, त्यामुळे शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेणर, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाने तसेच शिंदे गटाने, दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. आता नेमकी कोणाला परवानगी मिळणार हे पाहावे लागणार आहे.\nआणखी १५ नेते शिंदे गटाच्या वाटेवर\nशिवसेनेचे १० ते १५ नेते दसऱ्याला शिंदे गटात ‘सीमोल्लंघन’ करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे; मात्र एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्राची उद्धव ठाकरे यांना आधीच कुणकुण लागल्याचे समजते. त्यामुळे दसऱ्यापूर्वीच या नेत्यांची हकालपट्टी करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-02-october-2020/", "date_download": "2022-09-28T10:25:58Z", "digest": "sha1:QKQJ4J4LSA7ZZRDWL2XMJ4YLPDR5UVHY", "length": 13894, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 02 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nलाल बहादूर शास्त्री, भारताच्या दुसर्‍या पंतप्रधानांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीसह साजरी केली जाते.\nयावर्षी नोव्हेंबरपर्यंत चीन जगातील पहिले खाण रोबोट अवकाशात पाठवेल.\nकोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) लिमिटेड येथे भारतीय तटरक्षक दलाच्या फास्ट पेट्रोल वेसल (FPV) ICGS ‘कनकलाता बरुआ’ ने सुरू केले.\nहैदराबादमध्ये स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने देशातील पुरुष आणि महिला दोघांसाठी 5-5 किलो वजन वाढवून आदर्श वजन सुधारले आहे.\nतामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश आणखी दोन राज्ये एक राष्ट्र एक रेशन कार्ड अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विद्यमान राष्ट्रीय पोर्टेबिलिटी क्लस्टरमध्ये एकत्रित झाली आहेत.\nनॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) द्वारा जारी केलेल्या नवीनतम आकडेवारीनुसार, 2019 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली (12,902) नंतर मुंबईत 6,519 प्रकरणे नोंदवली गेली.\nजलसंकल्पात डेन्मार्कबरोबर गुजरात सरकारने सामंजस्य करार केला आहे.\nयेस बँकेने जनजागृती व ज्ञान-सामायिकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून एसएमई क्षेत्राला सक्षम बनविण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सह सामंजस्य करार केला आहे.\nकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सीएसआयआर-निस्टाड्स चाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण विकासासाठी सीएसआयआर टेक्नॉलॉजीज सुरू केले.\nकेंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गहलोत यांनी एससींसाठी व्हेंचर कॅपिटल फंड अंतर्गत आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मिशन (ASIIM) चे ई-लॉन्चिंग केले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (DMC Dhule) धुळे महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 110 जागांसाठी भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2022-09-28T08:52:52Z", "digest": "sha1:LLPU6YPQZSRGAMCF6YIJZ65GHLGIL2TR", "length": 6221, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८२० चे - ८३० चे - ८४० चे - ८५० चे - ८६० चे\nवर्षे: ८४४ - ८४५ - ८४६ - ८४७ - ८४८ - ८४९ - ८५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nनोव्हेंबर २४ - दमास्कसमध्ये मोठा भूकंप झाला.\nजानेवारी २७ - पोप सर्जियस दुसरा.\nइ.स.च्या ८४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://thefocusindia.com/national/japan-bans-ponytails-rules-apply-in-all-schools-137612/", "date_download": "2022-09-28T09:16:22Z", "digest": "sha1:V5Z2VDOQWVELGUU55GQTWDP332K6GPNY", "length": 16351, "nlines": 147, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nHome » भारत माझा देश\nजपानमध्ये विद्यर्थिनींच्या पोनी टेलवर बंदी; सर्व शाळांमध्ये नियम लागू\nटोकियो : जपानमध्ये शाळेमध्ये मुलींना पोनी टेल घालण्यास बंदी घातली आहे. मुली केसांना बो बांधून पोनी टेल घालत असल्याने त्यांची मान उघडी पडते. त्यामुळे मुले उत्तेजित होतात, असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Japan bans ponytails; Rules apply in all schools\nएका माध्यमिक शाळेतील शिक्षकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाळेचा हा नियम पाळणे आता बंधनकारक आहे. शालेय गणवेश ज्या प्रमाणे सर्वाना बंधनकारक असतो. त्या प्रमाणेच हा नवा नियमही बंधनकारक आहे. त्याचे विद्यर्थिनींनी आवर्जून पालन करण्याची गरज आहे.\nजपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, लेव्हल 3 चा अलर्ट, 3500 मीटर उंचीपर्यंत राख पसरली, व्हिडिओही आला समोर\nज्या मुली नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा नियम सर्वच शाळांतील जपानमधील विद्यर्थिनींना सारखाच लागू राहणार आहे.\nहेअर ट्रान्सप्लांट करताना जपूनच, तरुणाचा ट्रान्सप्लांट केल्यानंतर २४ तासांत झाला मृत्यू\nसमाजवादी पक्षाला पराभव पचविणे अवघड, एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने केले विषप्राशन\nपेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर ; नवीन ग्राहक नोंदणीला बंदीमुळे खळबळ\nपुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे\nवनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती\nभारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते\nDemonetisation Case : 6 वर्षांनंतर आजपासून नोटाबंदी प्रकरणावर सुनावणी सुरू, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना\nPFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी\nPFI वर बंदी जरीही, विसरु नका रुपे मायावी\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nअतुल लोंढेंची टीका : असंवैधानिक शिंदे सरकारला संवैधानिक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही\nद फोकस एक्सप्लेनर : PFI वर का घालण्यात आली बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी एखाद्या संस्थेवर कशी लागते बंदी काय आहे प्रक्रिया\nPFI वर 5 वर्षांची बंदी : दहशतवादी संबंधाच्या आरोपाखाली ऑल इंडिया इमाम कौन्सिलसह आणखी 8 संघटनांवर कारवाई\nपीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nभोपळच्या PFI म्होरक्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nद फोकस एक्सप्लेनर : इटलीमध्ये मुसोलिनी समर्थक नेत्या बनणार देशातील पहिल्या महिला पंतप्रधान, 77 वर्षांत 70 वेळा बदलले सरकार\nरशियन शाळेत गोळीबार : 11 विद्यार्थ्यांसह 15 जण ठार, 24 जखमी; 11 वर्षांखालील मुलांचा मृत्यू\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nSc hearing : शिवसेना ठाकरे गट विरुध्द शिंदे गट; ठाकरे गटाचा ‘हा’ होता युक्तिवाद\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय\nशिंदे गटाच्या वकिलांच्या फौजेत बाळासाहेबांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे; अर्थ घ्या समजवून\nमोदींना घराणेशाहीचे राजकारण संपवायचेय… पण…; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन\nसुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का; ‘खऱ्या’ शिवसेनेचा निर्णय सोपविला निवडणूक आयोगावर; निवडणूक आयोग काय करणार\nवन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी लाभ; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा निर्णय\nविधानसभा अध्यक्ष शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाने केल्या मर्यादा स्पष्ट\nभारतभर PFI वर छापेमारीची आज दुसरी फेरी; दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यांमध्ये NIA-ATS ची कारवाई\nशिवसेना वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची कारवाई रोखण्याची इच्छा\nमहाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nदिल पे मत ले यार…\nEWS आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित : घटनापीठापुढे 7 दिवस सुनावणी; पहिल्यांदाच लाइव्ह स्ट्रीमिंग 28 September 2022\nइस्लामी कट्टरतावादी PFI वर बंदी : काँग्रेसला आठवला ALL forms of communalism\nRBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते 28 September 2022\nगणेश मंडळाचा देखावा : वध नेमका कोणाचा , औरंगजेबाचा की अफजल खानाचा\nदोन दिवसांपूर्वीच ठरला होता शिंदेंचा राज्याभिषेक, फडणवीस खरंच नाराज आहेत का\nAnil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nवेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/the-chargesheet-filed-in-the-much-discussed-rekha-jare-murder-case/", "date_download": "2022-09-28T10:44:25Z", "digest": "sha1:B4WZPQN4QJEZ44MTYRN5NMG3FPW52GCW", "length": 10743, "nlines": 163, "source_domain": "thepublitics.com", "title": "बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल", "raw_content": "\nHomeUncategorizedबहुचर्चित रेखा जरे हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल\nबहुचर्चित रेखा जरे हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल\nअहमदनगर: यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपास अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे चार्जशिट ( दोषारोपपत्र ) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र ( चार्जशीट ) सादर करण्यात येणार आहे.\nज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे ( श्रीरामपूर ), फिरोज राजू शेख ( राहूरी ), आदित्य सुधाकर चोळके ( कोल्हार बुद्रुक ), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार ( नगर ) या आरोपींविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले .\n३० नाहेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रेखा जरे यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेखा जरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एकाचा फोटो जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघाही आरोपींना तात्काळ जेरबंद केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली.\nबाळ बोठे अद्यापही फरारच\nत्यांची कसून चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याची माहीती पुढे आली. सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर मोबाईल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते.पाच आरोपी अटक करण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी बोठे हा अजूनही फरारच आहे.त्याचा सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.\nPrevious articleमंत्री गर्दी करून धुडगूस घालत आहेत-मनसे अध्यक्ष राज ठाकरे\nNext articleमुख्यमंत्री सत्यवादी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत–संजय राऊत\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/astrology/wthese-are-the-best-astrology-predictions/", "date_download": "2022-09-28T10:24:32Z", "digest": "sha1:DLN5HXFG6AMHHKIR5TGPFBCLZ2R5XHUC", "length": 14075, "nlines": 109, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "या तीन राशींनी काळा धागा बांधल्यास होणार धनलाभ, आणि लग्नाच्या अडचणी सुटणार, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome Astrology या तीन राशींनी काळा धागा बांधल्यास होणार धनलाभ, आणि लग्नाच्या अडचणी सुटणार,...\nया तीन राशींनी काळा धागा बांधल्यास होणार धनलाभ, आणि लग्नाच्या अडचणी सुटणार, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या \nसूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २ नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत.\nह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी ‘वसंतसंपात’ बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.\nआपण नेहमी पाहतो की लहान बाळाच्या कंबरेत, हातात, पायात काळा धागा बांधलेला असतो, याच कारण असतं की त्या लहान बाळ खूप नाजूक सुंदर असतं, त्यामुळे त्याला कोणाची नजर लागू नये. लहान बाळाला तर नजर लागू शकतेच परंतु एखादी व्यक्ती आपल्या जीवनात सफल होत असेल, अधिक यशस्वी होत असेल तर त्या व्यक्तीला देखील बघ्यांची नजर लागते.\nअशा काही राशी देखील आहेत, ज्या राशीचा व्यक्तींनी हातात काळा धागा बांधणे अत्यंत लाभदायक ठरू शकतं, चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या राशी \n१. मीन रास – प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्त्व, इ. असते. राशींची तत्त्वे चार आहेत अशी कल्पना आहे. अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायू (स्वभावाने चंचल, गतिशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मीन रास ही जल तत्त्वाची रास आहे. मीन रास असलेल्या व्यक्तींनी हातात काळा धागा बांधणं अत्याधिक शुभ मानला जातं.\nकाळा धागा बांधल्याने कोणाची नजर देखील लागणार नाही. अनेकांना नोकरी व्यवसायात स्थैर्य मिळत नाही, त्यामुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. या काळ्या धाग्यामुळे सर्व समस्या दूर होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल.\n२. मिथुन रास – मिथुन रास हि वायुतत्वाची रास आहे. मिथुन रास असलेल्या व्यक्तीने हातात अवश्‍य काळा धागा बांधला पाहिजे. यामुळे तुम्हाला कोणाची वाईट नजर ही लागणार नाही आणि तुमचं कुटुंब सुखात आनंदात नांदेलं.\nया राशीची एखादी व्यक्ती रागीट असल्यास रागावर नियंत्रण मिळवून सर्व गोष्टी सुरळीत होतील. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात व्यवसायिक व आर्थिक गोष्टींसंबंधित अडचणी असल्यास त्या दूर होत त्या व्यक्तीची भरभराट देखील गतीने होईल.\n३. कुंभ रास – कुंभ रास देखील वायुतत्वाची रास आहे. कुंभ रास असलेल्या व्यक्तीने आपल्या पायात काळा धागा बांधला पाहिजे कारण त्या व्यक्तींना कोणाचीही वाईट नजर लगेच लागते. कोणाच्याही वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कुंभ रास असलेल्या व्यक्तीने डाव्या पायात काळा धागा बांधावा.\nमानसिक व व्यावसायिक सुख मिळावं यासाठी लोक अनेक मार्ग शोधून सफल होण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही कारणास्तव असफल होतात. हा काळा धागा कुंभ रास असलेल्या व्यक्तींना अधिक फायदेशीर असल्याने त्या व्यक्तीचा समस्या दूर होऊन तो सुखी जीवन जगेल. जाता जाता कमेंट मध्ये जय भोलेनाथ नक्की लिहा \nटीप – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.\nPrevious articleतुम्ही पीत असलेले दूध ए १ आहे कि ए २ , काय फरक आहे ए १ आणि ए २ दुधामध्ये, जाणून घ्या बाळाच्या शरीरावर होणारे परिणाम \nNext articleफक्त या कारणामुळे ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’च्या जागी ‘वीणा जगताप’ \nशनिदेवाच्या कृपेनें या ४ राशींना होणार आहे छपरफाड धनलाभ, पैसे मोजून मोजून थकून जाल \nकाय आहे अक्षय तृतीयेचे महत्व आणि आजोबा, पणजोबा जेवायला येतात म्हणजे नक्की काय, जाणून घ्या \nघराला स्वर्ग बनवतात या तीन राशीच्या मुली, यांच्या पायगुणामुळे कुटूंबाचे भविष्य होते उज्ज्वल, जाणून घ्या \nआलिया भट्टने शेअर केला अंघोळीच्या कपड्यातला फोटो…फोटो Zoom करून बघा दिसेल...\nबॉलिवुडची क्युट गर्ल आलिया भट्टने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यावर अवघ्या काही वर्षात स्वत:चे स्थान भक्कम केले. तिने हायवे, डियर झिंदगी, हंपटी शर्मा की दुल्हनिया, राजी,...\nरानबाजार बद्दल कुशल बद्रिके कडून प्राजक्ता माळी बद्दल ही चूक, मागितली...\nसलमान खानच्या दुसऱ्या भावाचा पण घ’ट’स्फो’ट, अरबाजचा तर या पूर्वीच झालाय...\nअख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा बाळासाहेब आहे तरी कोण, जाणून घ्या \nवाजिद खान यांनी जाता जाता सलमान खानला दिली हि शेवटची भेट...\nअभिनेत्री नेहा मलिकने शर्ट काढून फक्त ब्रा मध्ये केले तसले बोल्ड...\nस्वाभिमान फेम अक्षर कोठारीची बायको होती मोठी अभिनेत्री, पण ती आता...\nअखेर शेवंताने सोडले मौन, या कारणामुळे सोडली रात्रीस खेळ चाले मालिका,...\nअखेर राणादा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप...\n‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप, थेट अजय-अतुल यांनी...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/ramayan-has-this-twist/", "date_download": "2022-09-28T09:17:04Z", "digest": "sha1:OSATU3FGTYKSUA37VSNOJ65WSATUGIFT", "length": 11409, "nlines": 105, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण \nरामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण \nरामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका सुनील लहरीने साकारली होती. रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका खूपच रंजक मानली जाते. आज्ञाकारी आणि मोठ्या भावासाठी पूर्णपणे समर्पित लक्ष्मणला आपल्या रागासाठीसुद्धा ओळखले जाते. लक्षणच्या भूमिकेसाठी सुनील लहरीला अशाच भावांमधून जायचे होते. प्रत्येक गोष्टीवर राग करणाऱ्या लक्ष्मणची भूमिका साकारणे सुनील लहरीला सोपे नव्हते.\nएकीकडे जिथे भगवान रामची भूमिका शांत आणि सौम्य स्वभावाची होती तर दुसरीकडे लक्ष्मणची भूमिका अशी होती जी लवकरच उत्तेजित होत होती, आपले भान हरपत होता. सुनीलने या भूमिकेला आपल्या अभिनयाने कायमचे अजरामर बनवले. पण लक्ष्मण बनलेल्या सुनीलच्या रागाच्या मागे एक स्टोरी देखील लपलेली आहे. एका मुलाखतीमध्ये सुनीलने सांगितले होते कि रामानंद सागर रामायणच्या शुटींगमध्ये इतके बुडलेले असायचे कि ते लंच ब्रेक सुद्धा विसरून जात असत. आम्ही तेव्हा तरुण होतो, भूख लागायची. आम्हाला जेवण वेळेवर मिळत नव्हते.\nहे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा \nवेळेवर जेवण न मिळाल्यामुळे मला खूप राग यायचा. रामानंद सागर माझ्या याच रागाचा वापर शुटींगमध्ये करून घेत असत. यामुळेच माझी लक्ष्मणची भूमिका इतकी संस्मरणीय राहिली. रामानंद सागर मला जाणूनबुजून रागावर आणायचे. पण ते मला त्यांचा सहावा मुलगा देखील मानत होते. द कपिल शर्मा शो मध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या सुनीलने सांगितले होते कि त्यांना लक्ष्मणची भूमिका कशी मिळाली.\nसुनीलने विक्रम वेताळमध्ये काम केले होते. रामानंद सागरने लक्ष्मणच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याला फाईनल केले होते, रामानंद सागरच्या रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका सर्वात पहिला दुसऱ्याच कोणालातरी ऑफर केली गेली होती पण नंतर हि भूमिका सुनीलला मिळाली. शो सुरु झाल्यानंतर सुनील खूपच चर्चेमध्ये आले. त्यांच्यावर मिम्स देखील बनवले गेले. तरुणपणामधील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nहे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleआपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत \nNext articleही आहेत जगातील सर्वात महागडी लग्न, यात आहे एका भारतीयाचा पण समावेश \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nदिशा पाटणीने असा ड्रेस घातला कि शेजारी बसलेल्या व्यक्तीची झाली अडचण, व्हिडीओ पाहून तुम्ही वेडे व्हाल \nकीर्ती झाली IPS पण फुलाला सुगंध मातीचा पाहणारे प्रेक्षक हा भाग...\nस्टार प्रवाह वाहिनीवरील एकंदरीत सर्वच मालिका सध्या खुप हिट आहेत. त्यातीलच एक फुलाला सुगंध मातीचा या मालिनेकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला हे आपण जाणतोच....\nबॉलिवूड मधील असे काही अभिनेते जे न शे पासून राहतात सदैव...\nदुःखी लोकांसोबत झोपून त्यांना धीर देते हे मुलगी, एका तासासाठी घेते...\nह्याचे उत्तर सांगू शकला तर तुम्हाला गणित चांगले येत आहे, पण...\nकरोडो रुपयांची ऑफर येऊन सुद्धा ही अभिनेत्री देत नाही किसिंग सीन...\nरणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये जायला सुद्धा परिणीती चोप्राला भीती वाटते...\nअखेर आम्ही करून दाखवलंच… म्हटलं होतं ना ‘मी पुन्हा येईन’,...\nसध्या ट्रेंड होणारी ज्ञानदा कदम आहे तरी कोण, वाचा तिचा जीवनप्रवास...\nरंग माझा वेगळा मालिकेचा रंग उडाला, बालकलाकार साईशा भोईरने सोडली मालिका,...\nया कारणामुळे विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार, समाजापुढे ठेवला...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/2022/08/anniversary-wishes-for-sister-and-jiju-in-marathi.html", "date_download": "2022-09-28T10:28:10Z", "digest": "sha1:HVAW7BOXTZSBYXCQTD7W4GBRAM262SBE", "length": 28158, "nlines": 266, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "300+ बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi", "raw_content": "\n300+ बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi\nप्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. लग्नाचा वाढदिवस हासुद्धा आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा दिवस असतो.\nतर अशा या महत्वाच्या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना गोड शब्दात शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशाच काही चांगल्या क्षणांना आणखी गोड बनवणाऱ्या सुंदर शुभेच्छा संदेश या लेखात आम्ही दिले आहेत ते तुम्ही नक्की पहा.\nBest Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi | बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Anniversary Sister And Jiju In Marathi | Happy Anniversary Didi And Jiju In Marathi | लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nलाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nप्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.\nलग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप \nतुमची जोडी राहो अशी सदा कायम\nजीवनात असो भरपूर प्रेम कायम\nप्रत्येक दिवस असावा खास\nलाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \nदेवाने तुमची जोडी बनवली आहे खास\nप्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास\nतुम्ही रहा नेहमी साथ-साथ.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nहे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,\nलग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,\nआनंदाने नांदो संसार तुमचा,\nलाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो\nतुम्हाला भरभरून यश मिळो\nहा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤ Happy marriage anniversary sweet couple 🎂❤\nआपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना. lagnachya vadhdivsachya hardik shubhechha\nतुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा, देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो. लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबागेचा बहर फुलांमुळे आणि\n काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nदेव करो असाच येत राहो\nतुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,\nअसंच सुंगिधत राहावं हे आयुष्य\nजसा प्रत्येक दिवस असो सण खास\nतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nविश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,\nतुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,\nप्रार्थना आहे देवापाशी की,\nतुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी \nजशी बागेत दिसतात फूल छान\nतशीच दिसते तुमची जोडी छान\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nसात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,\nजन्मभर राहो असंच कायम,\nकोणाचीही लागो ना त्याला नजर,\nदरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nलाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nस्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन\nफुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन\nएकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम\nहीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.\nआपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो सुख आणि समृद्धी तुमच्या सवसारात नांदत राहोदोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nनजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला ,आशेच एकमेकांना साथ देत रहा सात जन्म ,तुमच्यातील प्रेम आणि सहवास कधीच कमी ना हो ,बाप्पा या दोघांच्या सवसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे ,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nविश्वासाची दोरी कधी विरळ न होवो ,प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये ,वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहोलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nबागेचा बहर फुलांमुळे आणि\nनेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\n आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nडोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन\nजन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन\nआणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर\nहातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि\nएकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना\nआपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nप्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,\nप्रत्येक पावसात प्रेम असंच खुलत राहो..\nप्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.\nलग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो..\nखरे प्रेम कधीच मरत नाही,\nकेवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते.\nतुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतुमच्या संसाराची गोडी वाढत राहो\nलग्नाचा आज वाढदिवस तुमचा\nसुखाचा आणि आनंदाचा जावो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nसुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,\nआपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,\nतुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,\nलग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nसमर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं\nविश्वासाची गाथा आहे तुमचं नातं\nप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nजीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,\nजीवनात आनंदाला येऊ दे उधाण,\nतुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,\nहीच आहे माझी सदिच्छा वारंवार\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nहे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nआयुष्यभर राहो जोडी कायम\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nसुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते\nएकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,\nनेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,\nलग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.\nप्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,\nप्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,\nआम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी\nबहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुमचं हे नातं असच वर्षानु वर्ष असच फुलत राहूदे आणि निखळत राहूदे ,\nतुमचं नात तर एक प्रेरणा आहे की काही झालं तरी सवसार अस चालवायचं असतं हे दाखवून देण्यासाठी ,\nतुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको अशी देवाकडे प्रथना करतो ,आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nदिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.\nमाझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nसप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन, जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,\nकोणाची न लागो त्याला नजर, आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर \nसमर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं\nविश्वासाची गाथा आहे तुमचं नातं\nप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं\nतुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,\nशुभ लग्नाचा हा वाढदिवस,\nसुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…\nप्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई\nदेव ठेवो तुम्हा दोघांना खूष\nआदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो\nदेव करो तुमच्यावक कोणी ना रूसो\nअसंच एकत्रितपणे जावं आयुष्य\nतुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nहे नक्की वाचा : 1000+ Marriage Anniversary Wishes for wife in Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nदिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.\nमाझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nविश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,\nतुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,\nप्रार्थना आहे देवापाशी की,\nतुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.\nतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nतुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,\nतुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,\nकधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,\nरंगून जावो प्रेमात तुम्ही.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या\nवैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो\nया दिवसाचा आनंद कायम आणि\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nअतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…\nलग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा \nआपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम,\nलग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन \nसाथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.\nतुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला\nहा दिवस असाच अविस्मरणीय राहो.\nआनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nसुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे\nफुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमी देवाकडे प्रार्थना करते की,\nतुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,\nआनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nबहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nचंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन\nआनंदाने भरलेले राहो आपले जीवन\nलग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..\nतुमची जोडी नेहमी खुशीत राहो,\nतुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,\nप्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nलग्न म्हणे स्वर्गात ठरतात\nलग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात\nहा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे\nचांगल्या लोकांचे चांगले क्षण,\nचांगल्या लोकांचा चांगला सहवास,\nतुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो\nपरमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो\nदोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nस्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन\nफुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन\nएकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम\nहीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम \nCategories शुभेच्छा संदेश, स्टेटस/ कोट्स Post navigation\n1000+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi\nPingback: भावाला-वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-february-2021/", "date_download": "2022-09-28T08:45:40Z", "digest": "sha1:SCBBEWDQK2FBTDJOBSHFLCQJW2EIS23K", "length": 13919, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 04 February 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nआंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेद्वारे (UICC) दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.\nआंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिन 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.\nअमेरिकेने रशियाबरोबर न्यू स्टार (स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी) अण्वस्त्र शस्त्र नियंत्रण करार पाच वर्षांसाठी वाढविला आहे.\nजलशक्ती मंत्रालयाने ‘गोवर्धन’ योजनेवर युनिफाइड पोर्टल सुरू केले.\nपश्चिम बंगालमध्ये वनविभागाने प्रथमच जल पक्ष्यांची जनगणना केली.\nअंदमान आणि निकोबार बेटे देशातील कोविड -19 मुक्त देशातील पहिले राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश बनले आहेत.\nPGIMER चंदीगडने “PGI ॲम्प्युटी क्लिनिक” सुरू केले, जे भारतातील असे पहिले क्लिनिक देखील आहे. क्लिनिकची स्थापना ही संस्थेच्या विविध तज्ञ आणि विभागांचा संयुक्त प्रयत्न आहे जे रुग्णांना सामाजिक, मानसिक आणि शारीरिक सहाय्य देण्यास वचनबद्ध आहेत.\nमहिला व बाल विकास मंत्रालयाने नुकतीच नारी शक्ती प्लास्का-2020 अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत वाढविली. अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.\nनिवडणुकीत महाराष्ट्राचे माजी क्रीडामंत्री आशिष शेलार यांचा पराभव करून अजय सिंग यांना बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (BFI) अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली.\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 (NFSA), (एनएफएसए) नुसार, रेशनकार्डच्या देशव्यापी पोर्टेबिलिटीसाठी वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) योजना देशात राबविली जात आहे. आतापर्यंत ही सुविधा 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात उघडली गेली असून त्यामध्ये सुमारे 69 कोटी लाभार्थी आहेत, ज्यात देशातील एनएफएसए लोकसंख्येच्या जवळपास 86% लोकसंख्या आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (CB Ahmednagar) अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-26-june-2021/", "date_download": "2022-09-28T08:49:27Z", "digest": "sha1:GTXITPRZMZPRFHUNMIJBNX3FRWTBRPO7", "length": 13744, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 26 June 2021 - Chalu Ghadamodi 26 June 2021", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) तांत्रिक समितीने रामगड विश्‍धारी वन्यजीव अभयारण्य राजस्थानला चौथा व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या विकास, बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल या वेगवेगळ्या टप्प्यांवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यास बंधनकारक केले आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी हे व्हिडिओ NHAIच्या “डेटा लेक” पोर्टलवर जतन केले जातील.\n2021 मध्ये, भारतीय हवामान विभाग (IMD) मुंबईसह महाराष्ट्रात सात नवीन डॉपलर रडार बसवण्याची योजना आखत आहे.\nभूतानने भारताच्या सहकार्याने टॅक्स इंस्पेक्टर विथ बॉर्डर्स (TIWB) कार्यक्रम सुरू केला.\nडिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने “पिनाका” रॉकेटच्या विस्तारित श्रेणी आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली आहे.\nकॅबिनेटने भारत व सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स यांच्यात कर वसुलीसाठी माहिती व सहाय्य एक्सचेंज या करारास मान्यता दिली.\nश्रीनगरसह सर्व 15 काश्मीर व्हॅली रेल्वे स्थानके आता भारतीय रेल्वेच्या 6021 स्टेशन वाय-फाय नेटवर्कशी एकत्रित झाली आहेत.\nपुरातत्वशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने इस्रायलमध्ये नवीन मानवी प्रजाती शोधल्या आहेत ज्या मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील हरवलेला तुकडा मानला जात आहेत.\nशिक्षण राज्यमंत्री श्री संजय धोत्रे यांनी कोविड -19 साठी एक रॅपिड अँटीजेन टेस्ट किट लाँच केले.\nकोविड -19 लस सुरक्षितपणे साठवण्यासाठी कोल्ड साखळी सुविधा निर्माण करण्यासाठी जपान भारताला 10 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्यास तयार आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (NABCONS) नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये 86 जागांसाठी भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/election-announced-for-10-seats-of-maharashtra-legislative-council-122052700056_1.html", "date_download": "2022-09-28T10:04:19Z", "digest": "sha1:VQL5BPJUF45IRTKPDWBNPQSGZOQWHASX", "length": 21597, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर - Election announced for 10 seats of Maharashtra Legislative Council | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडित\nमालमत्ता कराच्या पावत्या दाखवत सोमय्यांनी परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं\nबुलढाण्यात बायकोच्या विरोधात नवऱ्याचं उपोषण\nलग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला भीषण अपघातात चौघांचा मृत्यू\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्रातील विधानपरिषदेचे 10 सदस्य तसेच उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण 20 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. या रिक्त होणा-या जागांसाठी येणा-या‍ 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 7 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ 2 जानेवारी 2022 रोजी संपूष्टात आलेला आहे. सदरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे.\nविधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना दि. 2 जून, 2022 रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख 9 जून, 2022 पर्यंतची आहे. अर्जांची छाननी 10 जून, 2022 रोजी होणार असून, 13 जून, 2022 पर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 20 जून 2022 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणाार असून, त्याचदिवशी सायंकाळी 5.00 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.\nसंबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी संबंधित अधिका-यांना सर्व आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाकडून दिले गेलेले आहेत.निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे़ याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nशिवसेना कोणाची हे कसं ठरवणार\nसुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नवं वळण आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कालच्या घडामोडींवर निवडणूक आयोगानेही प्रतिक्रिया दिली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देणे किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर निर्णय देताना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल,' असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.\nICC Rankings: हरमनप्रीत कौरने चार स्थानांची झेप घेतली, टॉप 5 मध्ये शामिल\nइंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला आहे. या मालिकेत 221 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती करत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी स्मृती मानधना एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.\nNations League: इटली नेशन्स लीग फायनलमध्ये इंग्लंड आणि जर्मनीत बरोबरी\nसलग दुसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरू न शकलेल्या इटली फुटबॉल संघाने हंगेरीचा 2-0 असा पराभव करून नेशन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.इटलीकडून जियाकोमो रास्पादोरी आणि फेडेरिको डीमार्को यांनी गोल केले. पुढील वर्षी जूनमध्ये नेदरलँड्समध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत इटली, नेदरलँड आणि क्रोएशिया यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.पोर्तुगाल आणि स्पेनचा एक संघ देखील असेल, ज्यांना मंगळवारी एकमेकांशी खेळायचे आहे.\nMyanmar: म्यानमारचा बहुतांश भूभाग एनयूजीने व्यापला\nम्यानमारमध्ये राष्ट्रीय एकता सरकार (NUG) नावाचे पर्यायी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी एनयूजीने लष्करी राजवटीविरुद्ध संघर्षाची घोषणा केली होती. म्यानमारच्या लष्कराने निवडून आलेल्या प्रतिनिधींना हुसकावून लावत 1 फेब्रुवारी 2021 रोजी सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. अनेक बंडखोर गट देशाच्या विविध भागात सशस्त्र युद्ध लढत आहेत. NUG ची स्थापना माजी सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीशी संबंधित नेत्यांनी केली होती.\nHardik Pandya: हार्दिक पांड्या पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना भेटला,शेअर केला व्हिडीओ\nटीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी (25 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात अंतिम भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला.या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sudhirmungantiwar.com/", "date_download": "2022-09-28T08:48:32Z", "digest": "sha1:ABXFJHOQPV4X6ET6DXBMTETYFINOTNPO", "length": 5914, "nlines": 75, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Sudhir Mungantiwar | Ex Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra", "raw_content": "\nवने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य\nदै मुंबई तरूण भारत व द हॅबिटाट ट्रस्ट यांच्या स्पिसिज ॲंड हॅबिटाट्स अवेअरनेस प्राेग्रामची निर्मिती करणाऱ्या टिमने सदिच्छा भेट घेतली.\nदै मुंबई तरूण भारत व द हॅबिटाट ट्रस्ट यांच्या स्पिसिज ॲंड हॅबिटाट्स अवेअरनेस प्राेग्रामची निर्मिती करणाऱ्या टिमने सदिच्छा भेट घेतली.\nदै मुंबई तरूण भारत व द हॅबिटाट ट्रस्ट यांच्या स्पिसिज ॲंड हॅबिटाट्स अवेअरनेस प्राेग्रामची निर्मिती करणाऱ्या टिमने सदिच्छा भेट घेतली.\nकर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडून कानउघडणी \nब्ल्यू लाइनमुळे ४५० हे. क्षेत्र बाधित\nवनकर्मियों को अब पुलिस जैसे लाभ\nपंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या राजकीय जीवनावर आधारित मोदी @20 कार्यक्रम संपन्न\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे विविध वास्तूंचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न.. | २१ सप्टेंबर २०२२\nचिंतामणी ग्रुप ऑफ इंस्‍टीटयुटतर्फे सत्‍कार समारंभ संपन्न.. | १६ सप्टेंबर २०२२\nवनकर्मचाऱ्याला मिळणार भरीव लाभ...\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nराज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १५ जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहेत. पाण्याची भीषण टंचाई या जिल्ह्यांमध्ये आहे. जनावरांना पुरेसा चाराही मिळत नाही...\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार\nसंत साहित्याचा चिंतनशील अभ्यासक गमावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://wishesmarathi07.com/vastu-shanti-wishes-in-marathi/", "date_download": "2022-09-28T09:19:49Z", "digest": "sha1:LXUYHN742RWSMWQDEX2FGQWVQXOSVGFB", "length": 23088, "nlines": 250, "source_domain": "wishesmarathi07.com", "title": "151+ नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा Vastu Shanti Wishes In Marathi", "raw_content": "\n151+ नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा Vastu Shanti Wishes In Marathi\n151+ नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा Vastu Shanti Wishes In Marathi\nVastu Shanti Wishes In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये वास्तुशांतीच्या या खास दिवसासाठी काही शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं मग ते छोटासा किया मोठा असा प्रत्येकाचं स्वतःचं घर हे प्रत्येकाला पाहिजे असतं. Vastu Shanti Wishes In Marathi 2022 बघता बघता आज तुमचं स्वतःचं घर झालं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देत आहे\nदिवसांपासून तुम्ही छोट्याश्या घरात राहत होते आणि आज तुमचं छोटसं कोयना स्वतःचं घर झालं. नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी संदेश जर तुम्ही नवीन घराच्या शुभेच्छा बघत असाल म्हणजेच वास्तुशांतीसाठी तुम्ही काही शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.. Vastu Shanti Status In Marathi घर हे आठवण प्रेमाने आनंदाचे असते आणि हे तुमचे झाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करत आहे. आज तुम्ही तुमच्या नवीन घरात प्रवेश घेत असेल तर मी तुम्हाला या शुभेच्छा पाठवत आहे\nतुमच्या या नवीन घरांमध्ये आकांक्षा आणि सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करुन सांगतो कि तुम्हाला हे नवीन घर खूप सारे सुखाने नांदू तुम्ही त्या नवीन घरात. नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी स्टेटस मेहनतीने केलेला तुमच्या या नवीन घराला खूप साऱ्या शोभा वाढवू तुमच्या नवीन घरात प्रवेश झाला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि यशाच्या नवीन पायरीवर तुम्ही असेच चढत राहा..Vastu Shanti Quotes In Marathi मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला वास्तुशांतीच्या दिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तर त्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडत त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात..\nआमच्या शुभेच्छा नेहमीच आपल्यासमवेत असतात..\nआपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो\nहि ईश्वर चरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा\nआपल्या नवीन घराबद्दल अभिनंदन,\nत्याच प्रकारे आपली सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण झाल्या आहेत..\nघर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते,\nआणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..\nआमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतात\nआपण आपल्या नवीन घरात आनंदी राहा..\nआपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो\nहि ईश्वर चरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nनवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा,\nआपल्या नवीन घरात आपल्याला खूप आनंद आणि समृद्धी मिळेल,\nही माझी ईश्वराची इच्छा आहे..\nमेहनतीने केले घर आम्ही उभे,\nआपण येऊन याची शोभा आणखी वाढवावी..\nआपल्या नवीन घरासाठी अभिनंदन.\nआपण नवीन घर शुभेच्छा\nआणि सर्व अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि आनंदी राहा..\nनवीन घरासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा,\nआयुष्यात खूप यशस्वी व्हा,\nआणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हि सदिच्छा..\nघराचे प्रवेश तुमच्यासाठी चांगले आहे.\nफक्त पुढे जा आणि आपली स्वप्ने पूर्ण करा..\nतुमच्या नवीन घरासाठी तुम्हाला शुभेच्छा,\nअशाच प्रकारे पुढे जात रहा आणि यशाच्या नवीन पायर्‍या चढत रहा..\nआपल्या स्वप्नाच्या घरात आपले सर्व स्वप्न पूर्ण होवो\nत्यासाठीच नवीन गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nनवीन घरासाठी अनेक अभिनंदन आणि शुभेच्छा,\nआपली अशी सर्व स्वप्ने सत्यात उतरली,\nआणि घराचे प्रवेश आपल्यासाठी चांगले आहे..\nआपल्या नवीन घरासाठी मनापासून शुभेच्छा,\nतुमच्या नवीन घरात खूप आनंद आला..\nनवीन घरात सुखशांती सद्भावना यांनाच चित्ती थारा द्यावा\nमनीच्या इच्छांना वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतो..\nतुमच्या अंगणात नेहमीच आनंद असतो,\nआपल्या गृह प्रवेशसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा..\nनवीन घरासाठी अनेक शुभेच्छा,\nआनंदी रहा आणि आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरवा..\nआपले नवीन घर आपल्याला बऱ्याच आंनदी आठवणी देवो हि सदिच्छा,\nआणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nगृह प्रवेशाच्या शुभ प्रसंगी मी यासाठी प्रार्थना करतो\nते सुख आणि समृद्धी आपल्या घरात सदैव अस्तित्त्वात असते\nआणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल..\nनवीन घरासारखे एक नवीन स्वप्न,\nनवीन स्वप्ने सजवून आणि ती खरी ठरवत रहा,\nआपल्या नवीन घरासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..\nनवीन घरात सुखशांती सद्भावना यांनाच चित्ती थारा द्यावा\nमनीच्या इच्छांना वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतो…\nमेहनतीने केले घर आम्ही उभे,\nआपण येऊन याची शोभा आणखी वाढवावी..\nवास्तू ला घर बनवणे कठीण असते,\nआपण आपल्या वास्तू ला नेहमी घर बनवून ठेवो हि\nसदिच्छा आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nनवीन घरासाठी आपल्याला लाखो शुभेच्छा,\nआयुष्यात खूप यशस्वी व्हा,\nआणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हि सदिच्छा…\nआपले नवीन घर आपल्याला बऱ्याच आंनदी आठवणी देवो हि सदिच्छा,\nआणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो हि ईश्वर\nचरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nघर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते,\nआणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..\nमाझे घर ते मजला आपुले वाटे जिथे निवारा सुखद वाटतो, व्यवहाराचा रुक्ष\nमुखवटा घरात शिरता गळून पडतो” गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\n“घर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते,\nआणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..\nआपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो हि ईश्वर\nचरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआज गृहप्रवेश केल्यावर तुमची\nवास्तू तुमचे “घर” बनो हीच सदिच्छा..\nभावनिकरित्या, एखाद्या व्यक्तीला त्याच्या जन्माच्या भूमीशी जोडले जाते.\nतो फक्त मानव आहे…\nराजकारण हे दंडाच्या बळावर किंवा मनाच्या चांगुलपणा वर करता येत नाही\nते बुद्धीच्या कासारातीवर कराव लागत..\nएखाद्याला बर होण्यासाठी कळू\nस्वप्न एका नव्या वास्तूचे,\nसाकार झाले आपल्या आशीर्वादाने,\nकार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे,\nयोजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,\nतोरण या वास्तूवर चढावे,\nरंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी, सहवासाने..\nमेहनतीने केले घर आम्ही उभे,\nआपण येऊन वाढवावा त्याचा आनंद\nनवीन घराच्या पुजेचे देतो आम्ही आमंत्रण\nउपस्थित राहून आनंदी करा आमचे जीवन..\nछत्रपती संभाजी महाराज विचार\nकृपया इकडे पण लक्ष द्या\nआपण वरील लेखामध्ये वास्तुशांतीच्या या खास दिवसासाठी काही शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितले… नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं प्रत्येकाचे एक स्वतःचे हक्काचे घर असावे… Vastu Shanti Wishes In Marathi ते स्वप्न आज तुमचा आज पूर्ण झाल्या त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो.\nतुमचा नवीन घरांमध्ये तुम्हाला खूप सार्‍या स्वप्न आणि आकांक्षा तुमचं पूर्ण हो. नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी संदेश तुमच्या नवीन घरांमध्ये तुम्हाला खूप सारे सुख लाभो आणि तुमच्या अजून काही अपेक्षा असतील त्या देखील पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. Vastu Shanti Status In Marathi बरेच दिवस तुम्ही ता छोटा घरात राहत होते परत दिवस तुम्ही कष्ट करत होते आणि आजचा कष्टाला तुम्हाला फळ मिळालेला आहे.\nवास्तुशांतीच्या दिवशी सर्वजण आपल्या घराची वास्तु ची पूजा करत असतात. नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी स्टेटस आपल्या घराला ते लाइटिंग देखील लावत असतात. Vastu Shanti Quotes In Marathi वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भोजनाचा देखील ते आयोजन करत असतात वास्तुशांतीच्या दिवशी आपण भेटवस्तू घेऊन देखील जात असतो.\nभाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत Bhaubeej Wishes In Marathi\n501+ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा New Year Wishes in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-28T09:53:04Z", "digest": "sha1:EAYY3IATEDE2ERQUR4C5P4XQH5JVQOIP", "length": 6935, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "सकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: सकारात्मक भावनांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो\nप्रेरणादायी /Motivational / मानसशास्त्र\nनकारात्मकतेवर कंट्रोल ठेऊन सकारात्मकता कशी वाढवाल\nया वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले. या काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी काय करावे.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/photo-gallery/photo-ssc-results-website-hangs-parents-with-students-teachers-awaiting-results/316876/", "date_download": "2022-09-28T09:20:39Z", "digest": "sha1:NJAG6MFAR5WXKBM54K6PKR4DUDHXDJU4", "length": 10145, "nlines": 180, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Photo: SSC results website hangs, parents with students, teachers awaiting results", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Photo: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत\nPhoto: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत\nतांत्रिक बिघाड असून वेबसाइट सुरुळीत करण्याचे काम सुरु असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे\nPhoto: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या दोन अधिकृत वेबसाइट सुरु होत नसल्याने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक दहावी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. ( SSC results website hangs, parents with students, teachers awaiting results) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र २ तास होऊन गेले असतानाही निकालाची वेबसाइट सुरू झालेली नाही. दहावी निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्याची माहिती दहावी बोर्डाकडून देण्यात आली असून हा तांत्रिक बिघाड असून वेबसाइट सुरुळीत करण्याचे काम सुरु असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. (छायाचित्र – प्रज्ञा घोगळे)\nविद्यार्थी आणि पालकांनी निकाल पाहण्यासाठी शाळांच्या बाहेर गर्दी केली आहे.\nविद्यार्थी आणि पालकांनी निकाल पाहण्यासाठी शाळांच्या बाहेर गर्दी केली आहे.\nविद्यार्थी तसेच पालक दहावीचा निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहेत.\nविद्यार्थी तसेच पालक दहावीचा निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहेत.\nपुढील तासाभरात विद्यार्थ्यांच्या हाती निकाल मिळेल असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.\nपुढील तासाभरात विद्यार्थ्यांच्या हाती निकाल मिळेल असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.\nSSC निकालाची वेबसाइट हँग झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.\nSSC निकालाची वेबसाइट हँग झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.\nMumbai University merit list: सेंट झेवियर्सच्या कला विभागाची कट ऑफ सहा टक्क्यांनी वाढली\nMumbai University merit list: सेंट झेवियर्सच्या कला विभागाची कट ऑफ सहा टक्क्यांनी वाढली\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nचंपासिंह थापांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का\nकाँग्रेसमध्ये पुन्हा सचिन पायलट – अशोक गहलोत यांच्यात राजकीय संघर्ष\nतानाजी सावंतांच्या वक्तव्यावर धनजंय मुंडेंची टीका\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\nउच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवनात जबरदस्त जल्लोष\nभारतातील ‘ही’ 5 पर्यंटनस्थळं आहेत महिलांसाठी सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/08/31/weight-loss-tips%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-28T10:28:49Z", "digest": "sha1:FM3CRZEMABJAXTOLHDRR5UH3WZMN3SDM", "length": 28844, "nlines": 408, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "Weight Loss Tips:'या' पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी - Sinhgad Express News", "raw_content": "\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nWeight Loss Tips:’या’ पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी\nWeight Loss Tips:’या’ पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी\nमुंबई : आजाच्‍या झाकीच्‍या वरच्‍या आरोग्‍यकडे दुर्लभ असती. अनेक शारीरिक अडचणी निर्माण होतात. थायमधिल एक महिन्याची बायको फॅट (पोटाची चरबी). फक्त पुरुषांचेच नाही तर मादीचे पोट फाटून दुखते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता. आणि धुंच नही तर उकललं पाणी, मैदानी चहा, व्यायाम, असे अनेक उपाय तुम्ही करता. विशेष अभ्यासक आले आहेत. ना साबुदन्यामुल पयकेल लथपना काम करन्यासठी उत्तम आह. (साबुदाणा वजन कमी करण्यासाठी चांगला आहे)\nसाबुदाणा मिड (साबुदाणा) प्रथि, कलशी, लोह, मॅग्नेश माती आणि पोटॅश मेमरी पोषक घटक वेगळे. येसोबुच या मेडे कलरेजचे प्रामाणिककीही आधुन येते.म्हणून आज जानून घेवचे लाभार्थी आले.\nलथापन कमीम कार्यसाथी कर साबुदाण्याचं (वजन कमी करण्यासाठी साबुदाणा चांगला आहे)\n– अनेक का कमी वजन करन्यासाथी आप आहार मध्य करू शक नही. यमुई तुम्‍ही तर काम्‍त होतम् पण तुम्‍ही ऐकन कमकुवत हो सकटा हो. साबुदाणा युक्त केळी मिळाल्यास आरोग्यदायी अभ्यास करून वजन कमी करता येईल.\n– वजन कमी होणे (वजन कमी होणे) किंवा पोटाच्या समस्येमुळे अनेक त्रास होतील. आशा परीथीत साबुदाणा खल्याशी संबंधित सेलमध्ये कोणताही वाद होत नाही. यासाठी साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे barob किंवा मध्यम प्रत्यक्षात फायबर आपण potchya समस्या kamin.\n– साबुदाणा खण्लायने तुम्हाला पुन्हा-पुन्हा अन्नाम खान्याची इच्छा व्हायची इच्छा नाही. याचे महंजे साबुदाणा खाल्‍याने दिवसभर शिल्लक मिळत असे. खरं तर, तुमचे पोट कॅलरींनी भरलेले आहे. तुला मालाची पर्वा नाही, तू काही खात नाहीस. (वजन कमी करण्याच्या टिप्स)\n– कॅशिया रुग्नसाठी साबुदाण्याची खिचडी खूप मोहक असते. किंवा, खरं तर, पोचेत आणि लोह लेह लेह लेह लेह लेह थावेते.\nया 7 गोष्टी खात असल्याने चेहरा होतोय खराब, आताच खाणं बंद करा\nअॅसिडिटीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका कॅन्सर वाढवणाऱ्या ‘या’ 26 औषधांवर बंदी\nYoga and Intimate Health: सेक्स लाईफची समस्या दूर करतील ही 5 योगासने\nहार्ट अटॅक टाळायचा असेल तर ‘या’ वयापासूनच Cholesterol ची पातळी तपासणं करा सुरू\nसोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव\nसुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत… ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nApple iPhone 14 Pro: iPhone 14 Pro फोनमध्ये सापडल्या त्रुटी, युजर्सकडून तक्रारी प्राप्त; जाणून\nप्रेमात GirlFriend कडून ‘गुलीगत’ धोका, फेसबुकवर लाईव्ह करत तरूणाने…\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nApple iPhone 14 Pro: iPhone 14 Pro फोनमध्ये सापडल्या त्रुटी, युजर्सकडून तक्रारी प्राप्त; जाणून\nप्रेमात GirlFriend कडून ‘गुलीगत’ धोका, फेसबुकवर लाईव्ह करत तरूणाने…\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nApple iPhone 14 Pro: iPhone 14 Pro फोनमध्ये सापडल्या त्रुटी, युजर्सकडून तक्रारी प्राप्त; जाणून\nप्रेमात GirlFriend कडून ‘गुलीगत’ धोका, फेसबुकवर लाईव्ह करत तरूणाने…\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nApple iPhone 14 Pro: iPhone 14 Pro फोनमध्ये सापडल्या त्रुटी, युजर्सकडून तक्रारी प्राप्त; जाणून\nप्रेमात GirlFriend कडून ‘गुलीगत’ धोका, फेसबुकवर लाईव्ह करत तरूणाने…\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-09-28T09:53:23Z", "digest": "sha1:IGNZ5ZJYVBP6NQZI2T5QUTPD3NM2FH77", "length": 4251, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय रेल्वेगाड्या - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nविभागानुसार भारतीय रेल्वेच्या प्रवासी गाड्या‎ (१ क)\nभारतातील नामांकित रेल्वेगाड्या‎ (५ क, ९९ प)\n\"भारतीय रेल्वेगाड्या\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nलोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०२१ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2015/03/blog-post_17.html", "date_download": "2022-09-28T10:10:46Z", "digest": "sha1:XP2FSTEK55XMSDIQXNUFHAT4WUO2GZOE", "length": 3845, "nlines": 100, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "मनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा!", "raw_content": "\nHomeकुछ पन्ने...मनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा\nमनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा\nमनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा\nत्यावर लोंबते आहे एक कडी.. गंजलेली\nमग अनेक वर्षांतून एखादवेळी.....\nत्या कडीखालचा चट्टा केविलवाणा भासतो.\nमनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा\nत्याला कान नाहीत, त्याला मल्हार ऐकू येत नाही...\nत्याला दिसत नाही ओघळणारी, डोळ्यांतली असाह्य्यता\nत्याच्या उंबर्‍याशी अनेक आर्जवं कोमेजली आहेत.\nतो तसाच ठाम उभा आहे... त्याच्या निर्णयाशी.\nठोठवला गेल्याली जखम लख्ख मिरवत\nमनाच्या तळाचा बंद दरवाजा..\nकडी बिचारी निपचीत आहे..\nपलीकडे नव्हतीच हालचाल कधी\nकुठे काही संपत आहे\nमनाच्या तळाशी, एक बंद दरवाजा...\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2022-09-28T10:39:57Z", "digest": "sha1:U3R5DBE2O5JJJO647DXKJGGGX7CTVGEH", "length": 3466, "nlines": 102, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "हा क्षण जादुई आहे", "raw_content": "\nHomeहा क्षण जादुई आहे\nहा क्षण जादुई आहे\nहा क्षण जादुई आहे\nइथे फक्त मी आहे\nओघळतेय इथे लख्ख दुपार पानापानातून\nजातेय वाट फुटेल तिकडे पसरत..\nमाझ्या अवती भोवती गळून पडलेत\nएखाद्या जुन्या पुराण्या खोडाला\nबिलगतंय एक नवं कोवळं आयुष्य..\nह्या क्षणाला फुटलेले धुमारे\nमी तो वाळलेला क्षण आहे\nहा क्षणच जादुई आहे\nआणि इथे फक्त मी....\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2022-09-28T10:31:11Z", "digest": "sha1:DG77QQ7THCKBRNATVSS5LRZ5DKVKJQZM", "length": 3365, "nlines": 101, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "दागिना", "raw_content": "\nसोडून दिलेल्या को-या पानांवर\nलिहिणार होते काही कविता...\nवेळेच्या काट्यानेच कधी, दिली नाही उसंत\nनाही टिपली पानगळ, टिपला नाही वसंत\nआता मी ती सगळी कोरी पानं, एकत्र करून\nघडवलीय वही.. एक, स्वच्छ, कोरीपान वही\nआणि जपते तिला जिवापाड.. तसाही\nमाझ्याकडे एक तेवढाच तर आहे,\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/blog-post_37.html", "date_download": "2022-09-28T09:53:16Z", "digest": "sha1:VKX6F2OKW6B5FX5VUTYTHNAF723QGMBM", "length": 13048, "nlines": 214, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कर्जत मधील आरोग्य सेवा कधी होणार सुदृढ", "raw_content": "\nHomeकोकणकर्जत मधील आरोग्य सेवा कधी होणार सुदृढ\nकर्जत मधील आरोग्य सेवा कधी होणार सुदृढ\nकर्जत मधील आरोग्य सेवा कधी होणार सुदृढ\nअभिनेते राहुल वैद्य यांचा सवाल\nमुंबई -पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण आणि तिसरी मुंबई म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातो असा कर्जत तालुका, या तालुक्यातील आरोग्य सेवा कधी सक्षम होणार असा प्रश्न कर्जत मधील रहिवाशी अभिनेते राहुल वैद्य यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.\nकर्जत येथील ज्ञानदीप सोसायटी परिसरातील रहिवासी पण सध्या मुद्रे येथील नेमिनाथयेथे वास्तव्य असणारे अँड संदीप साळवी ह्यांचे दुःखद निधन झाले.वय अवघे 36 मृत्यूचे कारण हार्टअटॅक.त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगी,आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.\nहे वय नक्कीच जाण्याचे नाही...हा धक्का त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना आहेच तसाच आपणा सगळ्यांसाठीही आहे. हे वय भविष्यातील कल्पना सत्यात उतरवण्यासाठी झगडण्याचे वय,ती उद्दिष्टे नजरेत भरून धावपळ करण्याचे वय,आई वडिलांनी मुलासाठी बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे वय,आई वडिलांबरोबर पत्नी आणि मुलीचे भविष्य मार्गी लावण्याचे वय,पण नियतीच्या एका फटक्याने सगळे उध्वस्त झाले.\nखरं तर हा विषय अशा पद्धतीने मांडणे बरोबर नाही अशी खंत राहुल वैद्य यांनी व्यक्त केली पण आरोग्यव्यवस्थे वर प्रश्न उभा करणारा हा विषय आहे,\nकर्जत सारख्या प्रगत आणि सेकंड होम साठी प्रसिद्ध असलेल्या गावी,केवळ वेळच्या वेळी चांगले उपचार मिळाले नाही आणि तशा प्रकारची उपचार व्यवस्थाच नाही ह्यामुळे एका होतकरू वकिलाचा मृत्यू अवघ्या 36 व्या वर्षी होतो हयासारखे दुर्दैव नाही.\nकर्जत मध्ये जी काही हॉस्पिटल झालीत ती अगदी अलीकडच्या काळात, उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत न बोललेच बरे, अगदी हाताच्या बाहेर गेले की मुंबई किंवा पुणे गाठा असे आजारी व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगितले जाते.अशी कित्येक उदाहरणे आज मितीला कर्जत मधे झाली आहेत.त्यामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या जीवाला मुकावे लागले आहे.\nमाझा प्रश्न प्रशासन आणि आतापर्यंतच्या झालेल्या आणि आत्ताच्या असलेल्या लोकप्रतिनिधी यांना आहे. मग ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा आमदार, खासदार असोत.राजकारण करा पण ते आरोग्यव्यवस्थे मधे नको.चांगले हॉस्पिटल त्यामध्ये सगळ्या अद्ययावत सुविधा , कोणतीही मोठी शस्त्रक्रिया तिथे होईल अशी उपकरणे व डॉक्टर, हे प्रत्यक्षात कधी साकार होईल.ह्याचे ठोस उत्तर मिळायला हवे.\nकर्जत तालुक्यात जागा जमिनीचे दर वाढले पण त्या हिशोबाने आरोग्य सुविधांचे काय \nमाझी सर्व पक्षाच्या नेत्यांना कळकळीची विनंती आहे की निदान ह्या प्रश्नासाठी तरी आपण सगळे एकत्र येऊ शकणार नाही का आरोग्य व्यवस्थेसाठी सुद्धा कर्जतचे नाव अग्रणी असावे असे उपाय आता करायला हवेत..तसे होईल का आरोग्य व्यवस्थेसाठी सुद्धा कर्जतचे नाव अग्रणी असावे असे उपाय आता करायला हवेत..तसे होईल का बघा विचार करून आणि आपणही व्यक्त व्हा...\nतीच खरी श्रद्धांजली असेल संदीप साळवी ह्या तरुण वकिलाला अशी भावुक पोस्ट राहुल वैद्य सोशल मीडियावर टाकली आहे.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/09/blog-post_460.html", "date_download": "2022-09-28T09:43:44Z", "digest": "sha1:EZJSJF5L6PSHKPAU77XEQWAXEMBG5FWW", "length": 14165, "nlines": 81, "source_domain": "www.marathatej.com", "title": "शिंदे, फडणवीसांमुळे संभाजीनगरकरांना 'अच्छे दिन'; पाणी मिळणार, रोजगाराच्या संधीही वाढल्या : विजय औताडे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादशिंदे, फडणवीसांमुळे संभाजीनगरकरांना 'अच्छे दिन'; पाणी मिळणार, रोजगाराच्या संधीही वाढल्या : विजय औताडे\nशिंदे, फडणवीसांमुळे संभाजीनगरकरांना 'अच्छे दिन'; पाणी मिळणार, रोजगाराच्या संधीही वाढल्या : विजय औताडे\nऔरंगाबाद (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याच्या राजधानीचे शहर असूनही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात येथील पाणी प्रश्न मार्गी लागू शकला नाही. उलट आधी जेवढे पाणी मिळायचे त्यातही कपात व्हायला लागली. आत दिवसाला एकदा पाणी यायला लागले. मात्र, आता एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने लक्ष घातल्याने येथील पाणी प्रश्न निकाली लागण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून महारोजगार मेळावा घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ही संभाजीनगरकरांसाठी नव्या बदलाची नांदीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी सरकार याबाबत करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले आहेत.\nछत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न राज्यभर गाजत आहे. कित्येक दिवस शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी येत होते. याबाबत खूपच ओरड सुरु झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरात सभा घेऊन पाणी योजनेबाबत मोठ-मोठ्या घोषणा केल्या. पाणीपट्टी देखील अर्ध्यावर आणण्याचे जाहीर केले. पण प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी झालीच नाही. अर्थात, तत्कालिन मुख्यमंत्र्यांना ही सभा पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत काढलेल्या मोर्चामुळे घ्यावी लागली होती. एवढा मोठा मोर्चा निघूनही तत्कालीन सरकारला संभाजीनगरकरांचा आक्रोश दिसला नव्हता, हे दुर्दैवच.\nपण आता हे चित्र बदलण्याची अपेक्षा वाढली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरात आल्यावर पाण्याच्या मुद्द्यावर आढावा घेतला. जुन्या आणि नव्या पाणी योजनेला पैसे कमी पडू न देण्याची ग्वाही दिली. ही योजना लवकर पूर्ण न होण्यास महापालिकेत सत्ता राहिलेल्या पक्षाच्या सांगण्यावरुन काम करणारे अधिकारी जबाबदार आहेत. हेच अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनले आहेत. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने ही योजना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वाटत आहे. पाणी योजना लवकर न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार असल्याचे मागच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मात्र, तो सुका दम ठरला होता. आता मात्र, एकनाथ शिंदे यांनी संबंधित कंत्राटदाराला तंबी भरली असून, बोलले ते करेल अशी मुख्यमंत्र्यांची ख्याती आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काम करावेच लागणार आहे. त्याचा संभाजीनगरकरांना फायदाच होणार असून, शहराचा पाणी प्रश्न निकाली लागण्याबाबत आशा उंचावली आहे, असे विजय औताडे म्हणाले.\nविशेष म्हणजे पाणी योजनेसाठी लागणार पैसाच मागच्या सरकारने वेळोवेळी न दिल्याने ही योजना रखडली होती. आता नवे सरकार तातडीने हे पैसे देत असल्याने ही योजना लवकर मार्गी लागून संभाजीनगरकरांना नियमित पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षाही विजय औताडे यांनी व्यक्त केली.\nमहारोजगार मेळावा हे योग्य पाऊल\nमहाविकास आघाडी सरकार असताना राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री एकच होते. त्यामुळे संभाजीनगर शहराला उद्योग आणि रोजगाराच्या दृष्टीने काही मिळेल, अशी अपेक्षा होती. पण पालकमंत्री म्हणून शहरात येणारे उद्योगमंत्री वेगळेच 'उद्योग' आणि पक्षश्रेष्ठींना खुश करण्यात गुंतलेले दिसत होते. मागील सरकारच्या काळात संभाजीनगरातील युवकांना रोजगाराच्या संधी तर उपलब्ध झाल्या नाहीत. उलट उद्योग बंद पडले. मात्र, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येताच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतल्याने सर्वात पहिला महारोजगार मेळावा संभाजीनगरात पार पडत आहे. यामध्ये इंजिनीअरिंग पदवी, पॉलिटेक्निक डिप्लोमा, आयटीआय तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर, दहावी, बारावी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची साधारणपणे २२८३ आणि अँप्रेंटिसशीपसाठी ३०२९ अशी एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असून, विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.ही मोठी गोष्ट असून, त्याचे स्वागत करावे तेवढे थोडे आहे, असे विजय औताडे म्हणाले.\nएवढेच नाही तर ऐतिहासिक महत्व असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा देवगिरी करण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली आहे. हे ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवात भरच पडणार आहे, असेही विजय औताडे म्हणाले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/jalna-pimpalgaon-sasthi-ambad-maratha-aarkshan-karan-gaikar-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:45:13Z", "digest": "sha1:D5M7ISR3RY7ZKJWS47O3JAOGZVT44GKL", "length": 9959, "nlines": 130, "source_domain": "lokrashtra.com", "title": "Jalna Pimpalgaon Sasthi Ambad Maratha Aarkshan Karan Gaikar - Lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nमराठा समाजाचा विकास करण्याची मानसीकता महाविकास आघाडी सरकारची नाही : करण गायकर\nमराठा समाजाचा विकास करण्याची मानसीकता महाविकास आघाडी सरकारची नाही : करण गायकर\nजालना :अंबड येथे राज्यस्तरीय मराठा समाजाच्या बैठकीमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे करण भाऊ गायकर यांनी आपली भूमिका मांडली. साष्ट पिंपळगाव येथे दहा दिवसापासून चाललेले आंदोलन आणि 5 दिवसापासून सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण त्यामध्ये 65 वर्षीय आजी बाई उपोषणाला बसल्या आहेत. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील आमदार खासदार यांच्या घरातील कोणी असे उघडयावर झोपले असते का \nअसा खोचक टोला त्यावेळी लावला त्याबरोबर या सुद्धा आपल्याच माता बघिणी आहेत मा जिजाऊ चा वारसा घेऊन संपूर्ण समाजासाठी मराठा आरक्षणाचा लढा लढत आहे. या मध्ये काही बरे वाईट घडले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकार ला परवडणार नाही. मुळात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या मंत्री मोहदया कडे आहे त्या खात्याचे मंत्री ओबीसी साठी मोर्चे काढतात. परन्तु आपण मंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी सर्व समाजाच्या प्रश्नबाबत घेतली मग जबाबदार मंत्री असताना गायकवाड आयोग बोगस असल्याचे म्हणूच कसे शकतात.\nयावरून सिद्ध होते की राज्य सरकार ला मुळात मराठा समाजाला आरक्षण देयचेच नाही. मुळात मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्या सरकार ला मान्य करायच्या नाही मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट आहे परंतु सारथी, सारथी तारादूत प्रकल्प ,अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसतिगृह असेल या मागण्या तर सरकारच्या हातात आहे. या मागण्या का पूर्ण होत नाही. एकीकडे सारथी ला निधी देता ,महाज्योतीला ला निधी देतात मग महाज्योती मध्ये ज्योतिदुत,सवित्रीदूत चालतात मग सारथी मध्ये तारादूत का नको. सारथी मधील सर्व प्रकल्प बंद केले. त्याच प्रकारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल यामध्ये नको त्या अटी घालून कर्ज मिळूच नाही.\nअशी व्यवस्था करून ठवली त्यामुळे निधी असून त्याचा उपयोग काय कुठला प्रस्तावच मंजूर होत नाही. अशी दुटप्पी भूमिका महाविकास विकास आघाडी सरकारची आहे. त्यामुळे सरकार ने सरकार च्या हातातील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात नसता ही शांतता वादळा पूर्वीची शांतता आहे. आणि ही शांतता कधी उग्र रूप धारण करेल हे सांगता येणार नाही. म्हणून मराठा समाजाच्या उपसमिती चे अध्यक्ष यांनी आंदोलकांची तात्काळ भेट घेऊन काहीतरी तोडगा काढावा.असे मत करण गायकर यांनी व्यक्त केले.\nअनुशा दांडेकरचे बिकिनीतील बोल्ड फोटो झाले व्हायरल, क्लिक करा\nअंबडमधील खेळी बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग\nशिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची खोचक टीका\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान\n…तर दारूची दुकानांवरही निर्बंध; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा\nराज्यात लॉकडाऊन कधी घोषित केला जाईल, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.gauravprakashan.com/2022/09/blog-post_54.html", "date_download": "2022-09-28T10:19:43Z", "digest": "sha1:IUBWVQDUTGJ5DEJJM3EYZHV365ILKOHJ", "length": 6832, "nlines": 68, "source_domain": "www.gauravprakashan.com", "title": "नवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा?, मुलीचा पोलिसांना जबाब", "raw_content": "\nनवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा, मुलीचा पोलिसांना जबाब\nअमरावती : खासदार नवनीत राणा यांनी एका मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये काल राडा घातला. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत जवळपास २० मिनिटे पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. या साऱ्या कालच्या प्रकरणानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत तरुणीचा शोध घेतला. मात्र संबंधित तरुणीने काही कारणांना कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेले असल्याचं पोलिसांना सांगत नवनीत राणांना तोंडावर पाडलं. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुलीचा जबाब वाचून दाखवला.\nराजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वर्षीय वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही तरुणीचा शोध घेण्यासाठी तातडीने सूत्रे फिरवली. पण त्याचदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणावरुन राडा घातला. शहरातील आंतरधर्मीय विवाह व लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर मनीष ठाकरे यांनी आपला कॉल रेकॉर्ड केला. त्याबाबत जाब विचारण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे राणा म्हणाल्या. यादरम्यान पोलीस आणि खासदार राणा यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. काल या संपूर्ण प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा झाली.\nदरम्यान, दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्‍याचे सांगून घरातून बेपत्‍ता झालेली तरुणी बुधवारी रात्री साताऱ्यात सापडली. पुणे जीआरपी आणि सातारा पोलिसांनी मुलीला गोवा एक्‍स्‍प्रेसमधून ताब्‍यात घेतले. 'लव्‍ह जिहाद'साठी या तरुणीचे अपहरण करण्‍यात आलं होतं, असा सनसनाटी आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यावेळी काही कारणांनी रागाच्या भरात मी घर सोडलं, असं तरुणीने पोलिसांनी सांगितलं. तशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना दिली.\nहे वाचा - महिला आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब आजारी : आमदार राजकुमार पटेल\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nRavishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय \nराष्ट्रीय सेवा योजना : एक लोकचळवळ..\nदुर्गा ...एक वेगळा दृष्टिकोन\nनाना पटोले यांनी दिली अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/category/%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2022-09-28T10:20:50Z", "digest": "sha1:SGPAEELQ2I62KSTNHLPGYVXYWSZ5AN7Z", "length": 2214, "nlines": 38, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "वटपौर्णिमेचे महत्व शब्दाक्षर", "raw_content": "\nMahashivratri 2022 : महादेवाची पूजा कशी करावी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि आरती\nMahashivratri 2022 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री व्रत केले जाते. यंदा महाशिवरात्री मंगळवारी म्हणजेच ०१ …\n[202२] वटपौर्णिमा/वटसावित्री व्रत माहिती, कथा, विधी\nवटपौर्णिमा वटसावित्री व्रत २०२२ माहिती, कथा, विधी वटसावित्री/वटपौर्णिमा पूजा २०२२: वट सावित्री व्रताची कथा, उपासना पद्धती, नियम, साहित्य, …\n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/rakesh-jhunjhunwala-told-pm-narendra-modi-the-secret-of-why-his-shirt-was-crumpled-mhkk-746171.html", "date_download": "2022-09-28T10:17:29Z", "digest": "sha1:5D2ZHQUF2QV3X5H2MUUCCQ2NX3IKWC2I", "length": 8341, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rakesh Jhunjhunwala told PM Narendra Modi the secret of why his shirt was crumpled mhkk - Rakesh Jhunjhunwala यांनी PM मोदींना सांगितलं चुरगळलेल्या शर्टचं सिक्रेट, काय होता तो किस्सा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nRakesh Jhunjhunwala यांनी PM मोदींना सांगितलं चुरगळलेल्या शर्टचं सिक्रेट, काय होता तो किस्सा\nRakesh Jhunjhunwala यांनी PM मोदींना सांगितलं चुरगळलेल्या शर्टचं सिक्रेट, काय होता तो किस्सा\nपंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यातला शर्टचा 'तो' किस्सा नक्की काय\nपंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यातला शर्टचा 'तो' किस्सा नक्की काय\nमुंबई : बिग बुल ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला याचं आज निधन झालं. त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अनेक दिग्गजांनी अर्पण केली. यावेळी एक किस्सा चर्चेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रकेश झुनझुनवाला यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्या फोटोवरून हा किस्सा चर्चेत आला. मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्या शर्टची खूप चर्चा झाली होती. राकेश झुनझुनवाला यांनी चुरगळलेला शर्ट घातल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. Rakesh Jhunjhunwala : 'वॉर्नर बफेट' राकेश झुनझुनवाला कोण होते नेटवर्थ ते कुटुंब जाणून घ्या ५ Interesting Facts पंतप्रधान मोदींनी त्यांनी या चुरगळलेल्या शर्टमागचं खरं कारण सांगितलं. राकेश झुनझुनवाला घरातून निघताना शर्टला कडक इस्त्री करून निघाले होते. त्यानंतर हा शर्ट चुरगळला. त्याला मी काय करू शकतो असं त्यांनी या भेटीत म्हटलं होतं. खरं तर कारण हे होतं की तो शर्टच तसा होता. मला असा शर्ट घातल्याने कोणता फरक पडणार आहे.\nमला कोणता क्लाइंट किंवा कस्टमर तयार करायचा आहे असं म्हणत त्यांनी हे हसण्यावारी नेलं होतं. पंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्या भेटीचा हा किस्सा खूप चर्चेत राहिला होता. आगामी काळात भारतात १० टक्क्यांनी मार्केटमध्ये प्रगती होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. राकेश झुनझुनवाला... शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळख, काय आहे कारण असं म्हणत त्यांनी हे हसण्यावारी नेलं होतं. पंतप्रधान मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्या भेटीचा हा किस्सा खूप चर्चेत राहिला होता. आगामी काळात भारतात १० टक्क्यांनी मार्केटमध्ये प्रगती होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. राकेश झुनझुनवाला... शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळख, काय आहे कारण राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडनीचा आजार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी सकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T09:16:11Z", "digest": "sha1:HNMNZJPYKQCSKZVYYLMDUG7AARNBFP6Q", "length": 16915, "nlines": 82, "source_domain": "news105media.com", "title": "नवसाने झालेली ही मुलगी बारावीत असताना असे काही वागते की...त्यामुळे आई वडिलांचे जे काही घडते...कदाचित - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nनवसाने झालेली ही मुलगी बारावीत असताना असे काही वागते की…त्यामुळे आई वडिलांचे जे काही घडते…कदाचित\nनवसाने झालेली ही मुलगी बारावीत असताना असे काही वागते की…त्यामुळे आई वडिलांचे जे काही घडते…कदाचित\nMay 7, 2022 admin-classicLeave a Comment on नवसाने झालेली ही मुलगी बारावीत असताना असे काही वागते की…त्यामुळे आई वडिलांचे जे काही घडते…कदाचित\n“बाबा माझ एका मुलावर जी वापाड प्रेम आहे. तो खूप श्रीमंत आहे. तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य एका छोट्याशा खोलीत काढल. मला माझा आयुष्य अस काढायचं नाही. तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून मीच माझ्या आयुष्याचा जी वनसाथी निवडला आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका तुम्ही मला शोधून परत घेऊन आला तर मी जिव देईन आम्ही लवकरच लग्न करणार आहोत” तुमची लाडकी, दिदी…\nदिलीप थरथरत्या हाताने आपल्या लेकीच पत्र वाचत होता. त्याच्या हातातून पत्रासोबत अठरा वर्षांपूर्वीचा काळ निसटून जात असल्याच त्याला जाणवल. लग्नाला ७ वर्ष झाली तरी बायकोची कुस काही उजली नव्हती. “बाबा” म्हणून ऐकायला कान हत्तीसारखे झाले होते. डॉ क्टर इलाज करून पण हाती निराशाच लागत होती…बाप होता तर नास्तिकच पण शेवटचा उपाय आणि आईच्या इच्छा म्हणून तुळजाभवानीला नवस केला.\n“तुझ्या आशीर्वादाने जर माझ्या घरात लक्ष्मीची पावल उमटली तर पायी तुला भेटायला येईन’ असा नवस केला. बोलात आणि फुलात गाठ पडली. काही महिन्यातच तुम्ही बाप होणार असल्याची बातमी बायकोने दिली. बातमी ऐकून नास्तिक बाप अस्तिक झाला. रोज मनोभावे तुळजा भवानीची पूजा करू लागला….आईचे आणि बायकोचे शेकडो नवस, प्रार्थना, पूजापाठ कामी आले होते.\nबरोबर श्रावणातल्या तिसर्‍या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला. बापाची लेकीसाठी असलेली, आजीची नाती साठीची आस संपली होती. ही आस संपायला सात वर्षांचा काळ लोटला होता. श्रावणातले ऊन पाहिल्यानंतर तणांचा जसा आकार बदलतो, ज्या प्रमाणे श्रावण चैतन्याचं वातावरण निर्माण करतो. तसाच आकार बापाच्या मनाने बदलला होता, चैतन्याच वातावरण त्याच्या आयुष्यात निर्माण झालं होतं.\nमुलीच्या आनंदात नवस फेडण्यासाठी पायीदेखील चालत गेला. चालून चालून पायाला फोड आले होते. खोलवर काटे रुतले होते, बोटातून र क्त वाहत होते पण ते सगळ मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिक होत. लेकीच्या आनंदपुढे वेदना तग धरत नव्हत्या. दीदी हळूहळू घरात लक्ष्मीची पावलं टाकू लागली. तिच्या प्रत्येक पावलाने घरातील वातावरण प्रसन्न होत होत.\nआई तर दिवसभर ताई ताई म्हणत पकडण्यातच दमून जाई. दीदीला काहीही कमी पडू नये म्हणून बापाने दुसरे अपत्य होत असून देखील जन्म न देण्याचा निर्णय घेतला. दीदीला पाच वर्ष पूर्ण होणार होती तेंव्हा दीदीचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून वर्षभरापासून पगारातून काही रक्कम बाजूला काढून ठेवत होता. आयुष्यात एकदाही केकच तोंड न पाहिलेल्या बापाने लेकीसाठी पाच किलोचा केक आणला होता.\nत्याला निमित्त होतं ते फक्त दीदीला पाच वर्ष पूर्ण झाल्याच. दीदीच्या वाढदिवसाला मी माझ्या दीदीला डा क्टर करणार म्हणून त्याने ठरवून टाकलं. त्यासाठी पुढच्या महिन्यापासून पैसेही शिक्षणासाठी बाजूला काढू लागला. दिदी पाचवी उत्तीर्ण झाली. लेकीच तोडक मोडक इंग्लिश ऐकून त्याला मोठं अप्रूप वाटत होत. अजून मेहनत करण्याची ताकद मिळत होती. तो अजून जोमाने काम करत होता. लेकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता.\nलेकही तशी हुशार होती. शाळेत कायम दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असायची. मोठेपणी कोण म्हंटल्यावर तीही “मी डॉ क्टर होणार” म्हणूनच उत्तर देत होती. नववीत असताना पहिल्यांदाच तिने प्रथम क्रमांक पटकावला. नेहमी प्रमाने शाळेने प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरविल. आपल्या मुलीचा होत असलेला सत्कार पाहून बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. डोळे सभागृहाला ओरडून सांगत होते “माझी लेकय माझी”.\nसत्कार समारंभ झाल्यावर एक दिवस अशीच डा क्टर सायबिन होऊन माझी मान उंचाव असं बजावून सांगितलं. त्यावर तिने “होय बाबा” म्हणत मानही डोलावली. दिदी दहावीला तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. आनंदाच्या भरात पूर्ण कॉलनीत पेढे वाटले. पेढे वाटताना माझी दीदी डॉ क्टर होणार हे सांगायचं विसरला नव्हता. त्याने सगळ्यांना पेढे भरवले पण त्याला कोणीच पेढा नाही भरवला…त्याने काय केले पेढा भरवायला गुण तर दिदिने मिळवलेत नाही का त्याला का म्हणून श्रेय द्यायचं…\nदिदीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विद्यालयात जाऊन महिना झाला आणि मोबाइलची मागणी केली. तो ही मोठा टच स्क्रीनचा बर का.. “घेऊ ना आपण तुला लागत आसल ना अभ्यासासाठी… त्याच्यामूळ उगाच अभ्यासात खोळंबा नको”. बाप म्हणाला. दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर तिने सरळ सरळ दहा हजाराच्या फोनला हात लावला. लेकीची इच्छा मोडू नये म्हणून तो हळूच दुकानदाराला म्हणाला आता अर्धे देतो बाकीचे पुढच्या महिन्यात देतो.\nपण दुकानदार ऐकायलाच तयार होईना शेवटी दुकानदाराने हप्त्यावर घेण्यास सांगितले. बापाच्या बटनाच्या फोनला दोन ठिकाणी रबर लावला होता. बॅ टरीला मागून कागदाची घडी लावून वापरत होता. पण….मोबाईल वर लेक मध्यरात्रीपर्यंत काही तरी करत असायची. माझी लेक अभ्यास करते म्हणत बापाला वेगळाच अभिमान वाटत होता. अकरावीला म्हणावे तसे गुण पडले नाही.\nपण पेपर आता अवघड झाले असतील म्हणून बापाने काय विचारलं नाही आणि लेकिनेही काही सांगितलं नाही. बारावीला चांगले गुण मिळवायचे म्हणून क्लास लावला. कॉलेज आणि क्लास करून आठ वाजेपर्यंत दीदी घरात यायची. आज दहा वाजून गेले तरी दीदी घरी आली नाही. क्लासमध्ये फोन केल्यावर “श्रावनी आज आलीच नाही”. म्हणून सांगितलं. ते ऐकून काय करावं आणि काय नाही त्याला समजतच नव्हतं. बायकोचे डोळे रडून रडून लाल झाले होते. आणि आत्ता त्याच्या हातात ही पत्र पडल.\n गोऱ्या बायकोत असे काय विशेष असते.. तर पहा संपूर्ण लेख\nफेसबुक ते त्या मुलाची रूम, नंतर त्या मुलीसोबत जे घडले ते पाहून…आज ती मुलगी आणि तिचे आई बाप..एकदा पहाच\nउत्सुकता म्हणून एक युवक ती गोष्ट करण्यासाठी पुण्यातल्या बुधवार पेठेत गेला…पण त्यांच्यासोबत जे काही घडले..एकदा पहाच\nकमी खर्चात घरच्याघरी सुरू करा हा व्यवसाय आणि दिवसाला कमवा १०००ते ५००० रुपये…आपण सुद्धा नोकरी सोडून सुरु कराल हा व्यवसाय\nआणि ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला…म्हणाला आता महाराष्ट्रात पुन्हा…\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B3-%E0%A4%9C/", "date_download": "2022-09-28T09:59:15Z", "digest": "sha1:CMBMQZBSXVLGFU3XJ2OAC3XHWT43MKPQ", "length": 15759, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "सर्व उपाय करूनही चामखीळ जाईना...तर तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औ षधं...फक्त करा ही कृती काही मिनिटांतच चामखीळ गळून पडेल - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nसर्व उपाय करूनही चामखीळ जाईना…तर तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औ षधं…फक्त करा ही कृती काही मिनिटांतच चामखीळ गळून पडेल\nसर्व उपाय करूनही चामखीळ जाईना…तर तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औ षधं…फक्त करा ही कृती काही मिनिटांतच चामखीळ गळून पडेल\nJuly 31, 2021 admin-classicLeave a Comment on सर्व उपाय करूनही चामखीळ जाईना…तर तुमच्या किचनमध्येच आहे यावर उत्तम औ षधं…फक्त करा ही कृती काही मिनिटांतच चामखीळ गळून पडेल\nआपल्याला माहित आहे कि जसे तीळ आपले सौंदर्य वाढवत असतात, तसे आपले सौंदर्य कमी देखील करत असतात. आपले सौंदर्य वाढवण्यासाठी नकळत तीळ सुद्धा फा य देशीर असतात पण ते जास्त प्रमाणात असतील तर ते आपल्या शरीराचे सौंदर्य कमी सुद्धा करतात. पण खरं तर तिळामुळे व्यक्ती ही आकर्षक दिसते.\nसौंदर्य खुलवणारे आणि आपल्या सौंदर्यात भर घालणारे शरीरावर असणाऱ्या तिळाकडे पाहिले जाते. तसेच अनेकदा आपण पाहतो की बऱ्याच महिला आणि मुली या मेकअप करताना कृत्रिम तीळ लावून घेत असतात. स्रिया या सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तसेच आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात. तसेच आपण आपल्या शरीरावर काळ्या किंवा लाल रंगाचे ठिपके पाहतो त्याला तीळ असे म्हंटले जाते.\nआणि तीळ सोबतच आपल्या काहींच्या शरीरावर चामखीळ आणि म स्य उठलेले दिसतात. पण ते आपल्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी उठत असतात. पेपिलोमा वि षाणू हे त्वचेवर चामखीळ येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. चेहरा, मान, हात, पाठ, पाय यावर चामखीळ येऊ शकतात. आणि मग ते आपल्या सौंदर्यात बा धा आणण्यासाठी कारणीभूत ठरतात.\nआपल्या शरीरावर चामखीळ आणि मस्या असणे ही एक प्रकारची स मस्याच बनली आहे. बऱ्याच जणांना ही स मस्या आहे आणि त्यामुळे त्रा सलेले सुद्धा अनेक जणांना पाहतो. तर हे म स्या आणि चामखीळ कशामुळे येतात हा तर प्रश्न पडतोच, तर ह्यु मन पापिलोम्मा या व्हा यरस मुळे मस्या येत असतात. ते आपल्या शरीरासाठी धो कादायक नसले तरी आपल्या शरीराचे सौंदर्य कमी करतात.\nहे येण्याचे मुख्य कारण म्हणजे पिगमें टेशन कोशिका यामुळे शरीराच्या एका भागावर काळा डाग तयार होत असतो, हा जास्तीत जास्त हात, पाय, हाताची डोके आणि हनुवटीवर आणि ओठांवर आलेला असतो अशावेळी मग आपल्यातील अनेक लोक चामखीळपासून मुक्ती हवी म्हणून लोक बर्‍याच महागड्या उ पचारांचा अवलंब करतात, तरी पूर्णपणे या स मस्येपासून मुक्ती मिळत नाही. पण चामखीळ पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही घरगुती उ पचारही करू शकतात.\nचामखीळ आणि म स्यांच्या स मस्या जर कायमस्वरूपी दूर करायची असेल तर एरंडेल तेल महत्त्वाचे आहे. तसेच आपण स्वयंपाक घरात बे किंग सो डा वापरत असतो. तर एरंडेल तेलात बे किंग सो डा दोन चुटकी मिक्स करवून घ्यायचे आणि ते मिक्स करून कॉटन बॉल करून ज्या ठिकाणी चामखीळ आणि मस्या आहेत त्या ठिकाणी ते पडू नये असे लावावे. झोपताना किंवा मध्य रात्री लावावे.\nयाचा परिणाम आपल्याला लगेच दिसून येईल. ते अगदी नैसर्गिक रित्या ग ळून पडलेले दिसेल. यावेळी कोणत्याही प्रकारचा त्रा स जाणवत नाही. चामखीळ घालवण्यासाठी अगदी घरगुती उपाय आहे आणि याच वापरामुळे चामखीळ हे एक किंवा दोन दिवसात नाहीसे होतील. तसेच चामखीळ आणि मस्या यांना स्किन ट्यु मर म्हणून ओळखले जाते.\nआपल्या त्वचेवरील असमा न वृद्धीमुळे आपल्या शरीरावर मां स तयार होत असतात. काहीवेळा चामखीळ हे काहीही उ पाय न करता नाहीसे होत असतात. आपल्या घरात जर म्हातारी आणि जुन्या विचारांचे लोक असतील तर ते चामखीळ घालवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उ पाय करत. बरीच लोक हे चामखीळ घालवण्यासाठी घोड्याचे केस बांधतात. तर काही सुई ग रम करून च टका देणे, काही जण तर लेसर कि रणांचा सुद्धा मा रा करताना पाहिले असेल.\nपण हे सगळे उपाय करूनही चामखीळ मात्र पूर्णपणे नाहीसे झालेले नसतात. चामखीळची स मस्या दूर करण्यासाठी अजून काही घरगुती उपाय करू शकतो. ते म्हणजे चामखीळ नाहीशी करण्यासाठी सफरचंदाचे व्हि नेगर अतिशय फा यद्याचे ठरते. ते दररोज किमान तीनदा लावल्याने चामखीळ नाहीशी होते. तसेच आपण आपल्या घरातील ल सणाचा देखील उपयोग करू शकतो.\nकारण लसणीत अँ टीफं गल आणि जी वाणूच्या वाढीस प्रतिबं ध करणारे गुणध र्म आहेत, जो त्वचेवरचे चामखीळ काढण्यात मदत करतो. दोन लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखीळवर लावा. तासाभरानं तो भाग स्वच्छ पाण्यानं धुवा. आपण दिवसातून दोनदा हा उ पाय करू शकता. तसेच चामखीळ ही नाहीशी करण्यासाठी बटाट्याचा रस, कांद्याचा रस, अननसाचा रस, फ्लॉवरचा सुद्धा रस चामखिळीवर उत्तम घरगुती उ पाय मा नला जातो.\nमहत्त्वाचे म्हणजे लिंबाचा रस सुध्दा गुणकारी ठरतो. जवळ जवळ सर्वांसाठी ही एक स मस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ट्री टमें टची गरज नाही. आपण साधे घरगुती उ पाय करू शकतो. तर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.\nमान्सून अ लर्ट: या १३ जिल्ह्यांना पुन्हा अति स तर्कतेचा इ शारा…अजून इतके दिवस वरुणराजा अजून धु वांधार बरसणार…तर या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती भ यानक होण्याची शक्यता\nमासिक राशिभविष्य ऑगस्ट: आज मध्यरात्रीपासून या सहा राशीचे नशीब फळफळणार…आर्थिक बाजू मजबूत होणार…मान, सन्मान मिळणार, प्रगतीचा वेग वाढणार\nआपल्या सुद्धा नसा या प्रकारे ब्लॉक झाल्या असतील तर त्वरित डॉ क्टरांना भेटा…अन्यथा लवकरचं मृ त्यूला देखील तोंड द्याल…होऊ शकते या गंभीर रो गांची लागण\nगुप्तरो ग, हाडांचे रोग, हृदयरो ग, यकृताचे रो ग कोणतीही समस्या असो…फक्त लसणापासून करा हा उपाय..काही दिवसांत परिणाम पाहून हैराण व्हाल\nजाणून घ्या मासिक पाळी उशिरा होण्याची कारणे काय असू शकतात…आणि जर आपल्या सोबत सुद्धा या विचित्र गोष्टी घडत असतील…तर त्वरित डॉ क्ट रांना भेटा अन्यथा\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T09:41:10Z", "digest": "sha1:YDCE35JKFYBLO4UK4ODDQVD7UY3YC5YT", "length": 15023, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "हिंदू धर्मात मृत्यू झालेल्या बाळाला दफन का करतात ? बाळाला अग्नी का देत नाहीत ? काय कारण असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nहिंदू धर्मात मृत्यू झालेल्या बाळाला दफन का करतात बाळाला अग्नी का देत नाहीत बाळाला अग्नी का देत नाहीत काय कारण असेल जाणून घ्या सविस्तर माहिती\nहिंदू धर्मात मृत्यू झालेल्या बाळाला दफन का करतात बाळाला अग्नी का देत नाहीत बाळाला अग्नी का देत नाहीत काय कारण असेल जाणून घ्या सविस्तर माहिती\nNovember 30, 2021 admin-classicLeave a Comment on हिंदू धर्मात मृत्यू झालेल्या बाळाला दफन का करतात बाळाला अग्नी का देत नाहीत बाळाला अग्नी का देत नाहीत काय कारण असेल जाणून घ्या सविस्तर माहिती\nमित्रांनो, आपल्याला माहित आहे कि या जगात जो कोणी आला आहे त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचे असते, मग तो माणूस असो किंवा प्राणी…सर्वांसाठी मृ त्यू हा अटळ आहे, आणि एक दिवस सर्वाना त्याला तोंड द्यायचे आहे. आणि आपल्याला माहित असल्या प्रमाणे हिं दू ध र्मात जर एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला तर त्या व्यक्तीला अ ग्नी दिला जातो.\nम्हणजेच काय तर त्या मृ त शरीराचे विधिवत द हन केले जाते. परंतु जर एखादे लहान बालक किंवा बालिका मृ त झाले तर त्यांचे श रीर जमिनीत पुरले जाते म्हणजेच द फन केले जाते. तर असे का ध र्म एकचं पण लहान मुला-मुलींच्या शरीराला अ ग्नी का दिला जात नाही ध र्म एकचं पण लहान मुला-मुलींच्या शरीराला अ ग्नी का दिला जात नाही याचे काय कारण तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत.\nतर सर्वात आधी आपण हे पाहूयात की किती वयापर्यंत लहान मुला-मुलींच्या मृ त शरीराला द फन केले जाते. तर कधी कधी असे होते की एखाद्या स्त्रीला ग रोदरपणात काही अडचण आल्यामुळे कमी कालावधीतच एखाद्या बाळाचा ग र्भातच मृ त्यू होतो किंवा एखादे बाळ जन्मल्यानंतर दोन तासात किंवा दोन चार दिवसात बालक द गावते किंवा काही कारणाने दोन वर्षाच्या कालावधीत बाळाचा मृ त्यू होतो आणि असे झाल्यास ते मृ त शरीर दफन केले जाते.\nम्हणजेच जर दोन वर्षाच्या आत जर का एखाद्या बाळाचा मृ त्यू झाला तर त्याच्या शरीराचे द फन केले जाते, एखाद्या ठिकाणी खड्डा काढून त्यामध्ये ते शरीर व्यवस्थित ठेवले जाते व वरून माती टाकून ते शरीर झाकले जाते याचे काय कारण असू शकते, तर गरुड पुराणानुसार दोन वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीच्या शरीराला, अ ग्नी देऊन ते शरीर नष्ट करावे.\nकारण दोन वर्षांच्या आतील बालक हे या जगापासून तसेच जगातील चांगल्या वा ईट भावनांपासून मुक्त असते. मोह-मायेत तो गुंतलेला नसतो. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, तसेच लोभ नसतो. म्हणून जर अशा बालकाचा मृ त्यू झाला तर त्याचा आ त्मा त्या शरीराचा तत्काळ संपर्क सोडते आणि पुन्हा त्या शरीरात प्रवेश करू इच्छित नाही कारण, दोन वर्षाच्या कालावधीत बाळाचा मृ त्यू झाल्यास ते मृ त शरीर दफन केले जाते.\nतसेच अशा मृ त शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा लोभ नसतो. परंतु जस-जसे मानवाचे वय वाढत जाते. तसतसे मनुष्य हा या जगातील मोह-मायेत गुरफटत जातो. या मोह-मायेत तो फसत जातो आणि त्यामुळे त्या आ त्म्याला त्या शरीराचा मोह होतो. त्या श रीराविषयी आसक्ती निर्माण होते आणि मृ त्यू नंतर तो आ त्मा त्या शरीरात प्रवेश करीत राहते.\nतसेच जोपर्यंत त्या शरीराला अ ग्नी देऊन ते श रीर नष्ट केले जात नाही. तोपर्यंत आत्मा त्या शरीरावर खूप हवी असते, सतत त्या श रीरात प्रवेश करू पाहते, म्हणून लवकरात लवकर अ ग्नी देऊन ते श रीर नष्ट केले जाते. म्हणजे तो आत्मा त्या श रीरापासून अलिप्त होऊन निघून जातो. त्याशिवाय अ ग्नीला प्रवेशद्वारही म्हटले जाते.\nम्हणून एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला की ते शरीर अ ग्नीला समर्पित करून त्या व्यक्तीला या सृष्टीतून अध्यात्मिक सृष्टीत प्रवेश दिला जातो. परंतु लहान बालकांचे असे नसते. त्यांनी या सृष्टीत जास्त काळ व्यतीत केला नसल्याने त्यांना अ ग्नीडाग दिला जात नाही. त्याशिवाय जास्त जी वनकाळ जगलेल्या व्यक्तीला एखादा सं सर्गजन्य आ जारही असू शकतो.\nशिवाय जसजसे माणसाचे वय वाढते तस तसे आपले शरीर हे ज ड बनू लागते. आणि अशा शरीराचे एखाद्या मातीत लवकर विघटन सुद्धा होत नाही परंतु एखाद्या लहान बालकाचे शरीर हे कोवळे असते आणि ते मातीत लवकर विरघळते मातीशी एकरूप होते त्यामानाने मोठे श रीर लवकर नष्ट होत नाही. ते सडते कुजते जी व-जं तूंचे घर बनते. व त्यामुळे अनेक आ जार पसरू शकतात.\nतर मित्रांनो आपल्याला आता लक्षात आले असेलच की लहान बालकांच्या मृ तदेहाला अ ग्नी न देता द फन का केले जाते. तसेच लहान बालकाचे पिंड दान साध्य केली जात नाही. तसेच गरुड पुराणानुसार जर एखाद्या लहान बालकाचा मृ त्यू झाला तर त्याच्या आई-वडिलांना भरपूर दानध र्म करावा लागतो. अनाथाश्रम वृद्धाश्रम गोरगरिबांना आपल्या ऐपतीप्रमाणे दानध र्म करावा आश्रमामध्ये कपडे दूध फळ अन्न यांचे दान करावे.\nयामुळे त्या बालकास लवकर सद्गती प्राप्त होते. तसेच वर दिलेली माहिती व उपाय हे सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं धश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.\nसाप्ताहिक राशिभविष्य:२९ नोंव्हेबर- ६ डिसेंबर..महिन्याची सुरुवात होतांच मोत्या सारखे चमकणार या राशींचे आयुष्य..या शुभ घटना घडणार\nमासिक राशिभविष्य: डिसेंबर २०२१..या चार राशींच्या जीवनात घडणार हे मोठे बदल…वाईट काळ संपणार ..या महिन्यात सुखा समाधानाने जगतील या राशीचे लोक\nआमच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती…तरी आम्ही अजून एकदा सुद्धा से’क्स केला नव्हता कारण तो…रहस्यमय कहाणी\nनवऱ्याने गर्भशाय नाही म्हणून पत्नीला हाकलून दिले..पत्नीने दुसरे लग्न केले पुढे जे झाले आवश्य पहा\nमान्सून अ लर्ट: या १३ जिल्ह्यांना पुन्हा अति स तर्कतेचा इ शारा…अजून इतके दिवस वरुणराजा अजून धु वांधार बरसणार…तर या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती भ यानक होण्याची शक्यता\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2015/02/blog-post_25.html", "date_download": "2022-09-28T09:40:19Z", "digest": "sha1:2RC564IBGBVL7TRHA6YVJCZKLVZ3JJ5C", "length": 15020, "nlines": 139, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "गावचा बापू", "raw_content": "\nती तशीच झोपडीच्या मुख्य वास्याशी उभी होती... कितीतरी वेळ...\nकधीतरी पायातलं बळ सरल्यावर तशीच खाली बसली.\nवेणीचे पेड उघडले होते, झोपडीत शिरणारा वारा मोकळ्या केसांत घुसमटून पलीकडे होत होता..\nतिला कसलंच भान नव्हतं.\nबाहेरच्या संततधारेकडे टक लाऊन बसली होती.\nकौलावरून गळणार्‍या पागोळयांच्या, पावसाच्या धूसर पडद्यापलीकडे तिची नजर पोहोचली होती.\nअगंणात कधीच चिखल झाला होता.\nदाराच्या चौकटीला गुडघ्याच्या उंचीची लाकडाची एक पाटी तिने लावली होती, म्हणून पाणी अजून तरी आत शिरलं नव्हतं\nझोपडीत तिच्या डाव्या हाताला, एकावर एक पितळेचे चार हंडे , त्याच्या बाजूला जर्मनचे काही मोठे पातेले उपडे ठेवलेले होते. सारवलेल्या चूलीत राख भुरभूरत होती. चूलीच्या बाजूला एका दुरडीत सकाळी थापून ठेवलेल्या एकसारख्या गोलाकार भाकर्‍या होत्या, त्याच्याबाजूच्या छोट्या पातेलीत कालवण शिजवून ठेवलं होतं\nचुलीच्या उजव्या बाजूला, झोपडीच्या कोपर्‍यात, एक मोरी होती. मोरीला असलेल्या कमरेएवढ्या भिंतीवर जर्मनच्या हंड्यात, वापरण्याचं पाणी भरून ठेवलेलं होतं. त्यात जर्मनचाच, चार ठिकाणी चेपलेला तांब्या गटांगळ्या खात होता.\nमोरीपासून पलीकडेपर्यंत, झोपडीच्या दारापर्यंत, विटांचा उंचवटा करून त्याला सारवला होता. त्यावर पिण्याच्या पाण्याचा काळा माठ, चार जर्मनचे डबे, त्यात बर्‍यापैकी घराला पुरेल असं राशन भरून ठेवलं होतं\nतिच्या उजव्या हाताला एक शिडी होती, ती चढून गेल्यास वर माळा होता. एखादी ट्रंक, गाई- गुरांचा चारा तिथे साठवलेला होता.\nती ज्या वास्याला टेकून बसली होती त्यावरचा छोटा आरसा आत शिरणार्‍या हवेबरोबर झुलत होता... सार्‍या झोपडीचं प्रतिबिंब त्यात उमटत राहिलं होतं\nबाकी सारं स्तब्ध होतं..\nतिच्या डोळ्यातली आणि बाहेर कोसळणारी अखंड सर एकमेकींशी स्पर्धा करत राहिली होती.\nह्यावर्षी पाऊस लागला होता, ह्यावर्षी झोपडी कुठेही गळत नव्हती.\nझोपडीत शिरणार्‍या वार्‍याचे फटकारे चेहर्‍यावर बसत होते, केस सूटत मोकळे होत होते पण तिची तंद्री मोडली नव्हती.\nमागचे सलग ३ वर्ष गावात दुष्काळ होता.\nकर्जाने हैराण हणम्या शेतात झोपडीबाजूला विहीर खणण्याच्या तयारीत होता, हणम्यानं उरलं- सुरलं पणाला लाऊन शहरातून विहीर खणण्याचा परवाना आणला.भाऊकीचे वाद झाले. शेतावर दावा दाखल झाला. तिला कुंकू पुसण्याची धमकी मिळाली. भाऊच एकमेकांच्या जीवावर उठले. रक्त सांडलं. विहीर खणली गेलीच नाही.\nनिसर्ग खायला उठला की माणसंही जनावर होतात हा अनुभव तिनं जवळून घेतला..\nझोपडीत अन्नाचा कण उरला नाही. पाण्याचा थेंब उरला नाही.\nगावाचीच दूर्दशा झाली. लोक गाव सोडून जाऊ लागले.\nबाकी उरलेले खोताच्या अंगणात जाऊन बसू लागले.\nदिवसागणिक कर्जबाजारी होऊ लागले.\nपाऊस येत नव्हता, पेरणी फोल जात होती.\nहणम्या खोताची मदत घ्यायला तयार नव्हता.\nखोत मदत करायला उत्सुक होता.\nबापूची शाळा फी पायी बंद झाली होती.\nरोजचं पिठाचं पाणी घशाखाली उतरत नव्हतं. लहानगा बापू खपाटीला पोट घेऊन घरात सुस्त पडून राहू लागलं.\nतिनं खोताकडे शेत गहाण टाकण्याचा धोशा लावला. हणम्याला हातचं शेत जाऊ द्यायचं नव्हतं. विहीरीच्या नादापाई सगळं विकून टाकलं होतं, बी- बियाणं खरेदीला दमडी नव्हती.\nहणम्या नको म्हणत असताही तिनं खोताकडे धाव घेतली होती.\nखोत वात येईपर्यंत हसला.\nहणम्याच्या भावकीनं खोताच्या बतावणीत येऊन कधीच शेत खोताला लाऊन पैसा केला होता.\nह्यावेळी खून पडला. मोठ्याने लहान्याला मारला. हणम्या भेदरला. लहान्याची बायको तांडव करु लागली, तसा मोठ्याने \"चूकी छोट्याची व्हती, त्याला अक्कल नवती. अंगावर आला ईला घेऊन मी बी काय करनार, तू शांत व्हय,मी तुला सांभाळीन, तुज्या पोरांच बी करीन तू फकस्त मला तुरुंगात धाडू नगं, माझ्या संसाराचा ईस्कोट करु नगं,\" म्हणत निस्तरून घेतलं. हणम्याचा छोट्यावर खूप जीव, तो त्याच्या प्रेताशी सुन्न बसला. हणम्यावर खोटा आळ आणला. पोलिस त्याला तालुक्याच्या ठाण्यात घेऊन गेले, तिथून पुढे तो शहराच्या कोर्टात नेला गेला, हणम्याला फाशी होणार अशी बोंब उठली.\nहणम्याच्या पोराच्या शाळेची फी भरली गेली.\nलहान झोपडी पाडून, मोठी केली गेली, मधोमध मजबूत वासा लागला, झोपडीत माळा आला, चार लहान- मोठी भांडी आली, राशन आलं.\n\"तुझं शेत भावकीच्या तावडीतून काढून तुला परत करतो, हणम्याला मी सोडवून आणतो, तोवर घरातल्या बायकांच्या हाताखाली काम कर, मी बोलवलं तेव्हा यायचं, रात्र- दिवस पहायचा नाही. तुला काही कमी पडणार नाही, ह्याचा जिम्मा माझा\" ह्या बोलीवर घरात पै-पैका आला.\nह्यावर्षी दुष्काळ सरणार होता.\nतिने खूप काही गमावलं होतं.\nखूप काही कमावलं होतं.\nतिचा हणम्या हकनाक गजाआड होता.\nतिचा बापू शिकत होता.\nतिच्या तरुण शरीराची कधीही मागणी होऊ लागली.\nपडकं झोपडं जाऊन, डौलदार झोपडी आली.. घराला बळकट वासा आला.. पोटभर अन्न आलं.\nघराच्या पाटीशी काही खडबडलं, तेव्हा ती भानावर आली.\nखोत धोतराला सांभाळत झोपडीत शिरण्याच्या प्रयत्नात होता, पिऊन तर्र झाल्याने त्याला त्याचा तोल सांभाळता येत नव्हता. त्याच्यासोबत आलेल्या गडीमाणसांना तो झोपडीपासून दूर रहायला बजावत होता.\nसंधी साधून तिने माळावरच्या शिडीकडे धाव घेतली. तिथे पालथी पडून राहिली.\nखोताने शोधाशोध केली, तोंडाचा पट्टा सुरूच होता, शरीराची गरज पुरवायला पाहिजे तेव्हा बाई नाही म्हणून चिडला होता.\nतितक्यात शाळेतून बापू आला.\nखोताला आपल्या घरी पाहून भडकला. काय काम आहे म्हणून अरेरावीने विचारु लागला, तशी खोतानं त्याच्या गालात फडकावली.\nमाळावरती डोळ्याला धारा लागल्या.\n\"तुझ्या आवशीला सांग, पोराची शाळा सुरु ठेवायची असंल तर नेमानं घरी यायचं, नाहीतर ही झोपडी उठवायला मला वेळ लागणार नाही, दोन दिवस तिची चक्कर नाही तिकडे\"\nकसंबसं इतकं बोलून, तोल सावरत खोत आला तसा बाहेर पडला....\nत्या दिवशी बापू मोठा झाला.\nत्या दिवशी बापू उपाशी झोपला.\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gauravprakashan.com/2022/09/blog-post_20.html", "date_download": "2022-09-28T09:03:43Z", "digest": "sha1:JVXSOPWBF6FNKKCWFNMO2HLROJ6UWAVN", "length": 7597, "nlines": 72, "source_domain": "www.gauravprakashan.com", "title": "दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी उत्तम कार्यअमरावती जिल्हा केंद्राची राष्ट्रीय पातळीवर निवड", "raw_content": "\nदिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी उत्तम कार्यअमरावती जिल्हा केंद्राची राष्ट्रीय पातळीवर निवड\nअमरावती (प्रतिनिधी) : दिव्यांगांच्या उत्तम पुनर्वसनासाठी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या आदर्श केंद्रांमध्ये शहरातील अपंग जीवन विकास संस्थेद्वारा संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निवड झाली असून राज्यातील एकमेव आहे.\nदेशभरातून निवड झालेल्या आदर्श केंद्रांचे आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले. शहरातील नवाथे नगर परिसरात यानिमित्ताने आज सकाळी आयोजित सोहळ्यास जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंडा, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, केंद्राचे अध्यक्ष किशोर बोरकर आदी उपस्थित होते.\nदिव्यांगांना सशक्त व सक्षम करून त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडणाऱ्या जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रांना 'आदर्श केंद्रा'चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यात या केंद्राची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्व केंद्रप्रमुखांशी यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे संवाद साधला. दिव्यांग व्यक्ती ही समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता यावे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी संवेदनशीलतेने करावी असे आवाहन, डॉ. कुमार यांनी आपल्या संवादात केले.\nश्रीमती कौर यांनी दिव्यांग कक्षातील विविध साधने, उपकरणांची पाहणी केली. अद्ययावत उपकरणांचा लाभ सर्व दिव्यांगांना घेता येईल असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्यावतीने पंचायत समिती स्तरावर दिव्यांग निवारण कक्षाची उभारणी करण्यात आली असून त्याचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे श्री पंडा यांनी यावेळी सांगितले.\nश्रीमती कौर यांनी दिव्यांग बांधवांची केली विचारपूस\nदेशातील 516 जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रापैकी सर्व निकष पूर्ण करणाऱ्या 25 केंद्रांची 'आदर्श केंद्र' म्हणून निवड झाली आहे. त्यात अपंग जीवन विकास संस्थेद्वारा संचालित केंद्राचा समावेश असून असून राज्यातील निवड झालेले ते एकमेव असल्याची माहिती श्री. जाधवर यांनी दिली. केंद्राचे सचिव दिलीप तानोडकर, वसुंधरा चौरे आदींसह कर्मचारी व संत गाडगे महाराज विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nRavishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय \nराष्ट्रीय सेवा योजना : एक लोकचळवळ..\nदुर्गा ...एक वेगळा दृष्टिकोन\nनाना पटोले यांनी दिली अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/mohan-bhagwat-says-indian-muslims-will-face-no-loss-due-to-caa/318925/", "date_download": "2022-09-28T08:56:35Z", "digest": "sha1:HKB5GNMIQCZSVJJUFKVHHEXGYRI54JI4", "length": 10989, "nlines": 172, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mohan Bhagwat says Indian Muslims will face no loss due to CAA", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी देशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य\nदेशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य\nसीएए आणि एनआरसीवर राजकीय फायद्यासाठी विरोध करण्यात येत आहे.\nराष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत दोन दिवसीय असाम दौऱ्यावर आहेत. असाममध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसी च्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. या सीएए आणि एनआरसीवर राजकीय फायद्यासाठी विरोध करण्यात येत आहे. परंतु या कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नाही. तसेच भागवत यांनी म्हटलं आहे की, सीएए आणि एनआरसीशी देशातील नागरिकांचा काहीही संबंध नाही आहे. देशात कोरोनाच्या शिरकाव झाल्यानंतर चर्चेत असलेला सीएए आणि एनआरसीचा विषय बाजूला राहिला होता परंतु आता पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरु झाली आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, १९३० मध्ये मुस्लिमांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न योजनेनुसार झाला होता. यामुळे काही लोकांनी विचार केला की, मुस्लिम आपली लोकसंख्या वाढवून आपले वर्चस्व प्रस्थापित करतील आणि या देशाला पाकिस्तान करतील. हा विचार प्रामुख्याने पंजाब, सिंध, असाम आणि बंगालच्याबाबतीत होता. यातही काही गोष्टी या सत्यातही आल्या आहेत. भारताचे विभाजन झाले आणि पाकिस्तान निर्माण झाला परंतु त्यांना जसा पाहिजे होता तसा तो झाला नसल्याचे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.\nआरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, सीएए हा कायदा देशातील कोणत्याही नागरिकांच्या विरोधात करण्यात आला आहे. भारतातील मुस्लिमांना सीएएमुळे कोणतंही नुकसान पोहचणार नाही. फाळणीच्या वेळी नागरिकांना आश्वासन दिले होते की, देशातील अल्पसंख्यांक नागरिकांची काळजी घेतली जाईल भारत अजूनही करत आहे परंतु पाकिस्तानकडून त्याचे पालन करण्यात आले नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलं आहे की, अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल आणि ते अताही अखंड सुरु आहे. पुढेही काळजी घेऊ असे आश्वासन मोहन भागवत यांनी दिले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nस्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2530/", "date_download": "2022-09-28T08:53:15Z", "digest": "sha1:XRKLWCKI7TRZDCWBE5PIRUAEM3ZOU32P", "length": 5694, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nसेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू\nमयताचे नाव सुजय सोनवणे\nby टीम खान्देश प्रभात\nin गुन्हे, जळगाव जिल्हा\nजळगाव, दि.२३ – शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांडोर खोरी उद्यानाच्यापुढे एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडलीयं. दरम्यान घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली.\nमोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत नेहमीप्रमाणे गेलेला होता. शाळेतून त्याला दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.१११ ने राजू गवळी हा घेऊन येत होता. दरम्यान लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे उतरती मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच.२८.बी.७७०३ हा आरटीओ ट्रॅकहून परतत होता. उतावर ट्रकच्या चाकाखाली आल्याने सुजय सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला.\nयावेळी अपघातानंतर ट्रक चालकाने लागलीच पळ काढला. सुजय मोहाडी येथील रहिवासी असल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. मृत सुजयच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प होणार\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-21-june-2021/", "date_download": "2022-09-28T09:24:34Z", "digest": "sha1:GLZ23YNF54PWZJUCCGPIIBUZFJATJ7OP", "length": 14742, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 21 June 2021 - Chalu Ghadamodi 21 June 2021", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nसंयुक्त राष्ट्रांनी (UN) योगाचा अभ्यास करण्याच्या अनेक फायद्यांबाबत आंतरराष्ट्रीय जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक 12 महिन्यांनी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.\nवर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस ईयरबुक (WCY) नुसार, वार्षिक जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 43 व्या स्थानावर आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक हा एक व्यापक वार्षिक अहवाल आणि देशांच्या स्पर्धात्मकतेसाठी जागतिक संदर्भ बिंदू आहे.\nबंदर, जहाजबांधणी, आणि जलवाहतूक मंत्रालय (MoPSW) आणि नागरी विमानन मंत्रालय (MoCA) यांनी भारतातील सी प्लेन सर्व्हिसेसच्या विकासासाठी सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (OFB) समाविष्ट करण्यास सहमती दर्शविली.\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने “मुले व डिजिटल डंपसाइट्स” या अहवालात टाकलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा किंवा ई-कचराचा परिणाम म्हणून अनौपचारिक प्रक्रियेमध्ये काम करणार्‍या मुलांच्या जोखमीवर प्रकाश टाकला. इलेक्ट्रॉनिक कचरा आणि मुलांच्या आरोग्यासंदर्भात जगातील हा पहिला जागतिक अहवाल आहे.\nश्रीलंकेबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 100 दशलक्ष डॉलर्स ऑफ क्रेडिट (LOC) वाढविण्याच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे.\nभारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (SEBI) आपले टेकओव्हर पॅनेलची पुनर्रचना केली आहे.\nभारतातील कार निर्मात्यांना फ्लेक्स-इंधन इंजिनसह वाहनांचे उत्पादन अनिवार्य करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.\nयूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या मते, भारत आणि अमेरिकेने “स्ट्रॅटेजिक क्लीन एनर्जी पार्टनरशिप (SCEP)” अंतर्गत एक हायड्रोजन टास्क फोर्स सुरू केला आहे जो भारताच्या ऊर्जा सुरक्षा प्रयत्नांना चालना देईल.\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी mYoga अ‍ॅप लाँच केले आणि “योग से योग तक” हा मंत्र दिला. हे अ‍ॅप आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन विज्ञान यांच्या संमिश्रणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021\nNext (Solapur University) सोलापूर विद्यापीठात 88 जागांसाठी भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_174.html", "date_download": "2022-09-28T10:16:15Z", "digest": "sha1:LUQ6KSB6OKALTUL6N3NG27NQPZGBN47S", "length": 8313, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "झाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबईझाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट\nझाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट\nमुंबई दि. 17 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशी येथील स्मारकास भेट दिली. उद्या दि. 18 जून रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा 164 वा स्मृतीदिन असून आज त्यांनी येथील किल्ल्यास भेट देऊन स्मृतीशिल्पास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.\nडॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आज माँ जिजाऊचा स्मृती दिन आहे. माँ जिजाऊ साहेब, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांनी सती न जाता राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. झाशी येथील 300 वर्षे जुने गणेश मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या स्थानिक मराठी मंडळाच्या वतीने त्यांना पूजेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी वस्तूसंग्रहालयास भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या ठिकाणास भेट द्यावी, अशी इच्छा येथील मराठी बांधवांनी व्यक्त केली. झांशी, लखनौ, कानपूर, वाराणसी या भागातील असंख्य मराठी बांधवांचे सशक्तीकरण, एकत्रीकरण आणि समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.\nआजच्या भेटीने मराठी सैन्याचा, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, बाजीराव पेशवे यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा इतिहास मनात जागृत झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. यावेळी महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटी सचिव गजानन खानवलकर, उज्ज्वल देवधर, राहुल खांडेश्वर, संजय तळवळकर, मिलिंद देसाई, मीना खंडकर, आरती अभ्यंकर उपस्थित होते.\nयावेळी डॉ. गोऱ्हे यांनी उत्तरप्रदेश विधानसभेचे सभापती राहिलेल्या आचार्य रघुनाथ धुळेकर यांच्या स्नुषा व डॉ. गोऱ्हे यांच्या आत्या डॉ. लता धुळेकर यांची सदिच्छा भेट घेवून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेल्या \"बुंदेलखंड पन्ना राज्य व मराठ्यांचे संबंध\" याविषयी माहिती घेतली.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-february-2021/", "date_download": "2022-09-28T09:52:54Z", "digest": "sha1:QGVFGWEZUHCHIVIWX6UMXDW6LBYLOXLW", "length": 13183, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 20 February 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n2009 पासून दरवर्षी 20 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघाचा (UN) जागतिक न्याय दिन साजरा केला जातो.\nजागतिक पॅंगोलिन दिन दरवर्षी “फेब्रुवारीचा तिसरा शनिवार” रोजी साजरा केला जातो.\nअजय मल्होत्रा यांची संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.\nग्रीनपीस आग्नेय पूर्व एशिया (NGO) च्या वायू प्रदूषणामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या विश्लेषणानुसार पीएम 2.5 वायू प्रदूषणामुळे 2020 पर्यंत दिल्लीत सुमारे 54,000 लोकांचे जीव ओढवेल गेले.\nसर्व स्वाम फंड 2021 मध्ये तयार अपार्टमेंटची पहिली तुकडी वितरित करतील. भारत सरकारने स्थापन केलेला हा 2500 कोटींचा निधी आहे. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हा निधी स्थापन करण्यात आला.\nकेर्न एनर्जी पीएलसीने जिंकलेल्या यूएस $1.2 अब्ज डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय लवादासाठी आवाहन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.\nनॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) देशभरातील राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझामध्ये 100% कॅशलेस टोल संग्रह यशस्वीरित्या प्राप्त केले आहे.\n“इंडिया टुरिझम मार्ट 2021” या कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आभासी मोडमध्ये आयोजित केली गेली.\nजम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाच्या सीमांकन प्रक्रियेवर मते जाणून घेण्यासाठी परिसीमा आयोगाची बैठक झाली.\nनव्याने नियुक्त झालेल्या तामिळसाई सौंदराराजन (पुडुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर) यांनी विधानसभा सचिवालयाला 22 फेब्रुवारी रोजी सभा घेण्याचे निर्देश दिले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/04/Maharashtrakesharipruthvi.html", "date_download": "2022-09-28T09:57:06Z", "digest": "sha1:O43Z6AHXNO6PRS4TMXPWQMMXCZBVND25", "length": 11311, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आ. शिवेंद्रराजेंकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर", "raw_content": "\nHomeसातारामहाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आ. शिवेंद्रराजेंकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर\nमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आ. शिवेंद्रराजेंकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर\nमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आ. शिवेंद्रराजेंकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर\nमहाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या 19 वर्षीय पृथ्वीराज पाटीलला स्पर्धा आयोजित केलेल्या संयोजकांकडून 1 रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत असलेला पृथ्वीराजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा- जावलीकरांच्यावतीने 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.\nया संदर्भात बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्‍यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हव होतं. मात्र, तसे घडले नाही याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे. त्यामुळेच पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी जाहीर केले.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/08/28/guess-how-much-vijay-sethupathi-charged-for-shah-rukh-khans-jawan-hindi-movie-news/", "date_download": "2022-09-28T09:26:03Z", "digest": "sha1:6X6Q4LIVNXUNXBE5J35W6QIIWQQYRXPF", "length": 19348, "nlines": 383, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "Guess how much Vijay Sethupathi charged for Shah Rukh Khan’s ‘Jawan’ | Hindi Movie News - Sinhgad Express News", "raw_content": "\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nशाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘जवान’ हा अलीकडच्या काळातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आम्हाला आधीच माहित आहे की शाहरुख सोबत, अॅक्शन एंटरटेनरमध्ये दक्षिण अभिनेता विजय सेतुपती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अॅटली दिग्दर्शित करत आहे आणि त्यात नयनतारा देखील प्रमुख भूमिकेत आहे.\nआता, रिपोर्ट्सनुसार, विजयने अखिल भारतीय चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे आणि ती रक्कम 21 कोटी आहे. एखाद्या चित्रपटासाठी सेतुपतीकडून आकारण्यात आलेली ही कदाचित सर्वाधिक रक्कम आहे. असे अहवाल आहेत की त्याचे पूर्वीचे मानधन 15 कोटी होते, परंतु त्याच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘विक्रम’ च्या जबरदस्त यशानंतर आणि सर्व स्तरातून त्याला मिळालेल्या कौतुकानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याला त्याची फी वाढवण्यास प्रोत्साहित केले. या अॅक्शन-पॅक एंटरटेनरचा भाग होण्यासाठी त्याने दोन चित्रपट नाकारले आहेत. ‘जवान’ मधील त्याची व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आहे की विजयने इतर प्रोजेक्ट सोडायला हरकत नाही. लोकप्रिय अभिनेता या चित्रपटात शाहरुखच्या प्राथमिक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nयाआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे तारखेच्या समस्येमुळे राणा दग्गुबती चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर शाहरुख आणि ऍटली विजय सेतुपतीला कास्ट करण्यास उत्सुक होते. शाहरुख आणि सेतुपती हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप मोठे चाहते आहेत आणि म्हणूनच शाहरुखने स्वत: सेतुपतीला जवान मधील भूमिकेची ऑफर दिली तेव्हा तो नाकारू शकला नाही.\nसुमारे 200 कोटींच्या प्रचंड बजेटसह ‘जवान’ ज्याला अखिल भारतीय अतिरेकी म्हणून बिल देण्यात आले आहे, दीपिका पदुकोणसान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत.\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nHair Growth: टक्कल वाढतंय ‘या’ सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास\nहैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोग – उद्धव ठाकरे\nसोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही : नागराज मंजुळे\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\nआता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार ‘रहो दो कदम आगे’ मोहीम\nहोणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/nawab-malik-changed-his-answer-twice-during-the-investigation", "date_download": "2022-09-28T09:55:43Z", "digest": "sha1:ELOVLBSO6WUF4QP22KXLVPDE6A7QFRPZ", "length": 3926, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "नवाब मलिक यांनी तपासाच्या वेळी दोनदा जबाब बदलला", "raw_content": "\nनवाब मलिक यांनी तपासाच्या वेळी दोनदा जबाब बदलला\n३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले\nमनीलाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी तपासाच्या वेळी दोनदा आपला जबाब बदलला, असा दावा करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.\nईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येक वेळा मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेनेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी केला.\nगोवाला कंपाऊंड ही जमीन कोणतिही शहानिशा न करता मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांच्याकडून खरेदी केली असल्याचा दावाही केला. पॉवर ऑफ अँटर्नीवर असलेली स्वाक्षरी ही मुनीराची असल्याचे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसरीकडे, मुनीरा यांनी सही केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी निश्चित केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/doctor-tries-to-rape-molestation-on-women-in-covid-centre-aurangabad-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:40:12Z", "digest": "sha1:OIEDDR747WWRC2VVN4K5XQSWSUIYEBOW", "length": 9103, "nlines": 131, "source_domain": "lokrashtra.com", "title": "doctor tries to rape molestation on women in covid centre aurangabad - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nShocking : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवरच डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न\nShocking : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवरच डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न\nराउंडवर असलेल्या डॉक्टरनेच महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे येत आहे\nऔरंगाबाद : महिलांवरील अत्याचाराच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येऊ लागल्याने, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एकापाठोक एक महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्याने, या नराधमांचा कठोर बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबादमध्ये तर संताप आणणारी अन्‌ डॉक्टरी पेक्षाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संपात व्यक्त केला जात आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.\nदोन दिवसांपूर्वीच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रात्रीच्यावेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे मोर आले आहे. या महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तेथून पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, आतापर्यंत या डॉक्टरवर काय कारवाई झाली, याची कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.\nदरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला तातडीने बेड्या ठोकण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या कारवाईबाबत अद्यापर्यंत कुठलीही माहिती समोर येऊ दिली नाही. तसेच या डॉक्टरला केव्हा अटक केली जाईल, याबाबतही काहीच माहिती पुढे येत नसल्याने, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.\nखामोश : पहिल्याच रॅलीत साप, विंचू, कोब्राची भाषा नको होती, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुन चक्रवर्तींना सुनावले\nराज ठाकरेंमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढला, वकिलाची पोलिसात तक्रार\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/open-war-not-cold-war-against-the-governor-shivsena-mp-sanjay-raut-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:48:14Z", "digest": "sha1:4A7XSS5MZ2QSUOOYASN6XPIUOSY5HKY3", "length": 8144, "nlines": 130, "source_domain": "lokrashtra.com", "title": "open war, not cold war against the governor - shivsena MP sanjay raut - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nराज्यपालांविरुद्ध शीत नव्हे तर उघड युद्ध – शिवसेना खासदार संजय राऊत\nनाशिकउत्तर महाराष्ट्र आणि खान्देशब्रेकिंग न्यूज\nराज्यपालांविरुद्ध शीत नव्हे तर उघड युद्ध – शिवसेना खासदार संजय राऊत\nनाशिक दौऱ्यावर संजय राऊत आले असता, त्यांनी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना बिंधास्त उत्तरे दिलीत\nनाशिक : भाजपा राज्यपालांच्या आडून सरकारला अडचणीत आणण्याचे नाना प्रयत्न करीत आहे. राज्यपालांचा ढालीसारखा वापर भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळेच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. त्यामुळे राज्य शासन आणि राज्यपाल यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र हे शीत युद्ध नसून, उघड युद्ध असल्याचा घाणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला केला आहे.\nसंजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांवर टीका केली. यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राजभवनाकडून सरकारविरोधात काही गोष्टी शिजत आहेत. वेळोवेळी ते उघडही झाले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकार यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे बऱ्याच वेळा बोलले गेले. मात्र हे उघड युद्ध आहे. राज्यपालांच्या अशाप्रकारच्या भूमिकेमुळे जनहिताची अनेक कामे रखडली आहे. राज्यपालांनी अगोदर भाजपाच्या भूमिकेतून बाहेर यावे व राज्याचा विचार करावा, असा उपोरोधिक सल्लाही राऊत यांनी राज्यपालांना दिला.\nयावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर बिंधास्त उत्तरे दिलीत.\nराज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, मंगळवार, बुधवारी पावसाची शक्यता\n‘झारीतला शुक्राचार्य कोण’ असा सवाल उपस्थित करीत संजय राऊंत यांनी अर्णव गोस्वामीच्या अटकेची केली मागणी\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर सातपूरकरांचा हंडा…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-august-2020/", "date_download": "2022-09-28T09:14:58Z", "digest": "sha1:MDVHBWBGMLFYW43DRRERKEFWPXBRCYBR", "length": 13698, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 20 August 2020 - Chalu Ghadamodi 20 August 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतातील अक्षय उर्जा विकासाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी अक्षय उर्जा दिन साजरा केला जातो.\nविकसित भारताचे स्वप्न पाहणारे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी 20 ऑगस्टला सद्भावना दिवस साजरा केला जातो.\nनॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी ग्रुप बी आणि सी (नॉन-टेक्निकल) पदांसाठी उमेदवारांची स्क्रीन व शॉर्टलिस्ट करण्यासाठी एक सामान्य पात्रता परीक्षा घेणार आहे.\n1940 नंतर पहिल्यांदा चीनमधील बुद्धाच्या विशाल पुतळ्याचे बोट पुराच्या पाण्याने भिजले होते.\nबीजिंगच्या आक्रमक राजकीय आणि सैनिकी वर्तनामुळे आवश्यक असलेले चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी त्रिपक्षीय पुरवठा चेन रेझिलियन्स इनिशिएटिव्ह (SCRI) सुरू करण्यावर चर्चा सुरू केली आहे.\nलोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे संसदेच्या स्पीकर्स (5WCSP) च्या पाचव्या जागतिक परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होते.\nभारतीय रेल्वेने रेल्वे सुरक्षेसाठी ड्रोन आधारित पाळत ठेवणारी यंत्रणा लॉंच केली आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी या तीन विमानतळांच्या पुनर्विकासास मान्यता दिली. प्रकल्प अदानी एन्टरप्राईजेस लिमिटेड विकसित करणार आहेत.\nकेंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 18 ऑगस्ट 2020 रोजी “स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज-# आत्मनिर्भर भारत” साठी अभिनव समाधान ”लॉंच केले.\nप्रधानमंत्री स्ट्रीट विक्रेते आत्मा-निर्भरण योजना-पंतप्रधान स्व-निधी या अंमलबजावणीमध्ये मध्य प्रदेश आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2022-09-28T09:02:18Z", "digest": "sha1:6ZQOOJGQ6PLJZPTR64WTALPANN2UHV7N", "length": 4156, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्रातील दुर्ग (पुस्तक) - विकिपीडिया", "raw_content": "\n(महाराष्ट्रातील दुर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)\nसाहित्य प्रकार किल्ले विषयक / प्रवासवर्णन\nमहाराष्ट्रातील दुर्ग (पुस्तक) : निनाद बेडेकर यांनी मराठी भाषेत डोंगरी किल्ल्यांविषयी लिहिलेले हे पुस्तक आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadliteratura.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/2/", "date_download": "2022-09-28T09:55:51Z", "digest": "sha1:AZSL3S35WDL7U7QL2ZZRVMBYJ2SJMBMS", "length": 8468, "nlines": 82, "source_domain": "www.actualidadliteratura.com", "title": "पुस्तकांच्या जगाविषयी बातम्या | वर्तमान साहित्य (पृष्ठ 2)", "raw_content": "\nइत्झियार मिरांडा. गुंतलेली अभिनेत्री आणि लेखिका. मुलाखत.\nमारिओला डायझ-कॅनो अरेवालो | वर पोस्टेड 12/09/2022 11:00 .\nइत्झियार मिरांडा हा झारागोझा येथील आहे, आणि दूरदर्शनवरील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक मॅन्युएला धन्यवाद…\nबेलेन मार्टिन | वर पोस्टेड 11/09/2022 11:00 .\nजॉर्ज बुके (ब्युनोस आयर्स, १९४९) हे अर्जेंटिनाचे लेखक आणि थेरपिस्ट आहेत. त्यांच्या पुस्तकांचे पंधराहून अधिक अनुवाद झाले आहेत...\nलिओनार्डो पडुरा: त्यांनी त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत लिहिलेली पुस्तके\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 11/09/2022 09:35 .\nलिओनार्डो पडुरा यांचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. त्यांच्या पुस्तकांचे विशेषत: रसिकांमध्ये कौतुक होत आहे…\nथेरेसा ओल्ड. सर्व काही जाणून घ्यायची इच्छा असलेल्या मुलीच्या लेखकाची मुलाखत\nमारिओला डायझ-कॅनो अरेवालो | वर पोस्टेड 10/09/2022 11:00 .\nटेरेसा व्हिएजो एक पत्रकार म्हणून तिच्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु ती व्यवसायाने एक लेखिका देखील आहे. आपल्या…\nमला विचारा तुम्हाला ट्रायलॉजी काय हवे आहे: ऑर्डर आणि किती पुस्तके आहेत\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 10/09/2022 09:35 .\nद आस्क मी व्हॉट यू वॉन्ट ट्रायलॉजी ही तिची स्वतःची लेखिका मेगन मॅक्सवेल इतकीच प्रसिद्ध आहे. 50 च्या वाढीसह…\nजुआन ऑर्टिज | वर पोस्टेड 10/09/2022 05:18 .\nफोक ऑफ द एअर — इंग्रजीतील मूळ नाव — लेखकाने तयार केलेल्या तरुण प्रेक्षकांसाठी पुस्तकांची गाथा आहे…\nराणी एलिझाबेथ II. तिच्या आकृतीबद्दल पुस्तकांची निवड\nमारिओला डायझ-कॅनो अरेवालो | वर पोस्टेड 09/09/2022 20:09 .\nइंग्लंडची ७० वर्षांची राणी ९६ वर्षांची एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. 96 व्या शतकातील एक मूलभूत आकृती, असे दिसते की…\nबेलेन मार्टिन | वर पोस्टेड 09/09/2022 09:00 .\nअँटोनियो एस्कोहोताडो (1941-2021) हे स्पॅनिश तत्त्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि निबंधकार होते. तो विशेषत: औषधाच्या संपूर्ण तपासणीसाठी प्रसिद्ध होता;…\nप्रकाशकामध्ये पुस्तक कसे प्रकाशित करावे\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 08/09/2022 12:09 .\nतुम्ही पुस्तक लिहून पूर्ण करता तेव्हा सर्वात मोठे स्वप्न म्हणजे प्रकाशकाने तुमची कथा लक्षात घेणे...\nकार्मे चापारो यांची पुस्तके\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 07/09/2022 12:13 .\nCarme Chaparro चे नाव तुम्हाला दूरदर्शनवरून परिचित वाटले पाहिजे. ती Telecinco च्या बातम्यांमध्ये प्रस्तुतकर्ता आहे, मध्ये…\nअल्मुडेना डी आर्टेगा. La virreina criolla च्या लेखकाची मुलाखत\nमारिओला डायझ-कॅनो अरेवालो | वर पोस्टेड 07/09/2022 11:00 .\nअल्मुडेना डी आर्टेगा एक लेखक, व्याख्याता आणि स्तंभलेखक आहे. माद्रिदमध्ये जन्मलेले आणि 1997 मध्ये यूसीएममधून कायद्यात पदवी प्राप्त केली…\nकोणत्याही डिव्हाइसवर 1 दशलक्ष विनामूल्य पुस्तके\nहे विनामूल्य वापरून पहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_623.html", "date_download": "2022-09-28T09:05:23Z", "digest": "sha1:A6DU4GFVBKFAIBL2VNU44D6ZVGZPBGKL", "length": 12093, "nlines": 207, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळाली पाहिजे -आदिती तटकरे", "raw_content": "\nHomeरायगडबेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळाली पाहिजे -आदिती तटकरे\nबेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळाली पाहिजे -आदिती तटकरे\nबेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळाली पाहिजे -आदिती तटकरे\nकोरोना महामारी परिस्थितीत सर्व सामान्यांचा रोजगार गेला आहे. आश्यावेळी त्यांना रोजगार उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवली आहे. याचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांना याची संधी मिळाली पाहिजे असे वक्तव्य पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी केले. बेरोजगारांना रोजगाराची संधी या मागरदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, डॉ अबू राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.\nबेरोजगार तरुणांना विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी फिरते वाहन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आश्या बेरोजगार तरुणांना सबसिडी शासन देणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगारांनी घ्यावा. फळ भाज्या, आईस्क्रीम इतर व्यावसायिक असतील त्याना ट्रान्सपोर्ट साठी लागणाऱ्या वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे. शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून ती विक्रीसाठी आणण्यासाठी हे एक उत्तम माध्यम असणार आहे.-फिरते वाहन असल्यामुळे पार्किंगची अडचण देखील येणार नाही. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ खरच गरजूंना द्यावा. त्यासाठी नगरपालिकेत कार्यालय उभारण्याच्या सूचना यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी नगराध्यक्ष याना दिल्या.जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवायच्या आहेत. त्यादृष्टीने खेड्यात देखील कार्यालय स्थापन करण्याची गरज असल्याचं त्या बोलत होत्या.\nयावेळी बोलताना श्रीवर्धन मधील प्रलंबित प्रश्नांबाबत बोलताना सर्व प्रलंबित प्रश्न सोडवणार आहोत मात्र सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सरकारला जास्त भर द्यावा लागला त्यामुळे सरकारकडे निधी कमी आहे. तरीदेखील पुढील काळात सर्व प्रश्न सोडवले जातील. आस ठाम विश्वास यावेळी ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.\nपुढील काळात कोविडची दुसरी लाट येऊ शकते त्यामुळे मास्कचा वापर करा. श्रीवर्धन मध्ये मास्क चा वापर फार कमी प्रमाणात केला जात असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे पुढील दोन दिवसांचा कालावधी द्या आणि तरी देखील कोण ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाईला सुरवात करा अशा सूचना देखील यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी दिल्या\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/02/blog-post_7.html", "date_download": "2022-09-28T09:03:22Z", "digest": "sha1:HNHA6GBIXNHNQWCZQ2PDBFVCWZVNZS77", "length": 8902, "nlines": 206, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कर्जत भात गिरण अध्यक्षपदी सिताराम मंडावळे", "raw_content": "\nHomeकोकणकर्जत भात गिरण अध्यक्षपदी सिताराम मंडावळे\nकर्जत भात गिरण अध्यक्षपदी सिताराम मंडावळे\nकर्जत भात गिरण अध्यक्षपदी सिताराम मंडावळे\nकर्जत भात गिरण सहकारी प्रक्रिया संस्थेच्या अध्यक्षपदी सिताराम मंडावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.\nसंस्थेच्या अध्यक्षपद रिक्त असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी ए. ए. मदने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली, अध्यक्षपदासाठी सिताराम मंडावळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मदने यांनी मंडावळे हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.\nयावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन परशुराम तथा अप्पा घारे, कशेळे भात गिरणीचे चेअरमन तानाजी मते, कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक शरद लाड, तसेच संचालक बाळू थोरवे, विनायक गोगटे, चंद्रकांत मांडे, जयवंत देशमुख, शिवाजी भगत, रविंद्र मांडे, छाया वेखंडे, अरुण लाड, सचिव अनिल देशमुख, उपसचिव दयानंद पाटील यांच्यासह विनय वेखंडे, नारायण भोईर हरिश्चंद्र ठोंबरे, वेणगाव सहकार सोसायटीचे अध्यक्ष नारायण मोडक उपस्थित होते.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/tree-fell-on-car-three-teachers-died-on-spot/318900/", "date_download": "2022-09-28T10:29:37Z", "digest": "sha1:5KCQP2WDQUXGVD574HO7YWAKYZ3WIDWI", "length": 9256, "nlines": 169, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Tree fell on car, three teachers died on spot", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक कारवर कोसळले झाड, तीन शिक्षक जागीच ठार\nकारवर कोसळले झाड, तीन शिक्षक जागीच ठार\nदिंडोरी तालुक्यातील धक्कदायक घटना\nनाशिकहून कळवणपर्यंत नियमित अप-डाऊन करणार्‍या शिक्षकांच्या गाडीवर अचानकपणे झाड कोसळल्याने तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ बुधवारी (दि.२१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. यात दत्तात्रय गोकुळ बच्छाव (५१, रा. किशोर सूर्यवंशी मार्ग, नाशिक), रामजी देवराम भोये (४९) व नितीन सोमा तायडे (३२, दोघेही राहणार रासबिहारी लिंकरोड) यांच्यावर काळाने घाला घातला. हे तिघेही शिक्षक कळवण तालुक्यातील अलंगुन येथील शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचे शिक्षक होते. माजी आमदर जे. पी. गावित यांची ही शिक्षण संस्था आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये राहत असलेले हे शिक्षक नियमितपणे अलंगुन येथे अपडाऊन करत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे नाशिक-कळवण रस्त्यावरुन कारने (एमएच १५-एफएन ०९९७) नाशिककडे येत होते. वरखेड फाट्याजवळील फॉर्ज्युन कंपनीच्या गेटसमोरील एक वाळलेले लिंबाचे झाड गाडीवर कोसळले. त्यामुळे कार चालकास काही कळण्याच्या आताच गाडीमधील तिघांचाही बसल्या जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांना धाव घेत बचाव कार्य सुरु केले. परंतु, तोपर्यंत काळाने त्यांच्यावर घाला घातलेला होता. त्यांना पोलिसांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण अधिक तपास करत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपिझ्झा, बर्गर, शोर्मा कमी किमतीत\nफॉर्मल वेअर टू ट्रेडिशनल वेअर\nसुधीर मुनगंटीवार यांची मविआवर टीका\nशिंदेंच्या सोबतच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\nउच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवनात जबरदस्त जल्लोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2021/03/sigmund-freud-sant-ramdas/", "date_download": "2022-09-28T10:26:42Z", "digest": "sha1:ITHT2ZO47WIY44N3VBGCUQI6YWRDEFEU", "length": 34016, "nlines": 124, "source_domain": "chaprak.com", "title": "फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nफ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक\nरामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात.\nमना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे \nस्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥\nमनाला धाडसी, धैर्यशील आणि विनम्र होण्याची शिकवण देताना समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या असंख्य आवर्तनांची यथेच्छ उजळणी घेतली आहे. प्रत्येक श्लोक मानवी मनाच्या भावनेला अत्यंत जिकिरीचा उद्बोधक संदेश देतो. हे श्लोक ऐकायला जितके संवेदनशील आहेत तितकेच अंगिकारायला कठोर वाटतात. शाळेत असताना मनाचे श्लोक पठण करतच सकाळ व्हायची पण खर्‍याअर्थाने मनाच्या श्लोकांची किंमत तर आयुष्याच्या नैराश्यकाळात समजली. आजही शाळेत जाणारे विद्यार्थी मनाचे श्लोक म्हणतात त्यावेळी आवर्जून माझ्या मनाच्या कोपर्‍यात बसलेला सिग्मंड फ्रॉइड आपोआप बाहेर येतो पण खर्‍याअर्थाने मनाच्या श्लोकांची किंमत तर आयुष्याच्या नैराश्यकाळात समजली. आजही शाळेत जाणारे विद्यार्थी मनाचे श्लोक म्हणतात त्यावेळी आवर्जून माझ्या मनाच्या कोपर्‍यात बसलेला सिग्मंड फ्रॉइड आपोआप बाहेर येतो याचे कारण मनाची रचनाच मुळी गुंतागुंतीची आहे हे महत्त्वपूर्ण भान त्याने दिले. या मनावर संस्काराची रुजवण करणे हे काम जिकिरीचे आहेच पण ते मन समजून आणि उमजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्या मनाला काय चांगलं आणि काय वाईट हे समजणं आवश्यक आहे. मनाचे श्लोक मनावर ताबा मिळवून अतिशय संयमित आचरणातून जीवन जगण्याचा एक सुखकर मार्ग दाखवतात पण माझ्या मनातला फ्रॉइड मात्र ते मन समजून घेण्याच्या संघर्षात पुरता सोलून निघतो. कारण त्या मनात असंख्य भावभावनांचा पसारा पडलेला असतो आणि फ्रॉईड म्हणतो त्याप्रमाणे तो पसारा दमन करून स्वच्छ करता येत नाही. अप्रभाषित भावना कधीही मरणार नाहीत. त्यांना जिवंत पुरले आहे आणि नंतर ते कुरूप मार्गांनी पुढे येतील. (Unexpressed emotions will never die. They are buried alive and will come forth later in uglier ways.) मानवी कुरूपता ही मुख्यत्वे मानवाच्या आसक्त वृत्तीतून प्रदर्शित होते.\nमुळातच आसक्ती वाईट असते पण ती तेवढीच नैसर्गिक सुद्धा आहे हे आपण नाकारू शकत नाही. मानवी मन हे आसक्तीने व्यापलेले आहे हे समर्थ रामदास पुरे जाणून आहेत आणि फ्रॉइड तर या आसक्तीला मानवाच्या जगण्याचा गाभाच मानतो. फक्त मन समजून घेण्याच्या या दोघांच्या भूमिकेत वेगळेपण आहे. नैसर्गिक आसक्तीने मोहित होऊन मानवी मन असंख्य कर्मक्रीडेत अडकत जाते. त्या अडकण्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपण आसपासच्या विविध प्रकारच्या नैराश्यग्रस्त किंवा आशादायी मनुष्यवर्तणुकीत बघत असतो. ही आसक्ती मुळातच मनाच्या बोध, अबोध आणि बोधपूर्व अशा तिन्ही अवस्थेत नांदते हे फ्रॉइडचे विश्लेषण त्या विश्लेषणाच्या आधारे मानवी मनाचे मानसशास्त्र उलगडते खरे पण ते मानसशास्त्र उलगडल्यानंतर त्या मनाला प्रकाशाची वाट कशी दाखवावी याचे उत्तर म्हणजेच रामदास स्वामींचे मनाचे श्लोक\nदेवा, कसं देलं मन, आसं नही दुनियात\nआसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत.\nबहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे हे मन फार मोठी करामत आहे पण मानवी जीवनात जागृतपणे हे मन समजून घेण्याचा प्रवास सुरू होतो तो किशोरवयीन काळात. तोपर्यंत मनुष्य आवडीनिवडीपुरते मनाचे कौल घेत असतो. भवितव्याच्या आणि आकांक्षांच्या गगनात उत्साह आणि उन्मादांचे धुमारे फुटतात तेच मुळी या तारुण्याच्या उंबरठ्यावर… सुरवंटाचे फुलपाखरू होताना आसक्तीचा आणि मोहाचा परिचय ओघाने होतोच आणि तो फक्त त्या फुलपाखराचा असतो. अशी असंख्य फुलपाखरं या वर्षी शाळा आणि कॉलेजातून बागडता बागडता अचानक घरकोंडीत अडकली. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने मानवी जनजीवन किती विस्तृत अर्थाने दुःखी केलं ते आपल्याला माहीत आहेच पण दाबून दडपून एका जागी शांत कोंबून ठेवलेली हवा सुद्धा शेवटी दहा पट अधिक वेगाने बाहेर मुसंडी मारते तसेच मानवी मनाचे असंख्य दबलेले आणि पिचलेले भाव वेगवेगळ्या प्रकारे उत्स्फूर्तपणे बाहेर पडले ते या कोरोनाच्या निमित्ताने मानवी मनाचे अंतर्मुख करणारे दुःख प्रत्येक वेळी नैराश्येने व्यापलेले असेल असे नाही. बर्‍याचदा सृजनाचा वारसा हा अपरिमित शोकांतातून फुलतो. त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं मन हे उमलतं फुलपाखरू असतं. ज्या प्रकारे या कोरोनाकाळाने जवळचे मृत शरीर पाहिले तसेच अनेक सेवाभावी हातही पाहिले. कुठेतरी नैराश्यग्रस्त आत्महत्या घडल्या तर कुठेतरी एकांतात जाऊन समजून आलेलं, स्वतःच दाबून टाकलेलं नवं अस्तित्वही अनेकांना सापडलं. कित्येकांनी हरवलेलं संसारसुख नव्यानं मिळवलं तर काही संसार कोलमडून पडले. जेवढं वास्तव मृत्युच्या आकड्यांत दिसत होतं तितकंच नव्या जन्मदरात आणि लग्नगाठीत आढळत होतं. कुठेतरी अंत होता तर कुठेतरी अस्त होता. मुळात आधी लय आणि मग निर्मिती मानवी मनाचे अंतर्मुख करणारे दुःख प्रत्येक वेळी नैराश्येने व्यापलेले असेल असे नाही. बर्‍याचदा सृजनाचा वारसा हा अपरिमित शोकांतातून फुलतो. त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आणि त्याचं मन हे उमलतं फुलपाखरू असतं. ज्या प्रकारे या कोरोनाकाळाने जवळचे मृत शरीर पाहिले तसेच अनेक सेवाभावी हातही पाहिले. कुठेतरी नैराश्यग्रस्त आत्महत्या घडल्या तर कुठेतरी एकांतात जाऊन समजून आलेलं, स्वतःच दाबून टाकलेलं नवं अस्तित्वही अनेकांना सापडलं. कित्येकांनी हरवलेलं संसारसुख नव्यानं मिळवलं तर काही संसार कोलमडून पडले. जेवढं वास्तव मृत्युच्या आकड्यांत दिसत होतं तितकंच नव्या जन्मदरात आणि लग्नगाठीत आढळत होतं. कुठेतरी अंत होता तर कुठेतरी अस्त होता. मुळात आधी लय आणि मग निर्मिती खरं म्हणजे या निर्मिती आणि लयाची शृंखलाच जीवनाला गतिमान करते.\nया निर्मिती आणि लयाच्या मधला अनाकलनीय प्रवास म्हणजे आपल्या जगण्याची अपरिमित आंदोलनं मनुष्य शक्य आणि अशक्यतेच्या मध्यंतरी झुलत असताना खर्‍या अर्थाने त्याने समर्थांच्या मन:शास्त्राची नेमकी व्याख्या समजून घेतली तर जगणे अधिक सुसह्य होईल असे वाटते पण तरीही न जाणो… कोण कुठून… मनुष्य शक्य आणि अशक्यतेच्या मध्यंतरी झुलत असताना खर्‍या अर्थाने त्याने समर्थांच्या मन:शास्त्राची नेमकी व्याख्या समजून घेतली तर जगणे अधिक सुसह्य होईल असे वाटते पण तरीही न जाणो… कोण कुठून… माझ्या मनातला फ्रॉइड मात्र स्वतःच्या मनाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणे सहजासहजी सोडत नाही. खासकरून या घरकोंडीच्या काळातील मनाचे हेलकावे हे फ्रॉइडच्या विश्लेषणातून ताडायचे आणि मग समर्थांच्या मनाच्या श्लोकातून मनःशांतीचा संदेश अनुभवायचा हे इतके सोपे नव्हते. त्यासाठी मला फ्रॉइड आणि समर्थ रामदास हे दोघेही तितकेच महत्त्वाचे वाटतात.\nफ्रॉइडच्या अबोध मन आणि मनोलैंगिक शक्तिचा विकास यांचा बोध, अबोध आणि बोधपूर्व असा हा आराखडा एकीकडे सामान्य अनुभवाशी सुसंगत वाटतो. फ्रॉइड यांनी मन ही संकल्पना तीन स्तरांच्या रूपात मांडली. मानवी मनाच्या कक्षा बोधावस्था, बोधपूर्व अवस्था आणि अबोधावस्था अशा तीन थरांत विस्तारलेल्या असतात हा त्यांचा मुख्य सिद्धांत होय. ज्या मानसिक घटना आणि स्मृती यांची वर्तमानकाळात व्यक्तिला जाणीव असते तो बोध स्तर होय. याखेरीज स्मृती व इच्छांचे एक भांडार असते. ते सर्वच्या सर्व प्रत्यक्ष जाणिवेत नसते परंतु सहजपणे उपलब्ध होऊ शकते. हे बोधपूर्व मन आणि अबोध मनात खोल गाडलेल्या स्मृती, इच्छा, प्रच्छन्न प्रेरणा दबून राहिलेल्या असतात. या मनाचा काही भाग आदिम स्वरूपाचा, पाशवी विचार आणि वासनांचा बनलेला व केवळ सुखाची इच्छा धरणारा असतो. तो कधीच बोधकक्षेत आलेला नसतो. उरलेल्या अबोधकक्षेत बोधजाणिवेतून हद्दपार केलेल्या धक्कादायक, क्लेशकारक व लज्जास्पद इच्छा, विचार, स्मृती इ. गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. यामुळे अबोध मनाच्या ठिकाणीही प्रेरक शक्ती असते. अबोध मनाची कक्षा बोध मनाच्या मानाने खूपच विस्तृत असते. म्हणून फ्रॉइड यांनी बोध मनाला हिमनगाचा पाण्यावरील दृश्य भाग अशी उपमा दिली. अबोध मनात असंख्य अशा दडलेल्या इच्छा असतात, तरी पण बोध असणार्‍या मनाच्या या हिमरुपी टोकापासून सुरुवात करून तळघरातल्या अबोध मनात पोहचावे लागते. म्हणूनच कदाचित रामदास स्वामी म्हणतात की, वरवरचे क्लेश हे मनाची आतली बाजू पोखरून काढतात… आणि इच्छा अपूर्ण राहिल्यास मन दुःखी होते.\nनको रे मना द्रव्य ते पूढिलांचे\nअति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे\nघडे भोगणे पाप ते कर्म खोटे\nन होता मनासारिखे दु:ख मोठे\nम्हणजे उदाहरणार्थ बघा की, कधी एकेकाळी हव्या असणार्‍या काही चिवट इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर आपण त्या काळानुसार विसरून गेलोय असे आपल्याला वाटते परंतु या इच्छा मानवाच्या नकळत त्याच्या अबोध मनात जाऊन बसतात आणि अनपेक्षित परिस्थितीत बाहेर येतात. जेव्हा त्या बाहेर येतात तेव्हा त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येतात पण एखादा मनुष्य नक्की त्यातील कोणती प्रतिक्रिया व्यक्त करणार हे त्या व्यक्तिच्या मानवी मनाच्या संतुलनावर अवलंबून असते हे त्या व्यक्तिच्या मानवी मनाच्या संतुलनावर अवलंबून असते परंतु मनोलैंगिक भाव आणि त्यातील तपशीलाच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीने नेहमी अप्रस्त वा पापी ठरवलेल्या आहेत आणि फ्रॉइड तर कामुकतेला, लैंगिकतेला अत्यंत ठामपणे केंद्रस्थानी बसवून मानसिक आरोग्य आणि विकृती या दोन्हींची खुली चर्चा करतो. त्यामुळे फ्रॉइड क्रांतिकारक वाटतो. फ्रॉईडची मूलग्राही वैज्ञानिक सर्वेकदृष्टी कोणालाच आपले बुरखे टिकवू देत नाही कारण ही तत्त्वे प्रत्येक व्यक्तिच्या मनोरचनेमध्ये कशी अनुस्यूत असतात परंतु मनोलैंगिक भाव आणि त्यातील तपशीलाच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीने नेहमी अप्रस्त वा पापी ठरवलेल्या आहेत आणि फ्रॉइड तर कामुकतेला, लैंगिकतेला अत्यंत ठामपणे केंद्रस्थानी बसवून मानसिक आरोग्य आणि विकृती या दोन्हींची खुली चर्चा करतो. त्यामुळे फ्रॉइड क्रांतिकारक वाटतो. फ्रॉईडची मूलग्राही वैज्ञानिक सर्वेकदृष्टी कोणालाच आपले बुरखे टिकवू देत नाही कारण ही तत्त्वे प्रत्येक व्यक्तिच्या मनोरचनेमध्ये कशी अनुस्यूत असतात हेही त्याने दाखवून दिले होते पण समर्थ रामदास यांचे मनाचे श्लोक मनाच्या या त्रिसूत्री रचनेबद्दल चर्चा न करता ते मन पूर्णतः जाणून घ्या असे म्हणत मनाच्या गुंतागुंतीला सुटसुटीत करण्याचा सरल असा मनाच्या संतुलनाचा पक्का मार्ग सांगतात. त्यांच्या लेखी मनाच्या हिमनगाचे बोधरुपी टोक आणि पाण्याखाली झाकलेली अबोध बाजू सुद्धा नितळ असावी. ती तशी नितळ असेल तरच मनुष्य सुदृढ मनाचा ठरतो. मानवी मन हे नानाविध विकारांनी भारलेले आहेच हे तत्त्वज्ञान त्यांनी फ्रॉइडच्या आधीच सोप्या भाषेत मान्य केले पण मनाच्या गाभ्याचे विश्लेषण न करता त्यानी मनाच्या मानसिक संतुलनसाठी आत्मबळाचा नामी मार्ग सांगितला जे माझ्या लेखी एक सरळ सोपे असे रामबाण मेडिटेशन आहे.\nनको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी \nनको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभभारू ॥\nसत्य हे आहे की वर्तनाच्या व मनोव्यापारांच्या उलगड्यासाठी मन ही संकल्पना शरीर यापेक्षा वेगळी कल्पून मनाचे धर्म, मनाचे व्यापार इ. कल्पनांच्या साहाय्याने अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न फार प्राचीन काळापासून झालेला आहे. त्यात मनाची संज्ञाशक्ती किंवा जाणीव, स्वप्न, भास, सुषुप्ती, ध्यान, समाधी यांसारख्या जाणिवेच्या अवस्था ‘आत्मा’ हे सूक्ष्मतम तत्त्व कल्पून समाविष्ट केल्या जात होत्या. तेच नेमके पकडून समर्थांनी मानवी मनाला आनंदरूप तेज दिले ज्यात कर्म, संवेदना आणि जाणिवा यांचा प्रगल्भ विचार आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी मनातील क्रोध, वासना, मद, माज, मत्सर आणि लोभ यासारख्या षड्रिपूंना दूर सारण्याचे आवाहन करतात आणि सकस मानवी मूल्यांचे अधिष्ठान वाढवतात.\nमना पापसंकल्प सोडूनि द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा \nमना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥\nमानवी विकारांवर गुणकारी प्रयोजन म्हणजे मनाचा सत्यसंकल्प, जर तो संकल्प दृढ नसेल तर मानवी आसक्ती ही सर्वनाश ओढवून घेते. अर्थात स्वत: बरोबर पूर्णपणे प्रामाणिक असणे हा एक चांगला व्यायाम आहे. (Being entirely honest with oneself is a good exercise.) असे फ्रॉईड म्हणतो. म्हणूनच रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात.\nमना वासना दुष्ट कामा न ये रे मना सर्वथा पापबुद्धी नको रे \nमना सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार वीचार राहो ॥\nतमोगुणांचा विकार बाजूला सारून, मनुष्यात जेव्हा प्रामाणिकता या सत्त्वगुणाचा शिरकाव होतो तेव्हा खर्‍याअर्थाने समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले मनाचे श्लोक सार्थकी लागतात आणि फ्रॉइडच्या मन नावाच्या अज्ञात गुहेची प्रकाशमान बाजू स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे असे सांगावेसे वाटते की, हे मानवी मन समजून उमजून घ्यायला फ्रॉईड हवा आहे आणि याच मनाचा निकोप व्यायाम करून घ्यायला हवेत ते रामदास स्वामींचे हे मनाचे श्लोक अर्थात मन समजून उमजून ते घडवणे हा एक अगम्य सुखांत आहे इतकेच\n– ज्योती हनुमंत भारती,\nचपराक, 1 ते 15 एप्रिल 2021\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\n2 Thoughts to “फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक”\nमनाचा सखोल अभ्यास करून फ्रॉइड आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या वैचारिक भूमिकेतील द्वंद्वाबाबत केलेला सुंदर उहापोह\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन...\nकुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच त्याचं समर्थन नाही होऊ शकत त्याचं समर्थन नाही होऊ शकत मात्र एखादा माणूस अतिरेक करत...\nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/who-is-the-world-famous-popstar-model-rihanna-challenging-the-modi-government-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:05:01Z", "digest": "sha1:22CTNXWPNJLDPAFE4HWAU4XCH4RTFBX3", "length": 6386, "nlines": 127, "source_domain": "lokrashtra.com", "title": "who is the world famous popstar model rihanna challenging the modi government lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nट्विट करून शेतकरी आंदोलनाला पांठिबा देणाऱ्या रिहानाचे पाहा फोटो\nट्विट करून शेतकरी आंदोलनाला पांठिबा देणाऱ्या रिहानाचे पाहा फोटो\nगेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता जगभरातून पांठिबा मिळताना दिसत आहे. नुकतेच प्रसिद्ध पॉपस्टर रिहानाने याबाबत ट्विट करूत शेतकरी आंदोलनाला पांठिबा दिला होता. तिच्या या ट्विटनंतर देशातील काही सेलिब्रिटींनी आपले मते व्यक्त केली होती. त्याचबरोबर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यास सुरुवात झाली. तसेच रिहाना आहे तरी कोण याबाबतहीसर्वत्र चर्चा रंगू लागली. रिहानेचे खरे ने रोबिन रिहाना फेंटी असे आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा हा छायाचित्र वृत्तांत…\nभाजप आमदारांच्या ‘जय श्रीराम’ घोषणा, ममता बॅनर्जी संतापल्या\nकष्टानेच माणूस यशस्वी होत नाही, तर ‘या’ गोष्टीचीही आहे गरज\nलग्नानंतरची आलिया भट्टची पहिली झलक; पहा फोटो\nPhoto : पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले वारकरी; हातात विना अन् डोक्यावर फेटा\nHotness Reloaded : येलो बिकिनीमधील दीपिका पादुकोणचे फोटो झाले लिक; सोशल मीडियावरील…\nPhotos : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सैन्यासह रणांगणात; कोणत्याही किंमतीत झुकणार नाही,…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/contractual-practices-will-be-a-headache-for-best-initiatives", "date_download": "2022-09-28T10:05:53Z", "digest": "sha1:MQGE5ASKJR22YWZL3G5XV472NPX3Z27P", "length": 9351, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "कंत्राटी पद्धती बेस्ट उपक्रमासाठी डोकेदुखी ठरणार", "raw_content": "\nकंत्राटी पद्धती बेस्ट उपक्रमासाठी डोकेदुखी ठरणार\nमुंबई उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन म्हणून बेस्ट बसेसची जगभरात ओळख\nमोफत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी दोन दिवसांपूर्वी शिवाजी नगर बस आगारातील कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केले. आंदोलन मागे घेतले असले तरी पाच तास झालेल्या आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्ट उपक्रमाला आपल्या हक्काच्या बसेस प्रवाशांसाठी रस्त्यावर आणाव्या लागल्या. कंत्राटी चालकांच्या आंदोलनाचा फटका प्रवासी व बेस्ट उपक्रम दोघांही बसला; मात्र कंत्राटी कंपनीवर कारवाई म्हणजे नोटीस बजावणे. भविष्यात कंत्राटी पद्धती बेस्ट उपक्रमासाठी डोकेदुखी ठरणार यात दुमत नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीवर आताच लगाम घातला, तर बेस्ट उपक्रमाचा टीकाव लागेल, कंत्राटी पद्धतीसमोर लागेल, हेही तितकेच खरे.\nमुंबई उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन म्हणून बेस्ट बसेसची जगभरात ओळख. सुरक्षित प्रवासासाठी विशेष करून आजही महिला प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात; मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी वाढत गेली आणि कर्जांचा डोंगर बेस्ट उपक्रमासमोर उभा राहिला. कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून पुन्हा कर्ज घेणे, मुंबई महापालिकेकडून कर्ज घेणे, यामुळे बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडला. पेट्रोल व डिझेलचे वाढते दर यामुळे बेस्ट उपक्रमाची कंबरच मोडली. यावर उपाय म्हणून बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा निर्णय घेतला. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होऊ लागला आहे. कंत्राटी पद्धतीवर बसेसनंतर कंत्राटी चालक व वाहक यामुळे बेस्ट उपक्रमाची खासगीकरणाकडे वाटचाल अशी टीका होणे स्वाभाविक होते. टीकेची झोड उठवल्यानंतर खासगीकरण नसल्याने बेस्ट उपक्रमाकडून वेळोवेळी स्पष्ट केले जाते; मात्र कंत्राटी पद्धतीवर बेस्ट उपक्रमाचा अंकुश नाही, हे वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनावरून दिसून येते. त्यामुळे कंत्राटी पद्धतीवर आवर घालण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आतापासून योग्य तो नियम करणे गरजेचे झाले आहे.\nभाडेतत्त्वावरील बसेस घेतेवेळी फक्त चालक कंत्राटदाराचे, अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली होती; परंतु काळ पुढे सरकत आहे, त्याप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या भूमिकेतही बदल दिसून येत आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या नावाखाली आता कंत्राटदाराचे वाहक व चालक असतील, असे स्पष्ट झाले आहे. कंत्राटी कामगारांमुळे हक्काच्या कामगारांना दुसऱ्या कामाला जुंपण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर ओढावली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमात कंत्राटदारांचा शिरकाव होत आहे, हे सध्याची परिस्थिती पाहता कोणी नाकारू शकत नाही. कंत्राटी कामगारांना ज्या काही सोयीसुविधा देणे ही संबंधित कंपनीची जबाबदारी, असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे; मात्र कंत्राटी कामगारांनी पुन:पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आणि प्रवाशांना वेठीस धरले, तर जास्तीत जास्त कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी कंत्राटी कामगारांवर बेस्ट उपक्रमाचे नियंत्रण ठेवण्याचे अधिकार नसल्याने कंत्राटी कामगार आक्रमक झालाच, तर मुंबईची दुसरी लाइफलाइन ठप्प होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीचा बोलबाला दिसून येतो. गेल्या काही वर्षांत नियोजनाअभावी बेस्ट उपक्रम आर्थिक कोंडीत सापडला असून, प्रवाशांना सुविधा देणे दूर, कामगारच समस्यांनी त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळते. कामगारांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने नाईलाजास्तव कायमस्वरूपी कामगारही आंदोलनाचे हत्यार उपसतो; परंतु आपण प्रवाशांना बांधील आहोत, याचे भान कायमस्वरूपी कामगारांना असल्याचे अनेक वेळा दिसून आले. कामगार टिकला तर बेस्ट टिकेल, याचा विचार बेस्ट उपक्रमाने करणे गरजेचे आहे; अन्यथा बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीची चलती असेल, हे पुढील काही वर्षांत स्पष्ट होईलच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/marathi-actress-prajakta-mali-share-special-post-for-maharashtra-hasyajatra-nrp-97-3081031/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T10:33:39Z", "digest": "sha1:HBRW5HO3E6NGAB36FYW5MUSXBHO4S2XS", "length": 21174, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Actress Prajakta Mali Share Special Post for maharashtra hasyajatra nrp 97 | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'साठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली \"मी कायम तुमची…\" | Loksatta", "raw_content": "\n‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली “मी कायम तुमची…”\nतिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nमराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nप्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा फोटो महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कार्यक्रमातील आहे. यासोबत तिने एक खास पोस्टही केली आहे. यात तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास आठवण शेअर केली आहे. त्यात तिने सर्वांचे सोनी मराठी वाहिनीसह अनेकांचे आभारही मानले आहेत.\n“माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nआज महाराष्ट्राची हास्यजत्रा ला ४ वर्षे पूर्ण झालीत. इतकं प्रेम आणि इतरांना हसवण्याचं भाग्य सगळ्यांना थोडीच लाभतं #सदैव कृतज्ञ, आजही मला माझ्या हास्यजत्रेच्या shooting चा पहिला दिवस लख्ख आठवतोय आणि आजही पहिल्या costume चा photo; gallery मधून हटवला नाहीये. #memories #cantbelieveit #4years and #counting. सोनी मराठीलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राची हास्यजत्रा मी कायम तुमची ऋणी राहिन., असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.\n“तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड…”, वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत\nप्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. त्यासोबत प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनही करताना दिसते.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“सलमान खान मानसिक आजारी…”; अभिनेत्याच्या एक्सने इन्स्टा पोस्टमधून केले गंभीर आरोप\nSleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच\nपीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\nउरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nमुंबई : करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले, रेल्वे प्रवासात दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला\nचंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांची गर्दी\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“रिमिक्समध्ये चुकीचे काहीही नाही, पण…” ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक स्पष्टच बोलली\n“मधुबाला- दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी मसाला लावून…” अभिनेत्रीच्या बायोपिकला बहिणीचा विरोध\nVikram vedha : राकेश रोशन यांनी केवळ मुलाचे नव्हे तर संपूर्ण टीमचे केले कौतुक, म्हणाले “हा चित्रपट.. “\n‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक\nमणी रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या निर्मितीवर राजामौलींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला बाहुबलीच्या…”\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nसैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/blog-post_85.html", "date_download": "2022-09-28T09:26:35Z", "digest": "sha1:WWNFTSJVPZXCCMP4RT4PLNAUOUEXIAFH", "length": 17572, "nlines": 214, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज - डॉ. अजय कोहली", "raw_content": "\nHomeकोल्हापूरकोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज - डॉ. अजय कोहली\nकोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज - डॉ. अजय कोहली\nकोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज - डॉ. अजय कोहली\nसर्वसामान्य व्यक्तिंच्या आहारात मुख्य अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या भाताच्या सुधारासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्स यांच्यात समन्वयाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक संशोधन संचालक व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्सचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी येथे केले. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात ' ५६ वी महाराष्ट्र राज्य वार्षिक भात गटचर्चा ' आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत हे होते.\nव्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे संशोधन आणि भागीदारीसाठी दक्षिण आशियाचे नवी दिल्ली येथे सल्लागार असलेले डॉ. उमाशंकर सिंग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर, सहयोगी संशोधक संचालक डॉ. शिवराम भगत व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे उपस्थित होते.\nडॉ. कोहली पुढे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्याचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे. ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्याच भात जाती शेतकरी पिकवतात असे नमूद करीत ते म्हणाले की, सामान्य व्यक्ती आपल्या आहारात ज्या भात जाती अन्न म्हणून प्रामुख्याने वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे.\nडॉ. उमा शंकर सिंग म्हणाले की, भात वाण प्रसारणापूर्वी शेतकऱ्यांना सामील करून प्रयोग आयोजित करायला हवे. अनेक वाणांची निर्मिती झाली असली तरी ते शेतकऱ्यांकडून उत्पादित केले जात नाही अथवा लोकप्रिय झालेले नाही. भारतात वाण बदलण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भात पैदासकारांनी फक्त वाणनिर्मिती न करता जागरुकताही निर्माण करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.\nडॉ. संजय सावंत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात दोन्ही शास्त्रज्ञांच्या उपस्थितीबाबत त्यांना हार्दिक धन्यवाद दिले व सदर दोन्ही शास्त्रज्ञ विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांना कोणत्याही प्रकारची शास्त्रीय मदत अथवा पायाभूत सुविधा देण्यास उपलब्ध असतील, असे आश्वस्त केले. भात शेती शाश्‍वत व फायदेशीर होण्यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत मोजक्याच सुविधांमध्ये ' स्पीड ब्रिडींग ' सुरू केल्याबद्दल त्यांनी त्यात सामील कर्जतच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.\nदूरदृश्यप्रणालीद्वारे सभेत मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे म्हणाले की, भात वाणाची निवड आणि पैदास कार्यक्रम राबविताना उद्देश परिपूर्तीसाठी शेतकर्‍यांचा सहभाग आवश्यक आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भात शेतीत यांत्रिकीकरणावर जोर देत सेंद्रिय शेतीला प्रतिसाद देणाऱ्या जाती विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.\nडॉ.पराग हळदणकर म्हणाले की, कोकणात भात, आंबा व काजू या तीनच पिकांची दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड असून ' भात' या एकमेव पिकाची खरीपात तांत्रिकदृष्ट्या लागवड केली जाते. भाताच्या मूल्यवर्धित उत्पादनांना खूप वाव असल्याने भात शेती शाश्‍वत, वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.\nडॉ. शिवराम भगत म्हणाले की, कमी क्षेत्रफळाच्या जमिनी, विखंड, कमी बियाणे परतावा दर, खताचा अल्प वापर, संकरित भाताचे अत्यल्प क्षेत्र इ. बाबी कोकण विभागाच्या कमी उत्पादनामागील कारणे आहेत. जागतिक तापमानवाढ आणि बदलते वातावरण लक्षात घेता त्यास पूरक वाणनिर्मिती व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत सेंद्रिय शेतीचे महत्त्व त्यांनी प्रतिपादित केले.\nप्रास्ताविकात भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी ' देशातील भात सद्यस्थिती, समस्या व आव्हाने ' यावर सादरीकरण केले व महाराष्ट्रातील भात संशोधनाचा आढावा घेतला. मध्यम बारीक व पोषण मूल्यवर्धित भात वाण विकसित करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.\nकार्यक्रमाला कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर, जैवतंत्रज्ञान विभाग प्रभारी डॉ. संतोष सावर्डेकर, शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. विजय दळवी, पनवेल खार जमीन शास्त्रज्ञ डॉ. किशोर वैद्य, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक डॉ. मनिष कस्तुरे हे व्यक्तीश: तर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील ३५ अधिकारी व भात शास्त्रज्ञ दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्‍तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. आभार सहा. भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वनवे यांनी मानले.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/india/during-the-lockdown-81-million-people-lost-their-jobs-nrng-68480/", "date_download": "2022-09-28T09:58:35Z", "digest": "sha1:GVL2QTKKR5D6WLDIBPJSKLEQEWPFMBSO", "length": 11082, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बेरोजगारीचा वणवा | लॉकडाऊन काळात ८१ दशलक्ष लोकांनी गमावले रोजगार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nशिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्या एकनाथ शिंदेंच्या पाठिशी\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nबेरोजगारीचा वणवा लॉकडाऊन काळात ८१ दशलक्ष लोकांनी गमावले रोजगार\nजगातील अनेक देशात कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. पुरुषापेक्षा जास्त नोकऱ्या महिलांनी गमाल्या आहेत. तरुण वर्गांवरही या संकटाचा परिणाम झाल आहे. त्यांनीही या संकटात आपल्या नोकऱ्या गमावल्या.\nहैदराबाद. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘आशिया प‌ॅसफिक इम्प्लॉयमेंट आणि सोशल आऊटलुक २०२०’ या अहवालानुसार ८१ दशलक्ष लोकांना आपल्या नोकऱ्यांपासून हात धुवावे लागले आहे. बँकॉकमध्ये कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात कामाच्या तासात घट झाली. त्याचा परिणाम नोकऱ्या आणि उत्पन्नावर पडल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक वाढ कमी झाल्याने वाढत्या कामगार शक्तीसाठी नवीन रोजगारनिर्मिती नाही.\nसरकार आहे की अ‍ॅमेझॉन\nदेशांतर्गत उत्पादनात ३ टक्के तोटा\nजगातील अनेक देशात कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. पुरुषापेक्षा जास्त नोकऱ्या महिलांनी गमाल्या आहेत. तरुण वर्गांवरही या संकटाचा परिणाम झाल आहे. त्यांनीही या संकटात आपल्या नोकऱ्या गमावल्या. या संकटाचा मध्यमवर्गीय लोकांवर जास्त परिणाम झाला. एकंदरीत, २०२० च्या पहिल्या तीन तिमाहीत आशिया-पॅसिफिक प्रदेशात कामगारांच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे, एकूण देशांतर्गत उत्पादनात ३ टक्के तोटा झाला आहे. तसेच कार्यरत दारिद्र्य पातळीमध्येही वाढ झाली आहे. अहवालातील प्राथमिक अंदाजानुसार २२ दशलक्ष ते २५ दशलक्ष लोक गरीबीत ढकलले जाऊ शकतात.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.eiwest.com/auWise.php?au=Permanent%20Unaided", "date_download": "2022-09-28T08:40:52Z", "digest": "sha1:QHZDTC2GPGB4UNAD5R6UFCXLSGD6UIGC", "length": 2567, "nlines": 101, "source_domain": "www.eiwest.com", "title": "Responsive website template for education", "raw_content": "\nसी बी एस ई\nआय सी एस ई\nआय जी सी एस ई\n5 आणि 8 शिष्यवृत्ती\nएन एम एम एस\nपूर्व दहावी पास शिष्यवृत्ती\nशिक्षण विभाग सर्व जीआर\nकॉपीराइट 2016 - 2022 @ शिक्षण निरीक्षक - पश्चिम विभाग, मुंबई | वेबसाईट विकसित श्री आशिष विजय पांडे. एकूण अभ्यागत 44829", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://nvbiographies.com/hemant-nagrale-biography/", "date_download": "2022-09-28T09:21:30Z", "digest": "sha1:53E32UXGZRO3QFOBD3JV2QD4VLS4CCNN", "length": 13210, "nlines": 138, "source_domain": "nvbiographies.com", "title": "हेमंत नगराळे वय,जीवनचरित्र, करियर, परिवार|Hemant Nagrale biography in marathi - NV Biographies", "raw_content": "\nहेमंत नगराळे वय,जीवनचरित्र, करियर, परिवार|Hemant Nagrale biography in marathi\nहेमंत नागराळे यांचा जन्म १९६२ (वय ५९ वर्षे; 2021 पर्यंत) भद्रावती, महाराष्ट्र येथे. हेमंतने 6वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते आपल्या पालकांसह नागपुरात आले आणि त्यांनी नागपूरच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये शिक्षण सुरू ठेवले. नागराळे यांनी नागपूरच्या विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. पुढे, त्यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथे शिक्षण घेतले आणि फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.\nहेमंत नागराळे हे एक भारतीय पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी मुकेश अंबानी बॉम्ब स्केर प्रकरणाच्या दरम्यान पोलीस आयुक्त म्हणून परम बीर सिंग यांची बदली केली. हेमंत नागराळे 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात जखमी लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांनी हर्षद मेहता आणि केतन पारेख घोटाळ्याच्या प्रकरणांचाही तपास केला होता.\nनाव (Name) हेमंत नगराळे\nजन्म ठिकाण (Birth place) भद्रवती, महाराष्ट्र, इंडिया\nगृहनगर (Hometown) भद्रवती, महाराष्ट्र, इंडिया\nपेशा (Profession) पोलिस अधिकारी\nस्कूल (school) • जिल्हा परिषद स्कूल, भद्रवती (6वीं कक्षा तक), • पटवर्धन हाई स्कूल, नागपुर\nकॉलेज (College) • विश्वेवराया रीजनल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नागपुर, •जमनलाल बजाज इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज, मुंबई\nशैक्षणिक योग्यता (Educational qualification) • मेकैनिकल इंजीनियरिंग, • वित्त प्रबंधन मध्ये मास्टर डिग्री\nवैवाहिक स्थिति (Martial status) विवाहित\nपत्नी (Wife) प्रतिमा नाग्रले\nफिजिकल अप्पेरेंस (Physical Apperence)\nउंची (Height approx) सेंटीमीटर में- 179 सेमि इंच में- 5′ 9″\nवजन (Weight approx) माहित नाही\nडोळ्यांचा रंग (Eye colour) काळा\nकेसांचा रंग(Hair colour) काळा\nहेमंत 1989 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून दलात दाखल झाले. त्यानंतर 1992 मध्ये त्यांची सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली जिथे त्यांना बाबरी मशीद जातीय दंगली नियंत्रित करण्यात यश आले. 1994 मध्ये हेमंत नागराळे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली. 1996 मध्ये, हेमंतची गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली जिथे त्यांनी एमपीएससी पेपर लीक प्रकरणाचा तपास केला. नंतर हेमंतची मार्च 1998 मध्ये सीबीआयमध्ये बदली झाली आणि पुढे ते डीआयजी झाले. (उपमहानिरीक्षक) सीबीआय, नवी दिल्ली. सीबीआय, नवी दिल्ली येथे कार्यरत असताना, हेमंतने माधोपुरा को-ऑप बँक, केतन पारेख घोटाळा आणि हर्षद मेहता बँक घोटाळा यासारखी अनेक प्रकरणे सोडवली. त्यांनी डीआयजी म्हणून काम केले. 2002 पर्यंत आणि त्यानंतर ते जून 2008 ते ऑगस्ट 2010 पर्यंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये विशेष IGP आणि दक्षता आणि सुरक्षा संचालक म्हणून कार्यरत होते.\nविशेष आयजीपी म्हणून आपल्या कार्यकाळात, हेमंत यांनी एमपीकेएवाय योजनेत सुधारणा केली आणि खर्च रु.ने कमी करण्यात मदत केली. 2011-2012 मध्ये 10 कोटी. 2014 मध्ये हेमंत यांची मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मे 2016 ते जुलै 2018 या कालावधीत हेमंत हे नवी मुंबई येथे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. ऑक्टोबर 2018 मध्ये, त्यांची डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना राज्यातील सर्व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांची देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली.\n1 : हेमंत नागराळे हा एक उत्तुंग गोल्फर आणि टेनिसपटू आहे. हेमंत नागराळे यानेही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले असून, त्याला ज्युदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे.\n2 : हेमंत नागराळे यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली कारण ते हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये जखमींना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी गेलेल्या टीमचा एक भाग होते. सुविधेतून मृतांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमसोबत काम केले.\n३ : हेमंतला त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक, अंतरिक सुरक्षा पदक असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\n४ : महाराष्ट्र सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांची मुंबईहून बदली केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन त्यांची बदली औपचारिक नव्हती आणि हेमंत यांना संबोधित करून त्यांना पदभार सोपवण्यापूर्वी त्यांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला.\nकोण आहेत हेमंत नागराळे\nहेमंत नागराळे 58 वर्षांचे असून ते 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नागराळे यांनी मे 2016 ते जुलै 2018 या कालावधीत नवी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून काम केले होते. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) येथे विशेष महानिरीक्षक म्हणूनही कार्यरत होते.\nहेमंत नागराले,उम्र जीवनपरिचय,करियर,परिवार|Hemant Nagrale biography in hindi\nबीजनेस आयडियाज इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33170/", "date_download": "2022-09-28T08:35:24Z", "digest": "sha1:UFGK2OJK5T5PSBMZNURO5ZSPE6IXSHYR", "length": 14184, "nlines": 207, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "व्हॅटिकन सिटी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nव्हॅटिकन सिटी : (स्टेट ऑफ द व्हॅटिकन सिटी), स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असलेले जगभरच्या रोमन कॅथलिक पंथाचे मुख्य धर्मपीठ. जगातील सर्वांत लहान व स्वतंत्र असे हे राष्ट्र आहे. क्षेत्र सु.४४ हेक्टर. लोकसंख्या ९०० (इ. स. २०००). इटलीची राजधारी ⇨ रोम या शहराच्या वायव्य भागात टायबर नदीच्या पश्चिम काठावरील व्हॅटिकन टेकडीवर व्हॅटिकन सिटी आहे. ते रोम शहराने सर्व बाजूंनी वेढलेले आहे. रोमन कॅथलिक चर्चचे हे आध्यात्मिक व प्रशासकीय केंद्र आहे. आग्नेयेकडील सेंट पीटर्स स्क्वेअर (पिऍझा सॅना पिएत्रो) हा चौक वगळता व्हॅटिकन सिटीच्या इतर सर्व बाजूंनी मध्ययुगीन व प्रबोधनकालीन उंच तटबंदी आहे. व्हॅटिकन सिटीला एकूण सहा प्रवेशद्वारे असून त्यांपैकी पिऍझा, सेंट पीटर्स चर्चच्या दर्शनी भागातील आर्च ऑफ द बेल्स व उत्तर बाजूचे वस्तुसंग्रहालयाकडील प्रवेशद्वार ही तीन प्रवेशद्वारे लोकांसाठी खुली ठेवण्यात आली आहेत.\nइटलीबरोबर ११ फेब्रुवारी १९२९ रोजी झालेल्या लॅटरन करारानुसार तत्कालीन फॅसिस्ट शासनाने व्हॅटिकन सिटीच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. त्यामुळे सु. ६० वर्षांपूर्वीपासून अनिर्णित असलेला हा ‘रोमन प्रश्न’ निकाली निघाला. व्हॅटिकन सिटीची सर्व घटनात्मक सत्ता पोपच्या हाती असली, तरी पोप प्रामुख्याने आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच्या काऱ्या अधिक व्यस्त असतात. प्रशासकीय सत्ता गव्हर्नरकडे असते. मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती पोपकडून करण्यात येते. गव्हर्नर व मंत्रिमंडळ पोपला जबाबदार असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/thief-hacked-16-taps-closed-house-dombivli-resident-home-ysh-95-3065993/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-28T10:48:54Z", "digest": "sha1:D6UKQOKUQTM35H67XZDBCIZLSB4FKXCS", "length": 19554, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thief hacked 16 taps closed house Dombivli resident home ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nडोंबिवलीत बंद घरातील १६ नळांवर चोरट्याचा डल्ला\nडोंबिवली पश्चिमेतील एका रहिवाशाचा बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील इतर किमती ऐवज चोरून नेण्याऐवजी घरातील स्नानगृह, स्वच्छतागृह, हातधुणी भांड्यातील एकूण १६ नळ काढून त्यांची चोरी केली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nडोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील एका रहिवाशाचा बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील इतर किमती ऐवज चोरून नेण्याऐवजी घरातील स्नानगृह, स्वच्छतागृह, हातधुणी भांड्यातील एकूण १६ नळ काढून त्यांची चोरी केली आहे. बाजारभावाप्रमाणे या नळांची किंमत ३१ हजार रुपये आहे. या चोरीप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात रहिवाशाने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. किशोर भाऊसाहेब जोंधळे (५५) असे तक्रारदाराचे नाव आहे.\nपोलिसांनी सांगितले, किशोर जोंधळे यांचे शिवनेरी इमारत, महात्मा फुले रस्ता, विष्णुनगर, डोंबिवली पश्चिम येथील घर २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत ते बाहेरगावी गेल्याने बंद होते. रविवारी घरी परतल्या नंतर त्यांना घराचा कोयंडा तुटल्याचे दिसले. त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर घरातील सामान चोरट्याने अस्ताव्यस्त फेकून दिले होते. चोरट्याने किशोर जोंधळे यांच्या घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि हातधुणी भांड्यातील एकूण १६ नळ सुस्थितीत काढून नेले असल्याचे किशोर यांना आढळले.\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nचोऱट्याने घरात घुसून मौल्यवान वस्तू ऐवजी नळ काढून नेल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले. चोरटा प्लम्बर आहे की काय किंवा काढून नेलेले नळ चोरटा प्लम्बरला विकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. किशोर यांनी अज्ञात चोरट्या विरुध्द याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. काही हार्डवेअर दुकानदारांना चोरटा कमी किमतीत नळ विकण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी काही हार्डवेअर वस्तू विक्रेता दुकानदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकाँग्रेसच्या पदयात्रेच्या मार्गातून ठाणे जिल्हा वगळला; राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण\nICC Women’s ODI rankings: मंकडिंग पद्धतीने बाद करणारी दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप\n‘Not An Airline’ असा बायो असणाऱ्या Vistara नावाच्या माहिलेला टॅग करून प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…\nSleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच\nपीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\nक्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादा वाढवून देतो सांगून डोंबिवलीत महिलेची फसवणूक\nउरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nMaharashtra Breaking News Live : केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर बंदी; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…\n“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nभाजपा हायकमांडने रात्री फोन करुन राजीनामा द्या सांगितलं आणि सकाळी…; विजय रुपानी यांचा मोठा खुलासा\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\nमुंबई : करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले, रेल्वे प्रवासात दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला\nकल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे\nकल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर\nनवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम\nबदलापूर : केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी ; मंत्री कपिल पाटील यांच्यातर्फे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार\nडोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल\nपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना\nभिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी\nठाणे : बेकायदा बांधकामप्रकरणी साहाय्यक आयुक्तांना निलंबित करा ; भाजप आमदार संजय केळकर यांची मागणी\nमुंबईतील धोकादायक कचरा पनवेलमध्ये\nअंबरनाथकरांचा पुन्हा श्वास कोंडला ; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रहिवाशांची घरात कोंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/Viral/", "date_download": "2022-09-28T10:37:16Z", "digest": "sha1:LJ5FSM57S5B3OLEGBO6TW7DXOD7L2DG7", "length": 10054, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News - Latest News - News in Marathi - बातम्या - News18 Lokmat Wed, 28 Sep, 2022", "raw_content": "\nVIDEO: कागद आणि कात्री हातात येताच आर्टिस्टने बनवलं असं काही, पाहून सर्वच थक्क\nआईचा Desi Jugaad, सायकलवर मुलीसाठी बनवली 'कार वाली सीट'... पाहा Video\nमहाराष्ट्रातील असं ठिकाण, जिथे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावाचे स्टेशन\nVideo : शिव मंदिरात चोरल्या सोना-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच...\nवार्षिक फी तब्बल दीड कोटी, 'या' आहे जगातल्या सर्वात महागड्या शाळा\nएअरपोर्टवर प्रवाशाला हार्ट अटॅक; जवानाने असं वाचवलं की VIDEO पाहून कराल सॅल्युट\nVIDEO - ऐकावं ते नवल वाजतगाजत म्हशीच्या रेडकूचं मुंडण, शेतकऱ्याने घातलं गावजेवण\nनेहमी चिखलातच का फिरतात डुक्कर यामागची 5 मजेदार तथ्ये जाणून घ्या\nबँकेत टाकला सशस्त्र दरोडा, पण पैसे-सोन्याऐवजी असं काही लुटलं की...; VIDEO VIRAL\nचार बहिणींनी केली वयाची 92 वर्ष पूर्ण; नवा विक्रम करत गिनिज बुकात नोंद\nमाकडाच्या पिल्लाचा क्यूटनेस नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा Viral Video\nबापाच्या 60 वर्षांपूर्वीचे पासबुक सापडताच मुलाचे पलटलं नशीब, कसं\n तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम\nPune : चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video\n BHU मधील विद्यार्थिनीचा Yoga करताना अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं पाहा\nBhabi Ji Ghar Par Hai: धक्कादायक 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याच्या मुलाचं अवघ्या 19 वर्षी निधन\nOnline Payment: फक्त 2 दिवसांनी बदलणार ऑनलाइन पेमेंटची पद्धत, वाचा डिटेल्स\nतब्बल 57% भारतीय मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना असते परदेशात शिक्षणाची इच्छा; अहवालातून माहिती समोर\nतुमचीही लहान मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाहीत मग 'या' टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर\nVideo : बीडमध्ये गरब्याची जोरदार धूम, 50 वर्षांपासून आहे परंपरा\nगर्भवती महिलेची निर्घृण हत्या, पोट फाडून काढलं बाळ; हत्येचं धक्कादायक कारण समोर\nजनावरांना गोमूत्र पाजल्याने 'लम्पी' संसर्ग बरा होतो, नागपूरच्या संशोधकांचा दावा\nPrajatka Mali: कामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली\nLata Mangeshkar: रेकॉर्डिंगआधी न विसरता हे काम करायच्या लतादीदी, वाचून तुम्हीही व्हाल चकित\nभावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना\nPFI ची उत्पत्ती कशी झाली केंद्र सरकारने का घातली बंदी केंद्र सरकारने का घातली बंदी संघटनेचा A टू Z इतिहास\nअमरावतीमधील रुग्णालयातच मध्यरात्री रुग्णाची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप\nMaharashtra Weather Update : ऑक्टोबर हिटचा दणका सप्टेंबरमध्येच, परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण\nMunmun Dutta : अभिनय नाही तर जेठालालच्या बबिता जींना करायचं होतं 'या' क्षेत्रात काम\nInd vs SA: वर्ल्ड कपआधी शेवटची परीक्षा... दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग XI\nKatrina Kaif: कतरिनाने दीर सनीला खास अंदाजात केलं बर्थडे विश; शेअर केला Unseen Photo\nVideo : कोलकाताच्या माँ कालीचे घ्या वर्ध्यात दर्शन; 10 लाख खर्चून साकारली प्रतिकृती\nTata Tiago EV: टाटाची बहूप्रतिक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आज लॉंच; परवडणारी किंमत अन् उत्कृष्ट फीचर्स\nमुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप\nKolhapur Crime : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी, गर्दीत हात साफ करताना सीसीटीव्हीत कैद\n17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही कानपुरमधील त्या घटनेचं संपूर्ण सत्य\nT20 WC : हार्दिक पांड्याचा खेळ पाहून आफ्रिदीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...\nनशीबानं मिळते अशी कंपनी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा\n आता एका प्रयत्नात मिळेल बँकेत नोकरी; अभ्यास करताना फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात\nAlia bhatt : रणबीरच्या वाढदिवशी आलियाला मिळाली गुड न्यूज; पटकावला मानाचा पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/heatlh/what-are-the-types-of-cancer-treatments-in-india-mhpl-gh-739276.html", "date_download": "2022-09-28T09:17:02Z", "digest": "sha1:3GDKZCAJIZPYLU5CC26VR4Y2NASGM2J2", "length": 17770, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "What are the types of cancer treatments in india mhpl gh - Cancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का? कसा होतो कर्करोगावर उपचार? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /heatlh /\nCancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का कसा होतो कर्करोगावर उपचार\nCancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का कसा होतो कर्करोगावर उपचार\nकॅन्सर हा गंभीर आजार असला तरी त्याचं पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास आणि तातडीनं उपचार सुरू झाल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो.\nऔषधी गुणधर्म असले तरी आल्याचे अतिसेवन हानीकारक ठरू शकते, हे त्रास होतात\nRabies Day: ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी या 4 गोष्टी अवश्य कराव्यात\nआई होण्याचं योग्य वय कोणतं तज्ज्ञ काय सांगतात\nआज जागतिक रेबीज डे, फक्त कुत्राच नव्हे हे प्राणी चावल्यानेही होतो जीवघेणा आजार\nमुंबई, 30 जुलै : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोग हा जीवघेणा आणि गंभीर आजार आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अनियंत्रित वजन, आनुवंशिकता आदी कारणं कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचं सांगितलं जातं. कॅन्सर म्हणजे मृत्यू (Death) असं समीकरण सर्वसामान्यपणे जनमानसात रुजल्याचं दिसून येतं; मात्र कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी त्याचं पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास आणि तातडीनं उपचार सुरू झाल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. शरीराच्या एखाद्या भागातल्या पेशींची अनियंत्रित वाढ होऊन किंवा त्यांचं अति प्रमाणात विभाजन होऊन ट्यूमर (Tumor) अर्थात गाठीची निर्मिती होते; मात्र सर्वच प्रकारचे ट्यूमर कॅन्सरचे नसतात. ट्यूमर तयार झाल्यानंतर तो ज्या भागात आहे, त्या भागातल्या पेशींना इजा झाली असेल तर असा ट्यूमर कॅन्सरचा मानला जातो. तसंच सर्वसामान्यपणे या पेशी शरीरातल्या लिव्हर, किडनी, मेंदू आदी अवयवांपर्यंत पोहोचल्या असतील तर असा कॅन्सर मेटास्टॅटिक (Metastatic) मानला जातो. पहिल्या टप्प्यात कॅन्सरच्या किंवा संबंधित अवयवातल्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास मेटास्टेसिस झाल्याचं दिसून येतं. कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत; पण भारतात ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer), सर्व्हायकल कॅन्सर (Cervical Cancer) आणि माउथ अर्थात तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer) हे प्रमुख प्रकार अधिक प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त ब्लड कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाणही दिसून येते. कॅन्सरवर उपचारांसाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो. प्रत्येक कॅन्सर हा युनिक (Unique) असल्यानं उपचारांची पद्धतदेखील निरनिराळी असते. रुग्णाची प्रकृती, कॅन्सरची स्थिती, अन्य आजार आदी गोष्टींचा विचार करून डॉक्टर कॅन्सरवरच्या उपचारांची (Treatment) दिशा ठरवतात. काही रुग्णांवर उपचारांसाठी एकाच पद्धतीचा वापर केला जातो, तर काही रुग्णांना कॉम्बिनेशन ट्रीटमेंट दिली जाते. कॅन्सरच्या उपचार पद्धतीत सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कॅन्सरवरच्या उपचार पद्धतींबाबत सविस्तर जाणून घेऊ या. कॅन्सरवरच्या उपचार पद्धतींचे प्रकार एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होतो, तेव्हा हा आजार बरा करण्यासाठी त्या व्यक्तीला विविध प्रकारचे उपचार घ्यावे लागतात. सर्वसामान्यपणे कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर 7 पद्धतींनी उपचार केले जाऊ शकतात. त्यात सर्जरी आणि केमोथेरपी हे उपचार सर्वश्रुत आहेत. प्रत्येक कॅन्सर हा वैद्यकीयदृष्ट्या युनिक मानला जातो. त्यामुळे उपचार पद्धतीचा वापरदेखील त्या अनुषंगाने होतो. सर्जरी, केमोथेरपीव्यतिरिक्त बायोमार्कर टेस्टिंग, रेडिएशन थेरपी, इम्युनो थेरपी, हॉर्मोन थेरपी, हायपरथेर्मिया, फोटो डायनामिक थेरपी, स्टेम सेल्स थेरपी आणि टार्गेटेड थेरपी या उपचारपद्धतींचा वापर कॅन्सर या आजारावर केला जातो. हे वाचा - Types of Cancer : सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आला तर होऊ शकतो कॅन्सरवर इलाज, कर्करोगाचे प्रकार लक्षात घ्या सर्जरी (Surgery) : सर्जरी अर्थात शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरातला कॅन्सरस ट्यूमर काढून टाकला जातो. ही लोकल स्वरूपाची ट्रिटमेंट आहे. शरीराच्या विशिष्ट भागात असलेली कॅन्सरची गाठ काढून टाकण्यासाठी सर्जरी केली जाते. ब्रेस्ट, प्रोस्टेट यांसारख्या कॅन्सरच्या प्रकारात सर्जरी ही उपचारपद्धती सर्वसामान्य समजली जाते; मात्र ब्रेन आणि हार्टच्या कॅन्सरमध्ये हा उपचार काहीसा जोखमीचा ठरतो. कॅन्सरची गाठ पूर्णपणे काढून टाकणं, शरीराच्या विशिष्ट भागाला पूर्णतः हानी पोहोचणार असेल तर अंशतः गाठ काढणं, सॉफ्ट टिश्यूजवर दबाव आणणारा ट्यूमर काढून टाकून कॅन्सरची लक्षणं कमी करणं ही सर्जरीची उद्दिष्टं असतात. केमोथेरपी (Chemotherapy) : या उपचार पद्धतीबद्दल अनेकांच्या मनात खूप गैरसमज असतात. अर्थात या उपचाराचे साइडइफेक्ट्स हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. केमोथेरपीमुळे शरीरातल्या कॅन्सर पेशी आणि काही निरोगी पेशीही नष्ट होतात. केमोथेरपीमुळं कर्करोगाच्या पेशींची अनियंत्रित वाढ थांबते किंवा त्यांची कार्य करण्याची गती मंदावते. रिकरन्स टाळण्यासाठी आणि लक्षणं नियंत्रणात आणण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो. रेडिएशन थेरपी (Radiation Therapy) : कॅन्सरवरच्या उपचारपद्धतींत रेडिएशन थेरपी ही सर्वांत परिणामकारक मानली जाते. या थेरपीत कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा ट्यूमरचा आकार लहान करण्यासाठी उच्च रेडिएशनचा डोस दिला जातो. यात एक्सटर्नल आणि इंटर्नल रेडिएशन असे दोन प्रकार असतात; मात्र शरीराच्या विविध भागांत एकाचवेळी रेडिएशन देणं शक्य नसल्यानं मेटास्टॅटिक कॅन्सरमध्ये ही पद्धत वापरली जात नाही. इम्युनोथेरपी (Immunotherapy) : इम्युनोथेरपी किंवा इम्युनो-ऑन्कॉलॉजी ही मूलतः रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीचा वापर करून कॅन्सरशी लढण्यासाठी वापरली जाते. ही एक बायोलॉजिकल (Biological) थेरपी आहे. सध्याच्या काळात सुमारे 20 टक्के रुग्ण या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असल्याचं दिसून आलं आहे; मात्र ही थेरपी काहीशी महागडी आहे. हॉर्मोन थेरपी (Hormone Therapy) : ही एक सर्वसामान्य उपचार पद्धती असून, हॉर्मोनशी संबंधित कॅन्सरच्या उपचारांसाठी या थेरपीचा वापर होतो. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तर पुरुषांमधल्या प्रोस्टेट कॅन्सरवर उपचारासाठी ही थेरपी वापरतात. हॉर्मोन्सवर परिणाम होत नसलेल्या कॅन्सरमध्ये ही थेरपी क्वचितच वापरली जाते. रुग्णातली लक्षणं वाढू त्रास होऊ नये म्हणून मेंटेनन्स थेरपी म्हणूनही डॉक्टर ही थेरपी देऊ शकतात. बायोमार्कर टेस्टिंग (Biomarker Testing) : ही एक प्रकारची तपासणी पद्धत आहे. यात जनुकं, प्रोटीन्स आणि घटकांची तपासणी करून कॅन्सरविषयी अधिक माहिती मिळवली जाते. या टेस्टिंगमुळे डॉक्टरांना रुग्णावरच्या उपचारांची दिशा ठरवण्यास मदत होते. हे वाचा - Type 1 diabetes symptoms: डायबेटिस झाला आहे कसं ओळखावं या लक्षणांकडे दुर्लक्ष नको कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टर रुग्णातल्या या आजाराची लक्षणं कमी करण्यासाठी विविध उपचारपद्धतींचा स्वतंत्र किंवा एकत्रित अवलंब करतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास निश्चित मदत होते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/honorable-mujra-presented-by-sahil-patil-for-maharaj-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T08:52:41Z", "digest": "sha1:DTD3IRZZHGKAY62J2B3BSQQE4XTGXE2F", "length": 6122, "nlines": 127, "source_domain": "lokrashtra.com", "title": "honorable Mujra presented by sahil patil for maharaj - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nशिवभक्त साहिल पाटील यांनी महाराजांसाठी सादर केलेला मानाचा मुजरा\nशिवभक्त साहिल पाटील यांनी महाराजांसाठी सादर केलेला मानाचा मुजरा\nलोकराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह देशभरात बघावयास मिळाला. विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवभक्तांमध्ये एकच उत्साह बघावया मिळाला. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साहिल पाटील या शिवभक्तांने महाराजांसाठी सादर केलेला ‘गारद’ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याची झलक दाखविणारा हा व्हिडीओ…\nअमरावती, यवतमाळ, साताऱ्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण\nVideo : नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान\nआमदार मंगेश चव्हाण यांनी वीज वितरण अधिकाऱ्यास खुर्चीला बांधले, चप्पलांचा हारही घातला\nVideo : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून नाशिककरांना नियम पाळण्याचे आवाहन…\nVideo : नाशिकमध्ये लॉकडाऊनची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा\nVideo : आशादिप वसतिगृह प्रकरणातील दोषींच्या मुसक्या आवळणार, समित गठीत\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/state-home-minister-anil-deshmukh-corona-positive-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T09:17:56Z", "digest": "sha1:LCZW5PCGM767HDWTJNH2TYAKQGAYT7K2", "length": 7574, "nlines": 131, "source_domain": "lokrashtra.com", "title": "state home minister anil deshmukh corona positive - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nगृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटीव्ह\nगृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटीव्ह\nमुंबई – कोरोनाचा संसर्ग राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाला असल्याची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करून दिली आहे. शिवाय आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\nआज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल. असे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nआज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.\nदरम्यान, यापूर्वीच देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटल्याचे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे कोरोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nआता एका वर्षाच्या आत बसविली जाणार मानवी मेंदूत चमत्कारी संगणक चिप्स\nIND v/s ENG : पहिला दिवस इग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\nकिरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा, ‘तुम्ही पोराची काळजी घ्या, डावा हातही…\nअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर; शिंदे गटाकडे लक्ष\nबाळासाहेबांची दसरा मेळाव्याची परंपरा उद्धव ठाकरेच पुढे नेतील; जयंत पाटलांनी शिंदे…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-may-2020/", "date_download": "2022-09-28T09:03:34Z", "digest": "sha1:PRSUFNVAYFWZVWLLPEZ4ECEHMOQLYLV6", "length": 14801, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 09 May 2020 - Chalu Ghadamodi 09 May 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nजागतिक स्थलांतर पक्षी दिन 2020 यावर्षी 9 मे आणि 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.\nसंयुक्त राष्ट्रांनी सरकार, कंपन्या आणि अब्जाधीशांना असुरक्षित देशांमधील कोरोनव्हायरस साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी तातडीने गरजा भागविण्यासाठी 6.7 अब्ज डॉलर्सच्या फंडामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.\nअर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गांधीनगरमधील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी या दोन आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर आयएनआर-यूएसडी (रुपया-डॉलर) फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू केले.\nपश्चिम बंगालच्या सुंदरबनमधील रॉयल बंगाल टायगरांची संख्या ताज्या जनगणनेनुसार आठने वाढून 96 वर पोचली आहे.\nग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर शून्यावर आणला आहे.\nझारखंड सरकारने राज्यात 11 ब्रँड पॅन मसालावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. राज्यातील अन्न सुरक्षा आयुक्त नितीन कुलकर्णी यांनी हा आदेश मंजूर केला.\nमहाराणा प्रताप सिंग प्रथम यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप यांना श्रद्धांजली वाहिली.\nनॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) ने 8 प्रयोगशाळांना मान्यता दिली. या लॅबमध्ये आता कोरोनाव्हायरसपासून संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) कवच्रेल्सचे नमुनेदार नमुने तपासले जात आहेत.\nपर्यटन मंत्रालय, भारत सरकार 7 मे 2020 रोजी देखो अपना देश मालिके अंतर्गत “गोवा-क्रूसिबल ऑफ कल्चर” नावाच्या 16 व्या वेबिनारचे आयोजन केले.\nग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय खाद्य महामंडळाने (FCI) गहू आणि तांदळासह एकूण 2641 रॅक पुरविले आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी ही घोषणा केली.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CIPET) केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्थेत विविध पदांची भरती\nNext (Arogya Vibhag) सोलापूर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9/", "date_download": "2022-09-28T09:53:37Z", "digest": "sha1:ZRFFLCA4G3I3DU7CML7JJ7E4F74PH4VK", "length": 15655, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "प्रभू श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन...असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nप्रभू श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन…असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही\nप्रभू श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन…असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही\nJanuary 17, 2022 admin-classicLeave a Comment on प्रभू श्री राम यांच्या बहिणीचे रहस्यमय जीवन…असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही\nमर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण. अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावे लागले. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, असे असले तरी मानवी जी वनातील सर्व भो ग श्रीरामांना भो गावे लागले.\nराम समजून घेण्यासाठी ‘राम’ म्हणेपर्यंत मेंदू आणि दे ह झिजवला, तरी त्यामधील काहीच भाग आपल्या हाती लागेल. रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. मूळ रामायण वाल्मिकींनी लिहिले असले, तरी अनेकांनी ते विविध भाषांमध्ये अनुवादित केले आहे. वाल्मिकी रामायणानंतर तुलसीदासांचे रामचरितमानस प्रमाण मानले जाते.\nश्रीविष्णूंचा अवतार असलेल्या रामाला एक बहीणही होती. मात्र, त्याबाबत अधिक माहिती नाही. आपण आज ती कोण होती ते जाणून घेणार आहोत. रामभगिनीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही तर श्री व्यासमुनींच्या महाभारतात सापडतो. त्या उल्लेखानुसार अंगदेशाच्या लोम्पाद (रोमपाद/ चित्ररथ) नामक राजाने म्हणजेच कौसल्येच्या बहिणीच्या, वर्षिणीच्या नवऱ्याने, दशरथाची ही कन्या दत्तक घेतलेली होती.\nकाही रामकथांमधे हा उल्लेख नेमका उलटा आढळतो. म्हणजे ती रोमपदाची कन्या होती आणि दशरथाने तिला दत्तक घेतलं होतं. म्हणजेच अशी नाही तर तशी ती रामाची बहीण नक्कीच होती. अयोध्येचा राजा दशरथाला चार पुत्र होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, दशरथ राजाला एक मुलगी होती आणि ती या भावंडांमध्ये सर्वांत मोठी होती.\nतिचे नाव होते शांता. ती कौसल्या राणीची मुलगी होती. एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षीणी अयोध्येत आले होते. त्यांना अपत्य नव्हते. एका चर्चेवेळी राजा दशरथांना ते समजले. आपली मुलगी शांता त्यांना दत्तक देण्याचा निर्णय दशरथाने घेतला. दशरथाचा निर्णय ऐकताच राजा रोमपद आणि राणी वर्षीणी प्रसन्न झाले.\nत्यांनी तिचा उत्तम प्रकारे सांभाळ केला. उत्तर रामायणात रामाने सीतेचा त्याग केल्याचे समजताच ती रामाला खूप राग भरते, अशी आख्यायिका आढळून येते. हिमाचल प्रदेशमधील कुल्लूजवळ शांता देवीचे मंदिर आहे. ही शांता देवी श्रीरामांची बहीण असल्याचे सांगितले जाते. शांता म्हणजे शांत मुलगी. गंमत म्हणजे जुन्या तेलगू लोकगीतांमध्ये ही शांत शांता सीता त्यागाच्या वेळी श्रीरामावर खूप भ डकली होती अशा अर्थाची गाणी आहेत.\nसाध्या धोब्याच्या शब्दावर विश्वास ठेवून पत्नी त्याग करणारा आपला भाऊ तिला अजिबात आवडलेला नव्हता. रामायणात श्रीरामाची मोठी बहीण शांता आणि तिचे पती ऋषी शृंगी यांचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या पेक्ष्या शांता ही वयाने बरीच मोठी होती. शांताची माहिती सांगणारी एका कथेत असे सांगतात की, तिच्या जन्मानंतर अयोध्येत १२ वर्षे दुष्काळ पडला.\nहा दुष्काळ तिच्या जन्मामुळे पडल्याचे राजाला सांगितले गेल्यावर दशरथ राजाने तिची रवानगी तिच्या मावशीकडे केली. त्यानंतर शांता परत कधीच अयोध्येला आली नाही. अजुन एका कथेत असे सांगितले आहे की, अंगदेश नरेश रोमपद म्हणजे वर्षीणीचा पती (शांताची मावशी ) शांतेशी खेळण्यात मग्न असताना एक ब्राह्मण पावसाळ्यातील शेतीकामासाठी राजाची मदत मागण्यास आला पण राजाने त्याच्या कडे दुर्लक्ष केल्याने तो परत गेला.\nत्यामुळे रा गावलेल्या इंद्राने तेथे पाऊस पाडलाच नाही. शेवटी श्रृंग ऋषींनी त्यावर उपाय म्हणून यज्ञ केला. नंतर पाऊस पडला. खूष झालेल्या राजा रोमपदयाने शांतेचा विवाह या ऋषींबरोबर करून दिला. तिचे मंदिर तिच्या पतीसह बांधले गेले. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रामाची बहीण देवी शांता हिचे मंदिर आहे. या मंदिरात ती आपले पती ऋषी श्रृंग यांच्यासोबत विराजमान आहे.\nदेशभरातून दूरदूरून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कुल्लू पासून ५० किमी अंतरावर हे मंदिर आहे. रामायणात या घटना सापडतात. मात्र यापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख नाही. अशीच उल्लेख नसलेली आहे ही शांता या कन्येची कथा. म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही:- रामायणाचती कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील.\nया विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते. राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला.\nस्त्रियांना से’ क्सची इच्छा असते की नाही असा प्रश्न आजही कित्येक पुरुषांना पडतो…तर जाणून घ्या याचे सविस्तर उत्तर\nजन्माच्या 5 व्या दिवशीच मुलीला आली मासिक पा ळी, म्हणून आईने तिचे र क्त बघताच…जे केले जाणून हैराण व्हाल..आज ती मुलगी\nरोज ज्या घरात महिला करते या प्रकारची कामे…त्या घरात माता लक्ष्मी सदैव राहते…मिळते सुख, समृद्धी आपल्या घराची होते बरखत…श्री स्वामी समर्थ\nआपला मृत्यू जवळ येताच आपल्या मनात येत असतात हे सहा विचार…असे विचार येताच समजून जा कि आपला अंत जवळ आला आहे\nगरुड पुराण : पाप करणाऱ्या लोकांना काय शिक्षा दिली जाते, याबद्दल स्वतः श्री कृष्णाने सांगितले आहे..जाणून घ्या\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/kirti-suresh-a-south-actress-famous-due-to-her-simplicity/", "date_download": "2022-09-28T09:04:10Z", "digest": "sha1:4CS7NW5NJCDUSJPWXKEYRU4FXLO4CEQC", "length": 11370, "nlines": 107, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "फक्त तिच्या साधेपणामुळे आहे जगप्रसिद्ध अभिनेत्री, कधीच घालत नाही छोटे कपडे ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News फक्त तिच्या साधेपणामुळे आहे जगप्रसिद्ध अभिनेत्री, कधीच घालत नाही छोटे कपडे \nफक्त तिच्या साधेपणामुळे आहे जगप्रसिद्ध अभिनेत्री, कधीच घालत नाही छोटे कपडे \nचित्रपट सृष्टीतील अभिनेत्री या मोहक आणि स्टाइलिश दिसण्यासाठी नवनवीन, विविध पद्धतीचे डीझाईनं केलेले कपडे परिधान करत असतात. रोज वेगवेगळे मोहक आणि फैशनेबल लुक आपल्याला बघायला मिळतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वच अभिनेत्री त्यांच्या मोहक, सुंदर, आकर्षक लूकसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.\nपण या ग्लॅमरस दुनियेत असताना ही काही अभिनेत्री या साधं जीवन जगणं पसंत करतात. तर अशीच एक अभिनेत्री आहे जिचं नाव कीर्ती सुरेश आहे. चला तर मग जाणून घेऊयात कीर्ती सुरेश बद्दल टॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये ही अभिनेत्री काम करते.\nकीर्ती सुरेशला आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. इतर अभिनेत्रींप्रमाणे ही अभिनेत्री देखील दिसायला सुंदर आणि मोहक आहे. कीर्ती सुंदर तरं दिसतेच सोबतच तिचा अभिनय ही खूप उत्तम आहे. तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.\nहे वाचा -मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर \nअभिनेत्रींना आपण त्यांच्या अभिनय कौशल्यावरून ओळखतोच पण कीर्तीला तिच्या पेहरावावरून जास्त ओळखले जाते. कीर्तीच्या मुख्यतः खऱ्या आयुष्यात असो वा चित्रपटांच्या दुनियेत असो ती कधीही उंचीला छोटे असलेले कपडे घालत नाही. करोडोची मागणी असली तरीही कीर्ती कमी उंची असलेले कपडे बिलकुल घालत नाही. याच कारणांमुळे तिचे अनेक चाहते आहेत. पारंपरिक वेषामध्ये ती अगदी मनमोहक व सुंदर दिसते.\nहे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण \nकीर्ती सुरेश सोशल मीडियावर देखील जेव्हा आपले फोटो वा व्हिडीओ पोस्ट करते त्यात देखील ती पारंपरिक वेषात असते. याचमुळे तरं ती आजच्या घडीला ही करोडो लोकांची आवडती अभिनेत्री आहे. कीर्ती “मैदान” या चित्रपटामध्ये अजय देवगण सोबत काम करताना आपल्याला दिसणार होती पण काही कारणस्तव तिचा ऐवजी प्रियामणी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल.\nहे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleरामायणाच्या शूटिंग दरम्यान लक्ष्मणाला राग यावा म्हणून असे वागायचे डायरेक्टर \nNext articleकपाळावरील टिकली आणि साडी वाढवते या अभिनेत्रींचं सौंदर्य, बघा कोण आहेत त्या \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nदिशा पाटणीने असा ड्रेस घातला कि शेजारी बसलेल्या व्यक्तीची झाली अडचण, व्हिडीओ पाहून तुम्ही वेडे व्हाल \nभारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या बॉलिवुड अभिनेत्याला डेट करू इच्छिते...\nबॉलिवुड आणि क्रिकेटचा संबंध तसा खूप जुना आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक स्टार क्रिकेटर्स नी बॉलिवुड अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे. जसे की, भारतीय संघाचा...\nसलमान खानला काका म्हणाल्यामुळे सारा अली खान अडचणीत, सलमान म्हंटला आता...\nअशी होती अजय देवगन आणि काजोलची लव स्टोरी \n६५ वर्षांची रेखा नक्की कोणाच्या नावाचे कुंकू लावते\n‘तुझ्यावर कोणी ब*ला***र केला’ अशी अ*श्ली*ल कमेंट करणाऱ्या व्यक्तीला ‘शालू’ अर्थात...\nअखेर ठरले, सुप्रसिद्ध भजन गायिका जया किशोरी करणार लग्न, पण त्यासाठी...\nअख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा बाळासाहेब आहे तरी कोण, जाणून घ्या \nनाना पाटेकर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवरून जिंकलेल्या रकमेचं काय करणार जाणून...\nमाझी तुझी रेशीमगाठ सिरीयल मध्ये यशच्या वागण्याचा नेहाला त्रास, शेवटी नेहाने...\nका आहे रणजीत संजुवर नाराज, कोणती गोष्ट रणजीतसमोर उघडकीस येणार \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/health/these-are-the-home-options-for-beauty/", "date_download": "2022-09-28T10:29:37Z", "digest": "sha1:Y4QYUKG4XWWMCBUMHPK3X6G25LWD6AQQ", "length": 11854, "nlines": 106, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "रात्री झोपताना करा फक्त हा एक घरगुती उपाय, सावळा चेहरा होईल गोरा आणि सुंदर तजेलदार ! - BollyReport", "raw_content": "\nHome Health रात्री झोपताना करा फक्त हा एक घरगुती उपाय, सावळा चेहरा होईल गोरा...\nरात्री झोपताना करा फक्त हा एक घरगुती उपाय, सावळा चेहरा होईल गोरा आणि सुंदर तजेलदार \nप्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर, मोहक दिसावं आणि यासाठी वेगवेगळे व महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरले जातात. मुलगी असो व मुलगा प्रत्येक जण आपण सुंदर व गोरे कसे दिसू हे पाहत असतात. जाहिराती पाहून विविध ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले जातात.\nपण काही प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाच्या त्वचेला एखादे ब्युटी प्रॉडक्ट सूट होत नाही आणि मग ऍलर्जी होते, कारण हे सर्व प्रॉडक्ट्स मुख्यत्वे केमिकल प्रोसेस करून तयार केले जातात, ज्यामुळे चेहऱ्याला याचा त्रास होतो. म्हणूनच असे काही घरगुती व सोपे उपाय आहेत ज्यांचा वापर करून आपण नैसर्गिकरित्या सुंदर व गोरी त्वचा मिळवू शकतो.\nकोरफड – कोरफड ही एक औषधी वनस्पती असून तिचा उपयोग अनेक गोष्टींसाठी केला जातो. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला व त्वचेला पोषक घटकांचा पुरवठा होतो.\nकोरफड आपले र*क्त आतून शुद्ध करते व त्यामुळे त्वचा उजळते. आपल्या चेहऱ्यावर काही डाग असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते. कोरफड आपण खाऊ देखील शकतो आणि त्याचा आतील गर काढून चेहऱ्याला देखील लावू शकतो. कोरफडपासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनवले जाते.\nचेहऱ्यावर जर पिंपल्स आले असतील तर कोरफडमध्ये कडुनिंब व लिंबाचा रस मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि हा फेस पॅक रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावावा आणि १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. या फेसपॅकमुळे जर तुमच्या चेहऱ्यावर जळजळ जाणवत असेल तर आपण हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू नये.\nफक्त कोरफड चेहऱ्याला लावावी आणि थोड्या वेळाने चेहरा गरम पाण्याने धुवावा आणि चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला नारळाचे तेल लावावे. कोरफडमध्ये गुलाबपाणी मिक्स करून रात्रीच्या वेळेत ते चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे हळू हळू आपला चेहरा उजळू लागेल व सुंदर दिसेल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nअस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.\nPrevious articleजर तुम्हाला एका दिवसासाठी पंतप्रधान बनवले तर तुमचा सर्वात पहिला निर्णय कोणता असेल IAS परीक्षेत विचारलेला प्रश्न \nNext articleआंबा किंवा आमरस खाल्यावर लगेच या गोष्टींचे सेवन कधीच करु नये, भोगावे लागतील हे दुष्परिणाम, जाणून घ्या त्या गोष्टी \nदबलेल्या नसा या ५ घरगुती आयुर्वेदिक उपायांनी होतील मोकळ्या, जाणून घ्या \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nलिंबू पाणी विकत करोडपती झाली ११ वर्षाची मुलगी, जाणून घ्या नक्की...\nआपल्या सर्व गरजा पूर्ण होतील आणि आपण आरामाचे सुखद जीवन जगू शकू यासाठी प्रत्येकजन सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आपण व आपले कुटुंबीय यांना एक...\nफक्त ५० हजार रुपयांनी सुरु करा हा बिजनेस, महिन्याला होईल लाखो...\nकेळं खाल्यामुळे होतात हे जबरदस्त फायदे, वाचून तुम्हीही आजच केळं खायला...\nअहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट, सगळ्या विषयात भावड्याने मिळवले ३५...\nइंडियन आयडॉल ग्रँड फिनाले दरम्यान ढसाढसा रडला हिमेश रेशमिया \nदिशा पाटणी आणि जॉन अब्राहमने नवीन चित्रपटासाठी दिलेत असे बोल्ड सिन...\nपोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवणाऱ्यासाठी महत्वाची बातमी, योजनेत झाले आहेत...\nकीर्ती झाली IPS पण फुलाला सुगंध मातीचा पाहणारे प्रेक्षक हा भाग...\nआई मोलमजूरी करते, स्वत: पेपर टाकतो पण जिद्दीच्या जोरावर दहावीत मिळवले...\nकृष्णा आणि रायाचं खुळलेलं प्रेम नेमकं आता कोणतं वळण घेणार\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/antakshari/", "date_download": "2022-09-28T09:11:20Z", "digest": "sha1:TRUCKKAC7PIP44BJUSTXHPHPS7PWNBOY", "length": 6928, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "Antakshari Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nप्रेरणादायी /Motivational / व्यक्तिमत्त्व विकास\nआयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये.. मग हा लेख वाचाच..\nआयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये.. मग हा लेख वाचा.. आणि यात गुंफलेल्या अन्ताक्षरीत भाग घ्या. जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता घरात बसून चांगल्या गोष्टी व्हायरल करणं हे आपलं कर्तव्य… म्हणजे पोलीस आणि डॉक्टरांचं कर्तव्य त्यांना नीट पार पाडता येईल.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/parenting-tips-marathi/", "date_download": "2022-09-28T09:52:50Z", "digest": "sha1:TSFNTLZIPZBHTN5MKHDFN6BIZ4CQY5RO", "length": 13593, "nlines": 174, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "Parenting tips marathi Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nअब्राहम लिंकनची एक प्रसिद्ध गोष्ट आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ते स्वतः चे बूट पॉलिश करत होते. एका मंत्र्यानं पाहिलं आणि विचारलं, “तुमचे बूट तुम्ही स्वतः पॉलिश करता” अब्राहम लिंकन यांनी विचारलं “मग ” अब्राहम लिंकन यांनी विचारलं “मग \nतुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे व्हेरी गुड पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही\nआपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो. जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता. मुलांचं बोलणं तुमच्या...\nस्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting...\nमुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम\n२४ मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात...\nलहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय\nतुमचे लहान मूल तणावाखाली आहे का हे कसे ओळखावे जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.\nमुलांचा कल ओळखून त्यांच्या आवडी-निवडी विकसित करण्यासाठी ५ टिप्स\nएवढ्यातच आमच्याकडे एक प्रश्न आला कि, मुलांचे करियर कसे निवडावे… खरंतर मुलांचे करियर पालकांनी निवडण्याची किंवा काही टेस्ट देऊन त्यावरून निर्णय घेण्याची काहीही गरज नाही.\nमुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय\nएखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो. त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो. मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.\nमुलांच्या मानसिक विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्व\nआजकाल मुलांवर ना-ना तर्हेची टेन्शन्स असतात. शालेय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच अभ्यासाची जोरात सुरुवात होते. मग शाळा, क्लास, घरचा अभ्यास, गृहपाठ, एखाद्या भाषेचा किंवा वेदिक गणिताचा क्लास, शिष्यवृत्तीचा क्लास, ऑलिमपियाडचा क्लास…\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/25016/kshama-bindu-sologamy/", "date_download": "2022-09-28T10:15:42Z", "digest": "sha1:LCP3MESED5KVGZINMK2I22C275C6AMXA", "length": 13906, "nlines": 172, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "२४ वर्षीय क्षमा बिंदूने जाहीर केलेल्या तारखेआधीच लग्नसमारंभ उरकून का घेतला? | मनाचेTalks", "raw_content": "\n२४ वर्षीय क्षमा बिंदूने जाहीर केलेल्या तारखेआधीच लग्नसमारंभ उरकून का घेतला\n११ जून २२ ला क्षमाचा सोलोगामी विवाह ठरला होता.\nमात्र राजकीय आणि सामाजिक दबावामुळे तीन दिवस आधीच तिनं विवाह उरकून घेतला आहे.\nया अनोख्या लग्नाची चर्चा देशभरात विविध पातळीवर होत आहे.\nसुरवातीपासूनच काही जणांनी क्षमाच्या या संकल्पनेला विरोध केला होता.\nकाहींनी मात्र तिला भक्कम पाठिंबासुद्धा दिला होता.\nकुठल्याही विरोधाला न जुमानता क्षमाने बुधवारी स्वतःशीच लग्न केलं आहे.\nसर्व रिती- रिवाजानुसार क्षमाने स्वतःच्या घरीच हे लग्न केलं.\nयात हळद, मेहंदी आणि सात फेरे हे सगळे विधी तिने मोठ्या आनंदाने पार पाडले. वडोदरातील गोत्री इथल्या आपल्या राहत्या घरीच तिने हे लग्न केलं.\nया लग्नात नवरदेव नाहीच हे जगजाहीर होतं पण या लग्नात पंडितजीही नव्हते.\nअगदी मोजकेच मित्र- मैत्रिण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत तिनं हे लग्न केलं.\nक्षमानं स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर खरंतर प्रचंड खळबळ उडाली.\nतिच्या या निर्णयाची चेष्टा ही झाली, सोशल मिडीयावर अनेक मिम ही फिरले.\nत्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरातून मोठा विरोध ही तिला पत्करावा लागला. शेजाऱ्यांकडूनही तिला विरोध झाला.\nम्हणूनच लग्नाच्या दिवशी कुठलाही वाद होऊ नये म्हणून तिने बुधवारी ९ जुनलाच लग्न उरकून घेतलं.\nकारण तिला तिच्या आयुष्यातल्या या खास दिवशी कोणतंही विघ्न नको होतं.\nखरंतर क्षमाने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.\nपण राजकीय नेत्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला, त्यानंतर भटजींनीही लग्न लावायला नकार दिला.\nशेवटी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेत क्षमाने पंडितजींशिवाय , रेकॉर्डेड मंत्र लावून लग्न केलं.\nमित्रांनो तुम्हीही विचारात पडला असाल ना असा सोलोगॅमी विवाह खरंच शक्य आहे का \nकी केवळ संसाराची जबाबदारी नको, पण लग्नातल्या वधु सारखी मेंदी, हळद आणि कपड्यांची हौस पुरवायची म्हणून सोलोगामीचा पर्याय निवडला जातो\nआज इतर देशातल्या सोलोगामीची उदाहरणं दिली जातात, ती खरी असतील का\nअहो, ब्राझील मध्ये एका सोलोगामी विवाहाचे उदाहरण तर असेही आहे की, ३३ वर्षांच्या मुलीने स्वविवाह करून २९ दिवसांनंतर स्वतःशीच काडीमोड सुद्धा घेतला.\nअर्थात तिचे काडीमोड घेण्याचे कारण असे होते की, तिला तिच्यासाठी योग्य असा जोडीदार भेटला\nया सोलोगामी लग्नाचे फायदे जास्त आहेत की तोटे\nभविष्यात मुलींनी सोलोगामीचाच पर्याय निवडला तर काय होईल\nआपल्या देशात मांगलिक दोष असलेल्या मुलींचे पिंपळाशी लग्न लावून दिले जाते, तर क्षमच्या लग्नाला इतका विरोध होण्याचे खरंच काही कारण आहे का\nमात्र काल क्षमाने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो आज दिसू शकत नाहीत.\n हा नवा भारतात प्रकार रुजेल की मागे पडेल \nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nया आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nतुमचे आवडते विषय वाचा\nरहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2022-09-28T10:19:34Z", "digest": "sha1:BBGKYWJDWBLLRP7HDEMN6ZRVAERDCZ6S", "length": 6989, "nlines": 134, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "रवींद्रनाथ टागोर मराठी कविता Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: रवींद्रनाथ टागोर मराठी कविता\nप्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध\nकॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून रुही आणि अर्णव यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. खरं तर दोघांनाही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताच स्वार्थ नव्हता. त्या दोघांना नुसतं भेटणं, एकत्र राहणं, बोलणं खूप छान वाटायचं. याच पद्धतीने त्यांचं पदवीं...\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/10/blog-post_15.html", "date_download": "2022-09-28T09:19:08Z", "digest": "sha1:ABE5ULW75WLYNL36M5D3OXL6YE5RIAAJ", "length": 3789, "nlines": 32, "source_domain": "www.saptarang.page", "title": "आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी एक कोटींची वाढ", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nआता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी एक कोटींची वाढ\nमुंबई प्रतिनिधी : आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची वाढ करण्यात आली असून त्यामुळे आता प्रत्येक आमदारांना त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. नियोजन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची वाढ करुन तो तीन कोटी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली होती, तसेच भविष्यात या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.\nत्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-playing-priya-short-film-5665417-PHO.html", "date_download": "2022-09-28T08:58:04Z", "digest": "sha1:IYR5IDHMTM5SKKYJLEBPDJMQPDGA2E3U", "length": 2141, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'ति'ला घरी एकटा सोडून गेला पती, घरी परतताच गमवावा लागला जीव | playing priya short film - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'ति'ला घरी एकटा सोडून गेला पती, घरी परतताच गमवावा लागला जीव\nही एक शॉर्ट फिल्‍म आहे. यामध्‍ये सुनिधी चौहानने मुख्‍य भूमिका साकारली आहे. सिनेमात पती आपल्‍या पत्‍नीला घरी एकटाच सोडून बाहेर जातो. मात्र जेव्‍हा तो घरी परतातो त्‍याला जीव गमवावा लागतो. हा लघुपट पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/more-than-eight-thousand-new-covid-patients-found-in-maharashtra-lokrashtra/", "date_download": "2022-09-28T08:43:00Z", "digest": "sha1:M765FNY55QXKCXRBATSX2DKBRZEMYQXB", "length": 9923, "nlines": 132, "source_domain": "lokrashtra.com", "title": "more-than-eight-thousand-new-covid-patients-found-in-maharashtra-lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nCorona Update : राज्यात उद्रेक, राज्यात आज ८ हजार ८०७ नवे बाधित, ८० रुग्णांचा मृत्यू\nCorona Update : राज्यात उद्रेक, राज्यात आज ८ हजार ८०७ नवे बाधित, ८० रुग्णांचा मृत्यू\nधोका वाढला, रुग्णसंख्येचा वेग दुप्पटीने\nलोकराष्ट्र : गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर २०२० मध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र राज्यातील जनतेने नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने, संभाव्य दुसरी लाट तेव्हा आली नव्हती. परंतु आज ज्या गतीने रुग्ण वाढत आहेत, त्यावरून कोरोनाची दुसरी लाट आली असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. बुधवारी राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत उच्चांकी रुग्णसंख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासन यंत्रणा चिंतेत सापडली असून, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमो निर्माण झाले आहे.\nबुधवारी राज्यात ८ हजार ८०७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. काल म्हणजेच मंगळवारी ६ हजार २१८ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात २५८९ रुग्णांची भर पडल्याने, खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. तर आज करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाल्यानेही चिंता वाढली आहे. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.\nराज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.#CoronaVirusUpdates\nमुंबई, पुणे, नाशिक, अमरावती यासह इतरही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावर नियंत्रण न आणल्यास पुढील काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, लॉकडाउन करावा की नाही, याबाबत सरकार विचाराधीन आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत जनतेला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.\nIND v/s ENG : इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर आटोपला तर रोहितच्या अर्धशतकाने भारताचा डाव सावरला\nभीषण अपघतात माजी अर्थमंत्र्यांच्या बहीण आणि भावोजीचा दुदैवी मृत्यू\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/learn-about-the-health-benefits-of-tomatoes-122041100063_1.html", "date_download": "2022-09-28T09:24:05Z", "digest": "sha1:N2LRPLJZUQM5QLBT6O35OMUMKOHGOKEQ", "length": 18655, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टोमॅटोपासून त्वचेला मिळतात हे फायदे, जाणून घ्या - Learn about the health benefits of tomatoes | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nKamada Ekadashi 2022: सर्वार्थ सिद्धी योगात आहे कामदा एकादशीचा उपवास , जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व\nसर्वाधिक मायलेज देणाऱ्या या टॉप 10 कारची माहिती जाणून घ्या\n10000 रुपयांत स्वस्त स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्टये\nकोरोनाच्या नव्या XE वेरिएंटची लक्षणे जाणून घ्या\n'हेलिना' शत्रूचे रणगाडे एका झटक्यात नष्ट करू शकते, यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी, जाणून घ्या गुण\n1 स्किनटोन सुधारते -उन्हाळ्यात उष्णता आणि उन्हामुळे त्वचेत बिघाड होते, त्यामुळे ती निस्तेज आणि निर्जीव दिसते. पण जर त्वचेवर टोमॅटो लावलात तर त्वचेचा टोन अधिक चांगला आणि समतोल होण्यास मदत होते. वास्तविक, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचा रंग सुधारते.\n2 चेहऱ्यावरील चिकटपणा दूर करा-जर त्वचा तेलकट किंवा एक्ने प्रोन असेल तर आपण स्किन केअर रूटीनमध्ये टोमॅटोचा समावेश करावा. वास्तविक, यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा केवळ चमकदार बनवत नाही तर चेहऱ्यावरील चिकटपणा आणि तेलकटपणा देखील कमी करते. विशेषत: तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी उन्हाळ्याच्या दिवसात याचा अवश्य वापर करावा. हवे असल्यास टोमॅटोचा फेस पॅक बनवून त्वचेवर लावा किंवा टोमॅटो कापून त्वचेला हलक्या हातांनी चोळा. सुमारे दहा मिनिटांनी चेहरा धुवा आणि नंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा.\n3 मुरुमांना बाय म्हणा- टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सारखे पोषक घटक असतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. टोमॅटोला टी ट्री ऑइलमध्ये मिसळून त्वचेवर लावल्यास मुरुमे तर दूर होतातच शिवाय उलण्याची समस्याही दूर होते.\n4 सनस्क्रीन म्हणून वापरा- फार कमी महिलांना याची जाणीव असेल, पण टोमॅटो हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणूनही काम करते. लाइकोपीन टोमॅटोमध्ये आढळते, जे त्वचेला अतिनील प्रकाशाच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. टोमॅटोमध्ये दही मिसळा आणि फेस पॅक म्हणून त्वचेवर लावा. साधारण 15 मिनिटांनी चेहरा धुवा. तथापि, सामान्य सनस्क्रीनच्या जागी टोमॅटोचा वापर केला जाऊ शकत नाही याची नोंद घ्या. हे फक्त एक पूरक म्हणून कार्य करते.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nECIL Recruitment 2022 : ECIL मध्येआयटीआय उत्तीर्णसाठी बंपर भरती\nECIL Recruitment 2022 :इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ECIL मध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार 10 ऑक्टोबरपर्यंत किंवा त्यापूर्वी या पदांसाठी अर्ज सादर करू शकतात. त्याच वेळी, पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ecil.co.in ला भेट द्यावी लागेल. पदांचा तपशील- भर्ती प्रक्रियेद्वारे ECIL मध्ये शिकाऊ उमेदवारांची एकूण 284 पदे भरली जातील.\n फेकू नका, अशा प्रकारे वापरा\nकोणतीही वस्तू एका वेळेपर्यंत वापरण्यात येते मग अनेकदा वस्तू अगदी टाकाऊ स्थितीत नसली तरी वापरण्याची इच्छा नसते अशात आपण ही बेडशीट वापरुन कंटाळला असाल किंवा चादरीचा रंग फिका पडत असेल तर ती फेकून न देता इतर उपयोग देखील करता येतो-\nनिबंध भारतीय क्रांतिकारक भगत सिंग\nभारतीय क्रांतिकारक भगत सिंह भारताचे एक महान क्रांतिकारक होते. ह्यांचा जन्म 28 सप्टेंबर1907 रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बँगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते.\nअष्टमी प्रसाद : शिरा पुरी\nहलवा कसा बनवायचा मंद आचेवर कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवा. रवा हलका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. मिश्रणाचा रंग हलका तपकिरी झाला की त्यात पाणी घाला. त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. ड्राय फ्रूट्स घाला. तुमचा हलवा तयार होईल.\nAjwain मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओवा\nजर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने हे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतं दाहक-विरोधी गुणधर्मामुळे अजवाइन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2022-09-28T09:26:09Z", "digest": "sha1:4ZT3C5ILMQQTKSQPITXTTM2ZBUUBRHXV", "length": 6780, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लार्स जेकोब्सेन - विकिपीडिया", "raw_content": "\nलार्स जेकोब्सेन वेस्ट हॅम\n१.८१ मी (५ फु ११+१⁄२ इं) [१]\nहॅम्बुर्ग एस.वी. २२ (१)\nएफ.सी. कोपनहेगन १०३ (३)\n१. एफ.से. न्युर्नबर्ग ७ (०)\nएव्हर्टन एफ.सी. ५ (०)\nब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी. १३ (०)\nवेस्टहॅम युनायटेड एफ.सी. २४ (०)\nएफ.सी. कोपनहेगन २५ (०)\nडेन्मार्क (१६) २ (०)\nडेन्मार्क (१७) ११ (०)\nडेन्मार्क (१९) १९ (१)\nडेन्मार्क (२१) २६ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:०३, १३ जून २०१२ (UTC)\nलार्स जेकोब्सेन हा डेन्मार्कचा व्यावसाइक फुटबॉल खेळाडू आहे.\nहा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2022-09-28T09:46:46Z", "digest": "sha1:55PUQUHWE4VBPVGMPJXOPXCMSWGYKXGJ", "length": 4700, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सूर्यावलोकन - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nसूर्यावलोकन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सातवा संस्कार आहे. सूर्याचे तेज आणि ऊर्जा नवजात बालकामध्ये यावी यासाठी त्याला सूर्यदर्शन करण्याची पद्धती आहे. वस्तुतः पूर्वी अंधा-या खोलीत बाळ आणि माता यांची व्यवस्था केलेली असे. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर प्रकाशाचा, उजेडाचा अनुभव घेणे यासाठी अशी योजना या संस्कारात केली असावी.\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार\nगर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२२ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2014/11/blog-post_93.html", "date_download": "2022-09-28T09:50:29Z", "digest": "sha1:AOQH4OXDW5TN4PKWKOVUDCXEFTQYMCZ5", "length": 3238, "nlines": 96, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "पहिलं पाऊल", "raw_content": "\nHomeकुछ पन्ने... पहिलं पाऊल\nखूपशा तयारीनं पहिलं पाऊल उचलावं लागतं\nएक वचन द्यावं लागतं,\nपडलंच कधी अंतर तर नकळत मिटवून घेण्याचं\nउचललेल्या पावलाने करू नये विचार..\nमनाला मार्गांशी जुळवून घेत जावं\nखूपशा तयारीनं पहिलं पाऊल उचलावं...\nअन् स्वतःलाच दयावं झोकून,\nह्याची पर्वा न करता, बेफिकीर होत जावं\nउचललेल्या पावलानं व्रतबद्धच रहावं....\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_77.html", "date_download": "2022-09-28T09:05:21Z", "digest": "sha1:7TOH4UPFNJKOLKZSXYANSPFEYFYCWXQ2", "length": 6158, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "ग्रामसेवक संघटनेचे सचिव डि.जी.कोंडामंगल यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडग्रामसेवक संघटनेचे सचिव डि.जी.कोंडामंगल यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा\nग्रामसेवक संघटनेचे सचिव डि.जी.कोंडामंगल यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा\nbyMaratha Tej News नोव्हेंबर १६, २०२१\nउमरी; तालुक्यातील ग्रामसेवक डि.जी.कोंडामंगल साहेब यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ई.136 या संघटनेच्या उमरी तालुका सचिव पदाचा राजीनामा संघटनेचे जिल्हाध्यक्षाकडे दिल आहे.\nसदर,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा उमरी या संघटनेच्या सचिव या पदावर कार्यरत असलेले डि.जी.कोंडामंगल यांनी आपल्या वैयक्तिक अडचण असल्यामुळे संघटनेत काम करण्यासाठी पुरेशा वेळ देता येत नसल्यामुळे मी ता.सचिव पदाचा राजीनामा माझ्या स्वखुशीने देत आहे.\nकोंडामंगल साहेब पुढे म्हणाले की,मी पदावर जरी नसलो तरीही ग्रामसेवक संघटनेच्या सोबतच राहीन आणी संघटना वाढीसाठी सतत काम करत राहीन असे अभिवचन त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे, तरी जिल्हाध्यक्ष साहेबांनी राजीनामा मंजूर करून संघटनेतून कार्यमुक्त करण्यात यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आला आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/astrology/these-rashees-may-got-bless/", "date_download": "2022-09-28T09:52:44Z", "digest": "sha1:KTEUAIZTU6WOKHENZP5CBDVMSYALHGOK", "length": 15602, "nlines": 107, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "१०० वर्षानंतर योग, शनी देवाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, प्रेमाच्या, लग्नाच्या आणि कौटुंबिक अडचणी होणार दूर ! - BollyReport", "raw_content": "\nHome Astrology १०० वर्षानंतर योग, शनी देवाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, प्रेमाच्या, लग्नाच्या...\n१०० वर्षानंतर योग, शनी देवाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, प्रेमाच्या, लग्नाच्या आणि कौटुंबिक अडचणी होणार दूर \nराशीचक्र हे आपल्या भविष्यात घडणार्‍या गोष्टींबद्दल माहिती देते, त्यामुळे राशीचक्राला फार महत्त्व आहे. दररोज ग्रहांच्या बदलणार्‍या स्थितीचा आपल्या जीवनांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांची दशा बदलली की चांगल्या वाईट अशा घटना आपल्या जीवनात घडत असतात. प्रत्येक राशीच्या ग्रहांच्या दशेप्रमाणे त्यांच्या जीवनात घटना घडत असत्तात. राशीचक्रामध्ये नोकरी, प्रेमसंबंध, व्यापार, शिक्षण, स्वास्थ्य, वैवाहिक जीवन, मित्रपरिवारासंबंधित अशा सर्वच पैलूंबद्दल माहिती मिळते. पाहूया ६ राशी ज्यांच्यासाठी येणारा दिवस हा आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरणार आहे.\nमेष – मेष राशीच्या लोकांनी संयम बाळगावा कारण आपल्या स्वभावामुळे कोणाशीही मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण त्रासदायक असू शकते, म्हणून आपण हे वातावरण ठीक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्मचार्‍यांमुळे अस्वस्थता निर्माण होईल. मित्रांसमवेत वेळ घालवता येईल. कामाच्या संबंधात आजचा दिवस चांगला असेल आणि तुमच्या परिश्रमाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. प्रवासाहे प्रमाण वाढलेले असेल.\nवृषभ – कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आपल्या कामासंदर्भातील प्रश्न सुटतील. खर्चावर नियंत्रण नसल्याने अधिक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्च करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला अधिक ऊर्जावान व उत्साही असल्याचे वाटेल. आपल्या शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात आपणास प्रसिद्धी मिळेल. आपल्या मुलांकडून चांगली बातमी येणायची शक्यता आहे. नकारात्मक विचार करू नये.\nमिथुन – आपले आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. आपला समाजात आदर वाढेल. प्रवास फायदेशीर ठरेल आणि दिवस शुभ असेल. आपल्यालला फार पटकन आणि अधिक राग येत असल्याने सहनशक्ति वाढवा. आज मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल. प्रेम प्रकरणातही यशस्वी होण्याची आशा आहे. जुन्या मित्र वा मैत्रिणीला भेटून आपल्यालला छान वाटेल.\nकर्क – आपला अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. जर आपण स्वत: ला व्यक्त करण्याचा आग्रह धरला तर यश आपल्या पायापाशी येईल. आपल्या भाषणातून लोक प्रभावित होतील. कार्यक्षेतत सर्व गोष्टी सामान्य राहतील. सर्जनशील कामात व्यस्त असलेल्या लोकांना चांगले यश मिळेल. तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टी खाणे टाळा. पती / पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांशी आपले संबंध सुसंवादी राहतील. परदेशात जाण्याचे काही लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.\nसिंह – आपल्या खाण्याकडे विशेष लक्ष द्या. आपली संपूर्ण उर्जा आणि आपली ओळख वापरून आपले कार्य लवकरात लवकर पूर्ण करा. वाढत्या उत्पन्नामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. घरी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. विवाहित जीवनात, आपला साथीदार आपल्याला आधार देईल आणि त्यांच्याद्वारे आपल्याला असा सल्ला मिळेल जो आपल्यासाठी खूप उपयुक्त असेल. आपण खर्च नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.\nकन्या – आपला नावलौकिक वाढेल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक वाढीसाठी हा एक उत्कृष्ट दिवस असेल. आपले कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन समरस होईल. एकापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला एखादा संघर्ष संपेल. विद्यार्थ्यांना काही चांगले फायदे होण्याची शक्यता आहे. आपल्या भावंडांमुळे आपला फायदा होईल. आपल्या नशिबातील सर्व अडथळे पूर्णपणे नष्ट होतील.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा सोबतच कमेंट मध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका \nअस्वीकरण – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.\nPrevious articleचड्डी जर दिसली तरच… असा होता दिग्दर्शकाचा हट्ट, प्रियांका चोप्राच्या नवीन खुलास्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ \nNext articleवजन कमी करायचंय तर जाणून घ्या या टिप्स, तुम्हाला सकाळी किती वेळ चालावे लागेल जाणून घ्या \nशनिदेवाच्या कृपेनें या ४ राशींना होणार आहे छपरफाड धनलाभ, पैसे मोजून मोजून थकून जाल \nकाय आहे अक्षय तृतीयेचे महत्व आणि आजोबा, पणजोबा जेवायला येतात म्हणजे नक्की काय, जाणून घ्या \nघराला स्वर्ग बनवतात या तीन राशीच्या मुली, यांच्या पायगुणामुळे कुटूंबाचे भविष्य होते उज्ज्वल, जाणून घ्या \nमंगळ ग्रहाचा ४८ दिवसांसाठी मीन राशीत प्रवेश… या ४ राशींना होणार...\nज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांमध्ये मुख्य मनाला जाणार मंगळ ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. युद्ध, भूमी, साहस, पराक्रम, व्यवसाय यांसाठी मंगळ ग्रह महत्वाचा...\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसऱ्यांना बनली आई, पहा मुलीचा पहिला फोटो...\n‘काम हवंय तर आधी कपडे उतरव’, मॉडेल डिंपलचा चित्रपट निर्माता साजिद...\nप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन \nगाणे गायला अरिजित सिंग किंवा नेहा कक्कड पेक्षाही जास्त फी घेते...\n” तू बुधवार पेठेतील रां** आहेस ” अशी कमेंट करणाऱ्या यूजरची...\nलग्नाआधीच राणादा आणि पाठक बाईचं बिनसलं, रस्त्यावरच भांडणं, पहा व्हिडीओ \nविधवा भावजई सोबत धाकट्या दिराने बांधली लग्नगाठ, समाजातून होतंय कौतुक \n‘तुझ्यावर कोणी ब*ला***र केला’ अशी अ*श्ली*ल कमेंट करणाऱ्या व्यक्तीला ‘शालू’ अर्थात...\nअखेर शेवंताने सोडले मौन, या कारणामुळे सोडली रात्रीस खेळ चाले मालिका,...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kalnirnay.com/shop-page/mumbai-city-gazetteer/", "date_download": "2022-09-28T09:42:20Z", "digest": "sha1:AMRG7F5QVNFQG337YSEPIFR5UKTVOINL", "length": 4460, "nlines": 115, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "मुंबई शहर गॅझेटिअर - Kalnirnay", "raw_content": "\nलेखक – जयराज साळगावकर\nमुंबई शहराचे गॅझेटिअर ब्रिटिश काळात 1909 साली प्रथम प्रसिध्द झाले. (1874 ते 1993 ह्या काळात गॅझेटिअर्सवर ब्रिटिश काळात काम झाले.) ते ब्रिटिश सरकारच्या ऑर्डर’ प्रमाणे करुन घेण्यात आले. मुंबईच्या टाइम्स प्रेसने ते छापले आणि भारत सरकारच्या कार्यकारी संपादक (Executive Editor) आणि सचिव (Secretary),गॅझेटिअर्स विभाग-मुंबई यांनी प्रसिध्द केले. नंतर 1978 साली गव्हर्नमेंट फोटोझिंको प्रेस’ने ते पुनर्मुद्रित केले. मूळ पुस्तकाची किंमत रु. 6 अथवा 8 शिलिंग इतकी होती, पुनर्मुद्रणाच्या वेळी ती रु. 325 करण्यात आली. तीन खंडांत प्रसिध्द झालेल्या या गॅझेटिअरमधील दुसऱया खंडातील सातवा विभाग इतिहास (History) हा असून जवळजवळ 203 पाने भरतील एवढा मजकूर त्यात आहे. प्रस्तुत पुस्तकात एवढया भागावरच आधारित लिखाण केलेले आहे.\nज्ञानाचा उद्गार (देवाचिये व्दारी – भाग ५ वा )\nस्त्रियांसाठी डॉक्टर नसेल तेथे\nलिपिकार बापू वाकणकर – व्यक्ती आणि कार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/sharad-pawar-reaction-dr-amol-kolhe-nathuram-godse-role-controversy/390902/", "date_download": "2022-09-28T10:44:03Z", "digest": "sha1:EPUYEMSVGHZ6HEQEVUL22Y4YFQRUIGOC", "length": 14081, "nlines": 187, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sharad pawar reaction dr amol kolhe nathuram godse role controversy", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी डॉ. अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका केली, शरद पवारांकडून कोल्हेंची...\nडॉ. अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका केली, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण\nगांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला. गांधीचे विचार संपूर्ण जगाला समजले. त्या सिनेमातही कोणतीही नथुरामाची भूमिका केली. भूमिका करणारा कलाकार होता नथुराम नव्हता. शिवजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात संघर्ष झाला. त्यात जर कोणी औरंगजेबाची भूमिका साकारतो तेव्हा तो लगेचच मोघली साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही.\nडॉ. अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका केली, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण\nमराठी अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्या व्हाय आय किल्ड गांधी (Why I killed Gandhi) या सिनेमात त्यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका साकारल्याने चांगलाच वाद उफाळून आला. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेच्या वादावर प्रतिक्रीया देत अमोल कोल्हेंची पाठराखण केली. कलावंत म्हणून मी सर्वांचा सन्मान करतो. अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.\nडॉ.अमोल कोल्हे यांनी सिनेमात नथुरामांची भूमिका साकारली याचा अर्थ ते त्या विचारांचा आणि प्रवृत्तीचे समर्थन करतात असा होत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली आणि त्याकडे तशाच पद्धतीने बघितले जावे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.\nमहात्मा गांधींवर सिनेमा आला. गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला. गांधीचे विचार संपूर्ण जगाला समजले. त्या सिनेमातही कोणतीही नथुरामाची भूमिका केली. भूमिका करणारा कलाकार होता नथुराम नव्हता. शिवजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात संघर्ष झाला. त्यात जर कोणी औरंगजेबाची भूमिका साकारतो तेव्हा तो लगेचच मोघली साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका साकारतो. किंवा राम आणि रावणाचा संघर्ष असेल आणि एखादी व्यक्ती रावणाची भूमिका साकारत असेल तर ती लगेच रावण होत नाही. तो एक कलाकार म्हणून तिथे असतो. सीतेचे अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केले असे होत नाही, त्यामुळे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका साकारली त्याकडे त्याच नजरेने पहावे, असे शरद पवार यांनी म्हटले.\nज्यावेळी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारली त्यावेळी ते आमच्या पक्षात नव्हते. आता भाजप टीका करत असेल भाजप कधी गांधीवादी झाले हा प्रश्न आहे. त्यामुळे टीका करणाऱ्या भाजप आणि संघाच्या इतिहासावर आपण भाष्य करू शकत नाही, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले.\nहेही वाचा – ‘हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही; कोल्हेंची गोडसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआग्र्याच्या लालकिल्ल्यात डॉ. अमोल कोल्हेंची ‘गरुडझेप’\nनथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्याचे काय करणार, सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल\nडॉ.अमोल कोल्हे साकारणार ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात शिवरायांची भूमिका\nST Workers Protest: मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात, अमोल मिटकरींचा मोठा आरोप\nST Workers Protest: शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया…\nAmol Kolhe यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ सिनेमाचे प्रदर्शन रोखण्याच्या याचिकेवर सुनावणीस SCचा नकार\nशिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का\nभाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/10/4wS4re.html", "date_download": "2022-09-28T09:05:41Z", "digest": "sha1:BTVDPD4TF6BD557O6XPQX37PDXBKHKRW", "length": 6661, "nlines": 37, "source_domain": "www.saptarang.page", "title": "ऊर्जा विभागात होणार महा-भरती", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nऊर्जा विभागात होणार महा-भरती\n'महापारेषण'मध्ये होणार 8500 पदांवर भरती\nमुंबई प्रतिनिधी : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहेत.\nऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे. यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nपूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.\nयंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण\nयंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार आहे.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/07/31.html", "date_download": "2022-09-28T08:57:51Z", "digest": "sha1:PA7WSTFV653CWKBXJPHBZHP2BMOGKT2V", "length": 6906, "nlines": 35, "source_domain": "www.saptarang.page", "title": "एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nएमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार\nविधीमंडळ पावसाळी अधिवेशन 2021 ‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया गतीमान करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा\n· विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारणार\n· स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची घटना क्लेशदायक · लोणकर कुटुंबियांना मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार\nमुंबई प्रतिनिधी : एमपीएससी चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.\n‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्या चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील आहे. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2021/11/blog-post_43.html", "date_download": "2022-09-28T09:41:51Z", "digest": "sha1:TYAYDLGIGALHDDIVY4DMKY6ODGYD5NKC", "length": 9362, "nlines": 75, "source_domain": "www.marathatej.com", "title": "आमदारांनी गावातील कामात ढवळाढवळ करू नये, उपसभापती नीलम गोऱ्हेंचा महिला सरपंच परिषदेत टोला", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादआमदारांनी गावातील कामात ढवळाढवळ करू नये, उपसभापती नीलम गोऱ्हेंचा महिला सरपंच परिषदेत टोला\nआमदारांनी गावातील कामात ढवळाढवळ करू नये, उपसभापती नीलम गोऱ्हेंचा महिला सरपंच परिषदेत टोला\nbyMaratha Tej News नोव्हेंबर ०८, २०२१\nऔरंगाबाद : आमदारांनी गावातील कामात कामात ढवळाढवळ करू नये, स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना काम करू द्यावे. महिला अथवा पुरुष सरपंच कोणीही असले तरी ते गाव महिलेसाठी सुरक्षित असायला हवे. महिला पुढे जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मनामध्ये कोणतीही खेदाची भावना ठेवू नका. भरलेला खिसा जग दाखवतो परंतु रिकामा खिसा जगातील माणसे दाखवतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुम्हाला चांगल्या संधी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. मात्र संधी मिळाली नाही तर खचून न जाता आपला प्रवास सुरूच ठेवा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.औरंगाबादेत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याकडून महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन सोमवार (दि.८) रोजी तापडिया नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे व मान्यवरांच्या हस्ते आले. यावेळी ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे, अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, १९९१ साली मी पहिली महिला परिषद पुण्यात घेतली होती, त्यावेळी बैठकीला बोलावले जात नाही ही खंत महिलांनी व्यक्त केली होती. आज घडीला मोठ्या प्रमाणावर महिला साक्षर आहेत. स्व. राजीव गांधी यांनी पहिल्यांदा महिला बाबत मसुदा काढला होता तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९१ ला पहिल्यांदा महिलांना रणरागिणी म्हणून संबोधले. बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, महिला सरपंचांना अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर बोलायचं असतं परंतु त्याला अडचणी निर्माण होतात.निधी मिळवण्यासाठी पुरुष सरपंच अग्रेसर असतात, त्यामध्ये महिला सरपंचांना अडचणी निर्माण होतात. गावात आरक्षण मिळाले परंतु महिलांचा अजेंडा किती पुढे नेण्यात आपण यशस्वी झालो आहे, याचा विचार या परिषदेत करण्याची गरज आहे. महिला सरपंच ज्याठिकाणी मागणी करेल त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे. आरोग्य, शिक्षण, पाणी आदी योजना महीला सरपंच चांगल्या पद्धतीने राबवतात. आता महिला सरपंचांनी अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा, महिला सरपंचाच्या अविश्वास ठरावावर सुद्धा त्या महिलेची सही असल्याच्या घटना घडल्या आहेत.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kisan-app.agrevolution.in/dehaat/post/muug-laagvddiicii-sNpuurnn-maahitii", "date_download": "2022-09-28T08:43:47Z", "digest": "sha1:MDTPKDCNFPBCYB3C7ZUPVFI5AULXRVXQ", "length": 2280, "nlines": 45, "source_domain": "kisan-app.agrevolution.in", "title": "मूग लागवडीची संपूर्ण माहिती", "raw_content": "\nमूग लागवडीची संपूर्ण माहिती\nमूग लागवडीची संपूर्ण माहिती\nजर तुम्हाला मूग लागवड करायची असेल, तर पेरणीची योग्य वेळ, शेत तयार करण्याची पद्धत, बियाण्याचे प्रमाण, पेरणीची योग्य पद्धत, खत आणि खतांचे प्रमाण, सिंचन इत्यादीसाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर आमच्या पोस्ट ला लाईक करा. यासंबंधी तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट्सद्वारे विचारा. शेतीशी संबंधित अधिक माहितीसाठी ग्रामीण भागाशी संपर्कात रहा.\n0 लाइक और 0 कमेंट\nमूंग की नई किस्में\nकृषि विशेषज्ञ से मुफ़्त सलाह के लिए हमें कॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/i-dont-know-how-babar-azam-became-captain-shoaib-told-captain-rohit-sharma", "date_download": "2022-09-28T09:20:52Z", "digest": "sha1:LG7YKFK2WMUWBE2KOTTETCW6MGKQQG3M", "length": 5363, "nlines": 33, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "“बाबर आझम कर्णधार कसा झाला कळेना”;शोएबने कर्णधार रोहित शर्माला सुनावले", "raw_content": "\n“बाबर आझम कर्णधार कसा झाला कळेना”;शोएबने कर्णधार रोहित शर्माला सुनावले\nहा सामना अटीतटीचा झाला असला, तरी दोन्ही संघांनी अनेक प्रसंगी अगदी वाईट खेळीचे प्रदर्शन केले.\n“बाबर आझम कर्णधार कसा झाला कळेना,” अशा शब्दात माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवाला कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाला जबाबदार धरले. शोएबने ‘कॅप्टन्सी’बाबत भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही सुनावले.\nएका वृत्तवाहिनीला शोएबने सांगितले की, हा सामना अटीतटीचा झाला असला, तरी दोन्ही संघांनी अनेक प्रसंगी अगदी वाईट खेळीचे प्रदर्शन केले. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर भारतानेही खेळात अनेक चुका केल्या; मात्र भारताच्या चुकांचा फायदा उठविता न आल्याने पाकिस्तानचा पराभव झाला.\nशोएबने पाकिस्तानच्या फलंदाजांवर आगपाखड केली. तो म्हणाला की, “रिझवानसारख्या खेळाडूने ४५ चेंडूत ४५ धावा केल्या तर काय फरक पडेल. रिझवानने पॉवरप्लेमध्ये १९ डॉट बॉल खेळले. जर पॉवरप्ले असाच जाऊ दिला तर पराभव होणार हे निश्चित असते.”\nशोएब म्हणाला की, “मी बाबर आझमला अनेकदा सांगितले आहे की, त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. फखर झमानला रिझवानसोबत भागीदारीसाठी पाठवावे. आसिफ अलीच्या आधी शादाब खानला फलंदाजीसाठी पाठविले. बाबर आझमची ‘कॅपटन्सी’ माझ्या आकलनापलीकडची आहे.”\nभारत सामना हरण्यासाठी प्रयत्न करतोय की काय, असे वाटत होते\nशोएब अख्तरने भारताच्या प्लेइंग इलेव्हनलाही आक्षेप घेतला. तो म्हणाला की, “भारत सामना हरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय की काय, असे वाटत होते. ऋषभ पंतला प्लेइंग-११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. फॉर्ममध्ये असतानाही त्याची निवड न करण्यावरूनच रोहितलाही कर्णधारपद कसे हाताळायला हवे हे फार कळलेले दिसत नव्हते.”\nशाहीद आफ्रिदी, वसीम अक्रम यांचेही टीकास्त्र\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव झाल्याने समर्थकांसह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देशाच्या संघावर टीकेची झोड उठविली आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू विद्यमान टीमवर निशाणा साधत आहेत. आफ्रिदी, अक्रम यांनीही पाकिस्तान संघावर टीका केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/sports/name-on-bronze-medal-engraved-by-ya-star-wrestler-of-india", "date_download": "2022-09-28T08:40:01Z", "digest": "sha1:TC352XQDGEQ23ZXRCCSVF7QNVSCPG3CP", "length": 3311, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "भारताच्या 'या' तारांकित कुस्तीपटूने कोरले कांस्यपदकावर नाव", "raw_content": "\nभारताच्या 'या' तारांकित कुस्तीपटूने कोरले कांस्यपदकावर नाव\nमिकाइलने अंतिम फेरी गाठल्यामुळे बजरंगला रेपिचेजमधून कांस्यपदकासाठी दावेदारी पेश करण्याची संधी मिळाली\nभारताचा तारांकित कुस्तीपटू बजरंग पुनियाने रविवारी मध्यरात्री जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत सर्वाधिक चार पदके पटकावणारा बजरंग हा भारताचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे.\n२८ वर्षीय बजरंगने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेरावर ११-९ अशी मात केली. गतवर्षी टोकयो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंगला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन मिकाइलकडून पराभव पत्करावा लागला; परंतु मिकाइलने अंतिम फेरी गाठल्यामुळे बजरंगला रेपिचेजमधून कांस्यपदकासाठी दावेदारी पेश करण्याची संधी मिळाली.\nबजरंगचे हे एकदंर तिसरे जागतिक कांस्यपदक ठरले. यापूर्वी २०१३ आणि २०१९मध्येही त्याने कांस्यपदक जिंकले होते. तर २०१८मध्ये त्याने रौप्यपदकावर मोहोर उमटवली होती. भारताचे हे यंदाच्या जागतिक स्पर्धेतील दुसरे पदक ठरले. महिलांमध्ये विनेश फोगटने काही दिवसांपूर्वी कांस्यपदकाची कमाई केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5", "date_download": "2022-09-28T10:06:07Z", "digest": "sha1:4LP6SPE2DM5KLAZXDJZNZ22RERQ7HA3P", "length": 10224, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सूर्यकुमार यादवला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसूर्यकुमार यादवला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख सूर्यकुमार यादव या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\n२०१३-१४ रणजी करंडक ‎ (← दुवे | संपादन)\n२०१६ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nसुर्यकुमार यादव (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसचिन तेंडुलकर ‎ (← दुवे | संपादन)\nहरभजन सिंह ‎ (← दुवे | संपादन)\nलसिथ मलिंगा ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबिन सिंग ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स फ्रँकलिन ‎ (← दुवे | संपादन)\nशॉन पोलॉक ‎ (← दुवे | संपादन)\nहर्शल गिब्स ‎ (← दुवे | संपादन)\nमुनाफ पटेल ‎ (← दुवे | संपादन)\nकीरॉन पोलार्ड ‎ (← दुवे | संपादन)\nलूट्स बोस्मान ‎ (← दुवे | संपादन)\nरोहित शर्मा ‎ (← दुवे | संपादन)\nअंबाती रायडू ‎ (← दुवे | संपादन)\nथिसरा परेरा ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई इंडियन्स ‎ (← दुवे | संपादन)\nलुक रोंची ‎ (← दुवे | संपादन)\nयोगेश ताकवले ‎ (← दुवे | संपादन)\nपिनल शाह ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ भारतीय प्रीमियर लीग संघ ‎ (← दुवे | संपादन)\nक्लिंट मॅकके ‎ (← दुवे | संपादन)\nडेव्ही जेकब्स ‎ (← दुवे | संपादन)\nप्रज्ञान ओझा ‎ (← दुवे | संपादन)\nआदित्य तारे ‎ (← दुवे | संपादन)\nसुशांत मराठे ‎ (← दुवे | संपादन)\nजयदेव शाह ‎ (← दुवे | संपादन)\nसद्य आयपीएल संघ यादी ‎ (← दुवे | संपादन)\nरिचर्ड लेवी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१४ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१५-१६ रणजी करंडक ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१७ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१९ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुंबई इंडियन्स संघ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुंबई इंडियन्स संघ खेळाडू ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:२०१९ आयपीएल सामना १५ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:२०१९ आयपीएल सामना ५७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:भारतीय प्रीमियर लीग संघ साचे ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्यकुमार अशोक यादव (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nदेवधर करंडक, २०१७-१८ ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१ ‎ (← दुवे | संपादन)\n२०२१ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१ ‎ (← दुवे | संपादन)\n२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीवल्ली (तेलुगू गीत) ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२ ‎ (← दुवे | संपादन)\n२०२२ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई इंडियन्स २०२२ संघ ‎ (← दुवे | संपादन)\n२०२२ भारतीय प्रीमियर लीगमधील बदललेल्या खेळाडूंची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०२२ संघ ‎ (← दुवे | संपादन)\nकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघ ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थान रॉयल्स २०२२ संघ ‎ (← दुवे | संपादन)\nलखनौ सुपर जायंट्स २०२२ संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२ ‎ (← दुवे | संपादन)\n२०२२ आशिया चषक ‎ (← दुवे | संपादन)\n२०२२ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/salman-khans-close-actress-friend/", "date_download": "2022-09-28T08:44:44Z", "digest": "sha1:PCWHGKV52GMLJDKSXOGLGSKWJFCSIZIF", "length": 11589, "nlines": 101, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "एकमात्र अभिनेत्री जिच्या खूप जवळचाआहे सलमान, वाटेल जेव्हा करते फोन ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News एकमात्र अभिनेत्री जिच्या खूप जवळचाआहे सलमान, वाटेल जेव्हा करते फोन \nएकमात्र अभिनेत्री जिच्या खूप जवळचाआहे सलमान, वाटेल जेव्हा करते फोन \nसलमान खान हे बॉलिवूड मधील हुकमी एक्का असलेले अभिनेते आहेत. आज हि सिनेमा गृहात त्यांचे चित्रपट हे फक्त त्यांच्या नावावर चालतात. चाहते आज हि त्यांचे चित्रपट आतुरतेने पाहत असतात. सलमान खान आणि त्याची बॉडी हे तर तरुणाईला वेड लावणारे आहे. मुली तर अक्षरशः सलमान यांच्या मागे दिवाने झालेले असतात. एवढं असून सुद्धा त्यांच्या लग्नाचा विषय हा बॉलीवुडचा सर्वात मोठा प्रश्न आहे. असं नाही कि सलमान यांच्या जीवनात कधी लग्नाचा योग्य आला नाही. संगीता बिजलानी यांच्या सोबत सलमान यांचे लग्न ठरून त्याच्या पत्रिका सुद्धा छापून तयार झाल्या होत्या. मग कटरीना पण सलमान यांची सहचारिणी बनणार होती पण शेवटी काही गोष्टी जुळल्या नाहीत आणि सलमान हे बिना लग्नाचेच राहिले. बॉलीवुड मध्ये अजून एक अभिनेत्री आहे ज्यांच्यासोबत सलमान यांचे चांगले ऋणानुबंध होते. आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत त्या आहेत ३५ वर्षीय ‘डेज़ी शाह. मुंबईच्या गर्दीत डांसरचे काम करणाऱ्या डेज़ी यांना सलमान यांनी वर आणले आणि चित्रपट ‘जय हो’ मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका करण्यास दिली. या शिवाय ‘रेस ३’ मध्ये सुद्धा डेज़ी यांनी आपली जादू दाखवली होती.\nनुकताच डेजी यांनी दिलेल्या मुलाखतीत असा खुलासा केला कि, खऱ्या आयुष्यात सलमान यांच्याशी त्यांची जवळीक आहे . डेज़ी यांनी सांगितले मी त्यांच्याशी माझी प्रत्येक गोष्ट बाबत संवाद साधते. फक्त चित्रपटाच्याच नाही तर माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते. मी वाटेल तेव्हा त्यांना फोन करते आणि सल्ले घेते. डेज़ी यांनी हे स्पष्ट केले कि त्या त्यांचे सर्व रहस्यमय गोष्टी सलमान यांच्याशी शेअर करतात.\nडेज़ी यांनी पुढे सांगितले कि – आम्ही व्यक्तिगत पातळीवर खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना सांगतो, आमचे समीकरण च वेगळे आहे. हि गोष्ट माझ्यासाठी सर्वकाही आहे. आज पर्यंत कोणत्याच अभिनेत्रीने आपण सलमान यांच्या एवढे जवळ असल्याचं सांगीतले नाही. असे म्हणने चुकीचे ठरणारे नाही कि डेज़ी हि एकमात्र अशी अभिनेत्री आहे ज्यांच्यासाठी सलमान हमेशा तत्पर असतो. कामाबद्दल बोलले तर सलमान यांचा ‘राधे’ ईद २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच डेज़ी प्रादेशिक सिनेमामध्ये आपले भाग्य चमकावत आहे.\nPrevious articleशाहिद कपूर बरोबर झालेल्या ब्रेकअप बद्दल १३ वर्षांनी करीनाने सोडले मौन, सांगितले विभक्त होण्याचे कारण \nNext articleयामुळे सलमान खान चित्रपटामध्ये करत नाहीत किस्सिंग सीन \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nदिशा पाटणीने असा ड्रेस घातला कि शेजारी बसलेल्या व्यक्तीची झाली अडचण, व्हिडीओ पाहून तुम्ही वेडे व्हाल \nफक्त या कारणामुळे ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’च्या जागी ‘वीणा...\nलॉकडाऊनमुळे मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण देखील थांबलं होतं. पण लॉकडाऊन उठताच जुन्या मालिकांसमवेत काही नवी मालिका ही सुरु झाल्या. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी पर्वणीचं...\nसोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या आजोबांनी ६०व्या वर्षी का केले लग्न,...\nबेड वर अश्या पद्धतीने अर्जुन कपूर देतो मलायकाला स्वर्ग सुख, हि...\nमें झुकेगा नही म्हणणाऱ्या पुष्पाने नाकारली करोडो रुपयांची गुटख्याची जाहिरात, मात्र...\n‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत हा अभिनेता साकारणार ‘ज्योतिबा’ची भूमिका, या...\nझोपण्यापुर्वी पत्नीसोबत करा या ५ गोष्टी, पत्नी आयुष्यभर राहील तुमच्याशी प्रामाणिक...\nकृष्णा आणि रायाचं खुळलेलं प्रेम नेमकं आता कोणतं वळण घेणार\n‘सैराट’मधली ‘आर्ची’ची मैत्रीण ‘आनी’ आता काय करते जाणून तुम्हाला तिचा अभिमान...\n‘जीव झाला येडापिसा’ फेम ‘विदुला चौगुले’ आणि ‘अशोक फलदेसाई’ बद्दल या...\nअरुंधती सर्वोत्कृष्ट आई, संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार, जाणून घ्या...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/general-news/do-these-simple-works-to-avoid-quarrels/", "date_download": "2022-09-28T09:29:09Z", "digest": "sha1:L5AKJSR3J6RZYOV5QW3VNOK4KUVS57XT", "length": 14045, "nlines": 107, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "फक्त ही ५ कामे करा, घरात सासू आणि सून आयुष्यभर कधीच भांडणार नाहीत, आयुष्यभर मैत्रिणीप्रमाणे राहतील ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News फक्त ही ५ कामे करा, घरात सासू आणि सून आयुष्यभर कधीच भांडणार...\nफक्त ही ५ कामे करा, घरात सासू आणि सून आयुष्यभर कधीच भांडणार नाहीत, आयुष्यभर मैत्रिणीप्रमाणे राहतील \nसासू- सून म्हटलं कि त्याच्यात होणारी भांडणं ही जगजाहिर आहेत. याला काही जणी अपवाद असतात पण तरीही. असं म्हणतात कि एका म्यानेत दोन त*ल*वा*री कधीच राहु शकत नाही. सासू सूनेचे नाते सुद्धा असेच असते. सासु आणि सुनेत वयाचे तसेच त्यांच्या घरातल्या पद्धतींचे अंतर असल्यामुळे त्या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन तक्रारी या असतातच.\nया दोघींच्या भांडणात नवरा मधल्या मध्ये अडकुन जातो. कारण त्याला त्याची आई व बायको या दोघींच्या खुशीची काळजी घ्यायची असते. याशिवाय त्या दोघींच्या कलहामुळे घरात सुद्धा अशांती नांदते. या दोघींमधील भांडणे मिटवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्पे उपाय सांगणार आहोत.\nहे उपाय जर सासू-सूनेने केल्यास त्या त्यांच्यातील दुश्मनी विसरुन एकमेकिंच्या चांगल्या मैत्रिणी बनतील. जर सासू सुन या अॅक्टीव्हिटी करण्यास तयार नसतील तर घरातील इतर सदस्याने त्यांना या अॅक्टीव्हीटी करण्यास भाग पाडावे. त्यामुळेच या दोघींमधील प्रेम वाढुन त्यांच्यात चांगले संबंध निर्माण होतील.\nडान्स – तुमच्या घरात सासु सूनेत सतत क*ल*ह असेल तर घरात एक छोटे समारंभ आयोजित करा. त्यानंतर या समारंभात सासू सूनेला एकाच गाण्यावर एकत्र डान्स करणास भाग पाडा. या सर्व गोष्टी व्यवस्थित पुर्व नियोजित करुन ठेवा. डान्स ही एक छान दंगा मस्ती असलेली अॅक्टीव्हीटी आहे. त्यामुळे जर ही अॅक्टीव्हीटी सासूसुनेने एकत्र केली तर दोघींना त्याची मजा घेता येईल. शिवाय त्यानिमित्ताने त्या एकमेकिंच्या आणखी जवळ येतील.\nआवडीचा शो किंवा चित्रपट – बाप बेटे जसे एकत्र बसुन क्रिकेट आवडीने बघतात. तशीच सिरीयल किंवा एखादा चित्रपट सासू सूनेला एकत्र पाहायला द्या. या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कि एखादा सासु-सुनेच्या भांडणाचा कार्यक्रम किंवा चित्रपट लावु नका. शक्यतो एखादा रियालिटी किंवा कॉमेडी शो किंवा चित्रपट पाहण्यास द्या. दोन विरुद्ध व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम कॉमेडीमुळे होते.\nव्हेकेशन ट्रिप – पति, किंवा मित्रमंडळींसोबत तुम्ही अनेकदा फिरायला गेला असाल. मात्र एखादी अशी ट्रिप ऑर्गनाइज करा जी केवळ सासु सुनेची असेल. त्या दोघींना कुठेही जवळच किंवा कुठेही लांब फिरायला पाठवा. दोघींनी एकत्र जर घराबाहेर एकत्र वेळ घालवला तर त्यांना एकमेकांना समजायला वेळ मिळेल तसेच त्या एकमेकिंच्या आणखी जवळ येतील. तसेच बाहेरच्या वेगळ्या वातावरणात त्यांना थोडे बरे वाटेल आणि रोजच्या कांमामधुन सुद्धा थोडा आराम मिळेल.\nशॉपिंग – महिलांना शॉपिंग करणे किती आवडते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्या कधीही शॉपिंगसाठी तयार असतात. अशातच जर तुम्ही सासू-सूनेला एकत्र शॉपिंगला पाठवलात तर त्यांच्यातील प्रेम आणि अण्डरस्टॅंडिंग वाढेल. त्यांना एकमेकिंच्या आवडीनिवडी कळतील. शॉपिंग दरम्यान त्या एकमेकिंना छोटसं गिफ्टसुद्धा देऊ शकतात.\nडीनर आणि मजा मस्ती – कधी कधी सासू-सुनेने एकत्र बाहेर जेवायला जायचा प्लॅन बनवावा. जेवायला गेल्ययावर छान गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घ्यावा. घरातला ताण, उरलेली कामे विसरुम एकमेकिंच्या सहवासात जेवण करावे. दरम्यान एकमेकींना जोक्ससुद्धा सांगावे. असे केल्यास सासु सुना दुश्मनी वरुन एकमेकिंच्या चांगल्या मैत्रिणी बनतील. आणि त्यांच्यात भांडणे होणार नाही.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleअश्या ३ प्रकारच्या मुलींपासून सदैव राहा लांब, मुलांना प्रेमात पाडून करून घेतात काम \nNext articleअंगारकी, संकष्टी चतुर्थी दिवशी करा हे उपाय, पैश्याचा ढीग लागेल घरात, सर्व अडचणी होतील दूर \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nमुदत ठेव करण्याच्या विचारात आहेत का या सरकारी योजनेत मुदत ठेव केल्यास मिळेल तब्बल ८.५ % व्याजदर\nया उंटाच्या प्रतिमेत लपला आहे मानवी चेहरा, हुशार लोकच शोधू शकतात, ओळखा १० सेकंदात, ZOOM करा \nबिना लग्न करताच या प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हायचंय आहे आई, स्वतःच बोलून...\nछोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री मृणाल ठाकुर मोठ्या पडदा गाजवत आहे. मृणालचा सीता रामम हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील...\nअभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’चा या व्यक्ती सोबत झाला साखरपुडा, वाढदिवसा दिवशी सांगितले...\nमहाराष्ट्रात बदललेल्या नियमानुसार १ ते २ गुंठ्याचे दस्त करू शकता पण...\nकट्ट्पा अर्थात अभिनेता सत्यराजची मुलगी दिसते खूपच सुंदर, फोटोज पाहून वेडे...\nइंडियन आयडल शो दरम्यान एका कंटेस्टंटचा नेहा कक्कडला जबरदस्ती किस करण्याचा...\nकिस्सिंग सिन मुळे नाकारल्या आहेत करोडो रुपयांच्या ऑफर्स, तरीही जिंकला आहे...\nसुट्टीमध्ये काय करत आहे सिद्धी आणि शिवा, येथे पहा \nजीव झाला येडापिसामध्ये सिध्दी शिवाला देणार खास सरप्राईझ \nजामिनावर बाहेर आलेली अभिनेत्री केतकी चितळे परत पवार साहेबांबद्दल बोलली, म्हणाली...\nमृणाल दुसानिस काय करतेय आता, काय करतो नवरा, ते का राहतात...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/general-news/wthis-is-the-new-yojna-for-husband-and-wife-combined-checkout-it-now-and-proceeds/", "date_download": "2022-09-28T10:36:44Z", "digest": "sha1:YDPSSH5PSINFPZMLVFKWFKNIQCITPXFR", "length": 12695, "nlines": 111, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "खूप दिवसानंतर पोस्टाची जबरदस्त योजना, पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, जाणून घ्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News खूप दिवसानंतर पोस्टाची जबरदस्त योजना, पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, जाणून...\nखूप दिवसानंतर पोस्टाची जबरदस्त योजना, पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, जाणून घ्या \nकोरोनाव्हायरस च्या म हा मा री मुळे सध्या सर्व उद्योग धंदे ठप्प झाले होते. त्यामुळे येत्या काही काळात आर्थिक मंदीला सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या काळात नोकरीतून मिळालेल्या पैशांमुळे घर चालू शकत नाही कारण माणसांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत.\nअशातच महा मंदीमुळे सर्व काही महाग झाले आहे. त्यामुळे लोकसंख्या बचत करण्यासाठी नोकरी व्यतिरिक्त इतर साधने शोधत असतात.\nआज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून पोस्ट ऑफिस च्या एका योजने बद्दल माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो.\nपती-पत्नीला योजना दुप्पट फायदा मिळवून देऊ शकते. कारण या योजनेत पती-पत्नीला जॉईंट अकाउंट ओपन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस च्या या योजनेचे नाव मंथली इनकम स्की म असे आहे. या योजने मार्फत दर महिन्याला कमाई करण्याची संधी प्राप्त होईल.\nकाय आहे मंथली इनकम स्की म एम आय एस ( मंथली इनकम स्की म) मध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त अशा दोन्ही पद्धतीने पोस्टात खाती उघडता येतात. या योजनेत वैयक्तिक खाते उघडायचे असल्यास तुम्ही किमान १००० रुपये ते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकता. तर संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.\nयाशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल. या योजनेमुळे तुम्हाला ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाईल.\nजर तुम्ही या योजनेत जॉइंट अकाउंट ओपन केले तर तुम्हाला या योजनेचा दुप्पट लाभ घेता येईल. म्हणजेच एखाद्या पती-पत्नीने या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून त्यामध्ये ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली ६.६ टक्के व्याजदराने ‌९ लाखाच्या जमा रकमेवर ५९४०० रुपयांचा वार्षिक रिटर्न त्यांना मिळू शकतो.\nयाचाच अर्थ त्यांना दरमहा ४९५० रुपये मिळतील. शिवाय या योजनेत तुमची मूळ रक्कम सुद्धा सुरक्षित राहील. तुम्हाला हवे असल्यास ५ वर्षानंतर आणखी ५ वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी वाढवू शकता.\nया योजनेमार्फत पुढील फायदे होतील – मंथली इनकम स्की म या योजनेतील चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्रपणे जॉइंट अकाउंट उघडू शकतात. त्यांच्या या जॉइंट अकाउंट बदल्यात त्या अकाउंट मधील प्रत्येक सदस्यास समान उत्पन्न दिले जाईल. शिवाय तुम्हाला नंतर कधी ते जॉइंट अकाउंट नको असल्यास त्या जॉइंट अकाउंटचे वैयक्तिक खात्यात रूपांतर केले जाऊ शकते.\nतसेच वैयक्तिक खाते सुद्धा संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात बदल करावयाचा झाल्यास सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागेल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleबिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक मोठा झटका, या कारणामुळे बिग बॉस शो पुढे ढकलण्यात आला आहे \nNext articleअनुष्का शर्माच्या जुन्या सर्वात बोल्ड फोटोशूट मुळे अनुष्का झालीय चर्चेचा विषय, फोटोज पाहून चकित व्हाल \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nमुदत ठेव करण्याच्या विचारात आहेत का या सरकारी योजनेत मुदत ठेव केल्यास मिळेल तब्बल ८.५ % व्याजदर\nया उंटाच्या प्रतिमेत लपला आहे मानवी चेहरा, हुशार लोकच शोधू शकतात, ओळखा १० सेकंदात, ZOOM करा \nया दिलेल्या चित्रातील ५ फरक ओळखून दाखवा, फोटो झूम करून पहा,...\nशाळेत असताना आपल्याला फरक ओळखा हा प्रश्न अनेकदा यायचा. परीक्षेतील तो प्रश्न सोडवायला जरी कंटाळा येत असला तरी कोडे म्हणून सोडवायला मजा यायची. यापुढे...\nरामायण मालिकेतील या कलाकारांचे झाले निधन, लॉक डाऊन मुळे ही येत...\nमकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर खुलणार या ५ राशींचे भाग्य, जाणून घ्या...\nमराठी मनोरंजन श्रुष्टी हादरली, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या...\nबजरं*ग*ब*ली हनुमानाच्या कृपेने या ६ राशींच्या घरात होईल छप्परफाड धनलाभ, पैसे...\nअखेर शेवंताने सोडले मौन, या कारणामुळे सोडली रात्रीस खेळ चाले मालिका,...\nअरुंधती सर्वोत्कृष्ट आई, संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार, जाणून घ्या...\nमृणाल दुसानिस काय करतेय आता, काय करतो नवरा, ते का राहतात...\nकृष्णा आणि रायाचं खुळलेलं प्रेम नेमकं आता कोणतं वळण घेणार\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2019/02/blog-post_34.html", "date_download": "2022-09-28T08:38:21Z", "digest": "sha1:PD5PXBFHP6LWDZU6JVG4LCR4THOYBEEX", "length": 56875, "nlines": 319, "source_domain": "www.krushinews.com", "title": "छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी ३ कोटी निधी मंजूर", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nमुख्यपृष्ठछगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी ३ कोटी निधी मंजूर\nछगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी ३ कोटी निधी मंजूर\nKishor M Sonawane फेब्रुवारी २१, २०१९\nछगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून\nयेवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या\nविकासासाठी ३ कोटी निधी मंजूर\nनाशिक, येवला, दि.२० फेब्रुवारी :- जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेकडील ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेमधून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदार संघातील ५६ विकासकामांसाठी ३ कोटी १ लक्ष ५७ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. या कामांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण, स्ट्रीट लाईट, भूमिगत गटार, पाण्याची टाकी, पाईपलाईन, पेव्हर ब्लॉक या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.\nयामध्ये निफाड तालुक्यातील ब्राम्हणगांव विंचूर जोशीवाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, ब्राम्हणगांव विंचूर येथील गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, बोकडदरे येथे दलित वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, धारणगांव वीर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, धारणगांव वीर देवीमंदिर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ३ लक्ष, कानळद येथे दलित वस्ती येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, खडक माळेगांव येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, लासलगांव येथील गोविंद नगर, श्रीरामनगर, सप्तशृंगी नगर, नंदनगर, शांती नगर, सर्व्हे न. ९३ येथे काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, मरळगोई खु. येथे स्ट्रीट लाईट व भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, पिंपळगाव नजीक येथील पंचरत्न नगर, सिद्धार्थ नगर, इंदिरा नगर २, गोपीनगर, देविका नगर येथे काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, तर चर्मकार वस्ती येथे स्ट्रीट लाईटसाठी ५ लक्ष, पाचोरे बु. येथे आंबेडकर नगर स्ट्रीट लाईटसाठी ४ लक्ष, वेळापूर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष रुपयांच्या २३ कामांसाठी १ कोटी १५ लक्ष ९० हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.\nतर येवला तालुक्यातील अंदरसुल येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, अंदरसुल येथे आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ४.९० लक्ष, आंबेगाव येथे दलित वस्ती येथे पाण्याची टाकी व पाईप लाईन करण्यासाठी १.९२ लक्ष, अंगुलगाव येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५.९० लक्ष, अंगुलगाव रमाई नगर येथे स्ट्रीट लाईटसाठी ५ लक्ष, आहेरवाडी येथे हडपसावरगाव रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, भाटगाव जगताप वस्ती येथे स्ट्रीट लाईटसाठी २.९९ लक्ष, बोकटे येथे दलित वस्तीत काँक्रीटीकरण करण्यासाठी ९.९० लक्ष, चिचोंडी बु. येथे दलित वस्तीत भूमिगत गटार व रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, चांदगाव येथे दलित वस्तीत स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ४.९० लक्ष, येवला देवळाने दलित वस्ती महादेववाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ५.७३ लक्ष, धानोरे येथे कांबळे वस्तीत स्ट्रीट लाईटसाठी २.४ लक्ष, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २.९९ लक्ष, देवरगाव मातंगवस्ती आनंदनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, गवंडगाव राजवाडा येथे स्ट्रीट लाईटसाठी ४.९० लक्ष, इंदिरानगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ११.९० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.\nतसेच जळगांव नेऊर राजवाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, राजवाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लक्ष, कुहाडे वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, खिर्डीसाठे गौतमनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ९.९० लक्ष, मुखेड आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ९ .९० लक्ष, अण्णाभाऊ साठे नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ४.९० लक्ष, महालखेडा दलित वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, नागडे येथे दलित वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी ८ लक्ष, पिंपळगाव लेप समाजमंदिर दुरुस्तीसाठी १ लक्ष, सातारे येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, सावरगाव येथे आंबेडकर नगर समाजमंदिर दुरुस्तीसाठी ६.९० लक्ष, चर्मकार वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, मातंगवस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी २.९० लक्ष, उंदीरवाडी दलितवस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, विखरणी येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लक्ष असे एकूण ३३ विकास कामांसाठी १ कोटी ८५ लक्ष ६७ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nलासलगांव बाजार समिती दिनांक 28/02/2019\nदेशी गाईच्या दुधाचे मनुष्य शरीरास फायदे\nराज्यातील जमिनी नापीकी होण्याची प्रमुख कारणे\nकाजीसांगवी परिसरात विविध विकासकामाचे उदघाटन व भुमि...\nछगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात अन...\nपूर्वसूचना - सर्तक रहावे विजेच्या कडकडाट सह दाक...\nआदर्श कृषी विज्ञान मंडळाचा पुरस्कार\nपूर्वसूचना - खान्देश मध्ये अस्मानी संकंटाची शक्य...\n२ हेक्टर(५ एकर)च्या आत शेतकरी लाभार्थी योजना- फॉर्...\nनिंबाळे शिवारात पाटोळे वस्तीवर व चितनार वस्ती या श...\nलोकसभा निवडणुकांपूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार...\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/bharatiya-khadyasanskruti-part-3-rugved-kaal/?vpage=1", "date_download": "2022-09-28T09:47:52Z", "digest": "sha1:52XOUTUVD7I5O467W4BPN53SYIGAEJUG", "length": 9470, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nHomeलेखभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल\nOctober 26, 2018 मराठीसृष्टी टिम लेख\nभारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.\nऋग्वेद्कालात आर्यांच्या अन्नपदार्थांमधे बार्ली, दूध, दही, तूप, मांस यांचा समावेश केलेला होता. मीठ ही त्याकाळी अत्यंत महाग अशी गोष्ट होती. सोन्यापेक्षा दुर्लभ असं त्याचं वर्णन उपनिषदांमधे केलेलं आहे. त्यामुळेच कदाचित गोड पदार्थ जास्त खाल्ले जात असावेत.\nपण उसाचा उल्लेख ऋग्वेदात नाही. त्याकाळी गोड पदार्थांसाठी प्रामुख्याने मधाचा वापर केला जाई.\nत्या काळी विशेष प्रचारात असलेला आणि भारताचे सर्वात प्राचीन मिष्टान्न म्हणून गणला जाणारा पदार्थ म्हणजे अपूप. कणकेची लोळी बनवून भट्टीत भाजलेल्या अपूपाच्या प्रकाराला भ्राष्ट्र असे म्हणत. अपूपाचा दुसरा प्रकार म्हणजे कौंभ. चण्याच्या डाळीचं मसाला घालून सारण बनवून कणकेची पारी करून त्यात भरत. एका मोठ्या कलशात पाणी घालून त्यात एक प्रकारच्या गवताचे तुकडे घालून ते पाण्याच्या वर येतील असे ठेवीत. मग त्यावर हे गोळे ठेवून उकडले जात. अभ्यूष नावाच्या गूळ घालून केलेल्या अपूपाचा उल्लेख पाणिनीने केला आहे. आजही आपण नागपंचमीला जी दिंडे करतो ती म्हणजे अपूपाचा प्रकारच म्हटला पाहिजे. बार्ली आणि गव्हाच्या पिठापासून पुर्‍या करून त्या तुपात तळून त्यावर मध पसरून पदार्थ बनविला जाई.\nभोज्य, मस्य, चोष्य, लेह्य व पेय असे आहाराचे पाच भाग मानले जात. भोज्य म्हणजे भात, डाळ, भाजी यासारखे पदार्थ, मस्य म्हणजे लाडू, मोदक यासारखे पदार्थ, हे दोन्ही प्रकारचे पदार्थ चावून तोंडात घोळवून मग गिळण्याचे असत. चोष्य म्हणजे उसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्यासारखे चटणी लोणच्यासारखे पदार्थ आणि पेय म्हणजे पाणी, सरबतासारखे पिण्याचे पदार्थ असे ते पाच भाग होते. व याप्रमाणे अन्न सिद्धी केली जात असे.\nस्मृती, वृत्ती आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी शुद्ध आणि सात्विक आहाराचे महत्व त्याकाळीही लोकांना कळले होते.\n— डॉ. वर्षा जोशी\n## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nआजचा विषय केळी भाग तीन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D-2/", "date_download": "2022-09-28T10:51:11Z", "digest": "sha1:JXSB6TL6CJ3GCEHDDZ66AEG2DHUJPYYI", "length": 12790, "nlines": 78, "source_domain": "news105media.com", "title": "तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे ७ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर ही एक जिवंत मूर्ती आहे.. - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nतिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे ७ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर ही एक जिवंत मूर्ती आहे..\nतिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे ७ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर ही एक जिवंत मूर्ती आहे..\nDecember 10, 2021 admin-classicLeave a Comment on तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे ७ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर ही एक जिवंत मूर्ती आहे..\nनमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित असेल कि दक्षिण भारतातील प्रसिद्ध असणारे तिरुपती बालाजीचे मंदिर हे आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात आहे आणि हे मंदिर फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात बालाजी देवाची पूजा केली जाते. अस म्हणलं जात या मंदिरात बालाजीसोबत त्यांच्या पत्नी पद्मावती सोबत निवास करतात. जगभरात तिरुपती बालाजी मंदिर हे खुप प्रसिद्ध मंदिर आहे.\nजितकं हे मंदिर श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे तितकंच रहस्यमय ही आहे. भगवान तिरुपती बालाजीला व्यंकटेश्वर, श्रीनिवास आणि गोविंदाच्या नावाने ओळखले जाते. तसेच बालाजीला श्री विष्णूचा अवतार मा नले जाते. या मंदिराचा इतिहास पाचव्या शतकापासून सुरू झाला होता. बालाजीच्या मूर्तीला कोणीही बनवले नाही, ही मूर्ती इथे स्वतः प्रकट झाली होती. ही मूर्ती दगडाची जरी असली तरी ती जिवंत मूर्ती असल्याप्रमाणे दिसते.\nया मंदिरात केस दानाची प्राचीन परंपरा आहे इच्छा पूर्ण झाल्यावर लोक इथे केस दान करतात. या मंदिरात रोज वीस हजाराहून जास्त लोक केस का पतात तर तीन लाख हुन अधिक तुपाचे लाडू बनवले जातात. या मंदिरात अनेक लोक आपली इच्छापूर्ण करण्यासाठी येतात आणि देणग्यांमध्ये सोने, चांदी, पैसे अर्पण करून जातात. या मंदिराची बँकेत 1200 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा आहे.\nयामुळें दरवर्षी 800 कोटींपेक्षा जास्त व्याज म्हणून मंदिराचे उत्पन्न आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील टॉप रहस्यमय मंदिरामध्ये येते. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करू त्यावेळी आपल्याला बालाजीची मूर्ती ही ग र्भगृहात मध्यभागी दिसते पण आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा असे वाटते की ही मूर्ती उजव्या बाजूला उभी आहे. आणि उजव्या बाजूला मूर्ती दिसने हे शुभ संकेत असते.\nया मंदिरातील अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मंदिराच्या ग र्भगृहात एक दिवा शेकडो वर्षांपासून जळत आहे आणि यामध्ये आतापर्यंत कोणतेही इंधन टाकलेले नाही तरीही तो दिवा विजत नाही. तो दिवा कोणी आणि केव्हा लावला होता हे ही एक रहस्यच आहे. असही म्हणलं जात की या मूर्तीच्या डोक्यावर जे केस आहेत ते एका जिवंत व्यक्तिप्रमाणे आहेत.\nहे केस कधीच गुंतत नाहीत आणि कधीही खराब होत नाहीत. श्रद्धाळू अस म्हणतात की देव स्वतः इथे वास करतात. मंदिरातील पुजारीचं अस म्हणणं आहे की मूर्तीला आपण कान लावला तर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. समुद्राच्या लाटांचा मूर्तीशी काय सं बं ध आहे हे ही एक रहस्य आहे.\nदर गुरुवारी बालाजीच्या मूर्तीला स्नान घालून नंतर चंदनाचा लेप लावला जातो. पण जेव्हा लेप लावून काढला जातो तेव्हा हृदयावर लावलेल्या चांदनावर माता लक्ष्मीची आकृती दिसते अस मानलं जातं की बालाजीच्या हृ दयात लक्ष्मी देवीचा निवास आहे. मंदिराचे बांधकाम आशा पद्धतीने केले आहे की तिथले वातावरण थंड आणि शांत राहते.\nपण तरीही देवाच्या मूर्तीला घाम येतो आणि मूर्तीचा नम पणा हे ही एक रहस्य आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक छडी आहे, असं म्हणल जात की लहानपणी बालाजीना त्या छ डीने मा रले जात होते आणि त्यामुळे त्यांच्या हनुवटीवर एक जखम ही झाली होती आणि आजही ती ज खम त्या मूर्तीवर दिसते म्हणून तेथे लेप लावला जातो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉ लो करा.\nशेअर मार्केट म्हणजे फक्त जु गार..ही भिती बाजूला ठेवा आणि हे ७ फायदे वाचा…दिवसाला लाखो रुपये कमावू शकता\nद्रौपदीच्या या ५ गोष्टींमुळे घडले होते महाभारत महायुद्ध..जाणून घ्या अशा कोणत्या आहेत या ५ गोष्टी ज्या आजपर्यंत कोणालाच माहित नाहीत..\nनॉर्मल कि सिझेरियन डिलिव्हरी करायची डॉक्टर हे कोणत्या गोष्टीवरून ठरवतात…जाणून घ्या यामागे असणारे तथ्य…फक्त महिलांसाठी\nआपल्या न ग्न पतीला बघून उर्वशी स्वर्गात का निघून गेली…काय आहे यामागील रहस्य ज्यामुळे उर्वशी न ग्न अवस्थेमधील …\n आपली प्रॉपर्टी कशी शाबूत ठेवायची..जाणून घ्या नियम आणि का यदे..अन्यथा आपली प्रॉपर्टी\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17182/", "date_download": "2022-09-28T08:33:50Z", "digest": "sha1:IRWQX442DIYKCYJNHE6YIMOJDSZZDMWS", "length": 22301, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जुंकेसी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजुंकेसी : (प्रनड कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] एकदलिकित (बियांत एक दलिका असलेल्या ) वनस्पतींचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रांट्‌ल यांनी पलांडू गणात [→ लिलीएलीझ (लिलिफ्लोरी)] आणि बेंथॅम व हूकर यांनी कॅलिसीनी या गणात केला असून हचिन्सन यांनी\nजुंकेलीझ (प्रनड गण) ह्या स्वतंत्र गणात केला आहे. ह्या कुलात नऊ वंश व सु. चारशे जाती ( लॉरेन्स यांच्या मते आठ वंश आणि तीनशे पंधरा जाती) असून त्यांचा प्रसार मुख्यतः थंड आणि समशीतोष्ण प्रदेशांत आहे. ध्रुवीय प्रदेशांतही काही जाती आढळतात बहुतेक वनस्पती गवतासारख्या दिसणाऱ्या व अनेक वर्षे जगणाऱ्या ⇨ओषधी आहेत. त्यांचे जमिनीतील खोड (मूलक्षोड) आडवे वाढणारे व संयुतपद (अनेक अक्षांचे बनलेले) असून शिवाय सरळ हवेत वाढणारे व फांद्या नसलेले खोडही असते काही वंशांत लहान झुडुपे किंवा लहान वृक्षही आढळतात काही जातींत हवेत वाढणारा भाग एकच वर्ष जगतो व दुसऱ्या वर्षी नवीन प्ररोह (कोंब) भूमिगत खोडापासून वर वाढतो आणि हा भाग बहुधा पुष्पधारी असतो. पाने साधी, एकाआड एक, लांबट, गवतासारखी व खोडास तळाशी वेढून राहणारी किंवा सपाट रुंद खवल्यांप्रमाणे असतात कधी ती शलाकाकृती (उभी, टोकास निमुळती व खाली दंडगोलाकृती), मूलज (मुळाच्या माथ्यावरून वाढल्यासारखी) किंवा नेहमीप्रमाणे सरळ खोडावर येतात. फुलोरे कुंठित [→ पुष्पबंध] बहुधा गुच्छाप्रमाणे एकत्र किंवा विविध प्रकारच्या वल्लरीप्रमाणे फुले द्विलिंगी, नियमित, वायुपरागित (वायूच्या साहाय्याने परागकणांचा प्रसार होणारी), क्वचित कीटकपरागित, क्वचित एकेकटी परिदले क्वचित तीन, बहुधा सहा (दोन मंडलांत), हिरवट संदलाप्रमाणे किंवा रंगीत पाकळ्यांप्रमाणे छदांप्रमाणे किंवा तुसांप्रमाणे व सुटी केसरदले बहुधा तिन्हींच्या दोन मंडलांत सहा, क्वचित तीन तंतू त्रिकोनी, बारीक, लांब किंवा आखूड परागकणांच्या चौकड्या बनतात तीन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व थोडी किंवा बहुधा अनेक अधोमुखी बीजके अक्षलग्न असतात किंवा एकाच कप्प्यात ती तटलग्न असतात किंजले कधी नसतात, पण किंजल्के तीन व केसाळ किंवा पिसासारखी असतात [→ फूल]. फळ (बोंड) कप्प्यावर तडकते बिया अनेक व लहान गर्भ सरळ व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) स्टार्च असतो.\nसमशीतोष्ण हिमालयात (२,५००–४,००० मी. उंचीवर ) जुंकसच्या जाती आढळतात. सिक्कीम, खासी व अक्का टेकड्यांत जुं. एफ्यूसस आढळते तिचा उपयोग चटया, बुट्ट्या, खुर्च्यांवरील बैठकी यांकरिता करतात जुं. एफ्यूससच्या भेंडाचा दिवे व मेणबत्त्यांकरिता वातीसारखा उपयोग करतात भेंडाचा काढा अश्मरी (मूत्रपिंडातील अथवा इतर अवयवांतील खडा) रोधक, अर्बुदनाशक (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठींचा नाश करणारा) व हृदयविकारावर गुणकारी समजतात. चीनमध्ये भेंडाचा उपयोग मूत्रल (लघवी साफ करणारा) व शरीर शुद्धीकारक असा करतात. ही वनस्पती गुरांना विषारी असते. जुंकसच्या जगभर पसरलेल्या एकूण २२५ जातींपैकी सु. तीस जाती भारतात आढळतात. तमिळनाडू, सह्याद्री व केरळ येथे जुं. प्रिस्मॅटोकार्पस ही जाती पाणथळ जागी आढळते व तिच्यात हायड्रोसायानिक अम्ल असते. यूरोपात जुं. स्क्वॅरोसस ही जाती गवताअभावी शेळ्यांना चारतात. जुं. टेक्स्टिलीस ही जाती काथ्या व चटयांकरिता आणि उशा भरण्यास उपयोगात आहे. लुझुला वंशातील एकूण ८० जातींपैकी ४ जाती भारतात आढळतात व त्यांपैकी एक जाती (लु. कँपेस्ट्रिस हिमालय, खासी टेकड्या, निलगिरी व अन्नमलई टेकड्या यांमध्ये आढळते व ती मूत्रल आहे, तिला गुच्छासारखे फुलोरे येतात. जुंकेसी कुलातील जुंकस व लुझुला यांखेरीज मार्सिपोस्पर्मम, रॉस्टकोव्हिया व प्रिओनियम या वंशांतील काही जाती धागे, औषधे वगैरेंकरिता उपयोगात आहेत. मोथा कुल [→ सायपेरेसी] व तृण कुल [→ ग्रॅमिनी] ही कुले जुकेसीसारख्या पूर्वजांपासून क्रमविकासाने (उत्क्रांतीने) अवतरली असावीत व पलांडू गणातील वनस्पतींना (लिलिएलीझना) त्यांच्याशी जोडणारा जुंकेसी हा दुवा असावा, असे काही शास्त्रज्ञ मानतात. ह्या कुलातील वनस्पती तृतीय (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात व तत्पूर्वीच्या क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळीही आढळल्याने हे कुल फार जुने असावे, हे उघड आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/priya-prakash-varier-shares-her-picture-on-social-media/", "date_download": "2022-09-28T09:24:08Z", "digest": "sha1:S62ACDBEXL4VMCQ2IGY3P2NV3VXKVA7R", "length": 12550, "nlines": 110, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "नॅशनल क्रश प्रिया वारीवरीयरने २२व्या वर्षी बेडरूम मधले असे फोटो शेअर केले कि उर्फी जावेदला पण मागे सोडले ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News नॅशनल क्रश प्रिया वारीवरीयरने २२व्या वर्षी बेडरूम मधले असे फोटो शेअर केले...\nनॅशनल क्रश प्रिया वारीवरीयरने २२व्या वर्षी बेडरूम मधले असे फोटो शेअर केले कि उर्फी जावेदला पण मागे सोडले \nआपण केलेली एखादी छोटीशी कृती इंटरनेटवर लीक झाली किंवा ती पोस्ट करण्यात आली की ती खूप व्हायरल झाल्यावर आपल्याला ज्या प्रकारची प्रसिद्धी मिळते त्यामुळे आपले नशीबच पालटते. इंटरनेट सेन्सेशन बनलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचेही असेच झाले.\nती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रिया प्रकाश वारियरनेही तिच्या चाहत्यांसाठी नुकत्याच काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया वारियर खूपच हॉट दिसत आहे.\nआपल्या अभिनयाने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर अनेकदा चर्चेचा विषय असते. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर तिच्या डोळ्यांच्या अनोख्या हालचालींमुळे लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली होती.\nसाऊथकडील चित्रपटातील एका गाण्याच्या छोट्या “विंक व्हिडीओ”ने प्रिया प्रकाश वारियरला रातोरात स्टार बनवले. प्रिया प्रकाशला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यावेळी तिच्या अभिनयाने संपूर्ण देशाला भुरळ घातली होती,\nती तिच्या लूकवर नवनवे प्रयोग करत असते. तिचा नवा लूक अनेकदा आश्चर्यचकित करणारा असतो. आता प्रिया प्रकाशचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये प्रिया प्रकाश वारियर खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे.\nअभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रिया प्रकाश वारियरनेही तिच्या चाहत्यांसाठी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश वारियर खूपच हॉट दिसत आहे.\nप्रिया प्रकाशने तिचे बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनाही हा लूक खूप आवडला आहे.\nया फोटोंमध्ये प्रिया प्रकाश वारियरने लाल रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे. तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि चेहऱ्यावर साधा मेकअपल केला असून त्यावर लाल लिपस्टिक लावली आहे.\nया फोटोत प्रिया प्रकाश बेडवर बसून सेक्सी पोज देताना दिसत आहे. युजर्सनी या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये ‘सिझलिंग हॉट’, तर दुसऱ्याने ‘सो हॉट लिहिले आहे, तर तिसऱ्याने ‘उफ्फ सेक्सी प्रिया’ अशा कमेंट शेअर केली आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleलग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याचं भांडं फुटलं म्हणून सासऱ्यानेच सुरु केला असा तगादा … \nNext articleदिशा पाटणी सोबत फोटोग्राफर्सनी असे काही केले कि दिशा पोज द्यायला पण लाजली \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nपावसाळ्याच्या गुलाबी थंडीत मलायका आणि अर्जुन झाले रोमॅंटिक, शेअर केला दोघांचा...\nसध्या मलायका आणि अर्जुनच्या सुट्ट्यांमधील फोटोचे विविध फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहेत. मलायका अरोरा तिचा प्रियकर अर्जुन कपूरसोबत पॅरिसमध्ये सुट्टी घालवत होती. या सुट्टीमधील...\nग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पती विजयी झाल्यानंतर पतीला उचलून घेणारी महिला आहे तरी...\nअमीर खानच्या दुसऱ्या घ*ट*स्फो*ट नंतर या अभिनेत्रीला का संसार मोडी असे...\nप्राजक्ता माळी २०२०मध्ये लग्न करायला तयार पण तिला हवाय असा जोडीदार...\nआजपर्यंतच्या मराठीच्या इतिहासातली सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’, प्राजक्ता माळीला पाहून तुम्हालाही...\nया दिलेल्या चित्रातील ५ फरक ओळखून दाखवा, फोटो झूम करून पहा,...\nआजपर्यंतच्या मराठीच्या इतिहासातली सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’, प्राजक्ता माळीला पाहून तुम्हालाही...\nमाझी तुझी रेशीमगाठ सिरीयल मध्ये यशच्या वागण्याचा नेहाला त्रास, शेवटी नेहाने...\nमराठी मनोरंजन श्रुष्टी हादरली, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या...\nराणादा आणि अंजली बाईं लग्नापूर्वीच गेले लंडन ट्रीपला, पहा त्यांचे फोटोज...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/general-news/this-is-how-to-get-online-pvc-adhaar-card/", "date_download": "2022-09-28T09:26:03Z", "digest": "sha1:ZNY6K7PLWWESG3UBJUBVSU4UTPG4AK6E", "length": 11857, "nlines": 109, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "घर बसल्या पाकीटात बसेल असे आधार कार्ड मिळवा फक्त ५० रुपयात, जाणून घ्या कसे ऑनलाईन ऑर्डर करायचे ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News घर बसल्या पाकीटात बसेल असे आधार कार्ड मिळवा फक्त ५० रुपयात, जाणून...\nघर बसल्या पाकीटात बसेल असे आधार कार्ड मिळवा फक्त ५० रुपयात, जाणून घ्या कसे ऑनलाईन ऑर्डर करायचे \nकोणतेही काम करायचे असल्यास सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग आयडी यांसारखी ओळखपत्रे महत्त्वाचे असतात. सध्याच्या काळात आधार कार्डला तर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मग ते घरचे काम असो किंवा कोणतेही सरकारी काम सगळीकडे आधार कार्डचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे तुमचे आधार कार्ड सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.\nमात्र हे आधार कार्ड आकाराने मोठे असल्यामुळे आपण सगळीकडे घेऊन जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यूआयडीएआय ने आता एटीएम कार्ड सारखे दिसणारे आधार कार्ड तयार केले आहे. हे आधार कार्ड तयार करण्यासाठी फक्त पन्नास रुपये खर्च येतो. हे कार्ड एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड प्रमाणे तुमच्या पॉकेटमध्ये सहज राहू शकते. चला तर जाणून घेऊ घर बसल्या हे पॉकेट साइज आधार कार्ड कसे ऑनलाईन ऑर्डर करू शकता.\nयुआयडीएआय ने स्वतः ट्विट करून सांगितले की आधार पीव्हीसी कार्ड तुम्ही फक्त ५० रुपयात बनवून घेऊ शकता. हे तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्यानंतर डिपार्टमेंट कडून पाच दिवसांनी ते तुमच्या घरी पाठवले जाईल.\nअशा प्रकारे करू शकता ऑनलाईन ऑर्डर – १.नवीन आधार पीवीसी कार्ड तयार करण्यासाठी यूआयडीएआय च्या वेबसाईटवर जा. २.वेबसाइट ओपन झाल्यावर माय आधार या सेक्शनमध्ये जाऊन ऑर्डर आधार पीवीसी कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा. ३. त्यानंतर तेथे आधारचा १२ डिजिट नंबर किंवा १६ डीजीट असलेला वर्चुअल आयडी किंवा २८ डीजीटचा आधार एनरोलमेंट आयडी घाला.\n४. नंतर तेथे सिक्युरिटी कोड घालून ओटीपी साठी सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करा. ५. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तेथे एंटर करा. ६. आता तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचा एक प्रीव्ह्यू दिसेल.\n७. त्यानंतर त्याखाली असलेल्या पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा. ८. त्यानंतर पेमेंट पेजवर जाऊन पन्नास रुपये फी जमा करा.\n९. पेमेंट पाठवल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्ड ची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही ही सर्व प्रक्रिया पूर्ण कराल त्यानंतर पुढील पाच दिवसाच्या आत युआयडीआय तुमचे आधार पीव्हीसी कार्ड प्रिंट करून पोस्टात पाठवून देईल त्यानंतर पोस्टाकडून ते कार्ड तुमच्या घरी येईल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleकेसगळतीने त्रस्त आहेत का करा हे सोपे घरगुती उपाय आणि मिळवा केसगळती पासून कायमची मुक्ती \nNext articleकुंडलीत मंगळ दोष आहे जाणून घ्या मंगळा बाबतचे गैरसमज, प्रभाव आणि उपाय \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nमुदत ठेव करण्याच्या विचारात आहेत का या सरकारी योजनेत मुदत ठेव केल्यास मिळेल तब्बल ८.५ % व्याजदर\nया उंटाच्या प्रतिमेत लपला आहे मानवी चेहरा, हुशार लोकच शोधू शकतात, ओळखा १० सेकंदात, ZOOM करा \nलॉक डाऊन दरम्यान अरबाज खान आणि जॉर्जिया ने केले लग्न \nअरबाज खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या अरबाज अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी ला डेट करीत आहे. सध्या कोरोना मुळे देश लोक...\nएके काळी या क्रिकेटरवर जीव ओवळून टाकायची माधुरी, पण या गोष्टीमुळे...\nनिक जोनसने पहिल्या भेटीवेळी प्रियंका चोपडाला या कारणामुळे किस करण्यास दिला...\nफक्त झोपताना तुळशीचे पाने ठेवा या ठिकाणी, पैश्याची आणि नोकरीची अडचण...\n४५ वर्षाची मलायका बनणार का अर्जुन कपूरच्या बाळाची आई \nफक्त २० हजार रुपयांनी सुरू करा हा बिजनेस, घरबसल्या होईल लाखो...\nविधवा भावजई सोबत धाकट्या दिराने बांधली लग्नगाठ, समाजातून होतंय कौतुक \nप्राजक्ता माळी पुन्हा आली चर्चेत, शूटिंग दरम्यान या कारणामुळे तिला उलट्या...\nरंग माझा वेगळा मालिकेचा रंग उडाला, बालकलाकार साईशा भोईरने सोडली मालिका,...\nब्राह्मणांचा तुला मत्सर कोणरे तू तू तर मच्छर \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/bharatiya-khadyasanskruti-part-3-rugved-kaal/?vpage=2", "date_download": "2022-09-28T09:47:27Z", "digest": "sha1:XZC36YPCNZ3RHD6NSH52P67BJPGGGRJZ", "length": 9465, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nHomeलेखभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल\nभारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३ – ऋग्वेद्काल\nOctober 26, 2018 मराठीसृष्टी टिम लेख\nभारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.\nऋग्वेद्कालात आर्यांच्या अन्नपदार्थांमधे बार्ली, दूध, दही, तूप, मांस यांचा समावेश केलेला होता. मीठ ही त्याकाळी अत्यंत महाग अशी गोष्ट होती. सोन्यापेक्षा दुर्लभ असं त्याचं वर्णन उपनिषदांमधे केलेलं आहे. त्यामुळेच कदाचित गोड पदार्थ जास्त खाल्ले जात असावेत.\nपण उसाचा उल्लेख ऋग्वेदात नाही. त्याकाळी गोड पदार्थांसाठी प्रामुख्याने मधाचा वापर केला जाई.\nत्या काळी विशेष प्रचारात असलेला आणि भारताचे सर्वात प्राचीन मिष्टान्न म्हणून गणला जाणारा पदार्थ म्हणजे अपूप. कणकेची लोळी बनवून भट्टीत भाजलेल्या अपूपाच्या प्रकाराला भ्राष्ट्र असे म्हणत. अपूपाचा दुसरा प्रकार म्हणजे कौंभ. चण्याच्या डाळीचं मसाला घालून सारण बनवून कणकेची पारी करून त्यात भरत. एका मोठ्या कलशात पाणी घालून त्यात एक प्रकारच्या गवताचे तुकडे घालून ते पाण्याच्या वर येतील असे ठेवीत. मग त्यावर हे गोळे ठेवून उकडले जात. अभ्यूष नावाच्या गूळ घालून केलेल्या अपूपाचा उल्लेख पाणिनीने केला आहे. आजही आपण नागपंचमीला जी दिंडे करतो ती म्हणजे अपूपाचा प्रकारच म्हटला पाहिजे. बार्ली आणि गव्हाच्या पिठापासून पुर्‍या करून त्या तुपात तळून त्यावर मध पसरून पदार्थ बनविला जाई.\nभोज्य, मस्य, चोष्य, लेह्य व पेय असे आहाराचे पाच भाग मानले जात. भोज्य म्हणजे भात, डाळ, भाजी यासारखे पदार्थ, मस्य म्हणजे लाडू, मोदक यासारखे पदार्थ, हे दोन्ही प्रकारचे पदार्थ चावून तोंडात घोळवून मग गिळण्याचे असत. चोष्य म्हणजे उसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्यासारखे चटणी लोणच्यासारखे पदार्थ आणि पेय म्हणजे पाणी, सरबतासारखे पिण्याचे पदार्थ असे ते पाच भाग होते. व याप्रमाणे अन्न सिद्धी केली जात असे.\nस्मृती, वृत्ती आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी शुद्ध आणि सात्विक आहाराचे महत्व त्याकाळीही लोकांना कळले होते.\n— डॉ. वर्षा जोशी\n## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ३\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/featured/santvani-91/318864/", "date_download": "2022-09-28T09:05:56Z", "digest": "sha1:KEZDNTWGOERTTPFRI3XXASVEE4KU6X7E", "length": 10642, "nlines": 169, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Santvani", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स परमार्थात अंधश्रद्धेची गरज नाही\nपरमार्थात अंधश्रद्धेची गरज नाही\nगुरुआज्ञेप्रमाणे वागणार्‍याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्‍याला कसली नड असणार लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते, परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगती वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी.\nआपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो, याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जर भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ रहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रेद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालावयाचे नाही.\nसांगणारा कसाही असला तरी ऐकणार्‍याची जर खरी श्रद्धा असेल; तर त्या श्रद्धेनेच त्याच्याअंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली, तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनू या. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की, ‘तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे.’\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nस्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/04/blog-post_88.html", "date_download": "2022-09-28T09:38:41Z", "digest": "sha1:GF43LLCVVXWI2DYC7JPPHRBTIOG2T6KR", "length": 7576, "nlines": 76, "source_domain": "www.marathatej.com", "title": "औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादऔरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.\nऔरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.\nऔरंगाबाद - दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे औरंगपुरा चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर कार्यावर प्रकाश टाकला त्याबाबत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधले. त्यानंतर पक्ष कार्यालय गांधी भवन येथे औरंगाबाद शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागा तर्फे प्राध्यापक सुदाम चींचाने यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व आंबेडकरवादी विचारधारा वर व्याख्याना द्वारे प्रकाश टाकला.\nया जयंतीच्या कार्यक्रमांचा निमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश मुखिया, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष अरुण शिरसाठ, सिडको हाडको ब्लॉकचे अध्यक्ष किरण पाटील, गुलमंडी ब्लॉकचे अध्यक्ष एकबालसिंग गील, संतोष भिंगारे, संजय वाघमारे, सागर नागरे, रेखा राऊत, सय्यद हमीद, विजय गायकवाड, विशाल बनवाल, मोहित जाधव, प्रकाश वाघमारे, विजया भोसले, रमाकांत गायकवाड, दीक्षा पवार, केशव नानेकर, चक्रधर मगरे, शकुंतला मगरे, मुदस्सर अन्सारी, मयूर साठे, विनोद उंटवाल, योगेश थोरात, रवी लोखंडे, जयपाल दवणे, उत्तम दनके, शीलवंत गोपीनारे, बाबुराव कळस्कर, दर्शन मलके, मंजू लोखंडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/09/07/did-liger-box-office-failure-force-director-puri-jagannadh-to-vacate-posh-mumbai-home-hindi-movie-news/", "date_download": "2022-09-28T10:36:10Z", "digest": "sha1:SUZCCHEDQMPTBRDPNEWONX3WSYE467VE", "length": 17661, "nlines": 385, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "Did 'Liger' box office failure force director Puri Jagannadh to vacate posh Mumbai home? | Hindi Movie News - Sinhgad Express News", "raw_content": "\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nचित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आहेत.लिगर‘ कथितरित्या हैदराबादला परत जाण्याची योजना आखत आहे आणि त्याचे कारण त्याच्या अलीकडील रिलीज झालेल्या ‘लिगर’चे अपयश असल्याचे मानले जाते.\nअफवा पसरल्या आहेत की दिग्दर्शकाने मुंबईच्या समुद्राकडे असलेला आलिशान फ्लॅट रिकामा करण्यास भाग पाडले आहे, ज्याला तो दरमहा 10 लाख रुपये भाड्याने देतो. गुलते डॉट कॉमच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, भाड्याशिवाय जगन्नाथला देखभालीचा खर्चही उचलावा लागतो.\nअहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, दिग्दर्शक ज्युबली हिल्स परिसरातील त्याच्या हवेलीत परत जाण्याचा विचार करत आहे.\nविजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे अभिनीत ‘लिगर’ने बॉक्स ऑफिसवर नॉकआउटचा सामना केला. जरी चित्रपटाभोवती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, तरीही नकारात्मक शब्दरचना आणि खराब पुनरावलोकनांमुळे तो लोकप्रियता मिळवू शकला नाही.\nबॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या खराब कामगिरीमुळे, अहवाल असा दावा करतात की चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या नुकसानासाठी टीम वितरक आणि प्रदर्शकांना पैसे परत करण्याचे मार्ग शोधत आहे.\nदरम्यान, पुरी जगन्नाथ यांचा पुढचा चित्रपट ‘जन गण मन’ या चित्रपटावरही ‘लिगर’च्या कामगिरीवर परिणाम झाला असून, हा चित्रपट स्थगित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nHair Growth: टक्कल वाढतंय ‘या’ सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास\nहैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोग – उद्धव ठाकरे\nसोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही : नागराज मंजुळे\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\n5G Services : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट PM मोदींच्या हस्ते शुभारंभाचं ट्वीट डिलीट केल्य\nCurrency News: 500 रुपयांची ‘ही’ नोट तुमच्याकडे आहे का असेल तर तातडीने बँकेत जा आणि…\nआता व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठीही लागणार पैसे नवीन टेलिकॉम बिल लागू होण्याची शक्यता\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/a-senior-ncp-leader-will-soon-meet-nawab-malik-and-anil-deshmukh-in-jail-mohit-kamboj-122081700011_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2022-09-28T08:44:07Z", "digest": "sha1:BJWVXTP4ZFCWIQVEA7PUHH3LNJY6XBRS", "length": 20043, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार- मोहित कंबोज - A senior NCP leader will soon meet Nawab Malik and Anil Deshmukh in jail- Mohit Kamboj | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nएकनाथ शिंदेंची घोषणा : 75 वर्षांवरील नागरिकांना राज्यात ST बसचा प्रवास मोफत\nरुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित शहांना पत्र\nसत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला, अजित पवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला\nGondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून अधिक प्रवासी जखमी\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, एस.टी.मधून मोफत प्रवास, १० लाखाचे विमा संरक्षण निर्णयाची घोषणा-मुख्यमंत्री\nआणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.\nआपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे, असंही कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nMyanmar: म्यानमारचा बहुतांश भूभाग एनयूजीने व्यापला\nम्यानमारमध्ये राष्ट्रीय एकता सरकार (NUG) नावाचे पर्यायी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी एनयूजीने लष्करी राजवटीविरुद्ध संघर्षाची घोषणा केली होती. म्यानमारच्या लष्कराने निवडून आलेल्या प्रतिनिधींना हुसकावून लावत 1 फेब्रुवारी 2021 रोजी सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. अनेक बंडखोर गट देशाच्या विविध भागात सशस्त्र युद्ध लढत आहेत. NUG ची स्थापना माजी सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीशी संबंधित नेत्यांनी केली होती.\nHardik Pandya: हार्दिक पांड्या पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना भेटला,शेअर केला व्हिडीओ\nटीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी (25 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात अंतिम भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला.या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे\nआमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली\nअमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात रस्ते कामाची पाहणीला गेले असता त्यांचा कामकाजाच्या संदर्भात वाद - विवाद झाला आणि त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी एका कार्यकर्त्याला 'आधी ऐकून घे, शांत बस असं म्हणत कानशिलातच लगावली. या वेळी केमेऱ्या समोर पोलीस देखील उपस्थित होते. घडलेल्या या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेची चर्चा सुरु आहे.\nऑनलाईन खरेदीत फसवणूक,लोकांना प्रॉडक्ट ऐवजी साबण, बटाटे मिळाले\nसध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ प्रचंड वाढत आहे, त्याचप्रमाणे फसवणुकचा प्रकार देखील वेगाने वाढत आहे. सध्या सणांनिमित्त ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर मोठी विक्री सुरू आहे. या विक्रीदरम्यान ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीची अशी दोन प्रकरणे अलीकडेच,समोर आली आहेत, लोकांना पार्सल उघडल्यावर मोठा धक्काच बसला आहे. महागड्या आयफोनच्या जागी 5 रुपयांचा विम बार आल्याच्या बातमीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्यांऐवजी बटाटे आणि लॅपटॉपच्या जागी साबण आल्याचे वृत्त मिळत आहे.\nरस्ता अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 8 ठार, 20 जखमी\nलखीमपूर खेरी येथे भीषण अपघात झाला आहे.बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धौरहराहून लखनौला जाणारी बस आणि डीसीएमची लखीमपूर खेरी जिल्ह्यातील इसानगर पोलीस स्टेशन हद्दीतील एरा पुलावर सकाळी 7.30 वाजता समोरासमोर टक्कर झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/varsha-gaikwad-assurance-inquiry-will-be-held-into-the-technical-glitches-during-the-10th-result/317223/", "date_download": "2022-09-28T10:33:25Z", "digest": "sha1:SL44YIED2DVPQAABQE2U3JUNVRFHJPV3", "length": 12801, "nlines": 174, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Varsha Gaikwad assurance inquiry will be held into the technical glitches during the 10th result", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी दहावीच्या निकालावेळी आलेल्या तांत्रिक बिघाडीवर चौकशी होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती\nदहावीच्या निकालावेळी आलेल्या तांत्रिक बिघाडीवर चौकशी होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट हळू हळू पुर्ववत आणण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येणार\nCovid Maharashtra: शिक्षण विभाग शाळांकरिता नवी कोविड नियमावली जारी करणार\nराज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. परंतु सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी निकाल पाहण्याचा प्रयत्न केल्यामुळे वेबसाईटवर लोड झाला अन वेबसाईट क्रॅश झाली होती. निकाल लागल्यापासून ६ ते ७ तास विद्यार्थ्यी निकाल पाहण्याच्या प्रतिक्षेत होते. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना ६ तास झाले तरी निकाल पाहता आला नाही यामुळे त्यांच्यात प्रचंड संताप पसरला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर माफी मागत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, दहावीचे वर्ष सगळ्यांच्या जीवनातील खुप महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे सगळे जण मोठ्या प्रमाणात निकला पाहण्यासाठी उत्सुक होतात. आज १६ जुलैला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत निकाल लागणार होता. निकाल लागताच सर्वच विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेबसाईटवर निकाल पाहिल्यामुळे वेबसाईटवर लोड झाला आणि तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे सगळ्यांना निकाल पाहता आला नाही. त्याबद्दल सगळ्यांची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माफी मागितली आहे.\nआज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल; जेणेकरून घडल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये.#sscresults pic.twitter.com/C6K77tbnSZ\nदहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट हळू हळू पुर्ववत आणण्यात येईल आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. मुलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. निकालाची पुर्व तयारी करण्याची गरज होती परंतु बिघाडाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणारे आहे जेणेकरुन पुढील काळात अशी पुनरावृत्ती होणार नाही. असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.\nमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२१ चा निकाल पाहण्यासाठी शासनाकडून नव्या दोन वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. https://bit.ly/3wKCf2c आणि https://bit.ly/3BbB0MT ह्या दोन नव्या वेबसाईट तब्बल ७ तासानंतर देण्यात आल्या आहेत. अजूनही काही विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत असून वारंवार लिंक चेक करत आहेत. परंतु त्यांनाही वेबसाईटवर एरर दाखवण्यात येत आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nशिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का\nभाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Karjat_19.html", "date_download": "2022-09-28T10:23:55Z", "digest": "sha1:4OAN6GLQMLGPG665MQHPUUFYK5ZWTMH2", "length": 9085, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार\nपोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार\nपोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार\nकर्जत ः कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात पोलीस विभागाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.\nकर्जत येथे कोरोनाच्या काळात पत्रकारांनी प्रशासना बरोबर उभे राहून अत्यंत चांगले सहकार्य केले, प्रशासनाने दिलेली माहिती प्रशासन जे काम करत आहे ते जनते पर्यत पोहचवणे, लसीकरणा साठी सुरू करण्यात आलेल्या टोकन वाटपात मदत करणे, जनतेच्या सोई साठी विविध उपाय योजना सुचवणे, प्रशासन चुकत असेल तर योग्य ठिकाणी योग्य प्रकारे व कधी आपल्या बातम्या द्वारे परखड पणे प्रशासनास त्याच्या चुका दाखवून देत जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणे, अशा विविध प्रकारे सातत्याने सकारात्मक काम करत कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस बिभागासह सर्वच प्रशासनाला वेळोवेळी मदत केली असल्याचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी करत याबद्दल सर्व पत्रकाराचा सत्कार करण्याचे आयोजन कर्जत पोलीस स्टेशन मध्ये केले,\nकर्जत जामखेड तालुक्यासाठी अद्ययावत पोलिस चेकपोस्टचे लोकार्पण\nपोलीस अधीक्षक मनोज पाटील व आ. रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत येथे आयोजीत करण्यात आले होते या प्रसंगी सर्व पत्रकाराचा सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सहा. पोलीस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, आदी सह पोलीस कर्मचारी, होमगार्ड व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकाराचा सामूहिक सत्कारासह उपस्थित प्रत्येक पत्रकाराचा वैयक्तीक सत्कार करण्यात आला.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8-6/", "date_download": "2022-09-28T10:20:48Z", "digest": "sha1:PLN6JWZEVAMKZANOF7IHWGSFR5BH6VAF", "length": 12475, "nlines": 241, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल; ३९ हजार ००४ जणांना अटक | Solapur City News", "raw_content": "\nकोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल; ३९ हजार ००४ जणांना अटक\nमुंबई- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३९ हजार ००४ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २९ कोटी ३७ लाख ७६ हजार ७८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\nराज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑक्टोबर या कालावधीत\nपोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६९ (८९८ व्यक्ती ताब्यात)\n१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ६०१\nअवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७\nजप्त केलेली वाहने – ९६, ३५२\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २२५ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २५० पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\n03/10/2020 सोलापूर ग्रामीण कोरोना रिपोर्ट (महानगरपालिका क्षेत्र वगळून)\n03/10/2020 सोलापूर शहर कोरोना रिपोर्ट (ग्रामीण भाग वगळून)\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_818.html", "date_download": "2022-09-28T08:47:24Z", "digest": "sha1:WJTKWW7P5ITPY7MDGPEB7QR7H3KEEOPZ", "length": 11482, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जिल्ह्याला अतिरिक्त पोलिस बळाची गरज - पोलीस अधीक्षक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar जिल्ह्याला अतिरिक्त पोलिस बळाची गरज - पोलीस अधीक्षक\nजिल्ह्याला अतिरिक्त पोलिस बळाची गरज - पोलीस अधीक्षक\nजिल्ह्याला अतिरिक्त पोलिस बळाची गरज - पोलीस अधीक्षक\nनव्या पाच पोलिस ठाण्यांची गरज..\nअहमदनगर ः नगर जिल्ह्यामध्ये पाच पोलीस ठाण्यांचा प्राथमिक स्तरावरचा प्रस्ताव आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आलेली असून, त्याचे फक्त नोटिफिकेशन बाकी आहे. जिल्ह्यामध्ये सध्या तरी तीन पोलीस स्टेशन व्हावे, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.\nयामध्ये कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील खर्डा व नगर शहरातील केडगाव यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.\nनगर जिल्हा भौगोलिकदृष्टया मोठा असल्यामुळे काही भागांमध्ये नव्याने पोलीस स्टेशन होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने राहुरी, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांमध्ये नव्याने पोलीस स्टेशन करावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशन सुरू करता येईल की, आहे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची कार्यक्षमता वाढवून त्याठिकाणी उत्तर-दक्षिण असा भाग करून कामाचे विभाजन करण्याबाबत विचार सुरू आहे. प्राथमिक स्तरावर काही ठिकाणी चौक्या उभ्या करण्याचाही विचार करावा लागणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. नगर जिल्हा पोलीस प्रशासनात ‘ई-टपाल’ सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे कामकाजात गतिमानता येईल. तसेच लोकसेवा अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल. या यंत्रणेत दोन हजार कर्मचारी, अधिकाऱयांचा समावेश करण्यात आला असून, कोणत्या कर्मचाऱयाकडे कोणते व किती टपाल प्रलंबित आहेत, याची माहिती आता एका क्लिकवर वरिष्ठांना मिळणार आहे. टपाल गहाळ होण्याचे प्रकार यामुळे रोखता येणार असून या सेवेसाठी आमदार रोहित पवार यांच्यामार्फत संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असेही पाटील यांनी सांगितले.\nजिल्ह्यात नव्याने पाच पोलीस ठाणे निर्माण करण्याची गरज असून, सध्या तीन पोलीस ठाणी निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलली आहेत. याशिवाय जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बळ लागणार आहे. त्यासाठी नव्याने पोलीस कर्मचारी मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.\nअवैध धंदे रोखण्यासाठी चार विशेष पथके\nकोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळा व मंदिरे वगळता सर्व व्यवहार आता सुरळीतपणे सुरू झाले आहेत. तसेच, जिल्हाबंदी उठल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाली आहे. मात्र, हे होत असतानाच जिल्ह्यामध्ये सध्या भुरटया चोऱया, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच मागील आठवडयात अवैध वाळूव्यवसायाच्याही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या अवैध धंद्यांना आळा बसविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/11/Ik7W2D.html", "date_download": "2022-09-28T10:49:04Z", "digest": "sha1:UBHHAZW2J76TR5XSHZYXHKQTWLCVFWT2", "length": 6427, "nlines": 36, "source_domain": "www.saptarang.page", "title": "हाफकिन महामंडळाने केलेले काम प्रशंसनीय", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nहाफकिन महामंडळाने केलेले काम प्रशंसनीय\nकोविड -19 काळात हाफकिन महामंडळाने केलेले काम प्रशंसनीय\nवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे गौरवोद्गार\nमुंबई प्रतिनिधी : कोविड-19 काळात हाफकिन महामंडळ आणि हाफकिन संस्थेने केलेले काम प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काढले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी परळ येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था आणि हाफकिन जीव - औषध निर्माण महामंडळाच्या संस्थेला भेट दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हाफकिन संस्थेच्या प्रभारी संचालिका सीमा व्यास, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापक (उत्पादन) सुभाष शंकरवार, हाफकिन खरेदी कक्षाचे महाव्यवस्थापक डॉ. कुंभार, हाफकिन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. शशिकांत वैद्य, आदी मान्यवर उपस्थित होते.\nवैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, हाफकिन संस्था मागील सहा महिन्यांपासून आलेल्या आपत्तीमध्ये अविरत काम करत आहे. या कामामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. हाफकिन संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र कोविड -19 टेस्टिंग लॅब सुरु आहे. तर हाफकिन महामंडळाने राज्य शासनाच्या वतीने विविध दात्यांकडून वैद्यकीय साहित्य आणि साधने स्विकारून त्याचे राज्यातील सर्व शासकीय दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालये यांना यशस्वीरित्या वितरण केले याबाबतही देशमुख यांनी प्रशंसाही केली.\nआजच्या भेटीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळाच्या कार्याविषयी, विविध जीव रक्षक औषधांच्या उत्पादन निर्मितीविषयी माहिती जाणून घेतली. तसेच येथे कार्यरत असणाऱ्या 'हाफकिन खरेदी कक्ष', हाफकिन महामंडळाच्या अद्ययावत प्रणालीने कार्यरत असलेल्या आणि जीवरक्षक व जेनेरिक औषधे यांची उत्पादन निर्मिती करणाऱ्या फार्मा प्रकल्पाला भेट दिली. याचदरम्यान देशमुख यांनी हाफकिन संस्थेच्या ऐतिहासिक संग्रहालयाला भेट दिली.\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/entertainment-past-glory-theater/", "date_download": "2022-09-28T08:42:25Z", "digest": "sha1:ZX3GP6KW4M5XD2WTJOKCLJJ36ZLE5HGX", "length": 15032, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Entertainment : नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार | Solapur City News", "raw_content": "\nEntertainment : नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार\nमुंबई Entertainment – ‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय… आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलूया.., असं म्हणत एका विशेष भेटीत दिलखुलास संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण; 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल\nEntertainment गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चित्रपटांना जीएसटीमधून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत तसेच अनेक धोरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चेतून मार्ग काढला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कला क्षेत्राकडे पाहताना आपल्याला कायम त्यामागील झगमगाट दिसतो. मात्र कलाकारांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न समजत नाहीत. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. या क्षेत्रातील पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ यांच्याशी निगडीत असे अनेक विषय आहेत. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यापासून विमा संरक्षण अशा सर्वच बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातील. Entertainment नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्यांवरही विचारविनिमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील. संस्कृती, कला जोपासली गेली पाहिजे. या गोष्टीचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. समाजासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यातूनच उत्तम कलावंत घडतील, ते देश आणि आपल्या राज्याचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या नाट्य, चित्रपट सृष्टीला गतवैभव पुन्हा मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.\nया संवादादरम्यान निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वश्री प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, श्रीमती वर्षा उसगांवकर, निर्माता विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधीक स्वरूपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या, मुद्यांची मांडणी केली. Entertainment तसेच याबाबी समजावून घेण्याकरिता आवर्जून आयोजित केलेल्या या संवाद उपक्रमाचे स्वागतही केले.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nDevelopment : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण; 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल\nService : जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2021/07/lakh-bolkyahuni-thor/", "date_download": "2022-09-28T09:27:43Z", "digest": "sha1:AU33D2AYCKN5G7PTNIUUQ3JNL5RXGAZH", "length": 27769, "nlines": 118, "source_domain": "chaprak.com", "title": "लाख बोलक्याहूनि थोर... - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार’ असं असूनही आपल्याकडं बोलत सुटणार्‍यांची कमतरता नाही. असं म्हणतात की, बाळाच्या जन्मानंतर त्याला बोलायला शिकायला काही दिवस जातात मात्र ‘काय बोलावं’ हे कळण्यासाठी सगळं आयुष्य निघून जातं. सध्या तरी समाजमाध्यमांमुळं प्रत्येक गोष्टीत माझी मतं मांडायलाच हवीत, कुणाला तरी समर्थन द्यायलाच हवं आणि कुणाला तरी विरोध करायलाच हवा अशी एक अहमहमिका लागलेली असते. यातून साध्य काय होणार याचाही कोणी विचार करत नाही.\nगेल्या काही वर्षात विविध क्षेत्रातील आदर्श मानावेत अशा अनेकांनी वाटेल ती बडबड करून त्यांची स्वतःचीच थोडीफार असलेली आणि नसलेली घालवलेली आहे. एखादा शब्द तोंडातून गेला तर त्याचे दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतात हे अजित पवार, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांसह अनेकांनी अनुभवले आहे. आपण काही चूक केलीय याची जाणीव झाल्यावर कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर नतमस्तक होत चिंतन करणारे अजित पवार यांच्यासारखे नेते दुर्मीळ आहेत. वय, पद, प्रतिष्ठा अशा कशाचाही विचार न करता अजितदादांचा हा आदर्श इतरांनी ठेवायला हवा. झालेल्या चुकांवर पांघरून न घालता स्वतःत काही बदल केले तर ते समाजाच्या दृष्टीने आणि त्यांच्या स्वतःच्या दृष्टीनेही सकारात्मक ठरेल.\nएखादा विषय चर्चेेला आला की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजीराव भिडे गुरूजींसारखा कोणीतरी पुढे येतो. कधी तो म्हणतो की माझ्या बागेतले आंबे खाल्ले तर मुलगाच होतो किंवा कधी म्हणतो, ज्याला करोना झाला ते जगण्याच्या लायकीचे नव्हते. या सगळ्या बेताल वक्तव्याचा समाजमनावर वाईट परिणाम होतो हे त्यांना कळत नाही असे नाही. मात्र इतर अनेक विषयांवर पडदा पाडण्यासाठी कदाचित अशी प्यादी ठरवून पुढे केली जात असावीत.\nसध्याच्या करोनाच्या काळात गर्दी कमी करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. ते ऐकल्यावर अनेकजण राजकारण्यांनी केलेल्या गर्दीकडे अंगुलीनिर्देश करतात. त्यांच्या सभा-समारंभाना गर्दी चालते तर मग आम्ही मौजमस्ती केली तर बिघडले कुठे असा त्यांचा सवाल असतो. काहीजण तर करोना नावाचा आजार अस्तित्वातच नाही, पैसे लुटण्यासाठीचे हे जागतिक षढयंत्र आहे असे छातीठोकपणे सांगतात. आजूबाजूला मृत्युने थैमान घातलेले असताना आणि भल्याभल्यांचा थरकाप उडालेला असतानाही अशी विधाने पाहून, ऐकून आपल्या समाजमनाची कीव करावीशी वाटते. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होऊनही अशांना जाग येत नसेल तर सारेच व्यर्थ आहे.\nगेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही वारी रद्द केल्याने अनेकजण चवताळले आहेत. वारकर्‍यांचे पुढारी असलेल्या बंडातात्या कराडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या बिजेला देहूत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. नंतर ते वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत ठाण मांडून बसले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या. त्या कशा चुकीच्या आहेत यावर त्यांचे स्पष्टीकरणही आले. सगळे कयास अयशस्वी ठरल्यानंतर भाजपने आचार्य तुषार भोसलेसारखे काही प्यादे पुढे केले. त्यांनी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. विचारी आणि सध्याच्या काळात अनेक गंभीर परिणाम भोगणार्‍या सामान्य कुटुंबातील वारकर्‍यांनी त्यांना भीक घातली नाही. हे भावनांचे राजकारण अपुरे पडतेय म्हटल्यावर बंडातात्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आषाढीनिमित्त पंढरपुरच्या मंदिरात पूजेसाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. पांडुरंग तुम्हाला पावणार नाही, तो तुमची पूजा स्वीकारणार नाही, अशीही मखलाशी त्यांनी केली आहे. आजवर पंढरपुरला जायची परवानगी द्या म्हणून आकांडतांडव करणारे बंडातात्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यापासून थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो करताना जणू आपणच विठ्ठलाचे मालक आहोत असा त्यांचा आविर्भाव आहे.\n‘पांडुरंग तुम्हाला पावणार नाही’ असं उद्धव ठाकरे यांना सांगताना त्यांनी लक्षात घ्यायला हवं की, त्याच्या पूजेला जाण्याच्या आधीच तो त्यांना पावलाय. काहीही न करता त्यांना राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे मिळालीत. त्यामुळे तो त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवेल की नाही याची चिंता बंडातात्यासारख्या कोणीही करू नये. डाऊ कंपनीच्या आंदोलनात लीड करणारे, महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आक्रमक पवित्रा घेणारे बंडातात्या वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत की एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा संभ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत.\nयू ट्युबसारख्या माध्यमावर आपण फक्त ‘मराठी कीर्तन’ असे सर्च केले तरी अनेकांचे एकपात्री कार्यक्रम येतात. त्यात स्त्री-पुरूष असा काहीही भेद दिसत नाही. लोकांची करमणूक करणे, त्यांचे मनोरंजन करणे इतकाच अशा ‘कमर्शिअल कीर्तनकारां’चा उद्देश दिसतो. अशी कीर्तने शिकण्यासाठी भरभक्कम शूल्क आकारले जाते. ‘अ‍ॅडिशनल करिअर’ म्हणून त्याची जाहिरातही केली जाते. हे असे वर्ग जोरात सुरू असतात आणि त्यातून थोडीफार माहिती घेऊन बाहेर पडलेले हे महाभाग समाजात कीर्तनकार म्हणून मिरवतात. कीर्तन या परंपरेलाच हरताळ फासणार्‍या या लोकांनी या धर्माचा धंदा करून ठेवलाय. मग यांनी तमाशाच्या फडाप्रमाणे कीर्तनाच्या सुपार्‍या घेऊन कार्यक्रम केले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.\nराष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धनबुवा हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. वैद्यकिय क्षेत्राचा त्यांचा अभ्यास कमालीचा होता. टिळकांना भेटून त्यांनी समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. टिळक महाराजांनी त्यांना सांगितलं की जनप्रबोधनासाठी तुम्ही कीर्तनाचे माध्यम घ्या. ते करताना कुणाकडून एक रूपयाही मानधन घेऊ नका. लोक स्वेच्छेने जे देतील त्यावर गुजराण करा. बुवांनी तो सल्ला त्यांच्या हयातभर अंमलात आणला. यशवंतराव चव्हाणांनी दिलेली मदतही स्वाभिमानाने नाकारली. असे कीर्तनकार सर्वस्व त्यागून समाजाच्या भल्यासाठी कार्यरत असताना समाजाकडून त्यांना काय अनुभव आले तेही विदारक आहेत. मात्र या कशाचीही पर्वा न करता त्यांनी हाती घेतलेलं व्रत प्रामाणिकपणे पार पाडलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनीही कीर्तनसेवेसाठी धन स्वीकारणार्‍याचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. आजच्या बदलत्या काळाचा विचार करता, उपजिविकेसाठी म्हणून कीर्तनकारांनी कीर्तनसेवेसाठी पैसे घेणे क्षम्य मानले तरी कीर्तनाचा मूळ उद्देश कितपत शिल्लक राहिलाय यावर विचार करण्याची वेळ आलीय. आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही हे सांगताना या परंपरेतील मूलभूत तत्त्व हरवले आहे काय आजचे कीर्तनकार राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत काय\nकाही वारकरी शिक्षण संस्था अजूनही प्रामाणिकपणे कार्यरत असताना असे भोंदू कीर्तनकार हे क्षेत्र बदनाम करत आहेत काय एखादा कीर्तनकार गावात कीर्तनासाठी आल्यावर ज्याच्या घरी निवासासाठी उतरलाय तिथलीच बाई त्याने पळवून नेली किंवा बीडसारख्या जिल्ह्यातील एखादा तरूण कीर्तनकार मठपती असताना त्याने गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवून नेल्याची बातमी आपण जेव्हा वाचतो तेव्हा या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कुठे असतात\nसगळ्या संतांनी जातीय सलोख्याचे, मानवता धर्माचे दर्शन घडविले असताना आज प्रत्येक संताला जाती-जातीत वाटून घेतले जात आहे. त्यांच्या त्यांच्या नावाने धर्मशाळा असतात, संस्था-संघटना असतात. या जातीय-धार्मिक कट्टरतावादाचे मूल्यमापन आपण कसे करणार आहोत संत कुळाचे वंशज असल्याचे सांगत अनेक समित्यांवर, महामंडळावर जाणारे आणि समाजाची दिशाभूल करणारे विचारवंत आपल्याला नेमका कोणता संदेश देत आहेत संत कुळाचे वंशज असल्याचे सांगत अनेक समित्यांवर, महामंडळावर जाणारे आणि समाजाची दिशाभूल करणारे विचारवंत आपल्याला नेमका कोणता संदेश देत आहेत या सगळ्याचा गांभिर्याने विचार झाला नाही, कीर्तनकारांनी, वारकर्‍यांनी भक्तिमार्ग त्यागून राजकारणच केले तर भविष्यात संस्कार आणि संस्कृतीचे अवशेष दिसणार नाहीत. शेकडो वर्षे सहिष्णुतेचा संदेश देणार्‍या भक्तिसंप्रदायाचे, वारकरी पंथाचे, सनातन भागवत धर्माचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी कुण्या बोलक्या पोपटांची गरज नाही तर कर्तबगार आणि सामान्य माणसांविषयी हृदयात व्यापक कळवळा असलेल्या जिंदादिल माणसाची गरज आहे.\nप्रसिद्धी – दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 20 जुलै 2021\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\n4 Thoughts to “लाख बोलक्याहूनि थोर…”\nअतिशय दखलपात्र असा हा लेख आहे सर.\nमंगेश अशोकराव देशमुख, सोलापूर\n“ही ” शाब्दिक चपराक iतथाकथित कमर्शियल नवपिढी किर्तनकारांच्या” ध्यानात यावी म्हणजे.ह्या लेखाचा उद्देश सफल होईल .*\nव्यापारीकरणाच्या या युगात त्यांनीही आपली दुकाने थाटून भरपूर मलिदा कमवत आहेत. अशा लोकांसाठी हा लेख मस्त चपराक आहे.\nडोळ्यात अंजन घालणारा सुंदर लेख. माझ्या माहितीतील एक ह.भ.प. कीर्तनकार ‘मी अमुक इतके पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करत नाही’ हे अभिमानाने सांगत त्यांनी किमान विनामूल्य प्रबोधन करावे ही माफक अपेक्षा\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/2022/08/baby-girl-names-in-marathi-from-y.html", "date_download": "2022-09-28T09:02:31Z", "digest": "sha1:VZJ7SYSOSHNOMPM6HPBMK7OUQAZFOHJG", "length": 10429, "nlines": 157, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "{Top} य वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Y", "raw_content": "\n{Top} य वरून लहान मुलींची नावे \nमुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.\nमुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते\nजेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात\n‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.\nअशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात य वरून लहान मुलींची नावे\nअद्याक्षरावरून लहान मुलींची नावे\nय वरून लहान मुलींची नावे\n{मॉडर्न} य वरून मुलींसाठी नावे\n[latest] य वरून लहान मुलींची नावे\nदोन अक्षरी य वरून लहान मुलींची नावे\nलहान बाळाची काळजी कशी घ्याल लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी\nअद्याक्षरावरून लहान मुलींची नावे\nअ इ उ ए ओ क\nख ग घ च छ ज\nझ ट ठ ड ढ त\nथ द ध न प फ\nब भ म य र ल\nव श स ह क्ष ज्ञ\nय वरून लहान मुलींची नावे\nयहवा पृथ्वी आणि स्वर्ग मिलन\nयहवी पृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन\nयथार्था सत्य माहीत असलेली\n{मॉडर्न} य वरून मुलींसाठी नावे\nयशोधरा यश धारण करणारी गौतम बुद्धाची आई\nयोग्या योग्य आचरण असलेली\nयुगंधरा पृथ्वी, युगे धारण करणारी\nयोगिता योग्य, संबंध जोडणारी\nयोजनगंधा दूरवर सुवास पसरवणारी\nयश्वी जीवनात भाग्य घेऊन येणारी\n[latest] य वरून लहान मुलींची नावे\nयमुना एका नदीचे नाव\nयशोधरा यश धारण करणारी गौतम बुद्धाची आई\nयुगंधरा पृथ्वी, युगे धारण करणारी\nयोग्या योग्य आचरण असलेली\nयोगिता योग्य, संबंध जोडणारी\nयोजनगंधा दूरवर सुवास पसरवणारी\nयश्वी जीवनात भाग्य घेऊन येणारी\nदोन अक्षरी य वरून लहान मुलींची नावे\nयज्ञा यज्ञ एक धार्मिक विधी\nयेशा ईश्वरी अंश असलेली\nयभा हत्ती प्रमाणे सुंदर\nतुम्हाला हि य वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.\nहे नक्की वाचा :\nलहान बाळाची काळजी कशी घ्याल लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी\nलहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….\n-: अधिक वाचा :-\n{latest} र वरून लहान मुलींची नावे \n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n[2022] बकरी ईद शुभेच्छा/शायरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/sonia-gandhi-fears-of-split-in-congress-no-action-will-be-taken-against-those-absent-11-mlas", "date_download": "2022-09-28T08:51:33Z", "digest": "sha1:7X42S6QSIHYXGVFP6TKDZGY6CRCUISDC", "length": 6039, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "काँग्रेसमध्ये फूट पडण्याची सोनिया गांधी यांना धास्ती; ‘त्या’ अनुपस्थित ११ आमदारांवर कारवाई होणार नाही!", "raw_content": "\nकाँग्रेसमध्ये फूट पडण्याची सोनिया गांधी यांना धास्ती; ‘त्या’ अनुपस्थित ११ आमदारांवर कारवाई होणार नाही\nकाँग्रेस नेतृत्व या ११ आमदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती\nएकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या ११ आमदारांवर कारवाई न करण्याचा निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यांच्यावर कारवाई केल्यास शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्ये फूट पडून हा गट भाजपमध्ये दाखल होऊ शकतो, अशी भीती सोनिया गांधी यांना वाटत आहे. त्यामुळे कारवाईची शिफारस करण्यात येऊनही पक्षाने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे.\nमहाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणी वेळी काँग्रेसचे ११ आमदार सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व या ११ आमदारांवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. या आमदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचेदेखील नाव होते. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान पार झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या दोनपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप जिंकले होते, तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. या घटनांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेची दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती.\nपक्षश्रेष्ठींनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदारांना नोटीस बजावली होती. पक्षाचे निरीक्षक मोहन प्रकाश यांनी चौकशी करून सोनिया गांधी यांच्याकडे अहवाल सादर केला होता. त्यात ११ आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती; परंतु या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळेल असे दिसते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आमदारांच्या आपल्या गटासह भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात, अशोक चव्हाण यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. तरीही आमदारांवर कारवाई केल्यास त्यांना पक्षातून बाहेर पडण्याची संधी दिल्यासारखे होईल, असे पक्षश्रेष्ठींना वाटते. म्हणूनच काँग्रेसचे नेतृत्व जपून पावले टाकत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/karan-johar-said-on-the-success-of-kgf/", "date_download": "2022-09-28T09:20:54Z", "digest": "sha1:AAT74IV24SBADNDZYXJPEZKL5UXHULX5", "length": 10091, "nlines": 103, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "KGF चित्रपटाच्या अफाट सफलतेवर करण जोहर यांनी केले धक्कादायक विधान ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News KGF चित्रपटाच्या अफाट सफलतेवर करण जोहर यांनी केले धक्कादायक विधान \nKGF चित्रपटाच्या अफाट सफलतेवर करण जोहर यांनी केले धक्कादायक विधान \nकाही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत १ हजार करोड रुपयांचा टप्पा पार केला. हा चित्रपट अनेक आठवडे चित्रपटगृहात होता शिवाय ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. जेव्हा करण जोहरला या चित्रपटाच्या रिव्यू बद्दल विचारले तेव्हा तो सुद्धा रिव्यू पाहून हैराण असल्याचे त्याने सांगितले.\nकरण म्हणाला की, जेव्हा मी केजीएफचा रिव्यू वाचला तेव्हा मला वाटले की जर आम्ही हा चित्रपट बनवला असता तर कदाचित तो इतका स्विकारला गेला नसता. पण हा चित्रपट पाहून अनेक जण हा उत्सव आहे, पार्टी आहे असे म्हणत आहे. आणि तो आहेचच.मी नक्कीच या चित्रपटाचे खूप कौतुक करीन. मला हा चित्रपट मनापासून आवडला आहे. पण तरीही हा चित्रपट मी बनवला असता तर… ही खंत मनात आहेच.\nकरण जोहर सध्या त्याच्या प्रोडक्शनच्या जूग जूग जिओ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होणार आहे.\nयाशिवाय करणचा रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आज़मी अशी स्टार कास्ट असलेला रॉकी और रानी की प्रेम काहाणी हा चित्रपटसुद्धा लवकरच येणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ ला प्रदर्शित होऊ शकतो. करणने त्याच्या वाढदिवसाला एका अॅक्शन फिल्मची घोषणा केली. एप्रिल २०२३ मध्ये या चित्रपटाची शूटिंग चालू होईल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleअभिनेत्री मलायका अरोराचे वयाच्या ४८व्या वर्षी केलेले बि’कि’नी फोटो पाहून डोळे पांढरे होतील \nNext articleगाणे गायला अरिजित सिंग किंवा नेहा कक्कड पेक्षाही जास्त फी घेते ही मराठी गायिका, जाणून थक्क व्हाल \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nश्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला तिच्या सुरुवातीच्या काळात आई बाबामुळे ऐकाव्या लागल्याच्या...\nश्रीदेवी आणि बोनी कपूरची मोठी लेक अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीने काही दिवसांपूर्वीच एका...\nस्टेशनवर गाणे गाऊन प्रसिद्ध झालेली राणू मंडल पुन्हा जुन्या घरात का...\nपैसे मोजायला मशीन घ्या कारण पवनपुत्र हनुमानाच्या कृपेने या राशींना होणार...\nकधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता...\nस्त्रिया नारळ का फोडत नाहीत जाणून घ्या त्या मागचे कारण...\nचित्रपटातील चकित करणारी दृश्ये वास्तवात अशी चित्रित केली जातात \nमराठी मनोरंजन श्रुष्टी हादरली, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या...\n‘माझा होशील ना’ मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण \nप्राजक्ता माळी २०२०मध्ये लग्न करायला तयार पण तिला हवाय असा जोडीदार...\nस्त्रिया नारळ का फोडत नाहीत जाणून घ्या त्या मागचे कारण...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/ncp-president-sharad-pawars-criticism-of-the-central-government-and-bjp-leaders-nrvk-71291/", "date_download": "2022-09-28T09:32:41Z", "digest": "sha1:6IWVTXO2DSOPOF3NUO7F3PDGYVKDQQZT", "length": 11144, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | भाजपाने कितीही प्रयत्न केले तरीही... अखेर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nशिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्या एकनाथ शिंदेंच्या पाठिशी\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nसनी कौशलच्या वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशलने दिल्या शुभेच्छा\nPFI नंतर RSSवर बंदी घाला, काँग्रेस खासदार के. सुरेश यांची मागणी\nमुंबईभाजपाने कितीही प्रयत्न केले तरीही… अखेर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली\nराज्यातील सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या ईडीच्या नोटीसा म्हणजे केंद्राकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं असा पवारांनी सांगीतले.\nमुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपा कधीच यशस्वी होणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच असेही पवार म्हणाले. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ईडीच्या नोटीसांवरुनही शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.\nराज्यातील सत्ताधारी पक्षांना येणाऱ्या ईडीच्या नोटीसा म्हणजे केंद्राकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं असा पवारांनी सांगीतले.\nराज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं आहे. सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीही प्रयत्न करणार नाही हे सरकार अंतर्विरोधाने पडेल अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून वारंवार केली जात आहे.\nमहाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षांसाठी स्थिर आहे. सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही असा टोला पवारांनी लगावला.\nMPSC आयोगाचा निर्णय अन्यायकारक; मराठा संघटनांचा आरोप\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/candidates-in-sc-st-category-will-get-job-from-open-category-significant-decision-of-the-supreme-court-68459/", "date_download": "2022-09-28T09:53:55Z", "digest": "sha1:5MAHHIBY6CD57IRRVU4T6INBYWMV3H53", "length": 13100, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "खुल्या प्रवर्गातील नोकरी सर्वांसाठीच ! | एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार खुल्या प्रवर्गातून नोकरी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nशिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्या एकनाथ शिंदेंच्या पाठिशी\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nखुल्या प्रवर्गातील नोकरी सर्वांसाठीच एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार खुल्या प्रवर्गातून नोकरी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nसरकारी नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातील रिक्‍त जागा सर्वांसाठीच उपलब्ध आहेत. खुला प्रवर्ग हा कोटा' नाही. इतर मागास प्रवर्ग, अनूसुचित जाती-जमाती यांसारख्या राखीव कोट्यातील उमेदवारांचीही गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील रिक्‍त जागांवर नियुक्‍ती केली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nदिल्ली (Delhi). सरकारी नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातील रिक्‍त जागा सर्वांसाठीच उपलब्ध आहेत. खुला प्रवर्ग हा कोटा’ नाही. इतर मागास प्रवर्ग, अनूसुचित जाती-जमाती यांसारख्या राखीव कोट्यातील उमेदवारांचीही गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील रिक्‍त जागांवर नियुक्‍ती केली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nदहशत// साताऱ्यात नरभक्षक बिबट्या थेट घरातच शिरला आणि पुढे काय घडला प्रसंग, वाचा \nन्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशातील दोन महिला उमेदवारांच्या याचिकेवर हा निकाल दिला. याचिकाकर्त्यांपैकी एक महिला इतर मागास प्रवर्ग, तर दुसरी महिला अनुसूचित जातीतील आहे. दोघींनी २०१३ मधील उत्तर प्रदेश पोलीस दलातील कॉन्स्टेबल भरतीची परीक्षा दिली होती. खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या महिला उमेदवारापेक्षा आपल्याला अधिक गुण मिळाले. असे असतानाही केवळ इतर मागास प्रवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळाली नाही, असा आरोप याचिकाकर्त्या सोनम तोमर यांनी केला. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.\nनिकालपत्रात नेमके काय म्हटलेय\n– राखीव कोट्यातील गुणवंत उमेदवारांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाकारणे, त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवणे हा ‘जातीय आरक्षणाचा प्रकार ठरेल. राखीव कोट्यातील उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील नियुक्तीसाठी हक्कदार आहेत. जर राखीव कोट्यातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरीसाठी हक्कदार ठरत असेल, तर त्या उमेदवाराची निवड राखीव ‘कोट्यात गणली जाऊ शकत नाही. राखीव कोट्यात जागा असो ‘वा नसो, तो सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतोच.\nखुला प्रवर्ग हा कोटा नाही. हा प्रवर्ग सर्व जाती-जमातींतील पुरुष-महिला उमेदवारांसाठी खुला आहे. उमेदवाराने गुणवत्तेत सरस असल्याचे दाखवावे, हीच फक्त एक अट आहे. -- न्यायमूर्ती रविंद्र भट\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_777.html", "date_download": "2022-09-28T10:40:12Z", "digest": "sha1:Q3E6GP4RUJVALVFUZRVFEMVYRZMFJV2C", "length": 10544, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो ! अण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar ‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो अण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला\n‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो अण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला\n‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो \nअण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला\nमाजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी हिवरेबाजार, राळेगणसिद्धीचे केले कौतुक.\nअहमदनगर ः “हिवरे बाजार गाव दुष्काळमुक्त आहे. हिरवळीने नटलेले आहे. व्यसनमुक्त, विकासाभिमुख गाव जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरला, असा गाव एक तपस्वीच करू शकतो. हे पाहिल्यानंतर गावाला समृद्ध करणारे पोपटराव पवार यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेरणेतून गाव समृद्ध करण्यासाठी लाखो युवक तयार होतील” असे गौरवोद्गार व्यक्त करुन आ. सदाभाऊ खोत यांनी पोपटराव पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी खोत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी खोत यांना गावात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. ग्रामस्थांतर्फे खोत यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, ग्रामस्थ उपस्थित होते.\nहिवरे बाजार (ता. नगर) येथे खोत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.\nसदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढ, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. खोत यांनी काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ही राळेगण सिद्धी येथे भेट घेतली. यावेळी ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेवून त्यांच्या तब्बेतीची विचारपुस केली. केंद्र सरकारचे कृषी विधेयक, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण, शेतकर्‍यांचे राज्यातील विविध प्रश्न, सहकारी कारखाने इत्यादी विषयी चर्चा झाली. अण्णांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. आण्णांनी जन आंदोलनाच्या माध्यमातुन माहितीच्या अधिकार सर्व सामान्यांना मिळवुन दिला. असे मत खोत यांनी याप्रसंगी व्यक्त केले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/01/7417/", "date_download": "2022-09-28T09:40:24Z", "digest": "sha1:Q3GEDJLUVZV7EOTQ26YIRYC4TOB4FIRA", "length": 18185, "nlines": 197, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "भारताने ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने ! भडकलेल्या चीनने भारतीय वेबसाईट बॅन केल्या ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nभारताने ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने भडकलेल्या चीनने भारतीय वेबसाईट बॅन केल्या ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nभारताने ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने भडकलेल्या चीनने भारतीय वेबसाईट बॅन केल्या ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\n🛑 भारताने ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने भडकलेल्या चीनने भारतीय वेबसाईट बॅन केल्या 🛑\n✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\n⭕ भारत सरकारद्वारे 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर भडकलेल्या चीनने आता आपल्या देशात भारतीय वेबसाईट्सवर प्रतिबंध लावले आहेत. भारतीय माध्यमांद्वारे आपल्या विरोधातील रिपोर्टिंगमुळे चिडलेल्या चीनने भारतीय प्रसार माध्यमांच्या वेबसाईट्सला बीजिंगमध्ये ब्लॉक केले आहे.\nभारतीय टिव्ही चॅनेल्सला आयपी टिव्हीच्या माध्यमातून पाहता येत आहे. मात्र एक्सप्रेसव्हीपीएनद्वारे मागील दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर उघडत नाही.\nया स्थितीमध्ये व्हीपीएन महत्त्वाचे ठरत आहे. याच्या मदतीने सेंसरशिप असताना देखील कोणत्याही विशेष वेबसाईटला एक्सेस करता येत आहे. मात्र चीनने यावर देखील पर्याय शोधला असून, त्यांनी एक हायब्रिड फायरवॉल तयार केले आहे, जे व्हीपीएनला देखील ब्लॉक करण्यास सक्षम आहे.\nया खास फायरवॉलला चीनने ग्रेट फायरवॉल असे नाव दिले आहे. चीनने या आधी देखील गुगल, फेसबुकसह अनेक अमेरिकन वेबसाईट्सवर बंदी घातली आहे.⭕\nनवी मुंबईत कोरोनाचे थैमान १७८ रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यु १७८ रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यु 🛑 ✍️ नवी मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nजेव्हा संकट काळात मोदी सरकारचे सुरक्षाकवच बनले शरद पवार मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nनांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.12 मि.मी. पाऊसाची नोंद –\nमोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे व इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक ; “महाराष्ट्र सायबरचे” आवाहन विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nदहिवडला दानशूर मान्यवरांची बैठक संपन्न..* ( दहिवड युवराज देवरे प्रतिनिधी) आज शनिवार दि.२७/०६/२०२० जि प प्राथमिक शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक येथे शासकीय नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग आयोजित करण्यात आली होती.\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2022-09-28T10:04:03Z", "digest": "sha1:H5VBYJJWTVHL2IAUFWO7FSVK7GRTRRDC", "length": 21167, "nlines": 292, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे - विकिपीडिया", "raw_content": "\n वैद्यकशास्त्राच्या विकिमोहीमेवर आपले स्वागत् आहे. मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा \nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०१६ रोजी २३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T08:59:14Z", "digest": "sha1:MBVRFKFCIWCYVWIF5IABZOGC3IWBAXI3", "length": 15700, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "आज आपल्या संपूर्ण देशाला रेमडेसिवीरच्या संकटातून बाहेर काढू शकते, सोलापूरातील ही केमिकल कंपनी..पण या एका कारणांमुळे आज हे शक्य होत नाही आहे, येत आहे ही अडचण - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nआज आपल्या संपूर्ण देशाला रेमडेसिवीरच्या संकटातून बाहेर काढू शकते, सोलापूरातील ही केमिकल कंपनी..पण या एका कारणांमुळे आज हे शक्य होत नाही आहे, येत आहे ही अडचण\nआज आपल्या संपूर्ण देशाला रेमडेसिवीरच्या संकटातून बाहेर काढू शकते, सोलापूरातील ही केमिकल कंपनी..पण या एका कारणांमुळे आज हे शक्य होत नाही आहे, येत आहे ही अडचण\nApril 22, 2021 April 22, 2021 admin-classicLeave a Comment on आज आपल्या संपूर्ण देशाला रेमडेसिवीरच्या संकटातून बाहेर काढू शकते, सोलापूरातील ही केमिकल कंपनी..पण या एका कारणांमुळे आज हे शक्य होत नाही आहे, येत आहे ही अडचण\nआपल्याला माहित आहे कि को रो नाच्या दुसऱ्या ला टेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकू ळ घातला आहे. आज को रो नाने एक गं भीर रूप धा रण केलं आहे. पण या सर्वांमध्ये रोजच्या वाढत्या रु ग्ण संख्येबरोबरच चर्चा कानावर येते आहे ती म्हणजे रे मडेसि वीर या इं जे क्शनची. आज अगदी ने त्यांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच तोंडी हा एकच शब्द आहे. या इं जेक्श नचा सध्या मोठ्या प्रमाणत का ळाबा जार चालू आहे.\nत्यामुळे या इं जेक्श नचा खूप मोठा तु टवडा निर्माण झाला आणि आजच्या या परिस्थितीमध्ये त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि म्हणूनच कें द्र स रका रने या इं जेक्श नची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही म्हणत असाल कि या इं जेक्श नचा को रो नावरच्या उ पचा रांमध्ये नेमका किती उपयोग होतो जगात याचं उत्पादन केवळ भारतातच होतं का जगात याचं उत्पादन केवळ भारतातच होतं का असे अनेक प्रश्न आपल्या म नात नक्की येत असतील.\nआपणास सांगू इच्छितो कि को रो नाची जेव्हा पहिली ला ट आली तेव्हा अनेक देशांमध्ये रे मडेसि वीर या इं जेक्श नचा वापर करण्यात आला आणि त्याचा चांगला परिणाम रु ग्णांनावर होत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतरच या औ ष धाची मागणी प्रचंड प्रमाणत वाढू लागली. पण आपणास माहित आहे कि या इं जेक्श नपासून संपूर्ण देशाला आपल्या सोलापुरातील एक के मिक ल कंपनी बाहेर काढू शकते, पण आज या कं पनीसमोर एक अ डचण उभी राहिली आहे.\nहोय, को रो ना वि रो धातील ल ढ्यात सध्या नवीन आव्हानं उभे राहिले आहे ते म्हणजे को रो ना रु ग्णांवर उ पचारासाठी आवश्यक असलेलं रे मडेसि वीर औ ष ध आणि ऑ क्सिज न या दोन्हीचा तु टवडा आज भा सत आहे. या दोघांची मागणी देखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. आणि असं सर्व असताना ज्या रे मडेसि वीर औ ष धाची संपूर्ण देशाला गरज आहे, त्या रे मडेसिवी रचा पुरवठा हा ऑ क्सिजन अभा वी र ख डलेला आहे.\nत्यामुळे हे दुहेरी सं कट ओढावलेलं आहे पण आपणांस जाणून अभिमा न वाटेल कि संपूर्ण देशाला रे मडेसि वीर पुरवण्याचं ब ळ हे एकट्या महाराष्ट्रातील सोलापूरकडे आहे. कारण या औ ष धासाठी आवश्यक असलेला क च्चा मा ल हा सोलापूरच्या बालाजी अमा इन्समध्ये तयार होतो. पण ऑ क्सिजन अभा वी या कंपनीसमोरच आता मोठ्या अ डचणी निर्माण झाल्या आहेत.\nत्यामुळे या इं जेक्श नचे प्रॉडक्शन ऑ क्सिजन अभा वी खूप मोठ्या प्रमाणत कमी झाले आहे. आपणास माहित असेल कि को रो ना रु ग्णांना ऑ क्सिज नचा तु टवडा होऊ लागल्याने ऑ क्सिज न पुरेशा प्रमाणत या कंपनीला मिळत नाही आहे आणि याचा परिणाम रे मडेसि वीरच्या उत्पादनावर होत आहे. रे मडेसिवी रसाठी आवश्यक असलेल्या घटकांची निर्मिती थांबली आहे.\nआपणांस सांगू इच्छितो कि रे मडेसि वीर या इं जेक्श नसाठी एकूण २२ घ टकांची आवश्यकता असते आणि त्यापैकी सर्वात आवश्यक असलेले प्रमुख घ टक म्हणजे ट्रा यइथाईल, डा यमि थाईल फा र्मामा ईड आणि ए सिटोना यट्रा यल हे बालाजी अमा ईन्स मध्येच उत्पादित केले जातात आणि यासाठी मि थेनॉ ल, अमो निया, इथेनॉ ल, ॲ सिटी क आणि ऑ क्सिजनचा वापर केला जातो.\nपण आता ऑ क्सिज नवर बं दी असल्याने या घटकांची निर्मिती पूर्णपणे थांबली आहे. परिणामी रे मडेसि वीरचं उत्पादन मोठ्या प्रमाणत थांबलं आहे. तसेच बालाजी अमा इन्सचे व्यवस्थापकीय सं चालक रेड्डी यांनी सांगितलं आहे कि, “रे मडेसिवी रसाठी लागणारा क च्चा मा ल हा काही प्रमाणत हा महाराष्ट्रातूनच मागवला जातो. पण विशेष म्हणजे रे मडेसि वीरसाठी सर्वात महत्वाचा असणारा घ टक म्हणजे डा यमि थाईल फा र्मामाईड आणि हे अमा इन्स संपूर्ण देशात केवळ सोलापुरात तयार होतं.\nत्यामुळे रे मेडेसि वीर तयार करणाऱ्या सर्व कंपन्याना बालाजी अमा ईन्स हा क च्चा मा ल पुरवत असते पण या स मस्येवर तो डगा काढण्याचे प्रयत्न आता चालू झाले आहेत. तेथील स्थानिक प्र शासनामार्फत ऑ क्सिज नचा पुरवठा करण्याचे काम मोठ्या प्रयत्न सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरुन ऑ क्सिज न आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. पण जर का ऑ क्सिजन उपलब्ध नाही झाला तर रे मडेसि वीरसाठी आवश्यक असलेला घटक हा प रदे शातून मागवावा लागेल पण सध्या हे खूप अ वघड आहे, असं राम रेड्डी सांगितले आहे.\nपण आज संपूर्ण देशाची गरज भा गवण्याची ता कद ही महाराष्ट्राकडे आहे पण आज असलेल्या या दुहेरी सं कटामुळे यामध्ये खूप अ डचणी निर्माण होत आहेत. पण आपण आशा करू कि सर्व आवश्यक असणाऱ्या घ टकाची पूर्तता या कं पनीला लवकरात लवकर होईल आणि आपल्या दे शांवर असणारे हे सं कट लवकर दूर होवो तसेच आपल्याला सुद्धा आमची विनंती आहे कि आपण सुद्धा आपली आणि आपल्या प्रियजनांची योग्य का ळजी घ्या आणि या ल ढ्यात पूर्णपणे सहकार्य करा.\n२२ एप्रिल राशीफल:- कमाईच्या बाबतीत या राशींसाठी आज दिवस असेल खास…तर राशींच्या लोकांचे नशीब होईल पूर्वरत…प्रत्येक क्षेत्रात असेल आपली प्रगती पण…\n‘देवमाणूस’ हि मालिका ६ लोकांचा ‘काळ’ ठरलेला डॉ. संतोष पोळवर आधारित आहे…जाणून घ्या आज सुद्धा तो करत आहे…\nकाळवंडलेल्या त्वचेमुळे जोडीदारांसमोर शर्म वाटते…तर करा फक्त हे सोपे घरगुती उपाय…काही वेळातच आपली त्वचा हिऱ्यासारखी चमकेल\nमुलगी पाहायला आले, आणि पुढे काय घडले..नक्की बघाच \nमूल म्हणून आपल्या घरी कोण जन्म घेत असते..जाणून घ्या जन्म घेणारे मुलं हे कोणाचे रूप असते\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/category/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2022-09-28T09:20:52Z", "digest": "sha1:E3XGPATHXGKPY7WSUAELDJPKJ3E2XGH7", "length": 3686, "nlines": 65, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "शब्दार्थ शब्दाक्षर", "raw_content": "\n“शिस्तीत रहा/ शिस्तात जा” – मराठी अर्थ\nकोल्हापूरातील मंडळी कुणी घरी वगैरे जात असेल तर जसं आम्ही मुंबईची मंडळी ‘नीट घरी जा’ म्हणतो तसं कोल्हापूरात ‘शिस्तीत घरी जा’ असं म्हणतात हा मला स्वतःला आलेला अनुभव.. मुंबई ‘शिस्तीत’ हा शब्द उद्धटपणे / रागाने वापरतात; तर कोल्हापूरात काळजीने… असा दोन्हीतला फरक.\nShistit jana(शिस्तीत जाणे)- व्यवस्थित जाणे, जपून जाणे.\nshistit rahane(शिस्तीत रहा) – हद्दीत राहणे.\n1) हळू गाडी चालव आणि शिस्तीत घरी जा\n2) जास्त बोलू नकोस, शिस्तीत रहा\nया गावातील लोकांमध्ये एकमेकांबद्दल बांधीलकी आणि प्रेम आहे.\n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/06/blog-post_52.html", "date_download": "2022-09-28T09:16:45Z", "digest": "sha1:INKWORXNPO3ZMCZRT54XUXYZ6C7AQ3JP", "length": 8220, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "‘कालजयी सावरकर' लघुपटात अभिनेते मनोज जोशी 'हिंदुस्थान'च्या भूमिकेत तर भिनेता सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबई‘कालजयी सावरकर' लघुपटात अभिनेते मनोज जोशी 'हिंदुस्थान'च्या भूमिकेत तर भिनेता सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका\n‘कालजयी सावरकर' लघुपटात अभिनेते मनोज जोशी 'हिंदुस्थान'च्या भूमिकेत तर भिनेता सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या कालजयी सावरकर या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली होती. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून भूमिका अभिनेते मनोज जोशी तर नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार ह्यांच्या सहयोगी भूमिका आहेत.\nलवकरच सदर लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संस्थांपैकी कोणत्याही संस्थेला जर या लघुपटाचे प्रदर्शन आपल्या गावात किंवा शहरात करायचे असल्यास अमोघ पोंक्षे यांच्याशी amogh.parc@gmail.com किंवा ९४२१०१०९७१ येथे संपर्क करावा असे आवाहन निर्मात्यांतर्फे करण्यात आले आहे.\n*जनसंपर्क* : राम कोंडीलकर\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/congress-candidate-won-from-ward-no-213-in-bmc-election-2017-now-what-is-situation-mhkd-723151.html", "date_download": "2022-09-28T10:22:02Z", "digest": "sha1:NN2USQ47J6YV4U2GGTZ5MBFYX5PPWB37", "length": 8928, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Congress candidate won from ward no 213 in bmc election 2017 now what is situation mhkd - BMC Election 2022 : अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो वार्डात जनता यावेळीही काँग्रेसला साथ देणार का? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nBMC Election 2022 : अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो वार्डात जनता यावेळीही काँग्रेसला साथ देणार का\nBMC Election 2022 : अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो वार्डात जनता यावेळीही काँग्रेसला साथ देणार का\nवार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.\nवार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.\nऑक्टोबर हिटचा दणका सप्टेंबरमध्येच, परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण\n\"या भूमीत राहून शत्रुचं गुणगान सहन करायला आता काही काँग्रेसचं सरकार नाही\"\nचोरी करून फरार झालेल्या नोकरास बिहारमधून अटक, मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत...\nएक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची...\nमुंबई, 9 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 213मध्ये (Ward no. 213) मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) वर्चस्व दिसले होते. काँग्रेसचे जावेद जुनेजा याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 213बाबत. वार्ड क्रमांक 213मध्ये अभुद्य नगर, दोस्त फेमिंगो, टाटा हाऊसिंग, जिजामाता नगर, भव्य सुप्रीम या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 213मध्ये काँग्रेस उमेदवार जावेद जुनेजा हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुनील कदम यांचा पराभव केला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वार्डातील या जनतेने काँग्रेसला साथ दिली होती. यावेळी काय होते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2022-09-28T09:42:34Z", "digest": "sha1:RVFQCWHR563GZ3DSNCA7FXAVIW3KO2XV", "length": 4634, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच गायक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"फ्रेंच गायक\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०१० रोजी ११:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/rain-lose-contact-every-year/", "date_download": "2022-09-28T10:44:27Z", "digest": "sha1:SS2SIPWLEL4K7Q7KGC3W6IUEVE3QKJ4N", "length": 14006, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Rain : दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री | Solapur City News", "raw_content": "\nRain : दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री\nगडचिरोली Rain – गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार तसेच गडचिरोली मेडिकल कॉलेज सुरू करणार असे जाहीर केले. ते आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीला आले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.\nहे वाचा – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती\nRain गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण गडचिरोलीत भामरागड, अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीचा गडचिरोली दौरा केला. खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई मार्गाने येणे व पाहणी करणे शक्य झाले नाही, मात्र रस्ते मार्गाने येऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली.\nRain यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पूरस्थिती, स्थलांतरितांबाबत माहिती सादर केली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते. तसेच तालुकास्तरावरून ऑनलाईन स्वरूपात उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवादात थेट तालुकास्तरावरील तहसीलदारांशी संवाद साधला तर प्रलंबित वन विभागाच्या प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nElection : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती\nGST : जीएसटी विभागाच्या कारवाईत 161 कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-31-may-2019/", "date_download": "2022-09-28T09:25:15Z", "digest": "sha1:DCHSVCWWYS3MKKHQVH43HCOY265XVM4J", "length": 13811, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 31 May 2019 - Chalu Ghadamodi 31 May 2019", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nदरवर्षी, 31 मे रोजी, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक भागीदार जागतिक तंबाखू दिवस (WNTD) साजरा करतात.\nनॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे नेते नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदाच पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय नवी दिल्ली येथे लोकसंख्या संशोधन केंद्रे (पीआरसी) साठी दोन दिवसीय अभिमुख कार्यशाळा आयोजित करीत आहे.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर इमिग्रेशन रोखण्यासाठी मेक्सिकोकडून आलेल्या सर्व वस्तूंचा दर जाहीर केला आहे. 10 जूनपासून अवैध इमिग्रेशन समस्येचे निराकरण होईपर्यंत पाच टक्के शुल्क लागू केले जाईल आणि हळू हळू वाढविले जाईल.\nकॉर्पोरेट कर्जातील दुय्यम बाजाराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या धोरण आणि नियामक हस्तक्षेपांची सुचना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.\nवाहनांनी अतिवेगाने तपासणीसाठी गुजरात सरकारने ‘लेझर गन’ सह रहदारी पोलिसांना सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलिसांच्या वाहतूक शाखेने 3.9 कोटी रुपयांच्या किंमतीत 39 उच्च-तंत्रांच्या बंदुकांची खरेदी केली आहे.\nमाजी फ्लिपकार्टचे कार्यकारी संदीप पाटील ट्रूकेलरचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास) ने 29 मे रोजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ऑन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स (आयडीआयपी) नामक डेटा प्लेटफॉर्म लॉन्च केला आहे.\nइंदौर, मध्य प्रदेशमधील देवी अहिल्या बाई होळकर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nइंग्लंड व वेल्समध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 201 9 च्या 12 व्या आवृत्तीची सुरुवात झाली आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CMFP) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/marathwada/osmanabad/promising-walk-with-the-cooperation-of-all-statement-of-vice-chancellor-dr-pramod-yeole-guidance-in-the-senate-meeting-70416/", "date_download": "2022-09-28T10:09:51Z", "digest": "sha1:SLZD7OS5I3L7NVI7S35SWEI7VPPUUVTN", "length": 11319, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "उस्मानाबाद | सर्वांच्या सहकार्यातून आश्वासक वाटचाल; कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रतिपादन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nउस्मानाबादसर्वांच्या सहकार्यातून आश्वासक वाटचाल; कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रतिपादन\nगेल्या दीढ वर्षाच्या कार्याकाळात विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिपाद दिला. या काळातील वाटचाल आश्वासक असून नवीन दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.\nउस्मानाबाद (Osmanabad). गेल्या दीढ वर्षाच्या कार्याकाळात विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिपाद दिला. या काळातील वाटचाल आश्वासक असून नवीन दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सोमवारी २८ नाटयगृहात झाली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. अधिसभा बैठकीस ५५ सदस्य उपस्थित होते. प्रारंभी नवनियुक्त सदस्य डॉ.शाम शिरसाठ, डॉ.जयश्री सूर्यवंशी, डॉ.योगेश पाटील, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे आदींचा सत्कार करण्यात आला. गेल्या वेळची अधिसभा बैठक १३ मार्च २०२० रोजी झाली. त्यानंतर साडे नऊ महिन्यात झालेली घडामोड, विद्यापीठाने राबविलेले उपक्रम व कोविडच्या काळात विद्यापीठात केले.\nसामाजिक कार्य याबद्दलची माहिती मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. ते म्हणाले, कुलगुरु पदाची सुत्रे १६ जुलै २०१९ रोजी घेतल्यापासून विद्यार्थी वेंâद्रीत, पारदर्शक व गतीमान प्रशासन अशी त्रिसुत्री समोर ठेऊन कामकाज सुरु केले. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकार-कर्मचारी व विद्यार्थी या तिनही घटकांन परिवर्तनाच्या प्रक्रियेत सकारात्मक साथ दिली. व्यवस्थापन परिषदेसह सर्व अधिकार मंडळाचे ही मोलाचे पाठबळ लाभले.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/09/blog-post_42.html", "date_download": "2022-09-28T08:59:43Z", "digest": "sha1:HCAP52HX262X6ZMDSCU7MGVYBOZADBMP", "length": 6965, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातूनशासन पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा - कृषिमंत्री अब्दुल सत्तार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादएक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातूनशासन पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा - कृषिमंत्री अब्दुल सत्तार\nएक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातूनशासन पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा - कृषिमंत्री अब्दुल सत्तार\nऔरंगाबाद, दिनांक 10 : शेतकरी बांधव विविध अडचणींना सामोरे जात शेती करीत असतो. ‘एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातून शेतकरी बांधवाच्या मनातील निराशा दूर व्हावी व शासन आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषि अधिका-यांच्या\nया बैठकीस औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. देशमुख, कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. किशोर झाडे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डि.जी हिंगोले, तहसिलदार चव्हाण यांच्यासह कृषि सहायक उपस्थित होते.\nशेतक-यांशी थेट बांधावर जावून संवाद साधत असतांना त्यांना येणा-या अडी-अडचणी जाणून घ्याव्यात, विचारपूस करावी. या उपक्रमातून अधिका-यांनी भेट दिलेल्या अहवालातून शेतकरी बांधवांसाठी कृषि विभागाबरोबरच इतर विविध विभागाच्या योजना समन्वयातून राबविण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या. एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात जिल्हाधिकारी, विविध विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषि महाविद्यालये यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AA/?vpage=4", "date_download": "2022-09-28T09:04:29Z", "digest": "sha1:ADLKA47VNFAN7OMUUN6GOCQPP4NMGLRJ", "length": 6654, "nlines": 117, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप) – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nHomeजेवणातील पदार्थसूपशेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप)\nशेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप)\nJanuary 18, 2017 संजीव वेलणकर सूप\nहे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त\nसाहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर.\nकृती : शेवग्याची पाने सात वाटय़ा पाणी घेऊन उकळावे. गाळून घ्यावे. पाणी थोडंसं आटल्यावर त्यात शेवग्याच्या बिया टाकून त्यासुद्धा उकळाव्यात. चवीनुसार मीठ, साखर, लिंबू घालून वरून क्रीम घालून सव्‍‌र्ह करावे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nआजचा विषय केळी भाग तीन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/12/blog-post_11.html", "date_download": "2022-09-28T09:48:22Z", "digest": "sha1:Q53P6QJ56VSQRNVIVTOGNY5T2PV43U37", "length": 8481, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बालिकाश्रम रोड व परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवावेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar बालिकाश्रम रोड व परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवावेत\nबालिकाश्रम रोड व परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवावेत\nबालिकाश्रम रोड व परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवावेत\nपुष्पाताई बोरुडे यांचे महापौर शेंडगे निवेदन\nअहमदनगर ः बालिकाश्रम रोड व परिसर हा नगर शहराचा मुख्य भाग आहे. मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या असून दाट लोकवस्ती आहे. या भागातून मोठी रहदारी व वाहतूक होत आहे. याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांचे क्लास, वस्तीग्रह व कॉलेज या भागामध्ये आहे. तरी या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यां निर्माण झाले आहे. तरी मनपाच्या वतीने तातडीने 60 व्हॅटच्या स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याची मागणी मनपा महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.\nबालिकाश्रम रोडवर व परिसरामध्ये नागरिक पहाटे व सायंकाळी जॉगिंग करत असतात. या परिसरामध्ये अंधार असल्यामुळे रात्रीच्या वेळी भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे. याच बरोबर यापूर्वी रोडवर महिलांचे दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. बालिकाश्रम रोडवर अंधार असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पथदिवे बसवण्याची मागणी माझ्याकडे केली आहे. तरीही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता नवीन एलईडी पथदिवे बसविण्याच्या काम ठेकेदारामार्फत सुरू असून 60 वॅटचे स्मार्ट एलईडी पथदिवे बालिकाश्रम रोड व परिसरामध्ये तात्काळ बसविण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bday-girl-aditi-rao-hydari-amazing-life-facts-5975080.html", "date_download": "2022-09-28T10:39:14Z", "digest": "sha1:DWMN36CGM73L26ILIM3L253CHQUXDWFI", "length": 5108, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "B\\'day: रॉयल फॅमिलिशी संबंधीत आहे ही घटस्फोटीत अभिनेत्री, रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारून मिळवली कौतूकाची थाप | B\\'day Girl Aditi Rao Hydari: Amazing Life Facts - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB\\'day: रॉयल फॅमिलिशी संबंधीत आहे ही घटस्फोटीत अभिनेत्री, रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारून मिळवली कौतूकाची थाप\nमुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस अदिती राव हैदरीचा आज 32वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 ला हैदराबादमध्ये झाला होता. रॉयल फॅमिलिमध्ये जन्मलेली आदिती घटस्फोटित आहे. तिचे लग्न टीव्ही स्टार सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. लवकरच त्यांच्यात काडीमोड झाला. अदिती ही इंडस्ट्रीतील अशी अॅक्ट्रेस आहे, जिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अदितीने बहुतेक चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोल केले होते. तिने ब्लॉकबस्टर चित्रपट 'पद्मावत' चित्रपटात रणवीर सिंह म्हणजेच अल्लाउद्दीन खिल्जीची पत्नी 'मेहरुनिसा'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा अभिनय आणि सौंदर्याचे सर्वांनीच कौतूक केले.\nअदिती राव हैदरीचा संबंध दोन रॉयल फॅमिलींसोबत आहे. त्यातील एक आहे, मोहम्मद सोहेल अकबर हैदरी आणि दुसरी फॅमिली आहे जे. रामेश्वर राव. अदिती अकबर हैदरींची नात आहे. अकबर हैदरी हे हैदराबादचे माजी पंतप्रधान होते. तर दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडील जे.राजेश्वर राव हे तेलंगणाच्या वनापर्थीचे राज्यकर्ते होते. आमिर खानची पत्नी किरण राव देखील याच घराण्यातील आहे, किरण आणि अदिती या नात्याने बहिणी आहेत. अदितीच्या पित्याचे नाव एहसान हैदरी आणि आईचे नाव विद्या राव आहे. ती जेव्हा दोन वर्षांची होती, तेव्हाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती आईजवळ राहात होती. अदितीचे शिक्षण दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झाले होते.\nपुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या अदिती रावबद्दल बरेचकाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2022-09-28T08:48:18Z", "digest": "sha1:HKMQ3YQVX6WKUWD6O65KHBUQ4KA573WT", "length": 4930, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६३० चे - पू. ६२० चे - पू. ६१० चे - पू. ६०० चे - पू. ५९० चे\nवर्षे: पू. ६१८ - पू. ६१७ - पू. ६१६ - पू. ६१५ - पू. ६१४ - पू. ६१३ - पू. ६१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६१० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T09:02:18Z", "digest": "sha1:CW2X5BQAZAS7UPLQLWTEWLD2B3JC2DOW", "length": 13222, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "लग्नाच्या त्या पहिल्या रा त्री खरच त्या भागांतून र क्त येणं एवढं महत्त्वाचं आहे का...प्रत्येक पुरुषाने वाचायलाच हवं..अन्यथा - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nलग्नाच्या त्या पहिल्या रा त्री खरच त्या भागांतून र क्त येणं एवढं महत्त्वाचं आहे का…प्रत्येक पुरुषाने वाचायलाच हवं..अन्यथा\nलग्नाच्या त्या पहिल्या रा त्री खरच त्या भागांतून र क्त येणं एवढं महत्त्वाचं आहे का…प्रत्येक पुरुषाने वाचायलाच हवं..अन्यथा\nMay 18, 2021 admin-classicLeave a Comment on लग्नाच्या त्या पहिल्या रा त्री खरच त्या भागांतून र क्त येणं एवढं महत्त्वाचं आहे का…प्रत्येक पुरुषाने वाचायलाच हवं..अन्यथा\nआपल्याला माहित आहे कि ल ग्नानंतर प्रत्येक नव वि वाहितांसाठी सर्वात महत्वाची असते ती म्हणजे पहिली रा त्र…आणि हा काळ प्रत्येक नव वि वाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिं ती तही असतात. दोघांच्या म नात अनेक भाव असतात, भी ती, चिं ता आणि साशं कता असते.\nल ग्नापूर्वी मुलगा-मुलगी आपल्या पहिल्या रा त्रीबद्दल खूप विचार करतात. त्यांना आपल्या ल ग्नाची जेवढी आस असते तेवढीच ल ग्नाच्या पहिल्या रा त्रीबद्दल विचार करून भी ती वाटत असते. भी ती, साशंकता आणि शं का या पुरूषांसोबत महिलांच्या म नातही असतात.\nपण आपल्यातील अनेक पुरुषांच्या म नात एक गैरसमज असतो कि तो म्हणजे पाहिल्यादा सं बं ध ठेवल्यावर त्या मुलींच्या खा जगी भागातून र क्त आले पाहिजे, आणि अनेक पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट घडत नाही आणि मग त्याच्या म नात अनेक गोष्टी येऊ लागतात. खरचं आपली बा यको चांगली आहे का तिचे आधी काही च क्कर होते का तिचे आधी काही च क्कर होते का तिने या आधी सुद्धा कोणासोबत तरी केले असेल\nअसे अनेक प्रश्न त्या रात्री र क्त नाही आपल्यावर पुरुषांच्या म नात निर्माण होत असतात, त्यामुळे मग लग्नाच्या पहिल्याच रात्रीपासूनच नात्यात त णाव नि र्माण होतो. एकमेकांवर कोणत्याच गोष्टीमध्ये विश्वास राहत नाही, दोघांमध्ये भां डणे निर्माण होतात. आणि या सर्व गोष्टीचा त्रास त्या कुटुंबाला भो गायला लागतो.\nपण आम्ही प्रत्येक नववि वाहित तसेच ल ग्नाला आलेल्या पुरुषाला सांगू इच्छितो कि त्या रात्री र क्त आलेच तर आपली पत्नी सभ्य आणि स्वच्छ चा रि त्र्याची असते असे नाही. तर आपणास सांगू इच्छितो कि महिलांच्या यो नी मध्ये एक पडदा असतो, जो काहींमध्ये जाड असू शकतो किंवा काहींच्या मध्ये पातळ असू शकतो, आणि जेव्हा हा पडदा फा टतो तेव्हा र क्त बाहेर येत असते.\nआणि मग हा पडदा कोणत्याही कारणाने फा टू शकतो, जसे कि व्यायाम करताना, सायकलीं ग करताना, खेळताना किंवा त्या भागावर ता ण प डल्यावर सुद्धा तो पडदा फा टू शकतो, त्यामुळे फक्त सं बं ध झाल्यावरच तो पडदा फा टून र क्त आले पाहिजे असा नाही. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे.\nखरंच लग्नाच्या पहिल्या रात्री हे तसच सगळं घडायलाच हवं असं काही नाही. त्यामुळे आपण या गोष्टीबाबत सामान्य व्हा आणि प्र णय क्री डेबाबत योग्य माहिती घ्या. कारण या संदर्भात आपल्या शं का दूर केल्या पाहिजे. ”प्र णय” या विषयाची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. तसेच आपल्या जोडीदारासोबतही याबाबत बोललं पाहिजे.\nआपण एकमेकांशी याबद्दल बोलू शकतात, तसेच पहिल्या रात्री जोडीदाराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे याबद्दल बोलले पाहिजे. तसेच पहिल्या रात्री तुम्ही पा र्टन रशी म न मोकळ्या पणाने गप्पा टो कल्या पाहिजेत. कोणती गोष्ट आहे त्याने तुम्हांला भी ती वाटत आहे. त्याने तुमची भी ती कमी होऊ शकते. पहिल्या रात्री तुम्ही सामान्यपणे वागाल.\nतसेच आपणास सांगू इच्छितो कि लग्नानंतर प्र णय हा या नात्याचा एक जरूरी हिस्सा असतो. त्यामुळे प्र णया बद्दल माहिती घेण्यात आपण लाज नका बाळगू कारण ही आज काळाची गरज आहे. आज भारताची लोकसंख्या जरी जास्त असली तरी आपल्या कडे लै गि क शिक्षणाची खूप कमी आहे.\nलग्न म्हणजे फक्त पहिली रात्र नसते ल ग्न हे खूप दूरवर चालणारं नातं आहे. ल ग्न म्हणजे फक्त पती पत्नीचे नातेच जुळत नाही तर एका परिवाराशी नातं जोडलं जात. ही रात्र फक्त आठवणीत ठेवण्यासाठी नाही तर जी वन शानदार बनविण्यासाठी असते. तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.\nआपल्या घरातून पालींना, झुरळांना तसेच उंदीर घराबाहेर काढण्यासाठी करा हा छोटासा उपाय…काही तासात आपल्या घरातील सर्व पाली, किटके जातील बाहेर\nदुपारी झोपणे आरोग्यसाठी फायदेशीर आहे का नुकसानदायक…तिशीच्या पुढील प्रत्येक व्यक्तीने जाणून घ्या अन्यथा…\nबस कंडक्टर असलेली ही महिला वारंवार फोनवरती बोलत होती, आणि अचानक एका स्टॉपवरती उतरून निघून जाते पुढे.\n‘ह्या’ आहेत महाराणा प्रताप ह्यांच्या ‘सात’ अपरिचित गोष्टी\nआईच्या पार्थिवास चिताग्नी देण्यास या इंजिनिअर मुलाने दिला नकार पण शेवटी झाले असे काही….आपले सुद्धा होश उडतील\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_310.html", "date_download": "2022-09-28T09:35:41Z", "digest": "sha1:AIPXAWFL76KAMXEVN2FH6WR3NFKBSWZ5", "length": 13033, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मागासवर्गीय कुटुंबीयांसाठी सार्वजनिक पाणवठा बंद करून मारहाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मागासवर्गीय कुटुंबीयांसाठी सार्वजनिक पाणवठा बंद करून मारहाण\nमागासवर्गीय कुटुंबीयांसाठी सार्वजनिक पाणवठा बंद करून मारहाण\nमागासवर्गीय कुटुंबीयांसाठी सार्वजनिक पाणवठा बंद करून मारहाण\nआरोपींवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.\nअहमदनगर ः मागासवर्गीय कुटुंबीयांना सार्वजनिक पाणवठा बंद करून, जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्यांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार वाहतूक व मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर प्रकरणी आरोपींना पाठिशी घालून कर्तव्यात कसूर करणार्‍या राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार वाहतूक मुकादम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चाबुकस्वार, जीवन कांबळे, नवीन भिंगारदिवे, प्रवीण जाधव, गणेश छतिशे, सार्थक महस्के, रोहित बागडे, भावेश शिंदे आदी उपस्थित होते.\nराहुरी तालुक्यातील खडांबे येथे साळवे कुटुंबीय राहत आहे. साळवे वस्ती जवळच सार्वजनिक पाणवठा असून, तो शासनामार्फत बांधण्यात आला आहे. त्याचा उपभोग लटके कुटुंबीय घेत आहे. पाण्याची अडचण असताना साळवे कुटुंबीयांचे सदस्य पाणवठ्यावर गेले असता, लटके कुटुंबीयांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन दमबाजी केली. सदर प्रकरणी साळवे कुटुंबीयांनी राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग येऊन त्यांना लटके कुटुंबीयांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सदर प्रकार जातीय द्वेषातून होत असल्याचे सांगण्यात येऊन देखील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणी दि.26 मे रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पोलीसांनी गंभीर घेतले असते तर साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाला नसता. तक्रार दिल्याचा राग धरून साळवे कुटुंबीयांना धारेवर धरण्यास सुरुवात करण्यात आली. एकमेकांची शेती लागूनच असल्याने लटके यांनी बांधावरून भांडणे सुरु केली. साळवे यांच्या शेतातील सात ते आठ झाड मुद्दामून तोडून जाळण्यात आले. याबाबत साळवे यांनी दि.14 मे रोजी वन विभाग राहुरी येथे लेखी तक्रार दिली. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. लटके कुटुंबीयांना राग अनावर झाला असता त्यांनी विमल साळवे यांच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांनी महिलांशी गैरवर्तन करुन पुरुषांसह दोन अपंग व मुकबधीर मुलींसह सर्वांना बेदम मारहाण केली. यानंतर विमल साळवे यांच्या फिर्यादीवरून अर्जुन लटके, अनिल लटके, प्रतीक अर्जुन, संदीप लटके आणि अनिल लटके यांचा मोठा मुलगा व अर्जुन लटके यांची पत्नी यांच्यावर दि.7 जून रोजी राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. जातीयद्वेषातून हा प्रकार घडला असताना संबंधीत आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nसाळवे कुटुंबीयांना जीतीय द्वेषातून त्रास देण्यात आला. या प्रकरणात पोलीसांनी योग्य भूमिका घेतली असती तर साळवे कुटुंबीयांवर हल्ला झाला नसता. पोलीसांनी आरोपींना अभय दिल्याने हा प्रकार घडला आहे. आरोपींकडून मागासवर्गीय व दुर्बल घटक असलेल्या साळवे कुटुंबीयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मागासवर्गीय साळवे कुटुंबीयांवर अन्याय-अत्याचार झाला असताना पोलिसांनी तातडीने आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार वाहतूक व मुकादम संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_585.html", "date_download": "2022-09-28T09:20:04Z", "digest": "sha1:R3W7X5OREKH653SPKAL5UG4IWL2CCGQN", "length": 8075, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "तिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar तिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे\nतिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे\nतिसरी लाट परतून लावण्यासाठी नियमांचा वापर करावा- सागर बोरुडे\nआदर्श नगर महिला बचत गटातील महिलांना मास्क, सॅनिटीजरचे वाटप\nअहमदनगर ः कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत,कोरोना विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क व सॅनिटीजरचा वापर करावा, यासाठी समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. येणार्‍या तिसर्‍या लाटेला परतून लावण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी जनजागृतीची खरी गरज आहे तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटीजर, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे तसेच महिलांनी पुढाकार घेऊन कोरोना विषाणू ला हद्दपार करण्यासाठी लढा उभा करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे प्रतिपादन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केले.\nमनपा आरोग्य समितीच्या वतीने बोल्हेगाव-नागपूर येथील आदर्श नगर महिला बचत गटातील महिलांना मास्क, सॅनिटीजरचे वाटप करण्यात आले यावेळी मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, कांचन इंगवळे, आशा काळे, शोभा मते, सीता पुंड, मीना आहेर, मंदा तोडमल आदी उपस्थित होते.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE-3/", "date_download": "2022-09-28T10:01:56Z", "digest": "sha1:HHHZFWNAJ52IXF4D62HIGTRSKXO44SDP", "length": 19771, "nlines": 242, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Solapur City News", "raw_content": "\n‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमाझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम लोकचळवळ करणार : पालकमंत्री अब्दुल सत्तार\nधुळे- ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य साक्षरता वाढवायची आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी नाशिक विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास, खार विकास जमिनी, बंदरे आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, डॉ. अरुण मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अरुण मोरे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील सहभागी झाले होते.\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्याचे आरोग्यमान कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्याची तपासणी करेल, असे नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागाचे काम योग्य दिशेने सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना शारीरिक अंतर ठेवावे. हात नियमितपणे साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करावेत. या गोष्टी आता प्रत्येकाने अंगवळणी पाडून घ्याव्यात.\nकोरोना बाधित काही रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येते. अशा व्यक्तींवर आरोग्य प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडणार नाही. तसेच कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. नागरिकांनीही कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून आली, तर तत्काळ रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.\n‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम लोकचळवळ करणार\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिक सहभागी करून घेत या मोहिमेला लोकचळवळ करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळाले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यादव, पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांच्या समवेत धुळे शहरात गेल्या महिन्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या. धुळे जिल्हा प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. ती पूर्णपणे आटोक्यात आणून धुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, असेही त्यांनी सांगितले.\nधुळे जिल्ह्यात 871 पथके करताहेत तपासणी\nजिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 871 पथके गठित करण्यात आली आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. आतापर्यंत 11 लाख 40 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषा अहिराणीतून जिंगल्स तयार केल्या असून स्थानिक लोककलांच्या माध्यमातूनही या मोहिमेची जनजागृती करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट कमी झाला असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 90 पर्यंत पोहोचली आहे. पालकमंत्री महोदय धुळे जिल्ह्यातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेतात, असेही त्यांनी सांगितले.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nसततधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करा : कृषीमंत्री\nशेवटच्या माणसाला जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे – न्यायमूर्ती भूषण गवई\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nरुपाली चाकणकरांचा आरोप; घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा\n डोळ्यांवर पट्टी बांधून केला बलात्कार\nभारतात 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/22/8885/", "date_download": "2022-09-28T10:46:27Z", "digest": "sha1:4VGGTRWTI5QH4YAU7GBMQ2B2OZHYBIRO", "length": 21279, "nlines": 218, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा? जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑\n🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑\n🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n✍️ आरोग्य टिप्स :-\nमुंबई, 22 जुलै : ⭕ सुदृढ राहण्यासाठी शरीराची हालचाल होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच व्यायाम करण्यावर भर दिला जातो. इतर व्यायाम प्रकारांसोबतच चालणं हा देखील एक उत्तम व्यायाम मानला जातो. चालण्यामुळे अतिरिक्त चरबी घटते, ऊर्जा वाढते, शिवाय तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठीही मदत होते. चालणं हा व्यायाम मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतो, असं तज्ज्ञ सांगतात. पण, अनेकांना प्रश्न पडतो की, आम्ही घरातल्या घरात खूप चालतो. याशिवाय चालण्याचा व्यायाम कसा करावा यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे. चालणं सुरू करण्याआधी प्लॅन तयार केला तर आणखी सोयीस्कर ठरेल.\n⭕चालण्यासाठी खालीलप्रमाणे सहा आठवड्यांचा आराखडा तयार करा.⭕\n➡️ पहिला आठवडा :-\n▶️ पहिल्या आठवड्यातील पहिला आणि दुसरा दिवस १० ते २० मिनिटंच चाला. चालण्याचा वेग तुमच्या क्षमतेनुसार कमी-जास्त करण्याची मुभा आहे. २० मिनिटं सलग चालणं शक्य नसेल तर वरील क्रियेची दोन सत्रात विभागणी करा.\n▶️ तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचं प्लॅनिंग आधीच्या दोन दिवसांना विचारात घेऊन करा. म्हणजे आधीच्या दिवशी चालण्यात काही अडचण आली नसेल तर चालण्याचा कालावधी २० मिनिटांहून ३० मिनिटं करा.\n▶️ पाचव्या दिवशी तुम्हाला जमेल तितका वेळ चालण्यास प्राधान्य द्या.\n▶️ दररोजप्रमाणे सहाव्या दिवशी देखील चालायला जा.\n▶️ आठवड्याच्या शेवटी म्हणजेच सातव्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार चालण्याचा कालावधी ठरवा.\n➡️ दुसरा आठवडा :-\n▶️ पहिल्या आठवड्याप्रमाणे दुसऱ्या आठवड्यातही दररोज किमान १० मिनिटं चालायला हवं.\n▶️ तज्ज्ञांच्या मते, दिवसातून दोनदा चालल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दुसऱ्या आठवड्यात चालण्याचा कालावधी ४० मिनिटं ते एक तास केला तरी चालेल.\n▶️ दुसऱ्या आठवड्यात प्रत्येक दिवशी ४० मिनिटं चाला; जेणेकरून त्याची सवय होईल.\n➡️ तिसरा ते सहाव्या आठवड्यासाठी :-\n▶️ सलग दोन आठवडे नित्यनेमाने चालल्यामुळे त्याची शरीराला सवय झाली असेल. लक्षात ठेवा चालण्याची सुरुवात १० ते १५ मिनिटांपासून करायला हवी. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कालावधीत पाच ते दहा मिनिटं वाढवू शकता.\n▶️ दोन सत्रात विभागणी करून सलग एक तास चाला.\nतज्ज्ञांच्या मते, चालणं प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा. दररोज चाला आणि फिट रहा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत चालण्याचा व्यायाम करा.\nचालण्यासाठी कोणती जागा योग्य असते, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. चालण्याला कोणत्याही जागेचं बंधन नसतं. सद्यस्थितीत गच्चीत किंवा बाल्कनीत फिरणं योग्य ठरेल.\n▶️ योग्य पद्धत कोणती\nचालताना हात सरळ रेषेत न ठेवता कोपरातून ९०° कोन तयार करा. खांदे सैल असू द्या आणि हाताची बोटं किंचित आतील बाजूस असावी.\nदररोज किमान २० मिनिटं चालल्यानं पायांच्या स्नायूंना बळकटी येते. शिवाय, ते लवचीक होतात.⭕\n🛑 कोथरूड मधे विनामूल्य आत्याधुनिक कोविड-१९ रुग्ण सेवा केंद्र …\n🛑 कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर 🛑\nखालप एक नविन पध्दतीन्य रक्षाविसर्जन\nनांदेडतील कोविड केअर सेंटर येथील आज ४ रूग्ण बरे झाले तर त्या कोरोना पॉसिटीव्ह आमदार व कुटुंबियांना औरंगाबाद येथे संदर्भित केले, तसेच आज २ रुग्णांची भर – नांदेड, दि. २८ ; राजेश एन भांगे\n🛑 नवनीत राणा यांना कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह 🛑\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/62baf7fdfd99f9db45e505ec?language=mr", "date_download": "2022-09-28T11:16:19Z", "digest": "sha1:COGELDWS3QIOFYUKPEBEME546HOEWUNK", "length": 3780, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भात पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची मशागत ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभात पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची मशागत \n🌱कोरड्या जमिनीत एक चांगली खोलवर उभी आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत मिक्स करावे. नंतर 2 ते 3 वखरण्या करून कचरा व धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहण्यासाठी चांगल्या प्रतीची चिखलणी करावी. यासाठी उभी आडवी चिखलणी करून, फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागात समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्वमशागत करावी. चिखलणी पावर टिलर अथवा पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने करू शकता. चिखलणी मुळे शेतात पाणी साचून राहते आणि तनांचा नाश होतो. तसेच दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. चिखलणी करताना जमिनीत खतांची मात्रा द्यावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nभातगुरु ज्ञानपीक संरक्षणकृषी वार्ताप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्समहाराष्ट्रकृषी ज्ञान\nशटरचा वार, थेट रसशोषक किडी ठार |\nभात पिकातील तपकिरी तुडतुडे कीड नियंत्रण\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभात/धान पिकातील खोड किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना\nभात पिकातील तपकिरी तुडतुडे कीड नियंत्रण\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभात पिकातील करपा रोगाचे नियंत्रण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2927/", "date_download": "2022-09-28T10:24:11Z", "digest": "sha1:QRC5P6QEKYR3IM25BTYOTA4FFABD5QEZ", "length": 6510, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "मेहरूण येथे आमदारांच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nमेहरूण येथे आमदारांच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन\nby टीम खान्देश प्रभात\nin जळगाव जिल्हा, सामाजिक\nजळगाव, दि. ०५ – मेहरूण येथील साई मंदिराच्या प्रांगणात विकास कामे झाली, याबाबत समाधान आहे. जनतेच्या भल्यासाठी यापुढेही आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन शहराचे आ. सुरेश भोळे यांनी केले.\nमेहरूण येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये गावठाण भागातील मनपाच्या खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी आ. सुरेश भोळे यांनी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले होते. या कामाचा शुभारंभ मंगळवारी आ. भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान आ. सुरेश भोळे यांनी विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे प्रशांत नाईक यांनी त्यांचा सत्कार केला.\nयावेळी आ. भोळे म्हणाले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने विकासकामांचे नियोजन व निधीसाठी पाठपुरावा नियमित केला जात असतो. नागरिकांसाठी पेव्हर ब्लॉक बसविल्याने परिसरातील वातावरण आल्हाददायी झाले आहे, असेही ते म्हणाले.\nयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन, उद्योजक चंद्रकांत लाडवंजारी यांच्यासह कामाचे शिल्पकार नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मक्तेदार गौरव पाटील, बंडू वाणी यांच्यासह मेहरूणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअनधिकृत खोदकाम प्रकरणी चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-09-28T10:51:28Z", "digest": "sha1:DPSQZJHGDB5Z22F36AIOIULIHE7SNU43", "length": 6332, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भरतपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nविभागाचे नाव भरतपूर विभाग\n- एकूण ५,०६६ चौरस किमी (१,९५६ चौ. मैल)\n-लोकसंख्या घनता ५०३ प्रति चौरस किमी (१,३०० /चौ. मैल)\n-जिल्हाधिकारी श्री गौरव गोयल\nहा लेख राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्याविषयी आहे. भरतपुर शहराच्या माहितीसाठी पहा - भरतपुर.\nभरतपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र भरतपुर येथे आहे.\nअजमेर • भिलवाडा • टोंक • नागौर\nभरतपूर • धोलपूर • करौली • सवाई माधोपूर\nबिकानेर • चुरू • गंगानगर • हनुमानगढ\nजयपूर • अलवार • झुनझुनुन • दौसा • सिकर\nजोधपूर • जालोर • जेसलमेर • पाली • सिरोही • बारमेर\nबरान • बुंदी • कोटा • झालावाड\nउदयपूर • चित्तोडगढ • डुंगरपूर • बांसवाडा • रजसामंड • प्रतापगढ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०२२ रोजी १७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/about/municipal-election/", "date_download": "2022-09-28T08:37:54Z", "digest": "sha1:5UPCXAON2MOOPXHSCGJSCSTWZY3B3QU7", "length": 23423, "nlines": 323, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Municipal election News: Municipal election News in Marathi, Photos, Latest News Headlines about Municipal-election Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nआवर्जून वाचा चतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nआवर्जून वाचा नकाराला भिडताना\nनिवडणुका पुन्हा लांबणीवर ; जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवरील प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय\nराज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे;\nनिवडणुका आणखी लांबणीवर ; प्रभाग रचना बदल, नगरपालिकांतील ओबीसी आरक्षणाबाबत ‘जैसे थे’चा आदेश\nराज्यात सत्तांतरानंतर मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला\nमहाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांबाबत ‘जैसे थे’ स्थितीचा आदेश ; पाच आठवडय़ांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष पीठासमोर सुनावणी\nया प्रकरणी विशेष पीठ स्थापन केले जाणार असल्याने पुढील सुनावणी पाच आठवडय़ांनंतर घेण्यात येईल.\nअन्वयार्थ : प्रभागांचा पोरखेळ..\nमहाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना केली होती.\nशेकापच्या भूमिकेमुळे रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी ; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हे\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची शक्यता आहे.\n ; महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल\n२०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.\nBMC Election Ward Reservation: मुंबईमधील ६३ प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित\nया आरक्षणामुळे महापालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.\nपालिकांमधील नगरसेवकांची वाढलेली संख्या रद्द करण्याची भाजपची मागणी\nमहाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांची सदस्य संख्या वाढवून घेतली\nनिवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच ; ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नव्याने अधिसूचना काढल्यास अवमान कारवाईचा इशारा\nराज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता.\nकाही जण खूश, काही जण नाराज ; रायगड जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर\nसर्व प्रवर्गातील महिलांसाठी एकूण ५० टक्के म्हणजे ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.\nआगामी निवडणुकीसाठी ३४ लाख ५४ हजार मतदार ; औंध-बालेवाडी सर्वाधिक तर मगरपट्टा-साधना विद्यालय सर्वात कमी मतदार\nबहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते.\nनगरपालिका निवडणुका स्थगित ; मनाई आदेश नसतानाही निवडणूक आयोगाचा निर्णय\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुकांना विरोध केला होता.\nसत्ताबदलाने सांगलीत राष्ट्रवादीच्या विस्ताराला गतिरोधक ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता\nटेंभू योजनेच्या विस्तारीकरणाचे श्रेय खानापूर- आटपाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने डिजिटल फलक लावून घेण्याचे प्रयत्न केले.\nबहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुकांवर साशंकता\nसर्वाच्च न्यायालयाने कमी व अतिवृष्टीच्या ठिकाणी विभागून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत.\nमहानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी\nमहानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.\n“…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत\nराज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी दिलेला इशारा, या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका…\nचार सदस्यांच्या प्रभागावर शिक्कामोर्तब\nपुणे महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला होता.\nनववर्ष स्वागतयात्रांवर पालिका निवडणुकीचे सावट\nगुढी पाडवा अन् नववर्ष स्वागतयात्रा हे समीकरण आता उत्तर महाराष्ट्रात रूढ होऊ लागले आहे.\nरस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास महापालिका निवडणुकीवर बहिष्कार\nनिवासी भागातील रस्त्यांची झालेली चाळण पाहता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’कडे…\nमनसे नगरपालिका निवडणूक लढणार\nऔरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला असला तरी अंबरनाथ व…\n‘तिची हत्या झालीय, हाच आदेश ऐकायचा का’ जिया खानच्या आईला मुंबई उच्च न्यायलयाने फटकारले\nसंघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\nपुणे : संगीत विशारद तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे ; तीन दुचाकी, रिक्षा जप्त\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…\n“ही तर सर्कशीतील…” अनन्या पांडेच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nकित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा\nकल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर\nजास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देणार; पिण्याच्या पाण्याची बचत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न\n“मला त्यांच्यासारखं वडील व्हायचं नाही, कारण…”, रणबीरने ऋषी कपूर यांच्याबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य\nडोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nPhotos: सुष्मिता सेनने आंघोळीला टेरेसवर केली सोय तर शाहरुखला.. सेलिब्रिटींच्या ‘या’ विचित्र सवयी बघा\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/rohit-pawars-meeting-with-chief-minister-discussion-came-up", "date_download": "2022-09-28T09:18:58Z", "digest": "sha1:5DFHCPARQX2KAPWZH4KBXCDPESOSFHXO", "length": 4208, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला;चर्चांना आले उधाण", "raw_content": "\nरोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला;चर्चांना आले उधाण\nभाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत\nएकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकेची झोड उठवली असतानाच दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हजर होते. या भेटीत त्यांनी दोघांशी १० ते १५ मिनिटे चर्चा केली. भाजपचे मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.\nमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘विधानसभेत महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबेची तलवार आहे, अशा अनेक वस्तू बाहेर आहेत. त्या भारतात कशा आणाव्यात, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसेच पोलिसांच्या सुट्टीबद्दलही आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.\nमोहित कंबोज यांचा रोहित पवारांना इशारा\nभाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी अलीकडेच एक ट्विट करत रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/india-to-become-worlds-second-largest-economy-by-2047-trust-to-the-secretary-of-commerce", "date_download": "2022-09-28T10:17:04Z", "digest": "sha1:XDBWB55PIMPKBISRUZJRWQFWCKCENOC4", "length": 4711, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "२०४७ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; वाणिज्य सचिवांना विश्वास", "raw_content": "\n२०४७ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; वाणिज्य सचिवांना विश्वास\nवाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले की, २०२१ च्या तुलनेत या कालावधीत निर्यात १७ टक्के वाढली आहे\nवाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी दावा केला की, काही वर्षांत भारत जागतिक स्तरावर पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये असेल. २०४७ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला २०४७ चा रोडमॅप दाखवला आहे, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची १००वर्षे साजरी करेल. आपला देश जगातील पहिल्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये असेल.\nवाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले की, २०२१ च्या तुलनेत या कालावधीत निर्यात १७ टक्के वाढली आहे. अशा परिस्थितीत निर्यात वाढवणे ही चांगली बाब आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे आम्हाला वर्षाच्या अखेरीस ४५०-४७० अब्ज डॉलर्सपर्यंत निर्यात करता येईल. २०२१च्या तुलनेत ४०-५० अब्ज डॉलर्स निर्यातीत वाढ झाली. ते म्हणाले की सेवांच्या बाबतीत, आम्ही ९५ अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्के अधिक आहे. दर महिन्याला आम्ही सुमारे २५ अब्ज डॉलर्स किमतीच्या सेवा निर्यात करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही वर्षाच्या अखेरीस ३०० अब्ज डॉलर्सची निर्यात करू शकू.\nजीडीपीची वाढ दुहेरी अंकात अपेक्षित\nदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ दोन अंकी राहण्याची पेक्षा व्यक्त केली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले. जीडीपी वाढीबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. यादरम्यान त्यांनी त्या बातमीचाही संदर्भ दिला ज्यामध्ये देशात मंदीचा धोका नसल्याचे म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/action-taken-by-food-and-drug-administration-against-adulterated-ghee-manufacturers-pune-print-news-amy-95-3067840/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:27:49Z", "digest": "sha1:CYZAM7JHCACYOVUAIBCUOVJWMQKBLKNG", "length": 18399, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्याविरुद्ध कारवाई | Action taken by Food and Drug Administration against adulterated ghee manufacturers pune print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nपुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त तुप बनविणाऱ्याविरुद्ध कारवाई\nभेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.\nWritten by लोकसत्ता टीम\n( संग्रहित छायचित्र )\nअन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर धाड टाकून २२ हजार रुपये किंमतीचे ८८ किलो भेसळयुक्त तुप व ११ हजार ९६ रुपये किमतीचे ७३ किलो वनस्पती तूप , असा एकूण रुपये ३३ हजार ९६ चा साठा जप्त करण्यात आला आहे.\nभेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड अर्ज दाखल करुन रुपये १० हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदा कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nसह आयुक्त (अन्न) संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) रमाकांत कुलकर्णी व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही कारवाई केली.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक भरतीचे धोरण लवकरच ; शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची माहिती\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nबॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सरप्राईज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nआदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nपुणे : संगीत विशारद तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे ; तीन दुचाकी, रिक्षा जप्त\nकेंद्र सरकारची पीएफआय संघटनेवर बंदी, मनसेकडून लाडू वाटून जल्लोष\nपुणे : आधी रिक्त पदे, शिष्यवृत्तींचे प्रलंबित प्रश्न सोडवा ; उच्च शिक्षण क्षेत्रातून नाराजीचा सूर\nपुणे : ब्रेनडेड महिलेच्या हृदय, फुफ्फुसामुळे दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या महिलेला मिळाले जीवनदान\nपुणे : जिल्ह्यातील १०६१ ग्रामपंचायतींना आंतरमहाजाल सेवा\nपुणे : सत्ताबदलानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे; शहरातील ३२, ग्रामीण भागातील ४३ केंद्रे बंद\nपिंपरी : भाजपकडून राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’ करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू – जयंत पाटील\nआता पुणे आणि परिसरात भविष्यात तब्बल २०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग, विस्तृत आराखडा महामेट्रोकडून सादर\nपुणे : नदीपात्रातील खुनाचा उलगडा ,मामे भावाकडून तरुणाचा खून ; तिघे गजाआड\nपुणे शहरातील ‘हे’ १२ अतिमहत्त्वाचे रस्ते लवकरच सुशोभीत केले जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_95.html", "date_download": "2022-09-28T09:39:17Z", "digest": "sha1:4366I5N7T2XAI7ZZLDH7NSSZ2J2HT6FJ", "length": 11252, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मनपातील आशा कर्मचारींची मानधनासाठी निदर्शने संपावर जाण्याचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मनपातील आशा कर्मचारींची मानधनासाठी निदर्शने संपावर जाण्याचा इशारा\nमनपातील आशा कर्मचारींची मानधनासाठी निदर्शने संपावर जाण्याचा इशारा\nमनपातील आशा कर्मचारींची मानधनासाठी निदर्शने संपावर जाण्याचा इशारा\nआयुक्त गोरे व स्थायी समितीचे सभापती घुले यांना निवेदन\nअहमदनगर ः महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तकांचा संप सुरु असताना महापालिकेतील आशा कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे मानधन व दररोज तीनशे रुपये प्रमाणे भत्ता मिळावा, कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कार्यालया समोर निदर्शने करुन संपाचा इशारा दिला. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटना व अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षा सुर्वणा थोरात, कॉ. भारती न्यालपेल्ली, स्वाती भणगे आदींसह महापालिकेच्या आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.\nमहापालिकेत चाळीस आशा कर्मचारी कार्यरत असून, गेल्या दहा वर्षापासून कार्य करत आहे. त्यांना अकरा महिन्याच्या कंत्राटी पध्दतीने नेमणुक केली जात आहे. विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने महापालिकेला 2019 व 2020 मध्ये देखील निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्यांचे प्रश्न अद्यापि सोडविण्यात आलेले नाही. कोरोना काळात मागील वर्षी त्यांना महिन्याला एक हजार रुपयाची मोजकी रक्कम दिली जात होती. ती सध्या बंद करण्यात आली आहे. एप्रिल 2021 पासून आशांना महिन्याला एक हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात येत असून, दिवसाला त्यांना 31 रुपये दिले जात आहे. केवळ मोजकीच रक्कम कोरोना काळ एप्रिल 2020 पूर्वी देत होते व ती रक्कम रुपये 1 हजार च्या आसपास होती एप्रिल 2019 पासून रुपये 1000 पुढचे प्रोत्साहन भत्ता देत आहेत म्हणजेच त्यांना दररोज रुपये 33 रुपये रोज देऊन त्यांनी थट्टा करण्यात आली आहे. या महागाईच्या काळात देण्यात आलेल्या तोकड्या रकमेत त्यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून इतर खर्च भागवायचा आहे. आशांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nआशांची कंत्राटी पद्धतची नेमणुक रद्द करून त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यात यावे, कोरोना काळात काम केलेल्या इतर जिल्ह्यातील आशांना तीनशे रुपये रोज देण्यात आले असून, अहमदनगर महापालिकेने देखील आशांना दररोज तीनशे रुपये भत्ता द्यावा, कोरोनाने बाधित झालेल्या आशा, गटप्रवर्तकांची सुट्टी झाल्याने पगार देण्यात आले नसून, त्यांना तातडीने त्यांचे पगार अदा करावे, आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा गटप्रवर्तक यांना प्राधान्य द्यावे, आरोग्य कंत्राटी कर्मचार्यांप्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आयुक्त शंकर गोरे व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांना देऊन चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न न सोडविल्यास महापालिकेतील आशा कर्मचारी संपावर जाणार आहेत.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2020/09/ajatshatru-vyaktimattva-pranavda/", "date_download": "2022-09-28T09:46:42Z", "digest": "sha1:7X7DZPHBS46KVON2JA3QRRTP7CM3NYZJ", "length": 29952, "nlines": 128, "source_domain": "chaprak.com", "title": "अजातशत्रू व्यक्तिमत्त्व - प्रणव मुखर्जी - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nअजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी\nस्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं\nप्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यातील मिराती या खेडेगावात १९ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ते बालपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यामुळे त्यांचा वर्गात पहिला क्रमांक ठरलेलाच असायचा त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण बीरभूम येथे झालं. त्यावेळी ते शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले होते. तेव्हा त्यांची बुद्धिमत्ता पाहून सामान्य स्थितीत असलेले त्यांचे वडील कामदा किनकर मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जींना उच्च शिक्षण देण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी बीरभूमच्या ‘सूरी विद्यासागर’ महाविद्यालयात शिक्षण घेत राज्यशास्त्र आणि इतिहास या दोन विषयात प्रथम श्रेणीत एम.ए. च्या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर वडिलांच्या परवानगीने त्यांनी कलकत्ता शहर गाठले आणि स्वतःला कायद्याच्या अभ्यासात झोकून दिले. त्यासोबत तेथे त्यांनी नोकरी साठीही प्रयत्न सुरू ठेवले.\nएल.एल.बी. ही कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रणव मुखर्जी यांना १९६३ साली २४ परगणा जिल्ह्यातील ‘विद्यानगर’ महाविद्यालयातून नोकरीसाठी बोलावणं आलं. त्याप्रमाणे तेथील प्राचार्यांना भेटून त्यांनी राज्यशास्त्र हा विषय शिकवण्याचा निर्णय घेतला. राज्यशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने प्रणव मुखर्जी काही दिवसातच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक लोकप्रिय प्राध्यापक म्हणून गणले जाऊ लागले. नोकरी करत असतानाच इतर क्षेत्रातही सक्रिय राहायला हवं हा विचार करून एक दिवस त्यांनी ‘देशेर डाक’ चं कार्यालय गाठलं. ‘देशेर डाक’ त्यावेळी आघाडीचं वृत्तपत्र होतं. तेथील संपादकांनी चर्चेच्या वेळी प्रणव मुखर्जी यांची बुद्धिमत्ता हेरून त्यांना पत्रकारिता करण्यास प्रोत्साहित केलं. मुखर्जींचं लेखन, वाचन अफाट असल्याने त्यांनी लगेच सहमती दर्शवली. मग प्राध्यापकी पेशासोबतच त्यांनी पत्रकारिताही सुरू झाली.\nवडील कामदा किनकर मुखर्जी हे देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी देश पारतंत्र्यात असताना दहा वर्षांहून अधिक काळ तुरूंगवास भोगला होता १९२० पासून त्यांनी इंग्रजी सत्तेविरूद्ध सर्व प्रकारच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरूवात केली होती. तसेच कामदा मुखर्जी अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सक्रिय सदस्य होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या विधान परिषदेचे अध्यक्ष पदही भूषवले. वडिलांच्या या राष्ट्रीय चळवळीतील योगदानाने प्रेरित झालेल्या प्रणव मुखर्जींनी १९६९ मध्ये राज्यसभेसाठी आपले नामांकन दाखल केले. अन् ते निवडून ही आले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतः ला झोकून दिले. त्यावेळी असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली. १९७३-७४ मध्ये इंदिरा गांधीनी त्यांच्यावर अर्थखात्याच्या राज्य मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला. त्यावेळी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि नाबार्ड यांची स्थापना करण्याच्या निर्णयात प्रणव मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती\n१९८२ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी यांना केन्द्रीय अर्थमंत्री म्हणून अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील पद देण्यात आलं. ती जबाबदारी संयमाने सांभाळत त्यांनी त्यावेळी अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक कीर्ती संपादन केलेले डाॅ. मनमोहनसिंग यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक केली. प्रणव मुखर्जी तब्बल पाच वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना ते राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात निवडून आले होते. त्यावेळी म्हणजे १९९५-९६ मध्ये त्यांना परराष्ट्रमंत्रीपद बहाल करण्यात आले. १९९५ मधील न्यूझीलंडच्या आँकलंड शहरी राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेत त्यांनी हजेरी लावली होती. तेथे त्यांनी भारताची भूमिका प्रभावी पणे मांडून उपस्थितांवर आपली छाप उमटवली होती.तसेच देशविदेशात शासकिय दौरे करून आपल्या देशाचं परराष्ट्रीय धोरण तेथील कार्यक्रमात मांडून आपली भूमिका स्पष्ट केली.\n१९९७ साली प्रणव मुखर्जी यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र २००६ मध्ये त्यांना पुन्हा परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं. त्याकाळी त्यांनी अनेक देशंाचे दौरे केले. त्यांच्यात असलेल्या विद्वतेनं आणि सडेतोड वक्तृत्व शैलीनं उपस्थित श्श्रोत्यांवर चांगलीच छाप पडायची. २००८ साली त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश यांच्या सोबतची भेट विशेष गाजली. त्यावेळी आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आणि परखड विचार प्रभावीपणे मांडून उपस्थितांसमोर ठसा उमटवला. त्यानंतर २००९ साली लोकसभेच्या निवडणूकीनंतर डाॅ. मनमोहन सिंग पंतप्रधान यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना परत एकदा अर्थमंत्रीपद बहाल करण्यात आले. ते निष्णात कायदेतज्ज्ञ होतेच. शिवाय राज्यशास्त्र आणि अर्थ शास्त्राचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. २००८ साली त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बहुप्रतिष्ठित असा ‘पद्मविभूषण’ या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं तसेच २०१० साली त्यांना ‘आशियातील एक उत्तम अर्थमंत्री’ म्हणूनही सन्मानित करण्यात आलं. १९८२ ते २०१२ या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून अनेक अंदाज पत्रकं सादर केली.\nसंसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव तसेच प्रशासनाचा, मंत्रीपदाचा, पक्ष संघटनेचा, उत्तम वक्तृत्वाचा दांडगा अनुभव प्रणव मुखर्जी यांच्या पाठिशी होता. त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्य सभेतील नेतृत्वाचा त्यांना प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वानुमते काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा ६९% मते मिळवून प्रणव मुखर्जींनी त्यावेळी विजयश्री खेचून आणली आणि तेरावे राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्चपदी\n प्रभावी वक्ते आणि विद्वत्तेनं परिपूर्ण असलेल्याने त्यांचे बौद्धिक आणि राजकीय कसब वाखाणण्यासारखं होतं. मात्र त्यांच्याच कारकीर्दीत २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या काँग्रेस पक्षाचं सपशेल पानिपत झाल्याचं त्यांना आपल्या डोळ्यांनी बघावं लागलं त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर, काँग्रेसेतर भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावरही कुठल्याही प्रकारचा वाद किंवा मतभेद न करता प्रणव मुखर्जी यांनी आपली राष्ट्रपती पदाची पाच वर्षाची कारकीर्द निर्विविघ्नपणे पार पाडली\nप्रगाढ वाचक असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. न्यूयाॅर्कमधून प्रकाशित होणाऱ्या ‘यूरो मनी’ या नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १९८४ साली प्रणव मुखर्जी यांना जगातील सर्वोत्तम पाच अर्थमंत्र्यांच्या नामावलीत स्थान देण्यात आले होते. राष्ट्रपती पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही ते समाजकार्यासाठी सक्रिय होते. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून त्यांना विशेष अतिथी म्हणून हजर राहण्यासाठी निमंत्रण आलं. त्यावेळी निमंत्रण स्वीकारु नये म्हणून त्यांच्या पक्षाच्या आणि समविचारी पक्षाच्या कित्येक नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र\nप्रणव मुखर्जी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचा परिचय देत सर्वांचा विरोध झुगारून रा. स्व. संघाचे निमंत्रण स्वीकारले आणि तेथील कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली राष्ट्रीय ऐक्याची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली.\nअतिशय शांत, संयमी स्वभावाचे प्रणव मुखर्जी यांना बागकाम करण्याची तसेच शास्त्रीय अन् सुगम संगीत ऐकण्याचीही आवड होती. अभिरूचीसंपन्न असलेले प्रणव मुखर्जी कला आणि संस्कृतीचे भोक्ते होते. त्यांना विद्यार्थी जीवनापासून लिखाणाची आणि वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्या कडे भारतातील तसेच जगातील गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांचा संचय उपलब्ध होता.\nअसे हे अत्यंत सभ्य आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व दिनांक ३१ आँगस्ट २०२० रोजी या नश्वर जगाचा निरोप घेत काळाच्या पडद्याआड झाले त्यांना ‘चपराक’ परिवारातर्फे विनम्र आदरांजली\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nFeatured, दखलपात्र, व्हायरलChaprak, vinod-panchbhai, प्रणव मुखर्जी\nशिंदेसर गेले आणि भीमाशंकर राहिलं\n6 Thoughts to “अजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी”\nउच्चविभूषित व्यक्तिमत्वाला आज आपण मुकलो आहोत…प्रभावी व्यक्तिमत्व .,…भावपूर्ण श्रद्धांजली .. प्रज्ञा करंदीकर बंगलूरु\nएका आदर्श नेत्यांचा तितकाच संघर्षमय व यशस्वी पट, भावपूर्ण श्रद्धांजली\nमाजी.महामहिम श्री प्रणव मुखर्जी ह्यांंची माहीत नसलेले चरित्र सर्वांना सांगितले आहे. त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला.\nसुंदर. अभ्यासपूर्ण लेख आणि उत्तम मांडणी.\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-boyfriend-anand-ahuja-reacts-on-sonam-kapoor-photos-in-cannes-5605203-PHO.html", "date_download": "2022-09-28T09:47:51Z", "digest": "sha1:ITFNEWIC47EPECP5OSP6TGVQWMYACWJ3", "length": 3736, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सोनमच्या बॉयफ्रेंडने जाहीर केले प्रेम, 'कान'मधील एका फोटोवर फिदा झाला आनंद | boyfriend Anand ahuja reacts on sonam kapoor photos in cannes - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोनमच्या बॉयफ्रेंडने जाहीर केले प्रेम, 'कान'मधील एका फोटोवर फिदा झाला आनंद\nमुंबई - सोनम कपूर तिच्या स्टाईलचा जलवा कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये उधळत आहे. तिचे विविध लुक पाहुन तिचे चाहते खूश झाले आहेत त्यात तिचा तथाकथित बॉयफ्रेंड आनंद अहुजाचाही समावेश आहे.\nसोनम कपूरची बहीण रिहाने सोनमचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोत सोनम गाडीत बसलेली दिसून येत आहे. रिहाने या फोटोसोबत 'I Love this picture' असे कॅप्शन दिले आहे. तर याच फोटोवर आनंदने 'looveeee' असे कमेंट केले आहे.\nएवढेच नाही, सोनमचा एक फोटो आनंदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्या फोटोला सोनमने अनेक हार्ट इमोजी कमेंटमध्ये दिले आहेत.\nआतापर्यंत सोनमने अथवा आनंदने त्यांच्या नात्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. विशेष म्हणजे नीरजा चित्रपटासाठी सोनमला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला तेव्हा आनंदही तिच्यासोबत उपस्थित होता.\nपुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, कोण आहे आनंद अहुजा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-divyamarathi-news-on-midterm-election-in-maharashtra-5606302-PHO.html", "date_download": "2022-09-28T10:18:41Z", "digest": "sha1:6P72OWRPPPXZRCIMWSP5QTNPNE4EGCZH", "length": 10069, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "DvM विशेष: मध्यावधीसाठी सत्ताधारीच जाेशात, विराेधक मात्र ‘काेमा’त; काँग्रेसमध्ये सामसूम | divyamarathi news on midterm election in maharashtra - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nDvM विशेष: मध्यावधीसाठी सत्ताधारीच जाेशात, विराेधक मात्र ‘काेमा’त; काँग्रेसमध्ये सामसूम\nपाऊसपाण्याचा अंदाज घेऊन भाजपची निवडणूक तयारी, खासगी यंत्रणेमार्फत महाराष्ट्रात सर्व्हे सुरू\nमुंबई (संजय परब)- मित्रपक्ष शिवसेनेच्या ‘उपद्रवा’मुळे त्रस्त असलेल्या भाजपने वेळ पडल्यास विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याची जय्यत तयारी सुरू केली अाहे. भाजपने २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली अाहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी एजन्सीच्या मार्फत देशभर चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.\nत्याच धर्तीवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही एक खासगी एजन्सीमार्फत राज्यात सर्व्हे केला जात अाहे. या दोन्ही सर्व्हेंचा आधार घेऊन व यंदाच्या पावसाळ्यात पाऊसपाणी चांगला झाल्यास गुजरात विधानसभा निवडणुकीबराेबरच महाराष्ट्रातही ‘बार’ उडवून देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा राज्यात पाऊस चांगला झाल्यास खरीप हंगाम चांगला होईल अाणि पुढील तीन महिने शेतकऱ्यांमध्ये सरकारविराेधात राेषही फारसा जाणवणार नाही, असे भाजपचे अाडाखे अाहेत.\nसत्तेत असूनही भाजपला अडचणीत अाणण्याची एकही संधी न साेडणाऱ्या शिवसेनेची संगत भाजपला नकाे अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी व पक्षाध्यक्ष अमित शहाही महाराष्ट्रात स्वबळावरच सत्ता हवी अाहे. सध्या देशभर भाजपला अनुकूल वातावरण असल्यामुळे ते शक्यही हाेईल, अशी अपेक्षा असल्याने भाजपने राज्यात मध्यावधीची तयारी सुरू केली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. राज्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या लाेकसभा ते महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच निवडणुकांत भाजपला भरघाेस यश मिळालेले अाहे. ज्या पालिकांत बाेटावर मोजण्याइतपत नगरसेवक हाेते तिथे चक्क महापाैरपद मिळवण्यापर्यंत भाजपने यश मिळवले अाहे. हीच ‘लाट’ कॅश करण्याची तयारी भाजपकडून केली जात अाहे.\nतसेच मुख्यमंत्र्यांपासून ते अामदारांपर्यंत सर्वांनाच जनतेत जाऊन फीडबॅक घेण्याचे अादेश अाहेत. त्याचा एक भाग असलेली संवादयात्रा बुधवारपासून सुरू हाेत अाहे. शिवसेनेसह सर्वच विराेधी पक्ष कर्जमाफीसाठी अाग्रही असताना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भाजप सरकार काय काय करत अाहे, हे संवाद यात्रेतून भाजपचे नेते शेतकऱ्यांना सांगणार अाहेत.\nभाजपकडून देशभर पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सुरू आहे. अमित शहा सर्व राज्यांच्या दाैऱ्यावर जात अाहेत. महाराष्ट्रातही ते येतील. त्यावेळी पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.\nसर्व्हेसाठी गावात पगारी व्यक्ती\nज्या ठिकाणी भाजपचे खासदार किंवा आमदार नाहीत, अशा जागांचा सर्व्हे खासगी यंत्रणेमार्फत सुरू करण्यात अाला अाहे. यासाठी संबंधित मतदारसंघातील प्रत्येक गावात एक पगारी माणूस नियुक्त केला असून त्याला महिन्याला २५ हजार पगार देण्यात आला आहे. ही व्यक्ती महिनाभर त्या गावात राहून प्रत्येक घराचा सर्व्हे करत अाहे. यात संबंधित व्यक्तीची आर्थिक, सामाजिक माहिती तर घेईलच, पण राजकीय कलही जाणून घेईल. जूनच्या महिन्यात अमित शहा महाराष्ट्रात येत आहे. ते या सर्व्हेचे निष्कर्ष घेऊन पुढील रणनीती ठरवणार अाहेत.\nसरकारचे निर्णय जनतेत पाेहाेचवण्याची धडपड\n१९९५ मध्ये शिवसेना- भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकोपयोगी बऱ्यापैकी चांगली कामे झाली. पण, जनतेपर्यंत ती पोहोचली नव्हती. त्याचबरोबर लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा कामे करूनही लोकांशी तुटलेला संपर्क अाणि एकाच वेळी दोन्ही निवडणुका घेण्याच्या निर्णयाने युतीला फटका बसला अाणि केंद्राबरोबरच राज्यातही सत्ता गमावण्याची वेळ आली. या वेळी तसे होऊ नये म्हणून भाजप विशेष काळजी घेत आहे.\nपुढील स्‍लाइडवर वाचा, शिवसेनेनेही थाेपटले दंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2020/12/blog-post.html", "date_download": "2022-09-28T10:09:16Z", "digest": "sha1:7XYNPMAHRNDARNRTNVFEGFGXVU3QXION", "length": 7832, "nlines": 153, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "हे अनय...", "raw_content": "\nराधेचा पती \"अनय\" बद्दल जरासे. राधा कृष्णाचं नातं जगाला ठाऊक आहे. ते अनयला ठाऊक नसेल असं वाटत नाही. गोकुळभर गाई गुरांच्या खोऱ्याने अखंड उडणाऱ्या धुळीच्या कणांनी ही खबर घरोघरी, जागोजागी अलवार पोचवली होतीच. कुतूहलाने मी \"राधा- अनय\" असे शोधल्यावर कुठेही दोघांचे असे एकही चित्र मला सापडले नाही. कुठल्याही कलाकाराच्या मनाला या जोडीच्या कुतूहलाचा विळखा पडून त्यांचे चित्र काढावेसे वाटले नाही, त्यांच्या प्रापंचिक आयुष्याचा वेध घ्यावासा वाटले नाही याचे नवल वाटत राहिले.\nपण अनय कसा असावा. त्याने राधेला कसे सांभाळून घेतले असावे. याचे कल्पनारंजन थांबले नाही. त्यातून स्फुरलेले हे स्फुट.....\nमी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे आले\nतू हा हात असा प्रेमाने हाती घेतलास..\nमेंदीने रंगलेली माझी पावलं\nसैरभर होत घरी परतली..\nआणि काहीही न बोलता\nमी माझी कामं उरकत असता\n\"का कान्ह्याने छळ केला माझा असा\nहजारदा बुडत, काठावर येत राहिले..\nमला एकच काम दोनदा सांगावं लागे,\nतेव्हा घरातल्यांचा रोष अंगावर घेऊन\nआणलंस कुठून इतकं शहाणपण\nआणि वाहिलीस संसाराची धुरा एकट्याने नेटाने\nहा असा हात हातात घेऊन,\nकाय न्याहाळत असतोस सांग ना मला\nहातावर ठळकपणे फक्त तुझी रेघ आहे\nकुठलीच सावळी रेघ नाही\nहे पाहून आनंदी होतोस की\nकाय पाहतोस सांग ना जरा,\nआणि थोपटत राहिलास मला\nतो परतून येणारच नाही, ह्यावर तुझा\nकसा वाटून घेतला हा मोठेपणा\nसंसार पार करतेय खरी\nपण मनाची सारी गुजे यमुनामाईच्या\nपोटात खोल दडवून टाकलीत मी कधीही\nआणि आज तीच कशी\nवाहू लागली आहे पहा\nतू हात निरखत असताना...\nप्रत्येक श्वासाशी होणारा हा झगडा\nआता सोसवत नाही रे...\nराधेनंही सांभाळून घेतलं असावं. मन सैरभैर असताना शरीराचा आणि मनाचा तोल तिनंही सांभाळला असावाच. मौनातूनच झालं असावं तिचं आणि अनयचं हे संभाषण, ह्या वाटाघाटी एकमेकांचं अपुरेपण पूर्ण करण्याचं सामर्थ्यही मौनानीच दिलं असावं.\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/it-is-necessary-to-increase-the-number-of-meritorious-teacher-awards-dr-bharti-pawar", "date_download": "2022-09-28T09:21:24Z", "digest": "sha1:IYE2DK7CLIPAIPEOHLIVYRRY3DS36KH2", "length": 10753, "nlines": 84, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "It is necessary to increase the number of meritorious teacher awards - Dr. Bharti Pawar", "raw_content": "\nगुणवंत शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे - डॉ.पवार\nजिल्ह्यातील शिक्षकांनी पोटच्या मुलांपेक्षाही आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची काळजी घेत करोना काळात हेल्थ वॉरियर यांच्या बरोबरीने काम केले आहे.त्यामुळे अशा शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जावी,याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे (Education Department of Zilla Parishad Nashik ) दरवर्षी दिल्या जाणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांच्या ( Teachers Award )संख्येत वाढ करण्यात यावी,अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar)व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of Legislative Assembly Narahari Jhirwal)यांनी केली.\nजिल्हा परिषदेतर्फे सन 2020-21 व 2021-22 या दोन्ही शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील प.सा.नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.\nअध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या,शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जनजागृती करावी.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करावे,असे सांगत नाशिक जिल्ह्यातील शाळांसाठी शाळा व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने ४० कोटी रुपयांच्या सीएसआर निधी मिळवला याबद्दल कौतुक केले.शिक्षकांना शाळाबाह्य कामे जास्त प्रमाणात असतात. पण हे सर्व सांभाळून शिक्षक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळाले तर, त्यांचा सर्वांगिण विकास होतो. काळासोबत हिंदी व इंग्रजी भाषाही त्यांना शिकवली तर जगात भारताचे नाव अधिक उंचावेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nविधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आपल्या खास शैलित भाषण केले. शिक्षकांच्या बदल्यांविषयी त्यांनी ‘अवघड’ क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली. गुरुविना ज्ञान नाही. त्यामुळे शिक्षकांना आम्ही काय शिकवणार. इतर ठिकाणी हातवारे करुन आम्ही काही बोलू शकतो, पण शिक्षकांसमोर बोलण्याची आवश्यकता नाही.करोना काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केले. संपूर्ण जिल्ह्याचा विस्तार बघता आदर्श शिक्षक पुरस्कारांची संख्या ही देखील वाढवण्यात यावी असे सांगितले.\nनवीन शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविड काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही, असे सांगत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा,यासाठी बँड पथक, गीत मंच स्थापन करण्यात आला आहे.पुढील काळात जिल्हा परिषद शाळांतील उत्कृष्ठ खेळाडूंची माहिती घेऊन त्यांच्यासाठी बाह्य प्रशिक्षकांकडून खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.\nयावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा पवार,शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी मच्छिन्द्र कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्यासह शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सेवकांनी परिश्रम घेतले.\nया शिक्षकांचा झाला सन्मान\nशशिकांत काशिनाथ शिंदे, मंजुषा बबन लोखंडे, स्वाती केशव शेवाळे, नितीन कौतिक देवरे, कैलास यादव शिंदे, देविदास मिला मोरे, सर्जेराव रावजी देसले, संदिप कडू हिरे, जयंत रामचंद्र जाधव, निलेश नारायणराव शितोळे, प्रमोद वसंत अहिरे, विजय तुकाराम निरगुडे, हरेराम मोहन गायकवाड, रविंद्र गंगाराम लहारे, संदिप जगन्नाथ वारुळे\nदिनेश रघुनाथ सोनवणे, हेमंत शांताराम बधान, वृषाली भिला देसले, जयदीप नामदेव गायकवाड, जयवंत हरिश्चंद्र पवार, माधुरी केवलराम पाटील, सुनील त्रिंबक पवार, नलिनी बन्सीलाल आहिरे, चेतन दत्तात्रय अहिरराव, राजेंद्र नारायण पाटील, देवदत्त हरी चौधरी, ज्योती रामनाथ कदम, मोतीराम भगवान भोये, अनिल रमेश महाजन, उज्वला अरुण सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/bappas-immersion-procession-lasted-for-20-hours-in-jalgaon", "date_download": "2022-09-28T10:53:52Z", "digest": "sha1:EZSFF7K2AWOYTVOKLVP5TCP762GOEE7N", "length": 4695, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Bappa's immersion procession lasted for 20 hours in Jalgaon", "raw_content": "\nजळगावात 20 तास चालली बाप्पाची विसर्जन मिरवणूक\nपहाटे 7.30 वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन\nआपल्या लाडक्या बाप्पाला (Beloved Bappa) शुक्रवारी मोठ्या जल्लोषात व भक्तीमय वातावरणात (Farewell in a devotional atmosphere) निरोप दिला. शहरातून निघालेली सार्वजनिक मंडळांची मिरवणुक (Procession of public circles) तब्बल 20 तास सुरु होती. शनिवारी सकाळी 7.30 वाजता शेवटच्या मंडळाकडून गणरायाचे विसर्जन (Ganaraya's immersion) करण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे शांततेत विसर्जन झाले.\nभक्तांना वर्षभर आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी मोठ्या जल्लोषपुर्ण व भक्तीमय वातावरणात निरोप दिला. सार्वजनिक महामंडळातर्फे शहरातून भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता महानगरपालिकेपासून मानाच्या गणपतीची महाआरती करुन मिरवणुकीला सुरुवात झाली. दरम्यान, तब्बल 20 तासा सुरु असलेली मिरवणुक सकाळी 7.30 वाजेपर्यंत सुरु होती. सकाळी शहरातील चिंतामणी मोरया मित्र मंडळातर्फे शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.\n179 सार्वजनिक मंडळांकडून विसर्जन\nअनंत चुतर्थीला जिल्ह्यात सर्वत्र लाडक्या बाप्पाचे शांततेत विसर्जन झाले. यावेळी शहरातील 179 सार्वजनिक मंडळांकडून गणरायाचे विसर्जन करीत बाप्पाला मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप दिला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/telangana-agricultural-policy-dashrath-sawant-statement-akole", "date_download": "2022-09-28T10:18:27Z", "digest": "sha1:IDHS2ZPHMCKLWYDDME6NSNXDUFYOR3W3", "length": 8913, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तेलंगणाच्या धर्तीवर कृषी धोरण महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी राबवावे - सावंत", "raw_content": "\nतेलंगणाच्या धर्तीवर कृषी धोरण महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी राबवावे - सावंत\nतेलंगणा राज्याने अत्यंत कमी कालावधीत मोठा विकास साधला आहे. यामध्ये विशेष करुन शेतकर्‍यांसाठीच्या योजना व कृषी धोरण महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यांनी राबवाव्यात असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले. तर तेलंगणा राज्याच्या विकासाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना जाते असे ही ते म्हणाले.\nतेलंगना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांना तेलंगणाचे कृषी विकास धोरण व शेतकरी कल्याण योजनांचा अभ्यास व मार्गदर्शन दौर्‍यासाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते सावंत अकोले येथे आल्यानंतर त्यांचा तालुक्याच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे होते. यावेळी परभणीचे माणिकराव कदम, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, बी. जे. देशमुख, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख, बाजीराव दराडे, अरुण रुपवते, सुरेश खांडगे, प्रा. सहदेव चौधरी, माधव तिटमे, बाळासाहेब वडजे, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, सुरेश गडाख, प्रकाश नवले, राजेन्द्र डावरे, वकील के. बी. हांडे, रावसाहेब वाकचौरे आदी उपस्थीत होते.\nश्री. सावंत आपले तेलंगणा दौर्‍याचे अनुभव कथन करताना पुढे म्हणाले, तेलंगणाच्या भुमिवर चंद्रशेखर राव यांच्या रूपाने शेतकर्‍यांसाठी देवदूत च अवतरला असून शेतकर्‍यांना हंगाम पुर्व 10 हजार रुपये दिले जातात तर विज बिल पुर्ण माफ आहे. पाण्यावर कुठला ही कर नाही. शेतकर्‍यांचे पुर्ण कर्ज माफ केले असून आधुनिक शेती शेतकरी करतोय. अत्यंत कमी कालावधीत या राज्याने प्रगती साधली असून कृषी च्या योजना अत्यंत प्रभावी पणे राबविल्या जात असून याचे अनुकरण महाराष्ट्र सरकारने करावे. नव्हे देशातील इतर राज्यांनी ही करावे. पाणी आडविण्याचे काम ही मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले. शेती वरच सर्व जग चालतय तेव्हा शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. शेतीवर या राज्याच्या मुख्यमंत्री यांची निष्ठा असल्यानेच हे सर्व होऊ शकले, असेही सांगत सावंत शेवटी म्हणाले की आपल्या भागातील तरूणांनी तेलंगाणाची शेती आणि राज्याचा इतर क्षेत्रातला विकास पहायला जावे, असेही ते म्हणाले.\nमाजी मंत्री मधुकरराव पिचड अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सावंत यांच्या सारख्या शेतकरी नेत्याची या अभ्यासासाठी निवड होते ही आपल्या अकोल्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. ज्यांनी आपले संपूर्ण जिवन शेतकर्‍यांसाठी समर्पीत केले. त्यांनी अकोल्याच्या चळवळीत आंदोलनात अग्रभागी रहात विधायक कामासाठी सर्वांना एकत्र केले. भंडारदरा पाण्यासाठी लढा उभारला.हक्काचं पाणी मिळवून दिले त्या आंदोलनात आपण ही सहभागी झालो. आज काही लोकांमुळे फेर वाटपाची चर्चा करीत आहे ते त्यांनी करवून दाखवावे, असेही पिचड यावेळी म्हणाले.\nयावेळी निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख यांनी प्रारंभी प्रस्तावना केली. तर सूत्रसंचालन शिवाजीराव नेहे यांनी केले. आभार सुरेशराव खांडगे यांनी मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-may-2018/", "date_download": "2022-09-28T09:07:16Z", "digest": "sha1:KWAWJATLDJMEDO6JFFWDYDON6UCIF4DM", "length": 12439, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 25 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nनेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूटे दोन दिवसांच्या भारताच्या दौर्यावर आहेत.\nएस.डी. मूर्ति यांना दक्षिण सूडान मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nमहेंद्र सिंग कन्याल यांना सूरीनाम गणराज्‍य मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nभारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यास सुर्य किरण-XIII पिथौरागड येथे आयोजित केला जाईल.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि डेन्मार्कच्या दरम्यान खाद्यान्न सुरक्षा आणि सहकार कराराला मान्यता दिली आहे.\nइंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (आयएमडी) च्या वार्षिक रँकिंगमध्ये भारत स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने 44 व्या क्रमांकावर आहे.\nजागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या अनुसार, नेपाळ ट्रोमामा को समाप्त करणारा दक्षिण-पूर्व एशियामध्ये पहिला देश ठरला आहे.\nभारतीय ई-लॉजिस्टिक्स कंपनी कोगोपोर्ट ने घोषणा केली आहे की, ते भारतीय व्यापाऱ्यांना युरोपियन बाजारपेठेला जोडण्यास सक्षम करण्यासाठी जगातील पहिले डिजिटल फ्रेट कॉरिडॉर स्थापन करेल.\nजानेवारी 2019 मध्ये इलाहाबादमध्ये ‘अर्ध कुंभ’ चालू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.\nसुप्रसिद्ध गुजराती लेखक विनोद भट्ट यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/political-news/cm-eknath-shinde-group-mla-sanjay-gaikwad-warning-thackeray-group", "date_download": "2022-09-28T09:34:01Z", "digest": "sha1:F5KLXEVDWFCL7SFPSDM3S5LEOSSCF2QU", "length": 6070, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "CM Eknath Shinde Group MLA Sanjay Gaikwad warning thackeray group “अगर इसके बाद कूच भानगड करने का प्रयास किया तो...”; शिंदे गटातील आमदाराची ठाकरे गटाला धमकी", "raw_content": "\n“अगर इसके बाद कूच भानगड करने का प्रयास किया तो...”; शिंदे गटातील आमदाराची ठाकरे गटाला धमकी\nपण धमकी पेक्षा त्यांच्या हिंदी जास्त चर्चा\nशिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे.\nत्यात आता शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडत असल्याचं चित्रही समोर आले आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. मात्र, धमकी देताना त्यांनी ज्या हिंदी शब्दांचा वापर केलाय त्याचीच जास्त चर्चा आता होत आहे.\nशिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले की, 'शिवसेना (Shivsena) के लोग पातळी छोडकर बात कर रहे हैं. आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोख लिया, उनको पता नही है की, संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है. ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है. अगर वो खवल जाते तो किसीके बाप को बाप समजते नही. अगर इसके बाद इन्होंने कूच भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारे जायेगे. वो तो सौभाग्य है की पुलिस बीच मे थी.' अशा हिंदी भाषेत गायकवाड यांनी आपल्या शैलीत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.\nबुलढाण्यात नेमकं काय घडलं\nएकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बुलडाण्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या नियुक्त्या बुलडाण्यात करण्यात आल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना कार्यक्रमाता घुसळ्याचे सांगितले जात आहे. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2022/03/blog-post_2.html", "date_download": "2022-09-28T10:20:46Z", "digest": "sha1:NCX2XC6FTNX4Z5CQCHUQLEFRF7ERT5LM", "length": 11780, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे.\nकेंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे.\nकेंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे.\nमराठी भाषा दिनानिमित्त जयंत येलुलकरांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार\nअहमदनगर ः सुमारे नऊ वर्षांपूर्वीच राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा लिखित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी साहित्य अकादमीने एकमताने मराठी भाषेला हा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. मात्र अद्यापही केंद्राने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.\nमराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी काळे म्हणाले की, आजवर तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया या भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळाला पाहिजे. भाषा ही माणसाला माणसाच्या जवळ आणते. मराठीमध्ये दर्जेदार साहित्य, काव्य यांची निर्मिती आजवर झाली असून मानवी मनाला अभिव्यक्त होण्यासाठी संपूर्ण क्षमता असणारी भाषा म्हणून मराठी भाषेकडे पाहिले जाते.\nजयंत येलुलकर यांची महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल यावेळी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने सत्कार प्रा.डॉ. चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना येलुलकर म्हणाले की, मराठी भाषेला अडीच हजारांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करतो. इतर भाषांना जसा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तसा दर्जा मराठीला देखिल मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रा.डॉ. चंदनशिवे यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नाटक, संगीत, नृत्य, चित्रपट, साहित्य आदी क्षेत्रांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक क्षेत्रातील काम करणार्‍यांना यामुळे मोठा आधार शहरामध्ये मिळाला आहे.\nयावेळी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे नवनियुक्त सदस्य जयंत येलुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, जितेंद्र तोरणे, राहुल सप्रे आदींसह साहित्य, काव्य, अभिनय, नाट्य, दिग्दर्शन आदी क्षेत्रातील विविध मान्यवर काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे हरिश बारस्कर, अविनाश मुधोळ, प्रफुल्ल निमसे, अरुण घोलप, वैभव दळवी, प्रशांत शिंदे, स्नेहल भालेराव, गजानन गारुळे, अरुण वाघमोडे, निखिल वाघमोडे आदींसह सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी केले. आभार दिगंबर रोकडे यांनी मानले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/thane/water-worries-in-thane-district-cleared-by-september-rains", "date_download": "2022-09-28T10:28:02Z", "digest": "sha1:VDLPGRYTNY5RYAEMBFP47BU7FSA3PK57", "length": 3563, "nlines": 26, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "सप्टेंबरच्या पावसाने मिटवली ठाणे जिल्ह्यातील पाण्याची चिंता", "raw_content": "\nसप्टेंबरच्या पावसाने मिटवली ठाणे जिल्ह्यातील पाण्याची चिंता\nगेल्या पंधरवड्यात बदलापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात तसेच बारवी धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता\nसप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटवली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. त्यात सप्टेंबरच्या पावसाने पुन्हा भर घातल्यामुळे सध्या बारवी धरणात जवळपास ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.\nगेल्या पंधरवड्यात बदलापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात तसेच बारवी धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे बदलापुरातुन वाहणारी उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली होती.१४ व १५ सप्टेंबरला तर पावसाचे धुमशान पाहायला मिळत होते. यावेळी अवघ्या २४ तासात १०० मिमीहून अधिक पाऊस झाला होता. या पावसामुळे उल्हासनदी धोक्याच्या इशारा पातळीजवळ पोहचली होती. तर बारवी धरणातील पाण्याची पातळी वाढली वाढल्याने ११ स्वयंचलित दरवाजे उघडले जाऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता.त्यामुळे या पावसाने नागरिक धास्तावले होते. मात्र आता याच पावसाने ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटवली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Interwiki_conflict", "date_download": "2022-09-28T10:45:02Z", "digest": "sha1:BEFQSLJ6HHJE6QQC5SUVV4MS3QX54AGI", "length": 3475, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Interwiki conflict - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१४ रोजी ००:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2020/05/blog-post_76.html", "date_download": "2022-09-28T10:34:09Z", "digest": "sha1:KFBRFADMWWCX5TVMIRX33SWEYMQMRTGH", "length": 56894, "nlines": 354, "source_domain": "www.krushinews.com", "title": "शेतकऱ्यांचे काही मित्र किटक", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nमुख्यपृष्ठमित्र किटकशेतकऱ्यांचे काही मित्र किटक\nशेतकऱ्यांचे काही मित्र किटक\nDipali Sonawane सप्टेंबर १२, २०२०\nजैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक-\nअ) परोपजीवी कीटक -\nहे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे.\nया परोपजीवी कीटकाच्या अनेक प्रजाती नुकसानकारक किडींचे जैविक नियंत्रण करताना आढळतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही प्रजाती जैविक नियंत्रणातील एक मुख्य उदाहरण आहे. या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो.\nप्रसारण मात्रा - एका ट्रायकोकार्डवर सुमारे 20 हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्डसचे पाच ते 10 प्रति हेक्टर या प्रमाणात तर प्रौढांचे 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने चार ते पाच प्रसारणे करावीत.\nया परोपजीवी कीटकांचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंड अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो. या परोपजीवी कीटकाची चिलोनस ब्लॅकबर्नी ही प्रजाती परिणामकारक आहे.\nप्रसारण मात्रा - 50 हजार ममीज प्रति हेक्टर.\nप्रसारण- गरजेनुसार तीन ते चार प्रसारणे करावीत.\nहे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत.\nप्रसारण - नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच त्यांचे प्रसारण करावे.\nहे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर परजीवीकरण करतात. या मित्रकीटकांमुळे पायरिलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.\nप्रसारण - 50 हजार अंडी किंवा 5000 कोष प्रति हेक्टर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.\nभाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा (घाटे अळी किंवा बोंड अळी) आदींच्या नियंत्रणासाठी या कीटकांचा उपयोग होतो.\nप्रसारण - 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर\nकापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो.\nप्रसारण - 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर\nहे मित्रकीटक बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.\nप्रसारण - 5000 अळ्या प्रति हेक्टर. गरजेनुसार चार ते पाच वेळा प्रसारणे करावीत.\nहे परोपजीवी कीटक सध्या जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे उदाहरण आहे. कपाशीमध्ये सन 2007 पासून मोठ्या प्रमाणात उपद्रव करून नुकसान करणाऱ्या पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात या कीटकांचा मुख्य सहभाग होता.\nहे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो.\n1) लेडी बर्ड बीटल\n(ढाल किडे) हे परभक्षी कीटक बहुतांश पिकांवरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांवर हे मित्रकीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.\nप्रसारण - 2500 प्रति हेक्टर\n2) ग्रीन लेस विंग\nअर्थात क्रायसोपर्ला (हिरवा जाळीदार पतंग) - या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले किडी यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.\nप्रसारण - 5000 अंडी प्रति हेक्टर किंवा 10 हजार अळ्या प्रति हेक्टर\nहे मित्र कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.\n4) डिफा (कोनोबाथ्रा) एफिडीव्होरा\nहे कीटक जैविक नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी 300 पेक्षा जास्त मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा तीन ते पाच दिवसांत संपवते.\nप्रसारण - लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येताच 50 कोष प्रति गुंठा किंवा 1000 अळ्या प्रति हेक्टर सोडाव्यात.\n5) परभक्षी कोळी (एम्ब्लीसियस)\nहे कीटक भाजीपाला, फुलझाडे व पॉलिहाऊसमधील पिकांवर नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.\nया परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रसशोषक किडीला फस्त करतात. या कीटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे कीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.\nद्वारा पोस्ट केलेले Dipali Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nमहामार्ग पोलीस विभागाकडून अपघात टाळण्याकरिता जनजागृती\nमत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञान काय आहे\nशेतकऱ्यांचे काही मित्र किटक\nEPN (ई .पी.एन.) सुत्रकृमी काय आहे याची माहिती\nचांदवडच्या पर्वत रंगानी पांघरला हिरवा शालु\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/bjps-farmers-dialogue-campaign-devendra-fadnavis-harshly-criticizes-thackeray-government-nrvk-69164/", "date_download": "2022-09-28T09:13:53Z", "digest": "sha1:QIAJKO2ZLIELOX2T73NTHLTLWSEWUKY6", "length": 12971, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कृषी कायद्यावरुन राजकारण | भाजपचे शेतकरी संवाद अभियान; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टिका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nशिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्या एकनाथ शिंदेंच्या पाठिशी\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nसनी कौशलच्या वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशलने दिल्या शुभेच्छा\nPFI नंतर RSSवर बंदी घाला, काँग्रेस खासदार के. सुरेश यांची मागणी\nफोर्ब्सने घेतली मराठमोळ्या ‘पल्याड’ चित्रपटाची दखल\n‘कोड नेम तिरंगा’चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’चा ट्रेलर झाला रिलीज\nपंतप्रधान मोदींनी दिला लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा\nलालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टाने दिली परवानगी\nकृषी कायद्यावरुन राजकारणभाजपचे शेतकरी संवाद अभियान; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टिका\nपुणे : “शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nभाजपने राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसेच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचे महत्व पटवून देण्यासाठी पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.\nफडणवीस म्हणाले की, “मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागता येणार आहे, हे या कायद्यात आहे. हमीभाव (एमएसपी) कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त होणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटे सांगत आहेत”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.\n“शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असो वा सुल्तानी, मोदी सरकार कायम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे. आमचे सरकार असतानाही (फडणवीस सरकार) आम्ही कायम शेतकरी हिताची भूमिका घेतली. मात्र, ठाकरे सरकारला शेतकऱ्यांना काही देणे घेणे नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठ्या उत्साहात त्यांना मदतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात सरकारने मदत दिली नाही अशी टिका त्यांनी केली.\nफडणवीस म्हणाले की, “राज्य सरकरने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने नियम बदलल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळत नाही. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, तेव्हा २५ हजारी हेक्टरी द्या असे म्हटले होते. मात्र, देण्याची वेळ आली तेव्हा ८ हजार दिले, ही दुट्टपीपणाची भूमिका आहे”, असे फडणवीस म्हणाले.\nदेशात कृषी कायद्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. कृषी विधेयकाविरोधात आंदोलन केले जात आहे. या मुद्द्याचं फक्त राजकारण करण्यासाठी फक्त जाणूनबुजून विरोध केला जात आहे, असे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हणाले.\n२०२१ मध्ये निवडणुकांची रणधुमाळी; महाविकासआघाडी Vs भाजप-मनसे-MIM असा सामना\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/gst-company-owner-arrested/", "date_download": "2022-09-28T10:47:17Z", "digest": "sha1:QB7OSXCK66AOT6PAQGNLJH27EWMPHL53", "length": 12830, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "GST : जीएसटी विभागाच्या कारवाईत 161 कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक | Solapur City News", "raw_content": "\nGST : जीएसटी विभागाच्या कारवाईत 161 कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक\nमुंबई GST – महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडून बोगस बिलाद्वारे शासनाच्या महसूल बुडविणाऱ्या विरोधात मोहीम सुरू आहे. याअंतर्गत 161 कोटी रूपयांच्या खोट्या बिलांद्वारे 29.01 कोटी रूपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल बुडविणाऱ्या रामचंद्र प्रधान यास अटक करण्यात आली आहे.\nGST मे. सनशाईन ट्रेडर्स या कंपनीवर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सदर व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून मालाची वास्तविक खरेदी न करता 69.99 कोटी रूपयांच्या केवळ खोट्या बिलाद्वारे 12.59 कोटी रूपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल बुडविला आहे. तसेच, मालाची वास्तविक विक्री न करता रू 91.25 कोटी रूपयांच्या केवळ खोट्या बिलांद्वारे 16.42 कोटी रूपयांची चुकीची कर वजावट निर्गमित करून शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले आहे.\nहे वाचा – दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री\nGST महानगर दंडाधिकाऱ्यांनी निराकार रामचंद्र प्रधान यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. GST ही कारवाई राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त अन्वेषण- अ, मुंबई, राजेंद्र टिळेकर, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त नामदेव मानकर, संजय शेटे व अनिल पांढरे यांनी केली.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nRain : दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री\nकाशी पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री 1008 डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजीं यांची मनिष देशमुख यांनी घेतले आशीर्वाद\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/social-responsibilities/", "date_download": "2022-09-28T10:09:01Z", "digest": "sha1:XURTJVINM3ZWTBWAVTA6A7YIWFSVYFPX", "length": 4882, "nlines": 180, "source_domain": "mr.horsent.com", "title": " सामाजिक जबाबदाऱ्या - Horsent Technology Co., Ltd.", "raw_content": "\nपुरवठा साखळी, उत्पादनापासून ते उत्पादन ऊर्जा वापरापर्यंत, हॉर्सेंट पर्यावरणीय धोरण आणि टिकाऊपणावर विश्वास ठेवतो आणि चालवतो.आमचा ग्रह वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टचस्क्रीन मॉनिटरचा वीज वापर कमी करण्यासाठी स्ट्राइक करतो.\nहॉर्सेंट आमच्या सदस्यांच्या आरोग्याची, व्यक्तिमत्त्वाची आणि विकासाची काळजी घेतो.फरक आम्हाला एक चांगली कंपनी बनवतात.\nआपले जीवन स्मार्ट बनवा\nइंटेलिजेंट टचस्क्रीनद्वारे आपले जीवन बदला आणि सुधारा:\nवेगवान, प्रामाणिक आणि स्मार्ट.\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/ncp-leader-eknath-khadse-has-tount-former-cm-devendra-fadnavis-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:27:49Z", "digest": "sha1:42MG6OAUDVZPHK55FLTLZRIDMQDYDMXI", "length": 9079, "nlines": 131, "source_domain": "lokrashtra.com", "title": "ncp leader eknath khadse has tount former cm devendra fadnavis - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\n‘मी पुन्हा येईन’ वरून एकनाथ खडसेंच्या देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळ्या, वाचा काय म्हणाले एकनाथ खडसे\nजळगावउत्तर महाराष्ट्र आणि खान्देशब्रेकिंग न्यूज\n‘मी पुन्हा येईन’ वरून एकनाथ खडसेंच्या देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळ्या, वाचा काय म्हणाले एकनाथ खडसे\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत त्यांनी भाजपा अन्‌ देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.\nजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. आगामी दिवसात जयंत पाटील संवाद यात्रेसाठी जळगावमध्ये जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.\nएकनाथ खडसे यांनी या बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवला. आता राज्यातील राजकारण बदलत आहे. हे सरकार पडणार, असे विरोधकांना कितीही वाटत असले तरी तसे होणार नाही. हे सरकार टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकारची पाच वर्षे अशीच निघून जाणार आहेत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.\nतसेच भाजपाला पुन्हा येईन, पुन्हा येईन असे म्हणत बसावे लागणार असल्याचचे सांगत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा येईन म्हणणाऱ्यांच्या अहमपणामुळेच राज्यातील भाजपाची सत्ता गेल्याचा दावा देखील खडसे यांनी या बैठकीत केला आहे.\nखडसे पुढे म्हणाले की, कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष असते. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा होईल, यादृष्टीनने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा, टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकहे लक्ष देण्याची गरज नाही, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले.\nअर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला बदनामीचा खटला\nकेंद्राने राज्याला येणाऱ्या जीएसटीचे २३ हजार कोटी थकविले – सुप्रिया सुळे\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B2", "date_download": "2022-09-28T08:39:19Z", "digest": "sha1:EX7RYIAZKWCI5M6LKYZ4UK454GIEHY2W", "length": 6208, "nlines": 214, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nवर्ग:इ.स. १५९३ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nवर्ग:इ.स. १६३१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hy:Մումթազ Մահալ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: uk:Мумтаз-Махал\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: th:มัมทัส มาฮาล\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: ml:മുംതാസ് മഹൽ\nसांगकाम्याने काढले: bs:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: pl:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: bs:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: arz:ممتاز محل\nसांगकाम्याने वाढविले: tr:Mümtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: ms:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: id:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने बदलले: ta:மும்தாசு மகால்\nसांगकाम्याने वाढविले: vi:Mumtaz Mahal\nसांगकाम्याने वाढविले: ur:ممتاز محل\nया पानावरील सगळा मजकूर काढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/a-drowning-person-was-supported-by-a-banana-trunk-and-saved-her-life", "date_download": "2022-09-28T08:39:16Z", "digest": "sha1:TMFNVDW6ZBUA3LULDY65NBOSCO2AFKF4", "length": 6202, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "A drowning person was supported by a banana trunk and saved her life..", "raw_content": "\nबुडत्याला केळीच्या खोडाचा आधार अन वाचले तिचे प्राण..\nकळमसरे Kalamsaray ता. अमळनेर\nएखाद्याचे नशीब बलवत्तर(Good luck) असले तर साक्षात यमराज (Yamraj in real life) देखील त्याचे काही वाकडे करू (Can't do anything) शकत नाही असाच अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील महिलेच्या (woman) बाबतीत आला. बिबट्यापासून बचाव (Protection from leopards) करण्यासाठी तापी च्या पुरात उडी (Jump into the flood of Tapi) मारली अन बुडत्याला (drowning) केळीच्या खोडाचा (Banana trunk) आधार मिळाला अन तिचे प्राण (Her life was saved.) वाचले.\nहेच ते केळीचे खोड ज्याच्या आधाराने लताबाईंनी जीव वाचवला\nकोळंबा येथील लताबाई दिलीप बाविस्कर (कोळी) ही महिला ९ रोजी सकाळी तिच्या मालकीच्या तापी नदी काठावरील शेतात शेंगा तोडायला गेली होती. साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास एक कुत्रा तिच्या दिशेने धावत येताना दिसला आणि त्याच्या मागे बिबट्या शिकार करण्यासाठी पळत होता.\nलताबाई ने हे दृश्य पाहताच ती घाबरली. बिबट्या आपल्यालाही खाईल या भितीने तिने तापी नदीत उडी मारली. तापी नदीला पूर आला होता. लताबाईला पोहता येत असल्याने ती पोहू लागली आणि तिला केळीचे खोड वाहताना दिसले. लताबाईने त्या खोडाचा आधार घेतला. चोपडा तालुक्यातून वाहत वाहत लताबाई अमळनेर शिवारात आली.\nपाडळसरे धरण ओसंडून वाहत असल्याने त्याच्यावरून नदी पार करून निम शिवारात नदी काठाला लटकली मात्र ती गळीतगात्र झाल्याने ती केळीच्या खोडाला धरून तशीच रात्रभर काठावर लटकून होती. १० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास निम मांजरोद दरम्यान नाव चालवणारे शंकर कोळी नदीवर आले असताना त्यांना एक महिला काठावर लटकलेल्या अवस्थेत दिसली.\nसुदैवाने लताबाई चे नातेवाईक निम गावात होते. तिकडे सोशल मीडियावरून लताबाई बेपत्ता झाल्याचा संदेश निम पर्यंत पोहचला होता. म्हणून लताबाईचा भाचा अशोक गटलू कोळी याला नदी काठावर आपली आत्या असल्याची खात्री झाली. तेथे जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने त्याने लताबाईला बाहेर काढले. तिला मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यावर डॉक्टर निखिल पाटील यांनी प्रथमोपचार केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/poet-bahinabai-chaudhary-north-maharashtra-university-a-grade-in-the-fourth-round-of-nacc-revaluation", "date_download": "2022-09-28T10:21:00Z", "digest": "sha1:WJY464NDBZPNCFMTSEOGNVN4UNZ6KSUT", "length": 12337, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University \"A\" grade in the fourth round of NACC revaluation", "raw_content": "\nGood News # कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत “अ” श्रेणी\nकवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) नॅक पुनर्मूल्यांकनाच्या (NACC revaluation) चौथ्या साखळीत (fourth round) “अ” श्रेणी (A\" grade) कायम राखली असून ३.०९ अशी एकत्रित गुणांची सरासरी (सीजीपीए) प्राप्त झाली आहे.\nकुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे गेले. दि.२३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत नॅक पिअर टीमने विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट दिली होती. आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.दिलीप चंद्रा नाथ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत इतर तीन सदस्यांचा समावेश होता. विद्यापीठाने जानेवारीत राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण परिषदेकडे (नॅक) स्वयं मूल्यांकन अहवाल सादर केल्या नंतर जून २०२२ मध्ये तो नॅकव्दारे मान्य करण्यात आला. या अहवालाच्या आधारे विद्यापीठाचे ७० टक्के मूल्यमापन यापूर्वीच झाले होते तर गुणवत्ता आधारित ३० टक्के मूल्यमापनासाठी नॅक पिअर टीम प्रत्यक्ष विद्यापीठात आली होती. या पिअर टीमने शैक्षणिक प्रशाळा, प्रशासकीय विभाग, विद्यार्थी वसतिगृह आदींना भेटी दिल्या. तसेच आजी व माजी विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. आणि या भेटी नंतर नॅककडे आपला अहवाल सादर केला होता.\nबंगळुरु येथे नॅकच्या स्थायी समितीची बैठक दिनांक ३० ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत मूल्यमापनाच्या आधारे आलेल्या मानांकनावर शिक्कामोर्तब करुन नॅकच्या संकेतस्थळावर हे मानांकन जाहीर करण्यात आले आहे.\nविद्यापीठाला ३.०९ सीजीपीए सह “अ” श्रेणी प्राप्त झाली असून यापूर्वीची “अ” श्रेणी कायम राखली आहे. २०१५ मध्ये नॅकच्या तिसऱ्या साखळीत विद्यापीठाला ३.११ सीजीपीए सह “अ” श्रेणी प्राप्त झाली होती. तर त्या पूर्वी २००९ मध्ये २.८८ सीजीपीए सह “ब” श्रेणी प्राप्त झाली होती. तर २००१ मध्ये पहिल्या नॅकला सामोरे जातांना चार स्टार प्राप्त झाले होते.\nनॅकव्दारे पुनर्मूल्यांकनात अभ्यासक्रम, अध्यापन-शिक्षण-मूल्यमापन, संशोधन-नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासन-नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य आणि सर्वोत्तम पध्दती अशी सात निकषे प्रामुख्याने तपासली जातात. अंतिम ७० टक्के मूल्यमापनात गुणात्मक निर्देशक परिणामकारकता पाहिली जाते. तर पिअर टीमव्दारे ३० टक्कयांसाठी होणाऱ्या मूल्यमापनात गुणवत्ता निेर्देशकाचे समग्र विश्लेषण असते. त्यात विद्यापीठाचे सामर्थ्य, कमतरता आणि आव्हाने यांचा समावेश असतो.\nकुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी\nनॅक पिअर टीमने विद्यापीठाच्या प्रत्यक्ष भेटीत जी निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यामध्ये विद्यापीठाच्या दूरदर्शी आणि गतिमान नेतृत्वाचे कौतुक केले आहे. नाविन्यपूर्ण आणि गरजेवर आधारित अभ्यासक्रम, आनंददायी वातावरणासह प्रदुषणमुक्त विद्यापीठ परिसर, परिक्षेत्रातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागविण्याचे सामर्थ्य, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संगणकीय सुविधा उपलब्ध, उत्तम भौतिक सुविधा आणि माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण व निष्ठावान शिक्षक, अध्ययन, अध्यापन, परिक्षा आणि प्रशासनात संगणकाचा उत्तम वापर, लवचिक आणि सर्वांचा सहभाग यामुळे संस्थेबद्दल लोकांमध्ये आपुलकीची भावना, पुरेशा क्रीडा सुविधा अशा १० मुद्यांचा ठळकपणे उल्लेख पिअर टीमने आपल्या निरीक्षण अहवालात केला आहे.\nयाशिवाय विद्यापीठाला शैक्षणिक विकासासाठी काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये रिक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात, कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना अंतर्गत वाहतूकीसाठी पुरेशा सुविधा वाढवाव्यात, परराज्य व इतर देशातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेण्यास आकर्षित करण्यासाठी प्रत्येक विद्याशाखेत प्रवेश परीक्षा असाव्यात. विद्यापीठ कॅम्पस मध्ये पदवीस्तरावरील अभ्यासक्रम वाढवावेत, आंतर विद्याशाखीय रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अधिक सुरु व्हावेत ज्यामुळे उद्योजकीय कौशल्य वाढीला लागेल, देशांतर्गत व देशाबाहेर शिक्षक आदान-प्रदान व्हावेत, विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अधिक विस्तार व्हावा, उच्च पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष अधिक मजबूत करण्यात यावा, बिगर शासकीय संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून विद्यापीठाने निधी गोळा करण्याासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/12-pistols-with-five-live-cartridges-recovered-from-the-chopada", "date_download": "2022-09-28T09:16:39Z", "digest": "sha1:52CPVRMKSPQKR3ESXWX3E5ZS6HNV42IN", "length": 6563, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "12 pistols with five live cartridges recovered from the Chopada", "raw_content": "\nचोपड्यात 12 पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त\nहरियाणातील दोघांना बसस्थानकातून अटक; चार दिवसाची पोलीस कोठडी\nयेथील बसस्थानकात हरियाणातील दोन तरुणांकडून (two youths from Haryana) 12 गावठी (12 pistols) बनावटीचे पिस्तूल व 5 जिंवत काडतुसे (five live cartridges) जप्त करण्यात आले असून.या दोघांना अटक (arrested) करण्यात आली असता न्यायलयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nसोमवारी रात्री दोघा संशयितांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांचेकडून 12 गावठी बनावटीचे पिस्तूल,5 जिंवत काडतुसे व तीन मोबाईल असा दोन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या पाच दिवसापूर्वी सातारा येथील पाच जणांकडून 6 गावठी बनावटीचे पिस्तूल ,30 जिवंत काडतूसे,4 मोबाईल फोन व फोर्ड कंपनीची एंडेवेअर मॉडेलचे चारचाकी वाहन असा चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्तची कारवाई पोलिसांनी केली होती.विशेष म्हणजे नाशिक विभागातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.\nगुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी त्यांच्या पथकाला तात्काळ घटनास्थळावर पाठवून सापळा रचला. यावेळी अमितकुमार धनपत धानिया (वय-30),शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय-32) दोन्ही राहणार भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी (हरियाणा) हे तरुण बसस्थानक परिसरात संशयितपणे फिरतांना आढळून आल्याने पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.\nगेल्या या प्रकरणी पो.ना.किरण गाडीलोहर त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुरनं.348/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 7/25 अन्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोघांना अटक करण्यात आली.दरम्यान मंगळवारी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nपोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि.अजित साळवे,संतोष चव्हाण,पो.उ.नि.घनश्याम तांबे,पो.हे.कॉ.जितेंद्र सोनवणे,दीपक वसावे,विलेश सोनवणे,प्रदीप राजपूत,सुनीलपाटील,संतोष पारधी,किरण गाडीलोहार,ज्ञानेश्वर जवागे,संदीप भोई,वेलचंद पवार,प्रमोद पवार,प्रकाश मथुरे,विजय बच्छाव,रवी पाटील,हेमंत कोळी यांच्या पथकाने केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/profiles/pandit-babanrao-haldankar-aka-shrikrishna-haldankar/?vpage=13", "date_download": "2022-09-28T09:51:38Z", "digest": "sha1:SOCYEPPIMV43Y5OHWRUKYMD3KJMOYYUK", "length": 8980, "nlines": 118, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर – profiles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nपं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर\nबंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. मा.हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत असत. हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली.\n१९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली.\nख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत असत.\nपं. बबनराव हळदणकर यांचे १८ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र\nमाझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)\nनिश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा\nनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nCategories Select Category अभिनेता अभिनेता-अभिनेत्री अभिनेते अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका गायिका गीतकार चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते निर्माते-दिग्दर्शक निवेदक-सूत्रसंचालक पटकथाकार पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकारण राजकीय लेखक लेखिका वकील वादक विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संवादिनीवादक संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र सिनेपत्रकार स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/29/10954/", "date_download": "2022-09-28T09:57:18Z", "digest": "sha1:U6TGO423GULQKMOZIHRX2F7UKIOMDTUI", "length": 19158, "nlines": 198, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*\n*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*\n*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*\n*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*\nआयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंडिया टुटेने ही बातमी दिली आहे. करोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे. बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचं पालन करत होता. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत.\nदुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे\nपरंतू संघातील सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.\n१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली होती. “युरोपात फुटबॉल लिग स्पर्धा सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या क्षणांत काही खेळाडू करोना पॉझिटीव्ह आढळले होते. ८ संघ खेळाडू आणि इतर स्टाफ मिळून १ हजारापेक्षा जास्त लोकं भारतातून युएईत आली आहेत. कोणत्याही संघासोबत हा प्रकार घडणं अत्यंत स्वभाविक आहे. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही चेन्नईतील खेळाडू व इतर सदस्यांना अहवाल पॉझिटीव्ह येणं हे दुर्दैवी आहे. परंतू परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी सर्वतोपरीने काळती घेतली जात आहे.” सुत्रांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.\n*युवा मराठा न्युजचे राजेश भांगे यांना पितृशोक*\n*तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*\nमुंबईत- एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर पुर्ण इमारतीऐवजी फक्त मजला सील होणार\nऑनलाइन शिक्षण द्या, पण अभ्यासाचे ओझे टाळा ; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\n🛑 बँक आँफ इंडियामध्ये नोकरीची संधी…. परीक्षा नाही, फक्त मुलाखत…. परीक्षा नाही, फक्त मुलाखत….\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/career/gail-bharti-2022-gail-non-executive-posts-recruitment-2022-notification-central-government-jobs-mham-744398.html", "date_download": "2022-09-28T10:28:40Z", "digest": "sha1:FSWFYPM75VQMARGQ7JNPWGRNDOEGX56P", "length": 11202, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "GAIL Bharti 2022 Gail Non Executive Posts Recruitment 2022 notification central Government Jobs mham - सेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये तब्बल 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; कोण असतील पात्र? इथे मिळेल माहिती – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nसेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये तब्बल 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; कोण असतील पात्र\nसेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये तब्बल 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; कोण असतील पात्र\nगॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 16 ऑगस्ट 2022 असणार आहे.\n57% भारतीय मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची इच्छा; अहवालातून माहिती\nनशीबानं मिळते अशी कंपनी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा\n आता एका प्रयत्नात मिळेल बँकेत नोकरी; 'या' गोष्टींचा करा अभ्यास\nराज्याच्या 'या' जिल्हा परिषदेत जॉबचा गोल्डन चान्स; पगार, पात्रतेबद्दल माहिती\nमुंबई, 10 ऑगस्ट: गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL (Gas Authority of India Limited) या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महारत्न कंपनी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GAIL Bharti 2022, Gail Non–Executive Posts Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील गैर कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 16 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विविध विभागातील गैर कार्यकारी (Non–Executive in Different Departments) एकूण जागा - 282 क्या बात है फ्रेशर्ससाठी IIT मध्ये फ्री कोर्सेस आणि Sony कंपनीत नोकरीही; हा गोल्डन चान्स सोडू नका या विभागांमध्ये नोकरीची संधी Chemical Laboratory Mechanical Telecom/Telemetry Electrical Fire & Safety Instrumentation Store & Purchase Civil Finance & Accounts Official Language Marketing Human Resource (HR) या विभागांमधील जागांसाठी ही भरती असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Ph.D. केली पण जॉब मिळत नाहीये फ्रेशर्ससाठी IIT मध्ये फ्री कोर्सेस आणि Sony कंपनीत नोकरीही; हा गोल्डन चान्स सोडू नका या विभागांमध्ये नोकरीची संधी Chemical Laboratory Mechanical Telecom/Telemetry Electrical Fire & Safety Instrumentation Store & Purchase Civil Finance & Accounts Official Language Marketing Human Resource (HR) या विभागांमधील जागांसाठी ही भरती असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Ph.D. केली पण जॉब मिळत नाहीये टेन्शन नको; 'या' कॉलेजमध्ये थेट मिळेल नोकरी अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2022\nया पदांसाठी भरती विविध विभागातील गैर कार्यकारी (Non–Executive in Different Departments) एकूण जागा - 282\nशैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.\nशेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022\nसविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gailonline.com/ या लिंकवर क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-season-4-to-host-by-mahesh-manjrekar-confirmed-mhrn-745964.html", "date_download": "2022-09-28T10:12:43Z", "digest": "sha1:L546PMC25I3V4HF7DEVAWOHXF756XNXA", "length": 10484, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg boss marathi season 4 to host by mahesh manjrekar confirmed mhrn - वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nवर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट\nवर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट\nबिग बॉस मराठी सिझन 4 साठी प्रेक्षक भलतेच उत्सुक झाल्याचं समोर येत होतं. आता प्रेक्षकांसाठी एक नवी आनंदाची माहिती समोर आली आहे.\nमुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप\nसंघावर बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला फडणवीसांनी फटकारलं, म्हणाले...\nलता मंगेशकर आणि हेमांगी कवी यांचं आहे खास नातं; अभिनेत्रीनेच केला खुलासा\nशिवसेनेच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून चुकीचा संदेश -प्रकाश आंबेडकर\nमुंबई 13 ऑगस्ट: बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या सगळीकडे हवा आहे. नवा सिझन येणार अशी माहिती समोर आल्यापासूनच एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. मागच्या तीनही सिझनला मिळालेला प्रतिसाद बघता येणार नवा सिझन अजून भव्य असणार याची कल्पना येत आहेच पण नव्या सिझनच्या होस्टबद्दल बरीच वेगवेगळी माहिती समोर येत होती. आता मात्र कार्यक्रम बघायला उत्सुक असलेल्यांनी आनंद व्यक्त करायला हरकत नाही कारण या नव्या (mahesh manjrekar bbm season 4 host) सीझनचे होस्ट सुद्धा महेश मांजरेकरच असणार अशी माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी आणि स्वतः महेश मांजरेकर यांनी या माहितीला पुष्टी दिली आहे. कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक प्रोमोसुद्धा शेअर करण्यात आला आहे.\nइतके दिवस महेश या नव्या सिझनचं सूत्रसंचालन करणार नाहीत असं सांगण्यात येत होतं. त्यांच्याशिवाय या घराला मजा नाही असं चाहत्यांचं म्हणणं होतं. त्यांना परत आणा अशी मागणीसुद्धा केली जात होती. आता चाहत्यांच्या मागणीचा आदर ठेवत महेश नव्या सीझनच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. हे ही वाचा- Amruta Khanvilkar: बिल्डिंगच्या पार्किंगपासून ते धकधक गर्लसोबत डान्स; चंद्राची रियल लाईफ डान्स जर्नी आहे एकदम झकास ‘खेळाडू नवे, घर नवे पण होस्ट… मीच कारण वर्गात विद्यार्थी बदलतात मास्तर मात्र एकच असतात.” असं म्हणत एकदम बिनधास्त अंदाजात महेश यांचं आगमन होताना दिसत आहे. महेश यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमात एक वेगळा उत्साह येतो. दरवेळी वीकएंडच्या डावमध्ये महेश कन्टेस्टंटची शाळा घेत असतात. यावेळी सुद्धा त्यांना मास्तरांच्या खुर्चीत बसलेलं बघायला नक्कीच मजा येणार अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. यावेळी मात्र शाळा घ्यायची स्टाईल एकदम हटके असणार असेही संकेत प्रोमोमध्ये देण्यात आले आहेत. एकूणच बिग बॉसचा हा नवा सिझन एकदम रंगतदार होणार हे दिसत आहे. हे ही वाचा- Big Boss Marathi 4: 'हे' आघाडीचे कलाकार असणार बिग बॉस मराठीचा भाग अनेक नावांची होतेय चर्चा मागच्या काही दिवसात सिद्धार्थ जाधवचं नाव या कार्यक्रमाच्या होस्टसाठी घेतलं जात होतं. नव्या सिझनसाठी कार्यक्रमाचे मेकर्स हे सिद्धार्थला अप्रोच झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीने अनेक चाहते निराश सुद्धा झाले होते. पण आता नवा सिझन महेश होस्ट करणार या बातमीने मात्र चाहत्यांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये कोणे स्पर्धक असणार याची एक संभाव्य यादी सुद्धा सध्या खूप viral होत आहे. याबाबत अजून कोणतंही स्पष्टीकरण वाहिनीने दिल नसल्याचं समोर येत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-october-2020/", "date_download": "2022-09-28T10:12:42Z", "digest": "sha1:VIZ7NB5JDTZOWLLJWZ3QSD36ZOOJBQJ2", "length": 13716, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 13 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n1989 पासून 13 ऑक्टोबर आपत्ती निवारणासाठी संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो.\nमुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्य सार्वजनिक शिक्षण क्षेत्र पूर्णपणे डिजिटल म्हणून घोषित केले आहे कारण केरळ हे सर्व सार्वजनिक शाळांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे वर्ग असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील मागण्यांना जवळपास 73 हजार कोटी रुपयांना चालना देण्यासाठी मोठ्या योजना जाहीर केल्या.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवनियुक्त एम. राजेश्वर राव यांच्याकडे नियामक विभागाकडे जबाबदारी सोपविली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नाव बदलून ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे ठेवले.\nबांगलादेशच्या मंत्रिमंडळाने बलात्काराची सर्वाधिक शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा समाविष्ट करण्याच्या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून भारतीय वंशाचे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांचे नाव देण्यात आले आहे.\nपाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (PTA लोकप्रिय चीनी व्हिडिओ सामायिकरण अ‍ॅप टिकटॉकवर अनैतिक आशयाविरूद्ध अनेक तक्रारी आल्यावर बंदी घातली.\nमहाराष्ट्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वानखेडे स्टेडियमच्या अनुभव दौर्‍यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) करार केला आहे.\nनागालँडचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि न्याय व कायदा मंत्री सी. एम. चांग यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://shetkarinews.in/co-operative-bank-one-time-settlement-scheme/", "date_download": "2022-09-28T10:19:05Z", "digest": "sha1:A7PXKY4UP3YALQRMMRLUM3RLKGEPD26X", "length": 12652, "nlines": 129, "source_domain": "shetkarinews.in", "title": "एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू | Co-operative Bank One Time Settlement Scheme - शेतकरी न्यूज", "raw_content": "\nशेतकरी योजना शेतकरी बातम्या\nCo-operative Bank One Time Settlement Scheme –अनुत्पादक कर्ज कमी करण्यासाठी सहकार खात्याचा निर्णय, राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील अनुत्पादक कर्जाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे ही रक्कम कमी करण्यासाठी आणि कर्ज वसुली व्हावी, या उद्देशाने राज्याच्या सहकार विभागाने नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे.\nयामुळे कर्जदारांना तडजोड करून शिल्लक राहिलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करता येणार आहे. ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत चालू राहणार आहे. या योजनेचा नागरी बँका आणि कर्जदार ग्राहक दोघांनाही फायदा होणार असल्याचे सहकार खात्यातून सांगण्यात आले.\nएकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू\nराज्याच्या सहकार खात्यानेvयाबाबतचा अध्यादेश 6 जून 2022 रोजी प्रसिद्ध केला आहे. याबाबत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सरकारकडे शिफारस केली होती. कवडे यांची शिफारस राज्य सरकारने मान्य करत, चालू आर्थिक वर्षात ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nहे देखील वाचा » सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला 'IAS'\nया योजनेचा लाभ 31 मार्च 2021 अखेरपर्यंत जी खाती अनुत्पादक कर्जाच्या वर्गवारीत गेली आहेत, अशा सर्व कर्ज खात्यांना घेता येणार आहे. याच तारखेपर्यंत अनुत्पादक कर्जाच्या सबस्टँडर्ड वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडीत वर्गवारी गेलेल्या कर्जखात्यांनासुद्धा याचा लाभ घेता येणार. मात्र फसवणूक, गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणीवपूर्वक थकवलेली कर्जे, भारती रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे उल्लंघन करून वितरित केलेली कर्जे, प्रमुख कर्जदारांसह अन्य काही कर्ज खात्यांना लाभ दिला जाणार नाही, अध्यादेशात नमूद केले आहे.\nराज्य सरकारने राज्यातील नागरी सहकारी बँकांसाठी लागू केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे. उदा. एकाच व्यक्तीची अनेक कर्जखाते असल्यास आणि त्यापैकी एकच कर्ज खाते अनुत्पादित झाले असल्यास, त्या एकाच कर्जखात्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.\nत्याऐवजी एकाच व्यक्तीचे एकही कर्जखाते अनुत्पादित झाले असेल, तर त्याच्या सर्व कर्जखात्यांना ही योजना लागू होणे गरजेचे आहे. शिवाय पात्र कर्जदार, योजनेची व्याप्ती, तडजोडीचे सूत्र आणि अन्य काही तरतुदींमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत, असे अॅड. सुभाष मोहिते यांनी सांगितले.\nशेतमालांचे हमी भाव जाहीर पहा कोणत्या पिकाला किती भाव | Hami bhav 2022-23 List Maharashtra\nपीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण राज्यात | Pik Vima Beed Pattern\nशेतकरी योजना शेतकरी बातम्या\nपीक विमा योजना : बीड पॅटर्न ला केंद्र सरकारची मान्यता | pik vima yojana update\nPik Vima Yojana Update – विम्याच्या ‘बीड पॅटर्न’ ला केंद्र सरकारची मान्यता, पीकविमा कंपन्यांच्या नफ्यावर येणार…\nपुढे वाचा... पीक विमा योजना : बीड पॅटर्न ला केंद्र सरकारची मान्यता | pik vima yojana updateContinue\nकृषी बातम्या शेतकरी बातम्या\nE Peek Pahani New Version – 2 – तलाठी लॉगीन मधून पीक पाहणी नोंद दुरुस्त…\nPik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nPik Vima Yojana – पीकविमा संरक्षणासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू : डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू, द्राक्ष…\nपुढे वाचा... Pik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरूContinue\nशेतकरी बातम्या कृषी बातम्या\nCane Registration On Mobile App – साखर आयुक्त कार्यालयाने आगामी 2022-23 या गळीत हंगामासाठी मोबाईल…\nसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला ‘IAS’\nपुढे वाचा... सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला ‘IAS’Continue\nशेतकरी बातम्या शेतकरी योजना\nशेतकऱ्यांना बियाणे अनुदान वाटप होणार किंमत पुढीलप्रमाणे | Biyane Anudan Yojana 2022\nBiyane Anudan Yojana 2022 – खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार. Biyane Anudan Yojana 2022 शेतकऱ्यांना…\nपुढे वाचा... शेतकऱ्यांना बियाणे अनुदान वाटप होणार किंमत पुढीलप्रमाणे | Biyane Anudan Yojana 2022Continue\n© 2022 शेतकरी न्यूज\nerror: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/01/blog-post_911.html", "date_download": "2022-09-28T09:30:48Z", "digest": "sha1:5ITINF7MCNDSTJTA4TTOW67WLXOXO3BM", "length": 6470, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "शेतकऱ्यावर एकावर एक आसमानी संकटे सुरूच", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादशेतकऱ्यावर एकावर एक आसमानी संकटे सुरूच\nशेतकऱ्यावर एकावर एक आसमानी संकटे सुरूच\nखुलताबाद- तालुक्यात व ग्रामीण भागात दाट धुके पसरली आहे खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी व बाजार सावंगी परिसरात , ताजनापुर, येसगाव, कानकशीळ, शिखपूरवाडी , इंदापुर, व इतर भागात मागील काही दिवसांपासून सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडू लागल्याने शेती पिकांवर रोगराईचे पसरत आहे. या आधी अतिवृष्टीमुळे पीके खराब झाली व आता धुके पडू लागल्याने पीकांनवर रोगराई येत आहे. यामुळे कांदा हरबर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे\nवाहनधारकांना ही सकाळच्या वेळेस धुकांनचा सामना करावा लागत आहे असमानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकर्यांवर काही ना काही सेकट येतच आहे मागील वर्ष कोरोना मध्ये गेले या वर्षी ओला दुषकाळ पडला व आता धुकांन मुळे शेतीपीकांनवर\nशेतकऱ्यांच्या चिंता परत एकदा वाढू लागल्या शेतकरी आपल्या डोळ्यांनी त्यांनी पेरलेले मालांचे नुकसान तो पाहत आहे शेतकऱ्याच्या मालाला यावेळेस चांगलाच फटका बसणार आहे\nशेतकरी दिवस रात्र कष्ट करून या मातीत पिक पिकवतो परंतु अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे पीक चांगल्या प्रकारे पिकत नाही व त्यामुळे शेतकऱ्याला पिकलेल्या मालाला चागला भाव मिळत नाही\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/18.html", "date_download": "2022-09-28T09:13:55Z", "digest": "sha1:6PR3WFHH6EIFEXDQVEOU6LVVWIP7X4ZV", "length": 6476, "nlines": 78, "source_domain": "www.marathatej.com", "title": "जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले ,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलपूजन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठऔरंगाबादजायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले ,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलपूजन\nजायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले ,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलपूजन\nपैठण- पैठण जायकवाडी धरणाचा (नाथ सागर जलाशय) पाणीसाठा 90 टक्क्याच्यावर पोहचत असल्याने आज सायंकाळी साडे सहा वाजता धरणाची 18 दरवाजे अर्धा फुटाने उचलत नऊ हजार 432 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलाशयाचे विधिवत पूजन झाले, त्यानंतर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वक्र दरवाजाचे बटन दाबून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे.\nयावेळी अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तायत्रे निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची उपस्थिती होती.\nसध्या जायकवाडी धरणात 36 हजार क्यूसेक्स यावेगाने पाणी दाखल होत आहे.सध्या धरणाचा पाणी साठा 90 टक्क्यांहून अधिक झाला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना केले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/kannad-man-died-in-two-wheeler-and-eicher-tempo-accident-near-borgaon-bazar-in-sillod-taluka-mh-pr-743396.html", "date_download": "2022-09-28T09:49:48Z", "digest": "sha1:VTGHISUCM5BDGLTSP5MXKVO2PYLVFQKW", "length": 8164, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kannad man died in two wheeler and Eicher tempo accident near Borgaon Bazar in Sillod taluka mh pr - सिल्लोडमध्ये टम्पोने दुचाकीला 3 किमी नेलं फरफटत.. अपघातात गाडी चक्काचूर तर तरुण.. – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nसिल्लोडमध्ये टम्पोने दुचाकीला 3 किमी नेलं फरफटत.. अपघातात गाडी चक्काचूर तर तरुण..\nसिल्लोडमध्ये टम्पोने दुचाकीला 3 किमी नेलं फरफटत.. अपघातात गाडी चक्काचूर तर तरुण..\nसिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार जवळ आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू.\nसिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार जवळ आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू.\nभरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO\nयवतमाळमध्ये भीषण अपघात; पुलावरील तिघांना धडक देत 33 मजूरांसह नदीत कोसळली व्हॅन\nVideo : रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी 10 ट्रक पेटवून दिले\nपुणे : आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 44 विद्यार्थी...\nअविनाश कानडजे, औरंगाबाद सिल्लोड, 8 ऑगस्ट : दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याला अनेक कारणं आहेत. मात्र, भारतात दररोद मृत्यू होणाऱ्यांमध्ये अपघाती मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. यावरुन याचं गांभीर्य लक्षात येईल. यासाठी जनजागृती अभियानही राबवले जात आहेत. मात्र, अपघातांचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रोडवरील मोठ्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रोडवर बोरगाव बाजार येथील पूर्णा नदीवरील पुलाजवळ कन्नड कडून भरधाव येणार्‍या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात समाधान अशोक देवरे वय 30 राहणार जामडी तालुका कन्नड या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. मिरचीने भरलेल्या लोडींग आयशर टेम्पो हा कन्नडच्या दिशेकडून भरधाव वेगाने सिल्लोडकडे जात असताना समोरून येत असलेल्या समाधान अशोक देवरे यांच्या दुचाकी गाडीला जोराची धडक दिली. विशेष म्हणजे आयशर टेम्पो चालकाने तरुणाची दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी टेम्पोला अडकून सुमारे 3 किलोमीटर पर्यंत घसरत नेली होती, या दुचाकीमुळे आयशर टेम्पोची डिझेल टाकी फुटली असल्यामुळे आयशर टेम्पो चालकाने गाडी रोडवरच उभी करून फरार झाला. अपघात एवढा भिषण होता की दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/find-out-why-the-increased-speed-of-the-rajdhani-express-at-the-urging-of-the-army-nrsj-67772/", "date_download": "2022-09-28T10:32:35Z", "digest": "sha1:FUKOI62WGF35AQV7WPGL5HIBQ6WHXGIT", "length": 12095, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "म्हणून राजधानी धावली सुसाट | सैन्याच्या आवाहानावर राजधानी एक्सप्रेसचा वाढवला वेग, काय आहे कारण जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nम्हणून राजधानी धावली सुसाटसैन्याच्या आवाहानावर राजधानी एक्सप्रेसचा वाढवला वेग, काय आहे कारण जाणून घ्या\nमिळालेल्या माहितीनुसार, रांची रेल्वे विभागाने सैन्याच्या पुढाकाराने एक चांगले पाऊल उचलले. वास्तविक रामगडमधील सैन्याच्या १०० जवानांना राजधानी रेल्वेने दिल्लीला जावे लागले. त्याच्यासाठी रांची ते रामगड हे अंतर अधिक होते आणि तांत्रिक कारणांमुळे रांचीला जाणे अवघड होते.\nदिल्ली : कोरोना काळात भारतीय रेल्वेने एक-एक विक्रम केले आहेत. एवढेच नव्हे तर त्याचे अनेक पैलूही पाहिले गेले आहेत. अशाच एका कारणास्तव नुकत्याच रेल्वेने सैन्याच्या (army ) आवाहनावर राजधानी एक्स्प्रेसचा ( rajdhani Express) वेग सुसाट वाढवला कारण सैन्यातील जवानांना रेल्वेत चढण्यासाठी पुरेसा वेळ मिळु शकेल.\nमिळालेल्या माहितीनुसार, रांची रेल्वे विभागाने सैन्याच्या पुढाकाराने एक चांगले पाऊल उचलले. वास्तविक रामगडमधील सैन्याच्या १०० जवानांना राजधानी रेल्वेने दिल्लीला जावे लागले. त्याच्यासाठी रांची ते रामगड हे अंतर अधिक होते आणि तांत्रिक कारणांमुळे रांचीला जाणे अवघड होते. त्यांना जवळच्या बरकाकाना स्थानकावरून चढणे सोपे होते. परंतु समस्या अशी होती की या स्टेशनवर राजधानीचे स्टॉपपेज फक्त ५ मिनिटे होते. एवढ्या कमी वेळात १०० सैनिकांचे सामान चढवणे शक्य नव्हते. सैन्याने रेल्वेकडून जादा कालावधी मागितला परंतु असे करणे शक्य झाले नाही.\nवर्षभरात बिबट्यांच्या संख्येत ६० टक्के वाढ, देशात १२ हजार ८५२ बिबट्यांची नोंद\nअशा परिस्थितीत रांची ते बरकाना येथे रेल्वे गाडी त्वरित पोहोचण्यासाठी रांची रेल्वे विभागाने रणनीती आखली. सायंकाळी ७.०८ वाजता ही गाडी बरकाकानाला पोहचली. परंतु ही ट्रेन पोहचण्यासाठी निर्धारित वेळ संध्याकाळी ७.२५ वाजता होती. अशा प्रकारे ट्रेन १७ मिनिटांपूर्वी पोहोचली. यामुळे जवानांना ५ मिनिटांचा स्टॉपपेज वेळही मिळाला. म्हणजेच जवानांना एकूण २२ मिनिटे मिळाली. ड्रायव्हरला मदत करण्यासाठी लोको इन्स्पेक्टरही ट्रेनमध्ये उपस्थित होता. ही ट्रेन ११० किमी प्रतितास वेगाने धावत होती आणि त्यापूर्वी त्याने ९० किमी १७ मिनिटांचा प्रवास केला होता.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/26/5176/", "date_download": "2022-09-28T10:11:22Z", "digest": "sha1:74FPBVJKOZ7X3SOSDGAWBVWPI2X2BSOV", "length": 19870, "nlines": 203, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "लाँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक! उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nलाँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम\nलाँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम\n⭕लँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम \nमुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई -: लॉकडाउनमुळे मीटरचे रीडिंग शक्य नसल्याने सरासरी पद्धतीने तयार केलेली बिले ग्राहकांना एसएमएमसने पाठविली जात आहेत. लॉकडाउननंतर मात्र मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्यावर उन्हाळ्यातील वाढीव वीज वापर नोंदविला जाईल. त्यानंतर हाती पडणारी बिले अनेकांना पावसाळ्यातही घाम फोडणारी असतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकोरोनाला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे वीज बिलांचे रीडिंग घेणे महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या वीज वितरण कंपन्यांना शक्य नव्हते.\nत्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार, गेल्या चार महिन्यांतील वीज बिलांची सरासरी रक्कम काढून मासिक बिल ग्राहकांना देण्यात आले. हेच सूत्र एप्रिल, मे महिन्यासाठी वापरण्यात आले. मीटर रीडिंगचा फोटो काढून पाठवा या आवाहनाला जेमतेम ५ टक्के ग्राहकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील सुमारे १ कोटी ८० लाख घरगुती ग्राहकांना सरासरी पद्धतीनेच आकारणी झाली.\nतापमानात वाढीमुळे दरवर्षी एप्रिल, मे महिन्यांत घरगुती वीज वापर साधारणत: २५ ते ३५ टक्क्यांनी वाढतो. बहुसंख्य घरगुती ग्राहक ० ते १०० युनिट या स्लॅबमधील आहेत. परंतु, उन्हाळ्यात ते १०० ते २०० युनिटच्या टप्प्यात जातात. या ग्राहकांना वाढीव दराने आकारणी होत असल्याने या महिन्यांतील बिलांची रक्कम कायमच जास्त असते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे प्रत्येक जण घरात बंदिस्त असल्याने विजेच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांतील त्यांच्याकडून करण्यात आलेला वीज वापर हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात त्यांनी केलेज्या वापरापेक्षा किमान दीडपटीने जास्त असेल, अशी माहिती वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.\nबिलांची रक्कम होणार दुप्पट\nएप्रिल, मे या दोन्ही महिन्यांत ग्राहकांना सरासरी बिले गेल्यामुळे वाढीव वीज वापराच्या नोंदी वितरण कंपन्यांकडे नाहीत. जूनमध्ये या नोंदी घेऊन बिल पाठवण्याचे नियोजन आहे. शिवाय वीज नियामक आयोगाने ५ ते ७ टक्के दरवाढही १ एप्रिलपासून लागू केली आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांतील तफावत एकाच बिलात समाविष्ट करून दिल्यास बिलांची रक्कम काही ठिकाणी दुप्पटही होईल, अशी दाट शक्यता आहे.\nलाँकडाऊन मधे नोकरी गेलेल्याने उत्पन्न थांबले या टिप्स नक्कि वाचा\nकोरोनाबाधित ५२ हजार ६६७ ,आता पर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले\nपिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात\nठाणे जिल्ह्यात ३० हजार २कोरोनाग्रस्त ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज\n२४ तासात एकही पोलिस कोरोना पॉझिटीव्ह नाही\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/independant-candidate-won-ward-no-43-seat-in-bmc-election-2017-know-current-situation-mhkd-722232.html", "date_download": "2022-09-28T10:15:34Z", "digest": "sha1:G3XKDDBE73Q26VOLPJXDT57ON7QLBZWZ", "length": 12301, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Independant candidate won ward no 43 seat in bmc election 2017 know current situation mhkd - BMC Election 2022 : नागरी निवारा, संतोष नगर वार्डात मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराला लॉटरी, यावेळी समीकरणं बदलणार का? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nBMC Election 2022 : नागरी निवारा, संतोष नगर वार्डात मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराला लॉटरी, यावेळी समीकरणं बदलणार का\nBMC Election 2022 : नागरी निवारा, संतोष नगर वार्डात मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराला लॉटरी, यावेळी समीकरणं बदलणार का\nमुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो.\nमुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो.\nऑक्टोबर हिटचा दणका सप्टेंबरमध्येच, परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण\n\"या भूमीत राहून शत्रुचं गुणगान सहन करायला आता काही काँग्रेसचं सरकार नाही\"\nचोरी करून फरार झालेल्या नोकरास बिहारमधून अटक, मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत...\nएक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची...\nमुंबई, 12 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 41 मध्ये (Ward no. 41) मागच्या वेळी अपक्ष उमेदवाराने (Independant) बाजी मारली होती. अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 41 बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 41मध्ये नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क या भागांचा समावेश होतो. मागच्या वेळी याठिकाणी जो निकाल लागला त्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला. याठिकाणी अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांचा विजय झाला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - तुळशीराम शिंदे, अपक्ष - 6217 सदाशिव पाटील, शिवसेना - 3869 अर्चना देसाई, भाजप - 2975 अन्वर पीर सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 1858 जुली पटेल, सपा - 1055 जयकांत शुक्ला, काँग्रेस - 631 रघुनाथ कोठारी, अपक्ष - 746 शेख अब्दुल वहाब फय्याज अली, एमआयएम - 173 मंगेश पवार, बहुजन मुक्ती पार्टी - 55 अजय सावंत, मनसे - 600 नजीर शेखर, भारतवादी एकता पार्टी - 23 यादव लालमणी, अपक्ष - 83 सचिन घोलप, अपक्ष - 131 शामराव हिवाळे, भारिप - 309 दत्तात्रय कराडकर, संभाजी ब्रिगेड - 34 सचिन केळकर, अपक्ष - 584 रिजयान खान, बसपा - 136 परेश मोरे, अपक्ष - 58 नोटा - 154 2017च्या निवडणुकीत याठिकाणी एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सहा अपक्षांचा समावेश आहे. मतदानाची आकडेवारी पाहिली तर प्रमुख पक्षांना मात देत याठिकाणी अपक्ष उमदेवार तुळशीराम शिंदे हे निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अपक्षांच्या साथीने शिवसेनेने महापालिकेत महापौर बसवला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका\nवार्ड क्रमांक 43मधील मतदारांची संख्या ही 57495 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती 2879 तर, अनुसूचित जमातीचे 409 इतके नागरिक आहे. मागच्या निवडणुकीत याठिकाणी फक्त 18791 मतदारांनी मतदान केले होते.\nराज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो, तसेच वार्ड क्रमांक 43मधील जनता यावेळी कुणाच्या पारड्यात जास्त मते टाकून त्या उमदेवाराला विजयी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-current-affairs-09-december-2018/", "date_download": "2022-09-28T09:47:33Z", "digest": "sha1:5BHXE2NBKNJH72WTXLRRC64L4IIAK7ZS", "length": 11475, "nlines": 103, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 09 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nसुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर 15 डिसेंबर रोजी शिवाजीनगरमधील पुणे जिल्हा न्यायालय परिसर येथून कोर्ट फी, न्यायिक ठेवी, दंड व दंड इ-पेमेंटसाठी पायलट प्रकल्प सुरू होईल. देशात प्रथमच अशी सुविधा उपलब्ध होईल.\nअतुल सहाई यांना देशाच्या सर्वात मोठ्या जनरल विमा कंपनी न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) नियुक्त केले आहे.\nगिलगिट-बाल्टिस्तानला पाचव्या प्रांताच्या घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या अहवालानुसार भारताने तीव्र विरोध केला. जम्मू आणि काश्मीरचे संपूर्ण राज्य भारताचे भाग राहिले आहे आणि राहील. पाकिस्तानने सर्व कब्जा केलेल्या प्रदेशातून पाकिस्तान सोडण्याची मागणी केली आहे.\nइंडिगो हे भारतातील पहिले विमानवाहक जहाज आहे ज्याच्याकडे 200 विमान आहेत.\nसर्व सार्वजनिक वाहतूक मुक्त करणारा ‘लक्समबर्ग’ प्रथम देश ठरला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/bhushan-kumar-denies-rape-allegations/317291/", "date_download": "2022-09-28T10:43:29Z", "digest": "sha1:FXAZNNCMLVMDHWZSEZ33JCMKFKBJCJWS", "length": 10539, "nlines": 171, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bhushan Kumar denies rape allegations", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन भूषण कुमारने फेटाळले बलात्काराचे आरोप, दिलं स्पष्टीकरण\nभूषण कुमारने फेटाळले बलात्काराचे आरोप, दिलं स्पष्टीकरण\nसंपुर्ण घटनेबाबत भूषण कुमार यांनी अधिकृतरीत्या स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.\nभूषण कुमारने फेटाळले बलात्काराचे आरोप, दिलं स्पष्टीकरण\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असणारे टी-सीरिज (T-Series) कंपनीचे सर्वेसर्वा भूषण कुमार(Bhushan Kumar) यांच्यावर एका 30 वर्षीय मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. टी-मालिका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय मुलीवर भुषण कुमार यांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला असून. याप्रकरणी मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र आत या संपुर्ण घटनेबाबत भूषण कुमार यांनी अधिकृतरीत्या स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.(Bhushan Kumar denies rape allegations) टी-सीरीज तर्फे जाहीर करण्यात आलं आहे की, महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून आम्ही कोणत्याही प्रकारे कामाचे आमिष त्या महिलेला दिलं नाहिये. तसेच रेकॉर्ड नुसार महिलेने आमच्या सोबत यापुर्वी एका म्युझीक व्हिडिओ आणि सिनेमात काम केलं आहे. 2021 मध्ये ती भूषण कुमार यांच्या जवळ एक वेब सीरीज प्रोड्यूस करण्यासाठी बातचीत करण्यासाठी आली होती. त्या वेळेस भूषण कुमार यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आल्या नंतर महिलेने आपल्या एका मित्रासोबत मिळून कंपनीकडून पैसे हाडपण्यासाठी अनेक प्रकारे प्लॅनिंग करत होती. टी-सीरीजने या संदर्भात मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nमाहितीनूसार, पीडीत महिलेतर्फे करण्यात आलेल्या आरोपामध्ये सांगितले आहे की,मुंबईतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली असून 2017 ते 2020 पर्यंत भूषण कुमार बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच पीडित तरुणीला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचे तिने सांगितले आहे.\nहे हि वाचा – प्रेग्नंसीवरुन केलं ट्रोल, यूट्यूबर अभिनेत्री उर्मिलाने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव\nशिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का\nभाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/29/5343/", "date_download": "2022-09-28T09:00:39Z", "digest": "sha1:FNM2MC47J2NO5T5VJOGGVUOOTCCDZTOO", "length": 22479, "nlines": 197, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "माध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nमाध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*\nमाध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*\n*🛑माध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*🛑\n*पत्रकार संकटात ✍️ – सकाळ टाईम्स, गोमंतक टाईम्स पेपर बंद पडला*\nपुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nपुणे, दि. २८– कोरोनाचा फटका जगभरातील विविध क्षेत्रांना बसतो आहे. बहुसंख्य कंपन्यांतून कामगार कपात, वेतन कपात सुरू आहे. त्यात विमान कंपन्या, ट्रॅव्हल कंपन्या, पंचतारांकीत हॅटेलस्, आयटी उद्योग, वाहन उद्योगांसह छोट्यामोठ्या उद्योगांचा समावेश आहे. या रांगेत आता लोकशाहीचा एक स्तंभ असलेल्या माध्यमांचाही समावेश झाला आहे. सुमारे ४० टक्के पत्रकार आणि पत्रकारितेर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. पत्रकारितेवर नैराश्याचे ढग दाटले आहेत, पण सरकारी पातळीवर त्याबाबत चकार शब्द एकही नेता बोलत नसल्याने राज्यातील पत्रकार नाराज आहेत.\nकोरोना विषाणुचा विळखा वाढतच चालला आहे. सर्वाधिक फटका मराठी मीडियाला बसला असे आता पुढे आले आहे. अनेक मोठ्या दैनिकांनी त्यांच्या आवृत्या बंद केल्या आहेत अथवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चात कपात करण्यासाठी मनुष्यबळ कपात करण्याची मोहिम सुरू आहे. काही दैनिकांनी वेतनाच्या ५० टक्के पर्यंत कपात केली, तर मोठ्या इंग्रजी दैनिकाने सरळ जेष्ठ संपादकीय मंडळातील मोठ्या पगाराचे संपादकांनाच घरचा रस्ता दाखवला आहे. मराठी दैनिकांनी काही मोठी कार्यालये, तालुका, जिल्हा पातळीवरची विभागीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या निमित्ताने सुरवातीला मार्च महिन्यातच वेतन कपातीची कुऱ्हाड शेकडो पत्रकारांवर चालविण्यात आली. बंदच्या काळात छपाई बंद राहिल्याने जाहिरातीचे उत्पन्न झिरोवर आल्याने आता उर्वरीत कर्मचाऱ्यांच्या पगाराची चिंता सर्व वृत्तपत्र मालकांना लागून राहिली आहे. आता मे महिन्यांचे पगार होतील की नाही, इतपत शंका व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या काळात छापलेली वृत्तपत्र वितरण करण्यात मोठा अडळथा आला. अंक प्रिंट केला तरी अजितबात जाहिराती नसल्याने पुढचे गणित कोलमडले. खर्च कपात कऱण्यासाठी बहुतांश दैनिकांनी पेपरची पाने कमी केली आहेत. कोरोनामध्ये जवळपास सर्व मीडिया भरडला गेल्याचे सांगण्यात आले.\nकर्मचारी कपातीची सुरवात पुण्यनगरीतून सुरू झाली. मुख्य संपादक, सांगली आवृत्तीचे संपादक यांना घरी पाठविले. पाठोपाठ महाराष्ट्र टाईम्स ने कोल्हापूर आवृत्तीच बंद केल्याने मोठा भूकंप झाला. तिथे ३० पत्रकारांसह एकूण ६० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली. आता आणखी तीन आवृत्या बंद करण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा माध्यम वर्तुळात आहे. पुढारीने मराठवाडा आवृत्ती तोट्यात असल्याचे सांगत बंद करण्याचा निर्णय घेतला असून फक्त जिल्हा प्रतिनिधींना घरातून काम पाहायला सांगितले आहे. पुणे सकाळ मधील कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्यात आली. सर्वात धक्कादाक म्हणजे महाराष्ट्रातील अग्रगण्य सकाळ माध्यम समुहाच्या इंग्रजीतील सकाळ टाईम्स (पुणे) व गोमंतक टाईम्स (गोवा) या आवृत्या अचानक बंद करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांना अचानक सांगितल्याने मोठा धक्का बसला. सुमारे ५० कर्मचारी बेरोजगार झाल्याचे सांगण्यात येते. पुणे शहरात हिंदुस्तान टाईम्स हे आणखी एका मोठ्या ग्रुपचे मोठे दैनिक आहे. या ग्रुमध्ये देशपातळीवर १३० वरिष्ठांना स्वतःहून राजीनामा देण्याचा निरोप आला अशी माध्यमकर्मींमध्ये चर्चा आहे. या दैनिकाची मराठी आवृत्ती बंद करण्यात आली. अशा पध्दतीने लोकमत, दिव्य मराठीसह अन्य छोटया दैनिकांवरही नोकर कपातीची वेळ आल्याने जनतेची बाजू मांडणऱ्या पत्रकारांमध्येच आता प्रचंड खळबळ आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअ’समाधानकारक, नांदेड येथील लोहार गल्लीत आढळला आणखी एक कोविड रुग्ण, तर बिलोलीच्या एका रुग्णाला मिळाली सुट्टी, आता पर्यंत ९० बरे होऊन घरी परतले*\n“संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान,सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व असासर्गजन्य आजार रुग्णशोध व जनजागृती अभियानाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांचे हस्ते उद्घाटन’’…..\nभारतीय शे.का. पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना आबा साहेब वीर पुरस्कार जाहीर\nमनसे आज ‘ भोंगा ‘ वाजवणार…कारण जाणून घ्या\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/29/9213/", "date_download": "2022-09-28T10:10:03Z", "digest": "sha1:7JEOGWQG23MWXNLFR3BKWAZ4VIV4QKYH", "length": 16546, "nlines": 199, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "जिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nजिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार*\nजिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार*\n*जिल्हा आरोग्य विभागाचा मृतदेह* *देण्यास नकार*\n*कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा* *न्यूज मोहन शिंदे)*\nहातकणंगले तालूक्यातील पेठ वडगांव शहरातील महीला मालन श्रीकांत दुर्गूळे (वय ७८) कोरोना बाधित असलेचे समजून जिल्हा आरोग्य विभागाने मृतदेह नातेवाईकाना देण्यास नकार देऊन शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केले.\nसदर महीलेला दम्याचा त्रास जाणवू लागलेने एका खासगी दवाखान्यातून थेट जिल्हा आरोग्य रूग्णालयात दाखल केले होते.\nसदर महीलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नातेवाईकाना कळवले\nसदर महीला कोरोनाबाधित समजुन जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्कर केले.\nखबरदारी म्हणून घरातील सर्वांना हातकणंगले येथे आलगिकरण कक्षेत ठेवण्यात आले असुन.घराजवळील सर्व परिसर प्रतिबंध केला आहे.\nसदर महीलेचा निगेटिव्ह अहवाल मंगळवारी दुपारी तिन वाजता आला आहे.\nहातकणंगले तालूक्यातील वडगांव शहारातील कोल्हापूर रोड पानमळा येथे वास्तव्यास असणारी वृद्ध महीला कोरोना पाँझिटीव्ह आढळलेने सर्व परिससर प्रतिबंध केला.\nनांदेड जिल्ह्या मध्ये कोरोनाची वाढती रूग्ग संख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी १२ जुलै ते २३ जुलै पर्यंत लाॕकडावुन जारी\n मुंबईत पाणी टंचाई निर्माण 🛑\nअकोला :अकोला पोलीस दलातर्फे “आम्ही बालस्न्हेही पोस्टर्स मालिका” हा उपक्रम बालक-पालक यांना कायदेविषयक सजग करण्याकरिता मीडियाच्या माध्यमातून जनजागृती….\nमार्च २०२१ पर्यंत नव्या योजनांना स्थगिती\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/1323/", "date_download": "2022-09-28T09:38:21Z", "digest": "sha1:GCV6VDBUSW4MMYBOYGR72BB6PRT3DI7F", "length": 5497, "nlines": 84, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. 29 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी कडून नियुक्त जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्ष पदाच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.\nत्यामध्ये जमील शेख शफी यांची जिल्हा सरचिटणीस प्रशासन, मनोज मानसिंग सोनवणे यांची सरचिटणीस संघटन तर ज्ञानेश्वर कोळी यांची सरचिटणीसषजनसंपर्क तसेच तीन ब्लॉक अध्यक्ष नियुक्त केले असून, भरत त्र्यंबक पाटील यांची बोदवड ब्लॉक, दिनेश सोपान पाटील यांची मुक्ताईनगर ब्लॉक, प्रदीप लिंबा पाटील यांची चोपडा तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nजिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडून नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.\nरोटरी ईस्टचा 'जळगाव पॅटर्न' सर्वांसाठी आदर्श ठरणार\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.manachetalks.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T10:52:29Z", "digest": "sha1:6PTDO7UAHJQ4NUWZYTVRQQCPRWS56ANW", "length": 7794, "nlines": 139, "source_domain": "www.manachetalks.com", "title": "कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान Archives | मनाचेTalks", "raw_content": "\nTagged: कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान\nब्रश करण्यापूर्वी / दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे\nतोंडात असलेली लाळ सकाळी पाण्यासोबत पोटात गेली की ती शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते, याचे आणखीही फायदे आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.\nरिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे\nमित्रांनो तंत्रज्ञानामुळे बरीच माहिती आपल्याला सहज मिळते. आरोग्याच्या टिप्स आपल्याला घर बसल्या मिळतात. आता हेच पहा ना थंडीच्या दिवसात घसा बसला तर आपण पटकन पाणी गरम करून पितो आणि घसा शेकतो. या गोष्टी तर पूर्वापार चालत आलेल्या असतात, पण या इंटरनेट मुळे आपल्याला नव्याने माहिती होतात.\nरोज आम्हाला फेसबुकवर भेटायला विसरायचं नाही\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल\nविचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे\nस्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..\n कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा\nस्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी\nमानेवर असलेली चरबी कमी करण्यासाठी ५ प्रभावी व्यायाम\nतुमच्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजेत ‘हे’ १० प्रथिनयुक्त सुपरफूड\nतुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र\nझोपेत लाळ गळते का तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत\nकाटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा\nSwimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल\nखगोल / अंतराळ (42)\nनाशिक मॅरेथॉन – २०१८ (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3511/", "date_download": "2022-09-28T10:03:17Z", "digest": "sha1:T5FPUZWRUVQIHQYNMN5WQ6TOFLVV7K7N", "length": 7057, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "सागर पार्क मैदानाची वीस पटीने केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nसागर पार्क मैदानाची वीस पटीने केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी\nशहरातील विविध 30 संघटनांची एकमुखाने पत्रकार परिषदेत मागणी\nby टीम खान्देश प्रभात\nin क्रिडा, जळगाव जिल्हा\nजळगाव, दि.१९ – येथील बॅरिस्टर निकम चौकातील सागर पार्क मैदानाची भाडेवाढ तब्बल वीसपट केल्यामुळे जळगावकर नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. क्रीडा विकासासाठी व खेळाडूंच्या शारीरिक विकासाचा विचार करून महापालिकेने महासभेमध्ये केलेली ही भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध ३० संस्थातर्फे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nमागील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने महासभेमध्ये सागर पार्क मैदानाचे एक दिवसाचे भाडेवाढ ही वीस पट वाढवून २५ हजार केली आहे. ही भाडेवाढ अन्यायकारक आहे. खेळाडूंना भेदभावाची वागणूक देऊन खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांची आहे. महासभेत ठराव मंजूर करताना महासभेने क्रीडा विकासाचा आणि खेळाडूंचा कुठल्याही प्रकारे विचार केलेला दिसून आलेला नाही.\nतसेच सागर पार्क मैदानावर भाडेवाढ करताना तेथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाही. पत्रकार परिषदेत संघटनांनी मागणी केली की, सागर पार्क मैदानावर प्रेक्षक दालन, जनरेटर, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, फ्लड लाईट आधी सुविधा पुरविण्यात याव्यात. सागर पार्क मैदानाचे भाडे प्रतिदिन २ हजार रुपये एवढेच आकारावे. महानगरपालिकेने खेळाडूंच्या सरावाकरिता मोफत क्रीडांगणासाठी जागा देखील उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या शहरातील विविध ३० क्रीडा संघटनातर्फे करण्यात आल्या. यावेळी पत्रकार परिषदेला विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह खेळाडू, पंच उपस्थित होते.\nमंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पिक विमा जनजागृती रथयात्रा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-14-march-2020/", "date_download": "2022-09-28T08:42:34Z", "digest": "sha1:XOMDVUOHMGJOXQWUR7ZZ7J2K6ODJWI6X", "length": 13422, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 14 March 2020 - Chalu Ghadamodi 14 March 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nआंतरराष्ट्रीय पाय (π) दिवस 14 मार्च रोजी साजरा केला जातो.\nराज्यसभेने लोकसभेने घटनेत (अनुसूचित जमाती) आदेश दुरुस्ती विधेयक, 2019 मध्ये केलेल्या काही किरकोळ बदलांना मान्यता दिली.\nनॅशनल आर्काइव्ह्स ऑफ इंडियाच्या (NAI) 130 व्या स्थापना दिनानिमित्त जलयानवाला बागवरील प्रदर्शन नॅशनल आर्काइव्ह्ज, नवी दिल्लीच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे.\nभारतात प्रथमच टपाल विभाग शहरातील नि: शुल्क डिजिटल पार्सल लॉकर सेवा सुरू करीत आहे जेणेकरुन ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार विशिष्ट पोस्ट ऑफिसमधून त्यांचा माल गोळा करता येईल.\nहैदराबादमध्ये ‘विंग्स इंडिया 2020’ या तीन दिवसीय नागरी उड्डयन व्यवसाय प्रदर्शन आणि एअर शोची सुरुवात झाली आहे.\nस्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कल्पना केलेल्या पुनर्निर्माण योजनेच्या मसुद्यानुसार रोखीने अडकलेल्या येस बँकेचे 7,250 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करतील.\nजपानची दुसर्‍या क्रमांकाची जाहिरात कंपनी हकूहोडो इंक यांनी अज्ञात रकमेसाठी अ‍ॅडग्लोबल360 विकत घेतले आहे.\nIDFC FIRST बँकेने भारताचे सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वाक्षरीची घोषणा केली.\nTRA रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, ई-कॉमर्स प्रमुख अ‍ॅमेझॉन हा भारतातील सर्वात इच्छित इंटरनेट ब्रँड आहे, त्यानंतर गुगल आणि फेसबुकचा क्रमांक आहे.\nराइड-हेलिंग प्रमुख उबरने देशभरातील लिंग-आधारित हिंसाचार रोखण्यात मदत करण्यासाठी ब्रेकथ्रू या ना नफा करणार्‍या संस्थेबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T09:50:38Z", "digest": "sha1:4NBPOSJPL42XDIB4PH4EGNUHKZUGJOHE", "length": 14638, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "चिंचेच्या पानांचे हे उपाय आपल्याला ट्यूमर सारख्या ७ आजरांपासून ठेवतात दूर...जाणून घ्या आश्यर्यकारक असे फा यदे...म्हतारा माणूस सुद्धा पळायला लागेल - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nचिंचेच्या पानांचे हे उपाय आपल्याला ट्यूमर सारख्या ७ आजरांपासून ठेवतात दूर…जाणून घ्या आश्यर्यकारक असे फा यदे…म्हतारा माणूस सुद्धा पळायला लागेल\nचिंचेच्या पानांचे हे उपाय आपल्याला ट्यूमर सारख्या ७ आजरांपासून ठेवतात दूर…जाणून घ्या आश्यर्यकारक असे फा यदे…म्हतारा माणूस सुद्धा पळायला लागेल\nApril 17, 2021 admin-classicLeave a Comment on चिंचेच्या पानांचे हे उपाय आपल्याला ट्यूमर सारख्या ७ आजरांपासून ठेवतात दूर…जाणून घ्या आश्यर्यकारक असे फा यदे…म्हतारा माणूस सुद्धा पळायला लागेल\nआपल्यातील प्रत्येकाने चिंच ही खाल्लीच असेल, तिखट मीठ लावलेली गाभूळलेली चिंच पहिली की प्रत्येकाच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटते, तसेच चिंचेचे झाडही एवढे डेरेदार असते, की त्याच्या सावलीत बसण्याची सुद्धा एक वेगळीच मजा आहे. आपल्या प्रत्येकाचे बालपण हे त्याच सावलीमध्ये गेलेले आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी चिंचा पाडून खाल्ल्या असतील.\nतो जो आनंद होता तो काही वेगळाच होता. पण आपल्याला माहित आहे का कि चिंच आपल्या शरीराला किती गुणकारी आहे. पण चिंचेप्रमाणेच चिंचेची पाने सुद्धा तितकीच उपयोगी आणि आपल्या शरीराला लाभदायक अशी आहेत आणि आज आपण याच चिंचेच्या झाडाच्या पानाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या पानांचे आरोग्यदायी फायदे.\nमित्रांनो, आपल्यातील प्रत्येकाने लहान असताना चिंचेची पाने अगदी आवडीने खाल्ली असतील मात्र आजपर्यंत आपल्याला त्या पानांचा असलेला उपयोग कळलाच नाही. अगदी चिंचेप्रमाणेच चिंचेच्या झाडांची पानेही शरीराला अतिशय लाभदायक आहेत आणि या पानांचा उपयोग करून आपण अनेक विकरांपासून दूर राहू शकतो.\nअगदी लहान-मोठ्या आजारापर्यंत अनेक रोग बरे करण्याची क्षमता या चिंचेच्या पानांमध्ये आढळते. तसेच चिंचेची पाने खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा गर्भवती महिलांना होतो. कारण जेंव्हा महिला आपल्या बाळाला जन्म देतात तेंव्हा सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे दुधाची आणि या दुधाची गुणवत्ता वाढवण्याचं काम हे चिंचेची पाने करत असतात त्यामुळे जर दुधाची गुणवत्ता आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भावस्थेत चिंचेची पाने नक्की खायला हवीत.\nतसेच जर आपल्याला एखाद्या जागी गंभीर जखम झाली असेल तर चिंचेच्या पानाचा उपयोग आपल्याला सूज तसेच वेदना कमी करण्यासाठी अगदी उत्तम रित्या होतो. शिवाय जर का आपल्याला एखादा संसर्ग झाला असेल जसे कि गजकर्ण, पांढरे डाग, तर अशावेळी सुद्धा चिंचेच्या पानांचा लेप आपल्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. तसेच या झाडांची साल लकवा किंवा शरीराच्या अवयवाची संवेदना कमी झाली असल्यास या झाडांच्या सालीचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये आज सुद्धा तितक्याच प्रमाणत केला जात आहे.\nतसेच सालीचा उपयोग हा अल्सर, स्त्रीरोग, लघवी करताना जळजळ होणे यावरील औषधांमध्ये होतो. तसेच आजकाल बऱ्याच लोकांची हाडे कमजोर झालेली आहेत. त्यामुळे जर एक आपल्याला आपल्या शरीरातील कॅल्शिअमची क्षमता भरून काढायची असेल तर चिंचेची पाने आपल्यासाठी वरदान ठरू शकतात, तसेच या पानांमध्ये कॅल्शिअम बरोबरच जीवनसत्व ‘क’ सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.\nतसेच जर का आपले पोट साफ होत नसेल तर चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित सेवन केल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी त्वरित थांबते. तसेच ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमी आहे ज्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो पण जर का आपण काही दिवस चिंचेची कोवळी पाने खाल्ली तर आपली रक्ताची कमतरता त्वरित भरून निघते. कारण या पानांमध्ये लोह मोठ्या प्रमाणत असते.\nतसेच जर आपले रक्त अशुद्ध असेल तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर बारीक बारीक फुटकुळ्याच्या स्वरूपात आपल्याला दिसतो ज्याला आपण मुरूम म्हणतो पिंपल्स असे म्हणतो. पण जर आपण ही पाने खाल्ली तर पिंपल पासून चांगला बचाव होतो. रक्त शुद्ध करणारे रक्ताचा विकार कमी करणारे अशी ही पाने आहेत.\nतसेच ज्यांना दात-दुखीचा त्रास आहे त्यांनीही ही पाने चावून चावून खा, आपल्याला काही वेळातच याचा परिणाम आपल्याला दिसेल. आपली हाडं आपले दात मजबूत ठेवण्यासाठी फोस्पोरसचे फार मोठे योगदान आहे. तसेच आजकाल ट्यूमर चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. मित्रांनो ट्यूमर पासून सुद्धा बचाव करणारी अशी ही चिंचेची पाने आहेत. तसेच सांधेदुखी सारखा त्रास कमी करण्यासाठी देखील या पानांचा उपयोग होतो.\nएकंदरीत हे आपले आरोग्य सुधारणारी पाने आहेत, त्यामुळे आपल्याला चिंचेची कोवळी पाने खाण्यास काय हरकत नाही. तसेच जर आपल्याला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली असेल तर आपल्या प्रियजनांना देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचे फा य दे कळतील.\nस्त्रियांनी यावेळेला आणि अशी आंघोळ केल्यास घर होते बर्बाद…श्री स्वामी समर्थ…\nवास्तुशास्त्रानुसार फक्त या दिशेला लावा हा एक फोटो…मान, सन्मान, पद आणि प्रतिष्ठा योग आपल्या आयुष्यात आलाच समजा\nदही घरी आणताना आपण सुद्धा करत आहात ही चूक तर त्वरित सावध व्हा अन्यथा शास्त्रांनुसार भयंकर गरिबी येऊ शकते\nपाठदुखी, सांधेदुखी, अशा कोणत्याही प्रकारचे दुखणे असो…फक्त करा हा आ युर्वेदीक घरगुती उपाय…परिणाम आपल्या समोर असतील\nऔ षधांच्या पॅ केटवर अशा लाल पट्ट्या का असतात…काय आहे त्याचा अर्थ… काय आपण पण अशा औ षधांचे सेवन करता…तर त्वरित सा वध अन्यथा आपले आयुष्य धो क्यात येऊ शकते\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/grand-of-sumant-from-ramayan-is-doing-work-in-tv-serials-now/", "date_download": "2022-09-28T10:15:08Z", "digest": "sha1:JVUWVU5QAYSOBMSAOWNBYRCTDI3ED4EV", "length": 13250, "nlines": 105, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "रामायणातील सुमंत यांचा नातू आहे हा सुप्रसिद्ध अभिनेता, सध्या करतो टीव्ही सिरीयलमध्ये काम ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News रामायणातील सुमंत यांचा नातू आहे हा सुप्रसिद्ध अभिनेता, सध्या करतो टीव्ही सिरीयलमध्ये...\nरामायणातील सुमंत यांचा नातू आहे हा सुप्रसिद्ध अभिनेता, सध्या करतो टीव्ही सिरीयलमध्ये काम \nसध्याच्या कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन करण्यात आले असून टिव्ही वरील सर्व मालिकांचे शूटिंग थांबवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी ८० च्या दशकातील लोकप्रिय मालिका रामायण ही प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आली असून सध्या सर्वत्र याच मालिकेची चलती आहे. या लॉक डाऊन मध्ये रामायण मालिकेने टी आर पी चे सर्व रेकॉर्ड मोडले. सध्याच्या काळात प्रत्येक प्रेक्षक रामायण बघणे पसंत करतो. एवढेच नव्हे तर हे प्रेक्षक मालिके सोबतच मालिकेच्या पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा उत्सुक असतात.\nत्याकाळात रामानंद सागर यांच्या रामायणातील कलाकारांना एवढी प्रसिद्धी मिळाली होती की लोक त्यांना खरेखुरे परमेश्वर मानून त्यांची पूजा करायचे. मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता ची भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया यांना त्यावेळी लोक साक्षात खरेखुरे राम-लक्ष्मण-सीता मानायचे. याच मालिकेत अजून एक पात्र होते ते म्हणजे सुमंत. मालिकेतील सुमंतचे खरे नाव चंद्रशेखर वैद्य आहे.\nचंद्रशेखर हेसुद्धा फिल्मी दुनियेतील एक दिग्गज कलाकार मानले जायचे. विशेष म्हणजे त्यांचा नातू सुद्धा सध्या एक मोठा अभिनेता आहे. टीव्ही मालिकांमध्ये स्वतःचे नाव वेगळे नाव कमावलेला अभिनेता शक्ती अरोडा हा रामायणातील सुमंत म्हणजे चंद्रशेखर यांचा नातू आहे. शक्तीने तेरे लिये, मेरी आशिकी तुमसे ही, आणि पवित्र रिश्ता यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.\nहे वाचा – आपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत रामायणात सुमंत हे महाराज दशरथ राजाचे महामंत्री होते. या मालिकेत चंद्रशेखर यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. शिवाय चंद्रशेखर यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये लहान-मोठे रोल साकारले आहेत. त्यांनी १९५४ मध्ये औरत तेरी एक कहानी या चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. चंद्रशेखर यांना बालपणी खूप गरीब परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनांमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता.\nहे वाचा – राम आणि रावण यांची मैत्री सोशल मीडियावर गाजत आहे, काय आहे प्रकरण जाणून घ्या मुंबईत आल्यावर चंद्रशेखर वैद्य हे कोरस सिंगर बनले. याच काळात त्यांना रामानंद सागर यांनी सुमंत ही भूमिका ऑफर केली. जेव्हा त्यांना रामायणात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा ते ६५ वर्षांचे होते. चंद्रशेखर वैद्य यांनी सुरंग, बरसात की एक रात, कटी पतंग, शराबी आणि शक्ती यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. शक्तीचे त्याच्या आजोबांसोबत खूप जवळचे नाते आहे. शक्तीने याआधीही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या आजोबांसोबत चा फोटो शेअर केला होता.\nहे वाचा – रामायणातील या ५ कलाकारांनी घेतला आहे जगाचा निरोप, पहा आणखी कोण आहेत \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleकपूर खानदाना सोबत हे सुद्धा परिवार आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंब \nNext articleकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते विसरायचा प्रयत्न \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nअमिताभ बच्चन यांची एकुलती एक मुलगी या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात...\nअमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात खूप नाव कमावलं आहे. त्यांना बॉलिवूडचा शहेनशाह म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात एकाहून एक सुपरहिट चित्रपट केले आहेत....\n१० गुंठ्यापर्यंत जमिनीचा कागद होत नाही तर मु*ख*त्या*र पत्र केले तर...\n३० वर्षानंतर रामायणातील लव कुश कुठे असतील एक बनला अभिनेता तर...\nमंगळवारी या कारणामुळे हनुमानाला शेंदुर चढवला जातो, कारण जाणून तुम्हीच हनुमानाला...\nसाऊथ कडील हे सुपरस्टार संपत्तीच्या बाबतीत अंबानीला सुध्दा देतात टक्कर \nवाढदिवस स्पेशल : कधीकाळी कामासाठी वणवण भटकणारे ‘जेठालाल’ आता एका एपिसोडसाठी...\nठिपक्यांची रांगोळी मालिकेतून या प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्सिट, वाचून तुम्हालाही धक्का बसेल...\n अभिनेत्री मृणाल दुसानिसने घेतली नवीन कार, कारसोबत केला खास...\n‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीचा आणि या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा,...\nरंग माझा वेगळा मालिकेत दीपाच लावून देणार कार्तिकचे आयेशासोबत लग्न, लोकांची...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2022-09-28T10:00:17Z", "digest": "sha1:LEIQICHKDEWPAYLNXEZGV2H3ADUE2HEQ", "length": 1736, "nlines": 34, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "माधुरी दीक्षितनेने शब्दाक्षर", "raw_content": "\n54 हजार रुपये टाय-डाई लेहेंगामध्ये माधुरी दीक्षितचा दिव्य लुक. पहा फोटोज\nसंदर्भ: इंस्टाग्राम भारतीय चित्रपटसृष्टीत माधुरी दीक्षित ही तिच्या नृत्य पराक्रमासाठी व उत्कृष्ट भूमिकांसाठी जानली जाते. लेहेंगा, साडी असो …\n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2019/03/rajkarnatil-jyotishi-ki-vidushak/", "date_download": "2022-09-28T09:56:11Z", "digest": "sha1:R3O7EM3SHEMF76PPFPYWXQY2ETX2IFTR", "length": 21808, "nlines": 115, "source_domain": "chaprak.com", "title": "राजकारणातील ज्योतिषी की विदुषक ? - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nराजकारणातील ज्योतिषी की विदुषक \nखूप मोठ्या अपेक्षा असणार्‍या व्यक्ती किंवा संघटनेकडून केवळ पोकळ घोषणाच होत राहिल्या की मग कालांतराने त्यांचे हसू होऊ लागते. त्याचेच आजच्या काळातले जितेजागते उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारण नुकताच 9 मार्च रोजी त्यांच्या पक्षाने तेरावा वर्धापनदिन साजरा केला. या तेरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी काय कमावले कारण नुकताच 9 मार्च रोजी त्यांच्या पक्षाने तेरावा वर्धापनदिन साजरा केला. या तेरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी काय कमावले काय गमावले पक्ष संघटना म्हणून आपण किती सक्षम वा कमकुवत झालोय याचे सिंहावलोकन करणे गरजेचे असताना केवळ मोदी, भाजप, शाह, डोवाल आदींवर तोंडसुख घेण्यातच आपल्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला. एक अपयशी संघटक म्हणून यापेक्षा मोठा पुरावा तो काय\nआपण कोणीतरी वेगळे आहोत, आपण कसे सडेतोड बोलतो या भ्रामक प्रतिमेतच त्यांची ऊर्जा वाया जात असल्याचे पहायला मिळतेय. खरं तर राज ठाकरेंना बाळासाहेबांच्या वक्तृत्त्वाचा वारसा लाभलाय. त्यांनी तो वृध्दिंगत करत पक्षाच्या संघटनकौशल्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना केवळ टिवल्या बावल्या करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळेच नाशिक महापालिका असेल किंवा सुरवातीच्या काळात 13 आमदार निवडून देत लोकांनी त्यांना संधी दिली होती. मात्र राज ठाकरेंनी त्याकडे लक्ष न देता केवळ स्वतःच्या धुंदीत राहण्यात धन्यता मानली. त्यामुळे आगामी काळात त्याचा फटका त्यांना बसल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.\nसाधारणपणे पक्षाच्या वर्धापनदिनी आपल्या कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देत त्यांच्यात स्फुरण चेतवणे गरजेचे असते. पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकून कामाला लावण्याचा तो दिवस असतो. मात्र राज यांनी यापैकी काहीही केलेले दिसले नाही. केवळ मारझोड, तोडफोड, चिकलफेक एवढ्याच काय त्या गोष्टी त्यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणात ऐकायला मिळाल्या. राज यांचे भाषण सर्वच वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रेक्षेपित होत होते. एवढी प्रसिद्धी अभावानेच एखाद्या नेत्याला मिळते. तेही केवळ एक आमदार असणार्‍या पक्षाच्या नेत्याला. अर्थात थेट प्रक्षेपण करणार्‍या वृत्तवाहिन्यांना टीआरपी चांगला मिळतो म्हणून ते भाषण लाईव्ह दाखवतात पण त्याचाच फायदा घेत राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरित करणे गरजेचे असताना, ‘पक्षाची बदनामी करणार्‍यांना घरातून बाहेर काढून मारा’ असा सल्ला देतात यातच त्यांच्या नैराश्येचे दर्शन घडते. असो नोटाबंदीनंतर ते नैराश्य वाढलेय असे एकंदरीतच पहायला मिळतेय.\n2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली होती. लोकसभा निवडणुका न लढवता त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. आज मात्र त्याच मोदींवर आरोपाच्या फैरी झाडतायत. अर्थात तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असावा. मोदींना विरोध करताना त्यांनी सैन्याच्या कर्तृत्त्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलंय. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये केवळ झाडे पडली आहेत, कोणीही दहशतवादी मारला गेला नाही. वर याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी वैमानिक अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा आधार घेतलाय. जर पाकिस्तानचे दहशतवादी किंवा नागरिक ठार झाले असते तर त्यांनी वर्धमानला जिवंत जाळला असता असे बालिश विधान केलेय. राज यांच्या भाषणाकडे तटस्थतेने पाहिले असता त्यात द्वेषाचा दर्प अधिक येतो.\nराज यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी आणि अरबमधील लोक भागीदार आहेत असा दावा केला. त्यात आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. व्यवसाय हा व्यवसाय असतो. जर का त्याचे भागीदार देशविरोधी कृत्य करत असतील तर त्याला आक्षेप घेतलाच पाहिजे. हाच न्याय जर राज ठाकरे यांच्या बाबतीत लावायचा झाल्यास, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या मुलासोबत कोहिनूर कंपनीत कोणाची भागीदारी होती मराठीचा आग्रह धरणार्‍या राज यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली मग याला काय म्हणायचे मराठीचा आग्रह धरणार्‍या राज यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली मग याला काय म्हणायचे त्यामुळे कोणतीही गोष्ट कोठेही जोडून लोकांची दिशाभूल करणे गैरच आहे. यापुढे जाऊन त्यांनी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीबाबतही भाष्य केले. त्यातून त्यांना सुचवायचे होते की, भाजप सरकारने सत्तेसाठी पुलवामा हल्ला घडवून आणला आहे. केवळ वैयक्तिक आकसापोटी राज ठाकरे यांनी असे आरोप करणे बालिशपणाचेच ठरत आहेत. जी संघटना दिवसरात्र केवळ राष्ट्राचाच विचार करते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असे नीच काम करतील यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.\nपुढे त्यांनी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्याला आक्षेप घेतला. मात्र ’डिप्लोमसी’ हा प्रकार राज यांना कळत नसावा का मुळात वैयक्तिक हितसंबध दुखावल्यावर माणूस जसा सुडाने पेटून उठतो आणि आरोपांच्या फैरी झडत राहतो तसेच काहीसे राज यांचे झालेय. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांना सर्कशीतल्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र यामध्ये राज ठाकरे लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे पहायला मिळतेय. त्यामुळे सर्कस पहायला आलेल्या लोकांना हसवण्याची जबाबदारी घेणार्‍या विदुषकाप्रमाणे राज ठाकरेदेखील आपली भूमिका योग्यप्रकारे वठवणार असल्याचे वर्धापनदिनाच्या भाषणावरुन दिसून आले. त्यामुळे राज ठाकरेंची प्रतिमा राजकारणातील ज्योतिषी किंवा विदुषकासारखी होत आहे.\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nतरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’\nपुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती\n4 Thoughts to “राजकारणातील ज्योतिषी की विदुषक \nअतिशय चांगले विश्लेषण आणि सडेतोड\nटीका बरीचशी एकांगी वाटत आहे.\nवर्धापनदिनी पक्षनेतृत्वाने काय बोलावं व काय बोलू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. दुसरे असे कि, पुलवामाच्या राजकारणास खुद्द पंतप्रधान व त्यांच्या स्वपक्षीयांनी आरंभ केल्यानंतर इतर राजकीय पक्ष जर स्वस्थ बसले असते तर तो त्यांचा आत्मघात ठरला असता. त्यामुळे हाही मुद्दा निकाली निघतोय. बाकी निवडणुकांच्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार, घेणार नाही वगैरे योग्य वेळी जाहीर करू असे स्वतः राज ठाकरेंनी सांगितलेलं आहेच. तेव्हा ती योग्य वेळ येईपर्यंत त्यावरही टीका टिपण्णी करणे योग्य दिसत नाही.\nभाऊ सडेतोड लिहिलं आहेस\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/chief-minister-shindes-reaction-on-abdul-sattars-daughter-tet-scam-case-mhss-743172.html", "date_download": "2022-09-28T09:04:57Z", "digest": "sha1:UNTZ4QY37VABX7DGFQNYLJXAKHXAUZTP", "length": 10974, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chief Minister Shindes reaction on Abdul Sattars daughter TET scam case mhss - अब्दुल सत्तारांच्या 'मुन्नाभाई' प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे न बोलताच निघून गेले – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nअब्दुल सत्तारांच्या 'मुन्नाभाई' प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे न बोलताच निघून गेले\nअब्दुल सत्तारांच्या 'मुन्नाभाई' प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे न बोलताच निघून गेले\nशिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली.\nशिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली.\nमुंबई, 08 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात (TET exam scam case) शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली. अब्दुल सत्तार यांच्या या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारले असताना त्यांनी बोलण्याचे टाळले. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलं आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचा आणि मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अपात्र असतानाही सत्तार यांच्या मुलींनी पगार लाटल्याचेही समोर आले आहे. याच प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले पण सत्तार यांच्या या पराक्रमावर शिंदे यांनी एक शब्दानेही प्रतिक्रिया न देता निघून गेले. (शिवसेना 'कोसळली' अन् बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाडही कोसळले) दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. 'माझा मुलगा टीईटी परिक्षा दिली नाही, मुली अपात्र आहेत. त्या अपात्रतेमुळे ६ हजार पगार माझ्या मुलीला मिळत नाही. जे नियम गरिबांच्या मुलांना तोच नियम माझ्या मुलांना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणाची चौकशी करावी. या प्रकरणी चौकशी करता मी स्वतः स्पष्टीकरण देत ही माहिती फेक असल्याचे सांगितले, असं सत्तार म्हणाले. प्रशासनाकडून याबाबत चौकशी झाली पाहिजे, मुली अपात्र झाले काम बंद झाले टीईटी परिक्षेचा रेकॅार्ड ईडीकडून तपासला जाईल. चंद्रकांत खैरे, ‌अंबादास दानवे यांनी एकत्र येऊन खटले चालवावे, असं आव्हानही सत्तारांनी दिलं. (McDonaldचं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, एअरपोर्टवर झाला 1500 पाउंडचा दंड) 'मंत्रिपद हे मी ३ वेळा अनुभवले आहे जे होईल ते बघितले जाईल त्यांना जेसीबी पोकलेन लाऊन जी माहिती समोर आणायची ती आणि देत पण यात काहीच हाती लागणार नाही, असंही सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाबतीत विरोधकांनी चिंता करू नये आमचा मुख्यमंत्री धक्काबुक्की करून फोटोसाठी पुढे येणारे व्यक्ती नाही. ते अत्यंत साधे आणि सरळ आहे. त्यांना कोणताही इगो नाही, त्यामुळे नीती आयोगाच्या बैठकीमध्ये फोटो काढत असताना तिथे जागा मिळाली असेल तिथे ते उभे राहिले असेल, असं सत्तार म्हणाले. ईडी चौकशीत माझी मुलं जर अपात्र असून पात्र दाखवली तर कारवाई करण्यात येईल. आम्ही नाव लपवून ठेवली नाही. मी फेक यादी समोर आली त्यातून रेकॉर्ड दाखवून दिले. घराची बदनामी झाली ते बघा मंत्रीपद जाऊ द्या कायदेशीर चौकशी झाली पाहिजे, असंही सत्तार म्हणाले. 'ते काय बोललेले ते चुकीचे नाही. जेव्हा सरकार आले तेव्हा वेळ लागणार आहे लोकांची मागणी आहे. त्यामुळे ते स्वाभाविक आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे, १५ ॲागस्टपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असंही सत्तार यांनी सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1141437", "date_download": "2022-09-28T09:54:12Z", "digest": "sha1:RR2MQ4PR4ZCOWSE3Y2FWYKOUEZUZOD2X", "length": 2677, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १२८५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १२८५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०९, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती\n१६ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: wuu:1285年 (deleted)\n१६:४०, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n१७:०९, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: wuu:1285年 (deleted))\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending/pm-narendra-modi-pakistani-sister-qamar-mohsin-shaikh-sends-rakhi-on-the-ocassion-of-raksha-bandhan-2022-wishes-for-2024-general-elections-svs-99-3061487/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:36:56Z", "digest": "sha1:D7OIJ3W27AFX65TTH5EBH33R72AGYV4L", "length": 22334, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM narendra modi pakistani sister mohsin shaikh sends rakhi on the ocassion of raksha bandhan 2022 wishes for 2024 general elections | Loksatta", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानमधील बहिणीने भावासाठी यंदाही पाठवली राखी; म्हणाल्या, “२०२४ मध्ये…”\nमोदींची बहीण कमर मोहसिन शेख या मागील २५ वर्षांपासून दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्त राखी पाठवून आपल्या भावाला शुभेच्छा व आशीर्वाद पाठवतात.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nपंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहीण (फोटो: ANI)\nभावाबहिणीच्या हक्काचा, प्रेमाचा सोहळा म्हणजे रक्षाबंधन. या प्रेमाला कोणत्याही धर्माची, देशाची सीमा नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्यांच्या पाकिस्तानी बहिणीने राखी पाठवली आहे. मोदींची बहीण कमर मोहसिन शेख या मागील २५ वर्षांपासून दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्त राखी पाठवून आपल्या भावाला शुभेच्छा व आशीर्वाद पाठवतात. यंदा सुद्धा त्यांची राखी मोदींपर्यंत पोहचली असून सोबत एक भावनिक पत्र जोडलेले आहे. यंदाच्या पत्रात त्यांनी भावाला कशा शुभेच्छा दिल्या आहेत हे पाहुयात..\nमोहसिन शेख यांनी सांगितले की “मला यंदा सुद्धा मोदींना भेटायला मिळेल अशी आशा आहे. राखी बांधण्यासाठी मोदी मला नवी दिल्लीला बोलावून घेतील यासाठी मी सर्व गोष्टी तयार ठेवल्या आहेत. ही राखी मी रेशमी धाग्याने विणून स्वतः तयार केली आहे”.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nपंतप्रधान मोदींना खास पत्र\nमोहसिन शेख यांनी राखीसोबत एक पत्र सुद्धा पाठवले आहे, यात भावाच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत, तसेच आगामी २०२४ मधील निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार हे निश्चित आहे, हे प्रेम त्यांनी स्वतः कमावले आहे असे शेख यांनी पत्रात म्हंटले आहे.\nकोण आहेत मोहसीन शेख\nमोहसीन शेख या पाकिस्तानी असून लग्नानंतर त्या भारतात आल्या व सध्या त्या अहमदाबाद मध्ये स्थायिक आहेत. नरेंद्र मोदी आरएसएसचे कार्यकर्ते असताना त्यांची ओळख मोहसीन यांच्याशी झाली होती. एकदा दिल्ली मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी योगायोगाने त्यांची भेट झाली व तेव्हा शेख यांनी मोदींना राखी बांधून सण साजरा केला होता. २०१७ साली पंतप्रधान कामात व्यस्थ असतील असे वाटत होते मात्र त्यांनी रक्षाबंधनाच्या दोन दिवसांपूर्वी मला आठवणीने फोन केला त्यांनतर मी नवी दिल्ली मध्ये जाऊन त्यांना राखी बांधली.\nरक्षाबंधनाच्या निमित्ताने होणाऱ्या कॉल मध्ये मोदी आवर्जून माझे पती व माझा मुलगा सुफियान यांच्याविषयी प्रेमाने विचारपूस करतात, हे पाहून मला मी या जगात सर्वात नशीबवान आहे असे वाटते असेही मोहसीन यांनी सांगितले.\nयंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nOptical Illusion : या चित्रामध्ये लपले आहेत एकूण १२ पांडा; ३० सेकंदात शोधून दाखवायला तुम्हाला जमेल का\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nदेवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nCCTV Video: प्राचीन शिवमंदिरात घुसून चोरट्यांनी चोरली सोन्या-चांदीची भांडी; दानपेटीला हात लावताच घडलं अस की….\nडोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…\nOMG: डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून काढले तब्बल ६२ चमचे; असा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच घडल्याने ऑपरेशनचाही बनवला व्हिडिओ\nVIDEO: चोर दुचाकी घेऊन पळून जात असतानाच गेटवरील सुरक्षारक्षकाने पाहिलं, गेट बंद करण्यासाठी धावला अन् तितक्यात…\nफ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल\nVIDEO: किम कार्दशियनला घट्ट बॉडीकॉन ड्रेसने दिला धोका; फॅशन वीक मध्ये चालताना अचानक…\n‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सुधा मूर्ती सर्वांसमोर ‘या’ व्यक्तीच्या पडल्या पाया; फोटोवरुन निर्माण झाला वाद, जाणून घ्या प्रकरण काय\nनवरात्रीमध्येही दिसून आली मोदींची क्रेझ; गरब्यासाठी महिलांनी पाठीवर काढले मोदी-ट्रम्प यांचे टॅटू\nनोकरी मिळवण्यासाठी महिलेने लढवली अजब शक्कल; केकवरच छापून पाठवला अर्ज; पाहा काय उत्तर मिळालं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/thane/fifteen-bars-in-thane-sealed-by-the-municipal-corporation/318633/", "date_download": "2022-09-28T08:38:01Z", "digest": "sha1:SO7KWBGCM6QJZHM2LNBXX2G4BN5YUA6K", "length": 9417, "nlines": 170, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Fifteen bars in Thane sealed by the Municipal Corporation", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ठाणे ठाण्यातील पंधरा बार महापालिकेने केले सील\nठाण्यातील पंधरा बार महापालिकेने केले सील\nठाणे डान्स बार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन\nठाण्यातील डान्स बार प्रकरण दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चांगले अंगाशी आले असताना मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल पंधरा बार सील करण्यात आले. ठाणे महापालिकेने ही कारवाई केली असून शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर या बारना टाळे ठोकण्यात आले. त्यात स्वागत, आम्रपाली, नटराज, मैफिलपासून खुशी या बारचा समावेश आहे.\nशहरात ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट (डान्स) सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना मिळताच त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती चार पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.\nतसेच ठाणे महापालिकेच्या संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळपासून बार सील करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानुसार, तब्बल १५ बार सील करण्यात आले आहेत. त्यात तलावपाळी येथील आम्रपाली, तीन पेट्रोल पंपवरील अँटिक पॅलेस, उपवन येथील नटराज व सुर संगम, सिने वंडर येथील आयकॉन, कापूरबावडी नाक्यावरील स्वागत व सनसिटी, नळपाडामधील नक्षत्र, पोखरण रोड नंबर २ येथील के नाईट, ओवळा नाक्यावरचा स्टार लिंग व मैफिल, वागळे इस्टेट येथील सिझर पार्क, नौपाड्यातील मनीष, मॉडेला नाका येथील अँजेल आणि भाईंदर पाडामधील खुशी या बारना टाळे ठोकण्यात आले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nस्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2017/07/vyankatesh-kalyankar-story/", "date_download": "2022-09-28T09:29:50Z", "digest": "sha1:O2PWCUWXO3OCGIKKCLP5XUVDXXVFRUNR", "length": 17209, "nlines": 96, "source_domain": "chaprak.com", "title": "आई मला पंख आहेत पण... (कथा) - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nआई मला पंख आहेत पण… (कथा)\nएक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिलू. दोघांचे आपल्या पिलावर खूप प्रेम होते. पिलू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिलू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. ‘तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो, पिलाला सांगण्यात आलं. शिकार्‍याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते.\nआता पिल्लाला उडण्याचे वेध लागले. निळसर आकाश त्याला खुणावत होतं. काही दिवसांनी आई-बाबांनी सांगितल्याप्रमाणे पिलानं एक-दोन वेळा आकाशात झेप घेतली. सुरूवातीला त्याचा तोल गेला. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर शेवटी त्यानं झेप घेतलीच. उंच आकाशात. तो उडत राहिला. त्याला स्वत:चेही भान राहिले नाही. खूप दूरपर्यंत पोचला. मात्र, काही वेळातच नाजूक पंखातील त्राण संपले. भूक लागली. तेवढ्यात त्याला काहीतरी खायला दिसले. त्याने कोणताही विचार न करता थेट झेप घेतली. तिथं त्याला भरपूर खायला मिळालं. खाल्ल्यानंतर थकल्यानं पिलू तिथंच निजलं. काही वेळाने त्याने डोळे उघडले. आजूबाजूला केवळ लोखंडाची जाळी होती. बाहेर आकाश दिसत होतं. पण बाहेर जाण्याचा रस्ता बंद होता. त्यानं जाळीवर खूप धडक दिली. इवल्याशा पंखातून रक्त आलं. तो पिंजरा होता. स्वातंत्र्य संपलं होतं. पारतंत्र्य सुरू झालं होतं. पिंजर्‍यात आणखी काही पिलं होती. तीही अशीच पिंजर्‍यात अडकली होती. पण त्यांना आता सवय झाली होती. पिंजरा हेच त्यांचं विश्‍व होतं. शेवटी बाहेर उडून कष्ट करून पोट भरण्यापेक्षा इथं फुकटच त्यांचं पोट भरत होतं. त्यातच ते आनंद मानत होते. पिलाला हे पटलं नाही. तो आणखी त्रस्त झाला. पण आता पर्याय नव्हता. दार बंद होतं. आत खायला होतं. पुढे 1-2 दिवस त्रागा करून ते थकून गेलं. त्यानंही हेच आपलं विश्‍व मानायला सुरूवात केली. असेच काही दिवस गेले.\nइकडे पिलाचे आई-बाबा अजूनही पिल्लाला शोधत होते. दूरपर्यंत जाऊन रोज त्याचा शोध घेत होते. पण पिलू सापडत नव्हतं. आई-बाबा थकून जात होते, पण शोध थांबवत नव्हते. अशातच काही दिवस गेले. आता पिलू थोडं मोठं झालं होतं. पिंजर्‍यात चांगलच रूळलं होतं. पिंजर्‍यात अन्न होतं, पाणी होतं, छोटासा झोपाळाही होता. सोबतचे मित्र बनले होते. दिवसभराचा कार्यक्रमही ठरला. सुरूवातीला पिंजर्‍यातच उडणारं पिलू आता उडणंच विसरून गेलं. पिंजराच खोपा अन् पिंजराच कुटुंब बनलं.\nएकेदिवशी आई-बाबांना शोध घेताना पिलाचा पिंजरा दिसला. त्यांनी दुरूनच पिलाला पाहिलं. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून ते पिंजर्‍याजवळ आले. पिल्लाला हाक मारली. पिंजर्‍यातील सारे जण त्यांच्यासमोर आले. मात्र, आई-बाबा आणि त्यांच्यामध्ये लोखंडी जाळी होती. आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. पिलाची तब्येत सुधारली होती, पण चेहर्‍यावर तेज उरलं नव्हतं. पिलाची अवस्था पाहून बाबाही हळहळले. जाळी तोडण्याचा आई-बाबांनी खूप प्रयत्न केला, पण चोचीलाच त्रास झाला. आईच्या डोळ्यातून पाणी अन् चोचीतून रक्त वाहू लागलं. मग बाबांनी सर्वांना सांगितलं, ‘संध्याकाळी पिंजरा उघडा ठेवला जातो. तुम्ही बाहेर या अन् उंच आकाशात झेप घ्या. आम्ही समोर झाडावर आहोत. सर्वांना ते पटलं. बाबांनी अनेकदा पक्षी असलेले उघडे पिंजरे पाहिले होते. आई दूर व्हायला तयार नव्हती, पण बाबांनी पटवून सांगितलं.\nसंध्याकाळी पिंजर्‍याजवळ एक माणूस आला. त्यानं पिंजर्‍याचे दार उघडं ठेवलं. आई-बाबांनी इशारा केला. पिलू दाराशी आलं. बाहेर झेप घेऊ लागलं. पण आश्‍चर्य त्याला उडताच येत नव्हतं. एवढ्या दिवसात उडण्याची कलाच पक्षी विसरून गेला होता. आपल्याला पंख आहेत याचीही त्याला आताच आठवण झाली होती. तरीही धडपड करताना पिलू पिंजर्‍याबाहेर जमिनीवर कोसळलं. तिकडून माणूस आला. त्यानं पिलाला उचललं अन् पुन्हा पिंजर्‍यात टाकून दार बंद केलं. ही सारी शोकांतिका दूरवरून आई-बाबा पाहत होते.\nपिंजर्‍यातून पिलू ओरडून म्हणत होतं, ‘आई मला पंख आहेत, पण… आईच्या डोळ्यांतून पाणी आणि चोचीतून रक्त अद्यापही सुरूच होतं.\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nविद्यापीठ नेटवर्कींगच्या जाळ्यापुढे ‘स्पायडरमॅन’ नमला\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला...\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित...\nमाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ\n‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. ...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/1100/", "date_download": "2022-09-28T10:12:42Z", "digest": "sha1:DIWZHJLZXP5NWZ3RHSRXJDNVLZOIBKSH", "length": 7997, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nकोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. 22 (जिमाका) – कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.\nत्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता याप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, संपर्क क्रमांक-0257-2217193/2223180, ई-मेल- scy.jalgaon@gmail.com असा आहे.\nतक्रार निवारणासाठी समिती स्थापन\n‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला सानुग्रह अनुदानाबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र अशा दोन तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती ही महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जळगाव तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक हे राहतील.\nतसेच महानगरपालिका क्षेत्राकरीताही तक्रार निवारण समिती राहील. ही समिती मनपा प्रशासकीय क्षेत्रनिहाय असून या समितीचे अध्यक्ष हे मनपा उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतील तर मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे प्रतिनिधी हे समितीचे सदस्य सचिव असतील. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.\nशिवसेनेतर्फे शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3289/", "date_download": "2022-09-28T09:39:36Z", "digest": "sha1:NCLYPL6V3GNEMZOCNQJE2AKDX53J2TJV", "length": 7498, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "पर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे.. - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nपर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे.. – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nवृक्षारोपणाचा शुभारंभ; गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि.०४ – ‘सध्या पाऊस लांबला, मागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहे. जैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन केले नाही, तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे, यातूनच वृक्षारोपणासह, वृक्षसंवर्धनाचे कार्य करावे यासाठी व्यापक स्वरूपात लोकसहभाग अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले. मेहरूण तलाव परिसरातील पक्षी घराजवळ झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते.\nजैन इरिगेशनच्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमिल देशपांडे, सचिव विजय वाणी, उद्योजक नंदू आडवाणी, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, सुमित्रा पाटील, दीपक धांडे, संतोष क्षीरसागर, रमेश पहेलानी, समाजसेवक अनिल सोनवणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, वरिष्ठ सहकारी अनिल जोशी उपस्थितीत होते.\nगांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या तीन वर्षापासून मेहरूण तलावाच्या काठावर सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुरू असून झाडांची देखरेखही ठेवली जाते. यामध्ये आता एक हजार झाडे लावण्यात येणार आहे. याची सुरवात आज मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणाने झाली. सचिव विजय वाणी यांनी आभार मानले. तसेच वृक्षारोपणाप्रसंगी रमेश पहेलानी यांच्यासह गायक कलावंतांनी योगदान दिले.\nमान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सूचना\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T09:31:17Z", "digest": "sha1:X6ZCVJUN6DPZKZECC4J3R7T5JBK7SF6S", "length": 8937, "nlines": 130, "source_domain": "lokrashtra.com", "title": "धक्कादायक : कोरोना मेंदूत लपून राहू शकतो, संशोधकांचा अंदाज! - Lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nधक्कादायक : कोरोना मेंदूत लपून राहू शकतो, संशोधकांचा अंदाज\nधक्कादायक : कोरोना मेंदूत लपून राहू शकतो, संशोधकांचा अंदाज\nवॉशिंग्टन : संपूर्ण जगात हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूबाबत दरदिवसाला धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता मेंदूत हा विषाणू लपून राहू शकतो अशाबाबतचा धक्कादायक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.\nकाही व्यक्ती कोरोना संसर्गातून बऱ्या झाल्यावरही काही दिवसांनी त्यांचा अचानक मृत्यू होतो किंवा त्या गंभीर आजारी पडतात अशी काही उदाहरणे समोर आली आहेत. अशा घटनांमागे कोरोना विषाणू मेंदूत राहिलेला असल्याचे एक कारण असू शकते, असे अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोरोना विषाणू मानवी मेंदूत राहू शकतो.\nयाकरिता संशोधकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका उंदराचे निरीक्षण केले असून, या उंदराला अनेक शारिरीक, मानसिक व्याधी जडल्याचे समोर आले आहे. सखोल परिक्षण केले असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या पाच ते सहा दिवसानंतर कोरोनाचा विषाणू त्या उंदराच्या मेंदूत लपल्याचे समोर आले. वास्तविक त्याच्या फुफ्फुसामधील कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने कमी होत होती. परंतु मेंदूतील विषाणूची संख्या शरिरातील इतर विषाणूच्या संख्येच्या हजारपटीने जास्त असल्याने, त्याच्या शरीराला इजा पोहोचण्याची तिव्रता अधिक आहे.\nभारतीय वंशाचे मुख्य संशोधक मुकेश कुमार यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांमध्ये क्षमता नष्ट होत आहे. या लक्षणांचा फुफ्फुसांशी संबंध नाही. कोविड-१९ हा केवळ श्वसनयंत्रणेशी संबंधित विकार आहे, असे म्हणता येणार नाही. तर कोरोनामुळे मेंदूत बिघाड निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे संपूर्ण शरिरावर त्याचा परिणाम होण्याची भिती आहे.\nकर्णधार विराट कोहली, अभिनेत्री तमन्ना भाटियाला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस, वाचा नेमके काय आहे प्रकरण\nबांधकाम व्यवसायिकांनी शिवाजी महाराजांसारखा नेतृत्व गुण अंगीकारावा : सतीश मगर\nअबब… अंबानींच्या सुनेच्या हातातील पर्सची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल;…\nऑफिसमध्ये एक्सबरोबर काम करावं लागतंय… कशी हाताळाल परिस्थिती\nफक्त रात्रच नव्हे तर ‘ही’ आहे सेक्स करण्याची योग्य वेळ\nउन्हाचा कडाका वाढला; उन्हापासून बचाव करण्यासाठी या टिप्स वाचाच…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T09:29:53Z", "digest": "sha1:CFH2DIXAHWS3UUDDILQPS65XZTHWTGAM", "length": 8502, "nlines": 131, "source_domain": "lokrashtra.com", "title": "Tamilnadu Congress Rahul Gandhi Eating Mushroom Biryani after join village cooking-youtube team video viral - Lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nराहुल गांधींनी घेतला मशरूम बिऱ्याणीचा आस्वाद ; व्हिडीओ व्हायरल\nराहुल गांधींनी घेतला मशरूम बिऱ्याणीचा आस्वाद ; व्हिडीओ व्हायरल\nव्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा\nतामिळनाडू : तामिळनाडूत यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशात काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातील त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी मशरूम बिऱ्याणी खाताना दिसत आहेत.\nगेल्या आठवड्यात राहुल तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तिथे अनेक सभा घेतल्या आणि लोकांना भेटले. युट्यूब चॅनलच्या एका शोमध्येही ते पोहोचले. याच शोमध्ये त्यांनी मशरूम बिऱ्याणीचाही आनंद लुटला. याशिवाय शोदरम्यान राहुल गांधी यांनी बिऱ्याणी तयार करणाऱ्या लोकांशी चर्चाही केली. राहुल यांचा हा संपूर्ण व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.\nव्हिलेज कुकिंग चॅनलद्वारा अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितलेला आहे. राहुल यांनी तामिळनाडूतील दौऱ्यात पश्चिम भागात जास्तीत जास्त सभा घेतल्या. राहुल यांचा व्हिडीओ तामिळनाडू काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटने रिट्वीट केला आहे. व्हिलेज कुकिंग चॅनलने हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे. राहुल यांनी जवळपास ४४ मिनटे या लोकांशी गप्पा केल्या. लोकांशी चर्चा झाल्यानंतर ते बिऱ्याणी खाताना दिसत आहेत. त्यानंतर राहुल यांनी जमिनीवर खाली बसून केळीच्या पानांवर बिऱ्याणीचा आनंद लुटला त्यानंतरच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nघर बांधायचं तर मग दहा दिवसातच घ्यावी लागेल परवानगी – मंत्री एकनाथ शिंदे\nप्रत्येक नाशिककर हा असेल साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष : पालकमंत्री छगन भजबळ\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/goa-assembly-election-2022/amit-shah-on-goa-tour-for-goa-election-2022-122013100025_1.html", "date_download": "2022-09-28T09:05:39Z", "digest": "sha1:Y6C3XTYJONYLBXXADCMGAGR3OILA53TN", "length": 19891, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमित शहा गोव्यात घरोघरी पोहोचले, म्हणाले राहुल गांधी हे मोदी फोबियाने त्रस्त - Amit Shah on Goa tour for goa election 2022 | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nगोवा विधानसभा निवडणूक 2022\nगोवा विधानसभा निवडणूक: प्रतापसिंह राणेंची माघार भाजपाच्या पथ्यावर पडणार\nवडिलांची जागा पणजीतून उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला\nGoa Election 2022: भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, आणखी 6 नावे फायनल\nमाजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली, भाजपकडून तिकीट कापण्यात आल्याने नाराजी\nGoa Elections 2022 : गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून भाजप सोडण्याचा इशारा\nपणजीत एका सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी-फोबिया' आहे. गोव्यातील जनतेला भाजपचा ‘गोल्डन गोवा’ आणि काँग्रेसचा ‘गांधी घराण्याचा गोवा’ यापैकी एक निवडावा लागेल. काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, त्यांना भेट देण्यासाठी पर्यटन स्थळे हवीत, त्यांचे नेते खूप सुट्टी घालवतात. छोट्या राज्यांच्या विकासाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.\nगोव्यात विधानसभा निवडणूक लढवणारे इतर राज्यांचे राजकीय पक्ष येथे सरकार स्थापन करू शकत नाहीत, ते फक्त भाजपच करू शकतात. गोव्यातील सर्व 40 विधानसभा जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. राज्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nNations League: इटली नेशन्स लीग फायनलमध्ये इंग्लंड आणि जर्मनीत बरोबरी\nसलग दुसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरू न शकलेल्या इटली फुटबॉल संघाने हंगेरीचा 2-0 असा पराभव करून नेशन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.इटलीकडून जियाकोमो रास्पादोरी आणि फेडेरिको डीमार्को यांनी गोल केले. पुढील वर्षी जूनमध्ये नेदरलँड्समध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत इटली, नेदरलँड आणि क्रोएशिया यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.पोर्तुगाल आणि स्पेनचा एक संघ देखील असेल, ज्यांना मंगळवारी एकमेकांशी खेळायचे आहे.\nMyanmar: म्यानमारचा बहुतांश भूभाग एनयूजीने व्यापला\nम्यानमारमध्ये राष्ट्रीय एकता सरकार (NUG) नावाचे पर्यायी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी एनयूजीने लष्करी राजवटीविरुद्ध संघर्षाची घोषणा केली होती. म्यानमारच्या लष्कराने निवडून आलेल्या प्रतिनिधींना हुसकावून लावत 1 फेब्रुवारी 2021 रोजी सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. अनेक बंडखोर गट देशाच्या विविध भागात सशस्त्र युद्ध लढत आहेत. NUG ची स्थापना माजी सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीशी संबंधित नेत्यांनी केली होती.\nHardik Pandya: हार्दिक पांड्या पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना भेटला,शेअर केला व्हिडीओ\nटीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी (25 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात अंतिम भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला.या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे\nआमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली\nअमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात रस्ते कामाची पाहणीला गेले असता त्यांचा कामकाजाच्या संदर्भात वाद - विवाद झाला आणि त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी एका कार्यकर्त्याला 'आधी ऐकून घे, शांत बस असं म्हणत कानशिलातच लगावली. या वेळी केमेऱ्या समोर पोलीस देखील उपस्थित होते. घडलेल्या या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेची चर्चा सुरु आहे.\nऑनलाईन खरेदीत फसवणूक,लोकांना प्रॉडक्ट ऐवजी साबण, बटाटे मिळाले\nसध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ प्रचंड वाढत आहे, त्याचप्रमाणे फसवणुकचा प्रकार देखील वेगाने वाढत आहे. सध्या सणांनिमित्त ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर मोठी विक्री सुरू आहे. या विक्रीदरम्यान ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीची अशी दोन प्रकरणे अलीकडेच,समोर आली आहेत, लोकांना पार्सल उघडल्यावर मोठा धक्काच बसला आहे. महागड्या आयफोनच्या जागी 5 रुपयांचा विम बार आल्याच्या बातमीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्यांऐवजी बटाटे आणि लॅपटॉपच्या जागी साबण आल्याचे वृत्त मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gauravprakashan.com/2020/12/12121912.html", "date_download": "2022-09-28T08:58:14Z", "digest": "sha1:64AV7VXTQCAQR27WFV63NDMO7RLD2AEQ", "length": 29411, "nlines": 73, "source_domain": "www.gauravprakashan.com", "title": "महान धम्मसेनानी भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर", "raw_content": "\nमहान धम्मसेनानी भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर\nमहान धम्मसेनानी भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर\nजागतिक किर्तीचे विद्वान व भारताचे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यषवंतराव हे सुपुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गंगाधर राजरत्न व यषवंतराव ही मुले व इंदू नावाची मुलगी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व मुलांपैकी फक्त भैय्यासाहेबच राहीले होते. राजरत्न हा डॉ. आंबेडकरांचा आवडता मुलगा होता. बाबासाहेबांनी त्यांची काळजी घेण्यासाठी एक नर्स षोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस जातीय वादामुळे एकही हिंदु नर्स तयार झाली नाही. पण एक खिष्चन नर्स मात्र तयार झाली. परंतु राजरत्न सुध्दा जगु षकले नाही त्यापैकी भैयासाहेब आंबेडकर याचा जन्म 12/12/1912 ला झाला. त्यावेळेस त्यांचे आजोबा सुभेदार रामजी बाबा हे जिवंत होते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1913 ला बडोदा संस्थानात सयाजी महाराज गायकवाड येथे नोकरीला गेलेले होते. परंतु तेथे त्यांना रहायला घर मिळाले नाही व त्यांना फार त्रास झाला. त्यानंतर ते मुंबईला परत आले. त्यावेळेस सुभेदार रामजी बाबा हे आजारी होते. त्यांचे निधन 1913 ला झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब यांना सयाजी महाराज गायकवाड यांनी अमेरीकेला षिक्षणासाठी जाण्यासाठी षिश्यवृत्ती दिली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे षिक्षणासाठी अमेरीकेला गेले तेथे त्यांनी षिक्षण घेतले त्यावेळी त्यांच्या घरची परीस्थीती फार कठीण होती. भैय्यासाहेब लहानपणी सतत आजारी असत त्यांना पायाला पोलीओ सारखा आजार होता. त्यामुळे त्यांना वाळुमध्ये पायापर्यंत ठेवत असत. त्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1917 ला भारतात परत आले व पुन्हा इंग्लंड मध्ये 1920 ला बॅरीस्टर होण्यासाठी गेले त्यांनतर त्यांनी 1923 ला वकीली समाजकार्य व राजकीय कार्य सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांनी 1927 ला आमदार म्हणुन नेमले त्यानंतर 1936 ला त्यांनी स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला. 1942 ला त्यांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेषन हा पक्ष स्थापन केला त्यांना भारत भर सभा संम्मेलनासाठी फिरावे लागत असे. 1935 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोशणा केली होती. त्यावेळी भैय्यासाहेब आंबेडकर आणि मुकुंदराव आंबेडकर यांना पंजाबमध्ये अमृतसरला षिख धर्माचा अभ्यास करण्यासाठी 12 कार्यकर्त्यांसोबत पाठविले होते. 1935 ला रमामातांचे निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भैय्यासाहेबांची लहानपणी खूप काळजी घेतली. त्यांना वैद्यकिय सेवा पुरविली. भैय्यासाहेबांना बाबासाहेबांच्या तब्येतीची फार काळजी वाटत असे. 1942 ला भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावर जनता या वर्तमान पत्राची जबाबदारी आली 1942 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे मजुर मंत्री झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भैय्यासाहेबांच्या आजाराबाबत प्रा.एन.षिवराज यांना सांगीतले असता त्यांनी भैय्यासाहेबांना मद्रासला नेवुन औषधोपचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भैय्यासाहेबांना सिमेंट फॅक्ट्री किंवा ठेकेदारी मध्ये पाठविण्याचे ठरविले परंतु भैय्यासाहेबांना प्रिटींग ची आवड होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत भुशण प्रिटींग प्रेस काढली होती. त्यांनी बाबसाहेबाची चळवळ व विचारप्रसाराचे मोठे कार्य केले. ते चांगले पत्रकार होते. त्या काळात त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. सन 1947 ला बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदे मंत्री झाले. बाबासाहेबांचे 1946, 1948, 1949 ला देषाची एकता व अखंडता सामाजिक व आर्थिक विषमता यावर घटना समितीसमोर महत्त्वपूर्ण भाशणे झाली होती. ती भैय्यासाहेबांनी भारत भुषण प्रिंटींग प्रेसमध्ये एकत्रित करून छापली होती. (संदर्भ :- लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर रमाई प्रकाशन, ले.प्रा.प्रकाश जवंजाळ) पुढे बाबासाहेब आंबेडकरांवर भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी आली. व त्यांनी एकटयांनी भारताची राज्य घटना तयार केली 1952 ला पहिल्यांदा लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुबईत लोकसभेसाठी उभे होते परंतु त्यांचा पराभव करण्यात आला. भैय्यासाहेब 1952 ला मानगांव, जिल्हा कुलाबा येथून विधानसभेसाठी उभे होते. भैय्यासाहेबांचा विवाह मिराताई यांच्याषी 1953 ला झाला. बाबासाहेबांना फार आनंद झाला. त्यावेळेस शंकरानंद शास्त्री यांनी बौध्द पध्दतीने भैय्यासाहेबांचा विवाह लावला. भैय्यासाहेबांच्या लग्नासाठी बाबासाहेबांचे सहकारी बळवंतरावजी वराळे यांनी निपाणीहून प्रसिध्द बँड आणला होता. बाबासाहेबांनी भैय्यासाहेब व मिराताई यांना आशीर्वाद दिला. भैय्यासाहेब यांचे खरे नांव यषवंत होते. पण त्यांच्या कार्यालयातील सहकारी त्यांना भैय्यासाहेब म्हणत असत. त्यांना प्रकाषजी, भीमरावजी, आनंदजी ही मुले व रमा नावाची मुलगी आहेत. 10 मे 1954 ला भैय्यासाहेबांचे सुपुत्र प्रकाषजी यांचा जन्म झाला. बाबासाहेबांना फार आनंद झाला. त्यावेळेस बाबासाहेब ब्रम्हदेषातून मुंबईला आले व विचारले कुठे आहे माझा नातू त्यांनी बाळासाहेबांना पाहिले. बाबासाहेबांना मुंबईत आल्यावर भैय्यासाहेब आणि मिराताई यांनी जेवणाची खूप चागली व्यवस्था करत असत. नानकचंद रत्तू हे मुंबईला आले असता त्यांची खूप चांगली व्यवस्था भैय्यासाहेबांनी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरला 1956 ला लाखो लोकांसहित बौध्द धम्माची दिक्षा घेतली. त्यावेळेस भैय्यासाहेब आंबेडकर व मुकुंदराव आंबेडकर हजर होते. नंतर भैय्यासाहेब आंबेडकर हे सन. 1957 पासून बौध्द महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 1957 ला व-हाड व विदर्भातील अनेक जिल्हयात जावून बहुसंख्य लोकांना धम्मदिक्षा दिली. त्यानंतर भैय्यासाहेबांनी खांदेष आणि मराठवाडयात जावून हजारो लोकांना धम्मदिक्षा दिली. बौध्द धम्माच्या प्रचारासाठी धम्मयान हे मासिक सुरू केले. बाबासाहेबांच्या परीनिर्वाणामुळे भैय्यासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष करण्यात आले. 1960 ला भैय्यासाहेब आंबेडकरांची मुंबई विधानसभेतुन आमदार म्हणुन निवड करण्यात आली. त्यांनी विधान परीशद गाजवली. मजुराचा प्रष्न गोवा प्रष्न, सामाजीक अन्याय, नोकरी आरक्षण व मराठवाडयात एस.टी वाढविण्याबाबत सरकारला धारेवर धरले त्यांनी आग्रा येथे 1957 ला जावुन हजारो लोकांना धम्मदिक्षा दिली. 1959 ला सोलापूर आणि औरंगाबादला भैय्यासाहेबांच्या हस्ते हजारो लोकांना धम्मदिक्षा देण्यात आली. त्याचवर्शी पष्चिम बंगालमध्ये भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बुध्दजयंतीला मार्गदर्षन केले. उत्तर प्रदेष, कर्नाटक इत्यादी राज्यात भैय्यासाहेबांनी जावून हजारो लोकांना दिक्षा दिली. उत्तर प्रदेषातील आगरा व लखनउ येथे धम्मदिक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळेस भंते चंद्रमणी हे भैय्यासाहेबांसोबत होते. 1959 ला भैय्यासाहेब आंबेडकरांनी दलाई लामांचे मुंबईत स्वागत केले. पुणे येथील बाबासाहेबांच्या पुतळा समितीचे भैय्यासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. 1960 ला या पुतळयाचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे मा.सरन्यायाधीष प्र.बा.गजेंद्रगडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 1962 ला पंजाबच्या लोकांनी त्यांना फिल्लोर मतदार संघातुन खासदार निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे हत्ती या चिन्हावर उभे केले होते. त्यांनी काँग्रेस उमेदवारांषी जोरदार लढत दिली. परंतु फक्त दहा हजार मतांनी ते पराभुत झाले. 1964 ला देषव्यापी भुमीहीन सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेेतला सन.1966 ला त्यांनी मुंबईत जागतिक बौध्द धम्म परिषद घेतली. त्यावेळेस दलाई लामा हे हजर होते. त्यानंतर भैय्यासाहेब हे 1966 ला थायलंड ला जागतिक बौध्द धम्म परिषदेसाठी हजर होते. त्यांनी लंडन व कोलंबो येथे धम्म परिशदेत भाग घेतला त्यांनी 1966 ला महु ते मुंबई अषी भीमज्योत काढली होती. भैय्यासाहेबांनी श्रामनेरची दिक्षा भंते वज्रबुध्दी यांच्या कडून घेतली होती. त्यांचे नाव महा काष्यप असे होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी खुप प्रयत्न केले. 1972 ला स्थापन झालेल्या दलीत पॅन्थर च्या युवकांना त्यांनी धम्माचे मार्गदर्षन केले.\nभैय्यासाहेबांनी 1966 ला बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ महु येथुन भीम ज्योत काढली होती. ही भीम ज्योत मध्य प्रदेषात फीरून नागपुरला आली तेव्हा तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळेस ही भीम ज्योत विदर्भातून औरंगाबादला गेली.यावेळेस रिपब्लीकन पक्षाचे खासदार बी. पी. मौर्य हजर होते. त्यांनतर ही भीम ज्योत औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, आणि मुंबईला पोहचली. भैय्यासाहेबांनी बौध्दचार्याची संकल्पना मांडली. त्यावेळेस शेडयुल्ड कास्ट फेडरेशन आणि नंतर रिपब्लीकन पार्टी फार मजबुत होती. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लीकन पार्टीमध्ये येण्यासाठी समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आणि एस. एम. जोषी यांच्या संपर्क केला होता. भैय्यासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रदेष रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष होते. भैय्यासाहेबामुळे प्रसिध्द साहित्यकार व वक्ते आचार्य प्र. के. अत्रे, विनायक भावे, मजुर नेते दत्ता सामंत आणि प्रसिध्द वकील डी. आर. गाडगीळ रिपब्लीकन पक्षात आले होते. 1970 ला रिपब्लीकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड व बॅरिस्टर खोब्रागडे यांचे दोन गट तयार झाले व नागपूरला वेगवेगळे अधिवेषन भरले. भैय्यासाहेब चांगले पत्रकार होते. बुध्दभुषण प्रिटिंग प्रेस मध्ये भास्कर रघुनाथ कद्रेकर यांनी षेवटपर्यंत कार्य केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेप्रमाणे भैय्यासाहेबांनी वा.गो. आपटे यांचा बौध्द पर्व हा ग्रंथ प्रकाषित केला होता. भैय्यासाहेबांनी 1955 ला मुंबई येथे सर्व आंबेडकरी संपादक पत्रकार यांचे संमेलन बोलाविले होते. 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौध्द धम्माची दिक्षा घेतली व सर्वांना दिली. त्यांच्या परिनिर्वाणानंतर राजगृह व बाबासाहेबांच्या मिळकतीच्या वाटणीबद्दल वाद निर्माण झाला. माईसाहेबांसोबत भैय्यासाहेबांचा वाद निर्माण झाला होता. भैय्यासाहेबांनी राजगृहाचा मोबदला देवून राजगृहाचा ताबा घेतला व इतर मालमत्ता माईसाहेबांना मिळाली. भैय्यासाहेब आंबेडकर हे अतिषय नम्र पणे वागत असत. 1957 ला महाराश्ट्रामध्ये सयुक्त महाराश्ट्र चळवळीचे आंदोलन जोरात सुरू होते. त्यावेळेस त्यांच्या कडे काही कार्यकर्ते गेले आणि त्यांनी सांगितले की, लोकसभेच्या मध्यमुंबईतील राखीव जागेवरून त्यांनी निवडणूक लढवावी तेव्हा भैय्यासाहेबांनी जबरदस्त उत्तर दिले की, ‘‘मी क्षणिक स्वार्थासाठी हे विसरू षकत नाही की मी बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे. 1956 ला बाबासाहेबांनी बौध्द धर्म स्विकारला आहे. आणि तुम्ही मला म्हणता की, राखीव जागेचा उमेदवार बना’’. असे म्हणुन त्यांनी राखीव जागेवरून निवडणुक लढण्यास नकार दिला. असा त्यांचा त्याग होता.(संदर्भ :- 1.भैय्यासाहेब आंबेडकर सम्यक प्रकाषन शांती स्वरूप बौध्द, नवी दिल्ली 2.सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर ले.ज.वि.पवार). त्याकाळात भैय्यासाहेबांच्या काही षत्रूंनी बाबासाहेबांच्या मनात भैय्यासाहेबांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याकाळात प्रा. एन. षिवराज, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे, पी. एन. राजभोज, प्रा. बी. पी. मौर्य, जोगेद्रनाथ मंडल, अॅड. दत्ता कट़टी, चनन राम, जे. ईष्वरीबाई, अॅड. आवळे बाबु, सी. आरमुगम, एल. आर. बाली, अॅड. बी. सी. कांबळे, अॅड. एन. एच. कुंभारे, षांताबाई दाणी, रा.सु. गवई, इत्यादी प्रमुख नेते होते. महाराश्ट्रात त्याकाळात न्यायमुर्ती आर. आर. भोळे, प्रा. आर. डी. भंडारे, आर. जी. खरात (मुंबई),विदर्भात शंभुजी खंडारे, खुषालराव उर्फे भाउसाहेब कांबळे, मराठवाडयात हरिहरराव सोनुले, भाउसाहेब मोरे, प्रा. एस. टी. प्रधान सारखे अनेक जिल्हयात महत्वाचे कार्यकर्ते होते. सुभेदार मालोजी बाबा, सुभेदार रामजी बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता भिमाई, माता रमाई या सर्वांचा त्याग खुप मोठा होता. सन 1977 ला बौध्दांच्यां सवलती बद्ल त्यावेळचे प्रधानमंत्री मुरारजी देसाई यांनी असे म्हटले होते की तुम्हाला बौध्द होण्यास कोणी सांगीतले तेव्हा भैय्यासाहेबांनी मुरारजी देसाई यांना जोरदार उत्तर देले की आम्हाला आमच्या बापांनी बौध्द होण्यास सांगीतले. त्यानंतर 1977 ला त्यांनी मुंबईतुन लोकसभेची निवडणुक लढविली परंतु ते पराभुत झाले. त्यांना देखील पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्षीत केले होते. वास्तविक पाहता त्यांनी ऐक्यासाठी खुप त्रास घेतला. त्यांनी स्वातंत्र समता बंधुत्व व न्याय या तत्वासाठी आयुष्यभर संघर्ष व त्याग केला. त्यांचे निधन 17 सप्टेंबर 1977 ला झाले. त्याच्या कार्याला व त्यागाला विनम्र अभिवादन...\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nRavishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय \nराष्ट्रीय सेवा योजना : एक लोकचळवळ..\nदुर्गा ...एक वेगळा दृष्टिकोन\nनाना पटोले यांनी दिली अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/02/NargisDuttFoundation.html", "date_download": "2022-09-28T10:04:50Z", "digest": "sha1:7WMUXUWWPZ446CSMRM7ME4VEGIEPRJ5I", "length": 9772, "nlines": 208, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कर्जतमध्ये आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करणार-प्रिया दत्त", "raw_content": "\nHomeकोकण रायगडकर्जतमध्ये आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करणार-प्रिया दत्त\nकर्जतमध्ये आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करणार-प्रिया दत्त\nकर्जतमध्ये आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करणार-प्रिया दत्त\nमोफत मेगा कॅन्सर तपासणी शिबीराचे प्रिया दत्त यांनी केलं उद्घाटन\nकर्जत तालुक्यात आरोग्य विषयक काम करण्यासाठी बरेच काम आहे त्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ कर्जत बरोबर पार्टनरशीप केली असून यापुढे नर्गिस दत्त फाउंडेशन मिळून काम करतील असं प्रतिपादन माजी खासदार प्रिया दत्त यांनी केलं.\nइनर व्हील क्लब ऑफ कर्जत ,नर्गिस दत्त फाउंडेशन आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या संयुक्त विदयमाने मोफत मेगा शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार प्रिया दत्त यांनी केलं. त्यावेळी खासदार प्रिया दत्त बोलत होत्या.\nयावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुरेश लाड,प्रतीक्षा लाड,सरपंच संतोष सांबरी,प्रांत अजित नैराळे,तहसीलदार विक्रम देशमुख, इनर व्हीलच्या मोनिका बडेकर, यांच्यासह इनर व्हील ऑफ कर्जतच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nकॅन्सर स्क्रिनिंग प्रोस्टेड स्पेसिफिक, अँटीजेन टेस्ट सर्व्हीकल पॅप स्मिअर टेस्ट,डोके आणि मान स्क्रिनिंग,मोफत औषधे, स्त्रीरोग तपासणी आणि शस्त्रक्रिया, सीबीसी रक्त तपासणी, दमा आणि copd साठी चाचणी आदी तपासण्या या शिबिरात करण्यात येत असून हे शिबीर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/05/Waterscarcity.html", "date_download": "2022-09-28T08:52:46Z", "digest": "sha1:NXNNVHSD7JBV3NXZASWAFRODWOQSBB7X", "length": 12572, "nlines": 209, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "चांधई तहानली,पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचे हाल ; कुपनलिका आणि विहिरींचे पाणी आटले,", "raw_content": "\nHomeकोकणचांधई तहानली,पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचे हाल ; कुपनलिका आणि विहिरींचे पाणी आटले,\nचांधई तहानली,पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचे हाल ; कुपनलिका आणि विहिरींचे पाणी आटले,\nचांधई तहानली,पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचे हाल ;\nकुपनलिका आणि विहिरींचे पाणी आटले,\nमे महिना म्हटला की सर्व ठिकाणी पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते. कर्जत सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रात अनेक वाड्या वस्त्या ह्या पाण्याच्या दुर्भिक्षमुळे काही किलोमीटर पाण्यासाठी वणवण करतात. कर्जत मधील चांधई ह्या गावी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी की ह्या दुर्भिक्षाकडे आजतागायत कुठल्याही अधिकारी वर्गाने ढुंकूनही बघितले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nचांधई गाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेले अतिशय समृद्ध गाव आहे. सर्व बाजूंनी वेढलेल्या फार्म हाऊस मुळे गावाचा पर्यटन विकास होत आहे. परंतु असे असताना ह्या गावात आजतागायत पाणी पोचले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ कुपनलिका आणि विहिरींवर अवलंबून आहेत. गावाच्या पश्चिमेला उल्हास नदी तर ईशान्येला पेज नदीचे बारमाही अथांग पसरलेला परिसर आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात येणाऱ्या राजनाल्याच्या पाण्याचा देखील ह्या गावाला फायदा होत असतो. परंतु ह्या वर्षी रब्बी हंगामात लागवड करण्याला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविल्याने पाण्याचे वितरण सगळीकडे झाले नाही. उल्हास नदीच्या पात्रात असलेल्या जलपर्णी मुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. तसेच नदी पात्रात चालू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाण्यात मातीचे कण आलेले आहेत त्यामुळे हे पाणी एक जागी साठलेले असल्याने खराब झाले आहे. गावात चालू असलेल्या दोन पाणी योजना ह्या अर्धवट अवस्थेत असल्याने गावातील लोकांना ऐन गर्मीत पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.गावात अनेक शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरांसाठी पाणी आणि खाद्यान्न मिळत नसल्याने गावातील शेतकरी वर्गाने अत्यंत कमी भावात आपली जनावरे इतर व्यापारी वर्गाला विकली असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील लोकांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा अतोनात त्रास सहन करावा लागत असताना कुठल्याही अधिकारी वर्गाने गावात येऊन साधी चौकशी केली नसल्याने गावातील ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.\nगावात पाण्याची कमतरता एवढी कधीच जाणवली नव्हती परंतु ह्या वर्षी काही शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिक ह्यांच्या आडमुठे धोरणामुळे राजनाल्याचे पाणी गावात आले नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी आटून आज गावात पाण्याची टंचाई आहे.\nमाधव कोळंबे. प्रगतशील शेतकरी\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/news/6-suggestions-to-enhance-your-kiosks/", "date_download": "2022-09-28T10:27:34Z", "digest": "sha1:WB33SWLJWPDGV46LL6W3NMGFHHSKVXEZ", "length": 14735, "nlines": 192, "source_domain": "mr.horsent.com", "title": " बातम्या - तुमचे किओस्क वाढवण्यासाठी 6 सूचना.", "raw_content": "\nतुमचे किओस्क वाढवण्यासाठी 6 सूचना.\nसेल्फ-सर्व्हिस किओस्क, फॉर्मेशन किओस्क, आणि चेक-इन आणि चेक-आउट टर्मिनल म्हणून काम करणारे टचस्क्रीन कियोस्क विविध साइट्स किंवा अॅप्लिकेशन्स जसे की विमानतळ, रेस्टॉरंट, मेट्रो स्टेशन, हॉटेल आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे... तथापि, सखोल प्रचारासह उभ्या बाजारपेठेतील KIOSK ऍप्लिकेशन आणि वापराची झपाट्याने वाढ,किओस्क उत्पादक आणि त्यांच्या क्लायंटना खालील वेदना बिंदू आहेत जे किओस्क वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी त्वरित उपायांची आवश्यकता आहे:\nतुम्हाला डिस्प्लेवर डाग किंवा रेषा आढळल्यास, एलईडी डिस्प्ले खराब होऊ शकतो.डिस्प्लेच्या समस्येसह टच स्क्रीन वापरणे बहुतेक दुकानदारांच्या प्रतिमांपेक्षा जास्त त्रासदायक आहे.Horsent massive सह LCD स्क्रीन बदलणे महाग नाहीटच स्क्रीन मॅन्युफॅक्चरिंग लाइन, तुमच्याकडे आमच्या व्यावसायिक हातांनी आठवड्यांत अगदी नवीन कमी किमतीची टच स्क्रीन असेल.\nहे पीसी किंवा टचस्क्रीनवरून येत असले तरीही, तुमच्या ग्राहकांपैकी कोणत्याही ग्राहकाला फक्त रांगेत थांबणे आणि सेवेसाठी आतुरतेने उभे राहणे संपवणे ही संथ प्रतिक्रिया खूप थकवणारी आहे.संथ प्रतिक्रिया कधीकधी चुकीचे ऑपरेशन, वारंवार ऑपरेशन आणि चुकीच्या ऑर्डर्स आणि तक्रारींसह संतप्त ग्राहकांसह समाप्त होतात.नवीन किओस्क मिळवण्यापूर्वी, टच स्क्रीन किंवा पीसी दुरुस्त करणे किंवा बदलणे नेहमीच फायदेशीर असते, या टप्प्यावर, विश्वासार्ह आणि पात्र पुरवठादार निवडणे विशेषतः किओस्क उत्पादकासाठी महत्वाचे आहे,घोडा, मजबूत तांत्रिक सामर्थ्य, व्यावसायिक सेवा, जलद प्रतिसाद, तुमच्या निवडीपैकी एक असू शकते.\nसेल्फ-सेवेच्या बाबतीत, बर्‍याच साइट्ससाठी, 17 इंच टच स्क्रीन किंवा अगदी 15.6 इंच टच स्क्रीन किओस्क अजूनही कमालीची कामगिरी करत आहे आणि ग्राहक किंवा खरेदीदारांना कोणतीही तक्रार नाही.\nतथापि, क्लायंट कदाचित विसरले असतील की तुमच्या किओस्कचे अतिरिक्त आणि दणदणीत फायदे देखील आहेत: परस्परसंवादी चिन्ह आणि जाहिरात: कारण आमचे बरेच ग्राहक प्राधान्य देतील32 इंच टच स्क्रीनकियोस्क जेणेकरून ते त्यांची जाहिरात अभिमानाने प्रदर्शित करू शकतील आणि त्यांचे ग्राहक त्यांचे दुकान आणि खाद्यपदार्थ दुरून सहज शोधू शकतील आणि ज्वलंत खाद्यपदार्थ आणि थंड पेयांसह मोठ्या स्क्रीन डिस्प्लेला सामोरे जाताना नकार देणे कठीण आहे.दुसरे म्हणजे, मोठी स्क्रीन चुकीचे ऑपरेशन कमी करू शकते आणि शक्यतांसाठी अधिक जागा देते.\nजर तुमचा किओस्क सेवा देऊ शकत असेल परंतु तुमच्या ठिकाणी अधिक व्यवसाय आणण्यात काही कमतरता असेल, तर कदाचित तुम्ही मोठ्या डिस्प्लेसह किओस्कचा विचार केला पाहिजे, शेवटी, टच स्क्रीन किंवा टच डिस्प्ले हे फक्त टच नाही तर डिस्प्ले आणि स्क्रीन लोड करणे आहे. तुमच्या उत्पादनांची ग्राहकांच्या नजरेत.\nस्व-सेवा ही खरी स्व-सेवा बनवणे.\nआम्हाला सुपरमार्केट किंवा हॉटेल यांसारख्या बर्‍याच ठिकाणी आढळते, ग्राहकांना अजूनही तुमच्या मनुष्यबळ सेवेची किंवा किओस्कमध्ये त्यांचे ऑपरेशन वापरण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मदतीची आवश्यकता आहे.\nहे लाजिरवाणे आहे परंतु तरीही तुमचे किओस्क चांगले काम करत नाही हे सांगण्यासाठी एक चांगले चिन्ह आहे आणि कियोस्कच्या अनेक क्लायंटचा परिणाम तुम्हाला कदाचित मिळणार नाही: कमी मनुष्यबळ आणि कमी प्रतीक्षा वेळ.खरं तर, ते \"सेल्फ-सर्व्हिस किओस्क\" सेवा देण्यासाठी अतिरिक्त निधी देत ​​आहे.तुमचा किओस्क त्याच्या ग्राहकांना संबंधित सेवा देत नाही हे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर समस्या असो ते पद्धतशीर विश्लेषणासाठी योग्य आहे.\nअधिक किओस्क, कमी प्रतीक्षा.\nकोणीही वाट पाहण्यास किंवा मागे उभे राहून पाहण्यास आनंदित होणार नाही, जर बहुतेक वेळा, तुमची सेवा किओस्कची लाइन 4 लोकांपेक्षा एकटी असेल, तर कदाचित हे सांगणे चांगले लक्षण आहे की तुम्ही अतिरिक्त किओस्क तोडण्यासाठी विचार करू शकता. तुमचा आवाज आणि एक आनंददायी जागा तयार करा.\nग्राहक तुम्हाला काय सांगतात\nहे आता सर्वात थेट सूचना असू शकते, की तुमचे अनेक ग्राहक तुमच्याकडे धाव घेतात आणि तक्रार करतात की तुमचे किओस्क वापरणे सोपे नाही आणि ते तुमच्या माणसाशी बोलणे पसंत करतात.तरीही तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुमच्या किओस्क वापरून त्यांच्या अनुभवाबद्दल चौकशी करू शकता.\nसमजण्यासारखे आहे की, सेल्फ-सर्व्हिस किऑस्क माणसांची जागा घेऊ शकत नाही, त्यामुळे या गोष्टी घडतात, परंतु हॉटेल चेक-इन सारखी काही सोपी सेवा असल्यास, परंतु तरीही वारंवार तक्रारी येत असल्यास, संतप्त शब्द ऐकण्याची आणि तपासण्याची वेळ आली आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर.\nHorsent शिफारस करतो21.5 इंचआमचे सर्वाधिक विक्रेते म्हणून टचस्क्रीन आणि32 इंचतुमचा किओस्क टच डिस्प्ले अनुभव वाढवण्यासाठी आमची सर्वात स्वागतार्ह मोठी टचस्क्रीन म्हणून.शी बोलतोsales@horsent.comआजच तुमच्या किओस्कच्या अपग्रेडसाठी तुमच्या अगदी नवीन टच स्क्रीनसाठी.\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://educalingo.com/en/dic-mr/patali-2", "date_download": "2022-09-28T09:15:05Z", "digest": "sha1:NSQ7QOXR2V2FB6GIO6IFWZ6FL7OBASKI", "length": 19679, "nlines": 311, "source_domain": "educalingo.com", "title": "पातळी - Definition and synonyms of पातळी in the Marathi dictionary", "raw_content": "\n३१ मार्च अखेरची संभाव्य रक्कम – मागील ३१ मार्च अखेरची बाकी = पत्रक फरकाचया रक्कमेच्या ५o% रक्कम + मागील ३१ मार्च अखेरची बाकी = अंदाजपत्रीत वर्षातील रक्कमेची सरासरी पातळी.\n३१ मार्च अखेरची संभाव्य रक्कम – मागील ३१ मार्च अखेरची रक्कम = पत्रक फरकाचया रक्कमेच्या ५o % रक्कम + मागील ३१ मार्च अखेरची बाकी = अंदाजपत्रातील वषर्गतील रक्कमेची सरासरी पातळी .\nPatsanstha Vyavasthapan: पतसंस्था व्यवस्थापन\nतयाचप्रमाणे ठेवीं वरील व्याजदर व कर्जावरील व्याजदर हे कमी जास्त प्रमाणात असतात म्हणुन उत्पन्न व खर्चाचा अंदाज करतानाही अशा व्याजदराची सरासरी पातळी विचारात घयावी लागते .\nकोलेस्टेरॉल आणि स्निग्ध पदार्थ भरपूर असणया आहारामुले रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब हे दीन्ही वढ़तत तर कोलेस्टेरॉल आणि स्निग्ध पदार्थ कमी असणया आहारामुले ...\nयातली पहिली पातळी आहे , सभासद पातळी . दुसरी पातळी आहे ती आहे सभासदांचया प्रतिनिधीची . या प्रतिनिधीनांच संचालक महणतात . अशा या संचालकांच्या गटाला संचालक मंडळ म्हणतात .\nगमतीची परंतु सत्य बाब अशी आहे की , पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याचे प्रमाण अधिक असल्याने दरवर्षी प्रचंड प्रमाणात पाण्याची पातळी कमी होत जाते . त्यामानाने तळयात जमा होणारे ...\nपातळी / . पानळाई f . . बार काईf . बारकावाm . स्क्ष्मता , f . झिरझिरा , झिरझिरीन or झरझरीन , विरविरीत , पिळपिळीत . सैीक्ष्म्यn . THIN , THINLv , ado . v . A . 1 . पातव्ट , बारीक . 8 पातव्टपणाn . & c .\nपक्ष्याच्या झगमगत्या छातीवर ३३ आकडा कोरलेला होता . तो सांगू लागला , ' मेसन पंथाचे हे एक चिन्ह आहे आणि ३३ आकडा हा त्यांचया पंथातील सर्वोच्च पातळी दर्शवितो . तांत्रिक दृष्टया ...\nकृष्णा नदीची तेथे पाण्यची पातळी फारच खोल असल्यमुळे तिला पाताळगंगा असे म्हणतात. तिच्यामध्ये मासेमारी करण्यासाठी बुट्टीतून जाणारे कोळी लोक फारच छान. ही आमची पहलीच ...\nवाढत्या पाणीपातळीमुळे २००५ मध्ये हिमाचलमध्ये हाहाकार माजवणान्या पारछू सरोवराने पुन्हा एकदा धोक्यची पातळी गाठली. सरोवराच्या भितीला तडे गेल्यास सतलज नदीकाठच्या सुमारे ...\nचर्चेची पातळी वाढवा, विध्वंसाची नको - अरूण …\n२० - पाकिस्तानला विरोध दर्शवत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडगूस घालणा-या महाराष्ट्रातील आपला सहकारी पक्ष शिवसेनेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी मंगळवारी चांगलेच खडवसावले असून विध्वसंक कृतीत सहभागी न होता, चर्चेची पातळी ... «Lokmat, Oct 15»\nजयसिंगराव तलाव क्षेत्रात पक्ष्यांची संख्या घटली\nकागल : कागलच्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण गेले तीन-चार वर्षे कायम आहे. पाणी पातळी कमी होण्याची विविध कारणे असून, त्याचे परिणामही जाणवत आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने तलाव क्षेत्रातील ... «Lokmat, Oct 15»\nमराठवाडय़ात भूजल पातळी खालावली, परभणी …\nमराठवाडय़ातील २५ तालुक्यांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. यात धोक्याच्या पातळीवर असणारा जिल्हा म्हणून परभणीचे नाव पुढे आले आहे. सेलू तालुक्यातील भूजलपातळी मागील पाच वषार्ंच्या तुलनेत तब्बल ६.१६ मीटरने खाली ... «Loksatta, Oct 15»\nनवरात्रोत्सव मंडपांची नेमकी संख्या किती\nया मैदानाजवळ असलेल्या इमारतींच्या गॅलरीतून ८५ डेसिबल पातळीचा आवाज ऐकू येत होता, तर आतल्या बाजूला असलेल्या इमारतीत काचा बंद करूनही आवाजाची पातळी ८० डेसिबलपर्यंत जात होती. कांदिवली व बोरिवली या ठिकाणच्या बहुसंख्य दांडिया ... «Loksatta, Oct 15»\n२८८ गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर\nभूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी यंदा ०.९३ मीटरने खाली गेली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २८८ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषदेने टंचाई ... «maharashtra times, Oct 15»\nचौरास भागात पाण्याची पातळी घसरली\nकोंढा कोसरा : चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. त्यामुळे नदी, नाले, तलाव यांना पूर आले. जमिनीत पाणी साचले नसल्याने पाण्याची पातळी खोल गेली असून ... «Lokmat, Oct 15»\nगणेश विसर्जनदिनी ठाणेकरांचे कर्ण बधिर\nढोल-ताशे, डीजे, फटाके, बॅन्जो यांच्या दणदणाटानिशी गणेश विसर्जन मिरवणुका काढणाऱ्या मंडळांनीं अनंत चतुर्दशीला ध्वनिप्रदूषणाची पातळी पूर्णपणे ओलांडली. विशेष म्हणजे, रविवारीच जागतिक कर्णबधिर दिन जगभर पाळण्यात आला. मात्र रात्री ... «Loksatta, Sep 15»\nजिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पही ८० टक्क्यांवर भरले\nअमरावती : पूर्ण प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ३५.३७ द.ल.घ.मी. आहे व प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ४५२ मीटर ऐवढी ओ. सद्यस्थितीत ४५१.३० मीटर जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ द.ल.घ.मी. ऐवढा असून ९०.८७ टक्के हा जलसाठा आहे. «Lokmat, Sep 15»\nतलावाने तळ गाठल्याने गणेशभक्तांपुढे …\nसिडको वसाहतींमधील खांदेश्वर तलावामधील पाण्याची पातळी त्या तुलनेत जास्त असल्याने तेथे हा प्रश्न उद्भवणार नाही. मात्र नवरात्रोत्सवामध्ये पाऊस न पडल्यास या तलावाची परिस्थिती रोडपाली तलावाप्रमाणे होण्याची शक्यता रहिवाशांना ... «Loksatta, Sep 15»\nभू-जल पातळी १२ मीटरने खालावली \nउस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने आॅगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयात आठ तालुक्यात विविध विहिरींचे ... «Lokmat, Aug 15»\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ऑ ओ औ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/lose-belly-fat-without-exercise-122071300028_1.html", "date_download": "2022-09-28T09:30:35Z", "digest": "sha1:HQMO4JVGWASHZWNNTS2AVHTMPYD5WSK2", "length": 16597, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Lose Belly Fat Without Exercise फक्त 5 मिनिटे काढा आणि जिममध्ये न जाता पोटाची चरबी कमी करा - Lose Belly Fat Without Exercise | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nजिम आणि योगामध्ये अंतर जाणून घ्या\nजिम, ब्युटी पार्लरवरील निर्बंध शिथिल; सुधारित आदेश जारी\nकोरोना महाराष्ट्र : महाराष्ट्रात नवे निर्बंध, ब्युटी पार्लर आणि जिम 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार\nजिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर\nStress घेतल्याने लठ्ठपणा वाढू शकतो, जिममध्ये न जाता असे कमी करा Belly Fat\nउत्तान शीशोसन कसे करावे\nसर्वप्रथम तुम्ही वज्रासनाच्या आसनात बसा, त्यानंतर दोन्ही हात वरच्या दिशेने हलवा. नंतर श्वास सोडताना हात खाली आणा आणि पुढे वाकवा. जेव्हा तुम्ही दोन्ही हात खाली कराल तेव्हा तुमच्या शरीराचा मागचा भाग वर घ्या. हे करत असताना तुमचे पाय सरळ असावेत. याशिवाय तुमचे डोके जमिनीवर दोन्ही हातांच्या मध्ये असावे. 1 मिनिट या आसनात रहा.\nहे आसन केल्याने पाठदुखी दूर होते. यामुळे नितंबांच्या स्नायूंमधील कडकपणाही संपेल आणि सकारात्मकताही येईल.\nया आसनाने खांद्याचे दुखणेही संपते. असे केल्याने खांद्याचे स्नायू ताणले जातात.\nमन शांत ठेवण्यासाठी देखील हे आसन खूप चांगले आहे.\nउत्तान शीशोसन केल्याने नितंबांपासून मेंदूपर्यंत रक्ताभिसरण सुधारते.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nECIL Recruitment 2022 : ECIL मध्येआयटीआय उत्तीर्णसाठी बंपर भरती\nECIL Recruitment 2022 :इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ECIL मध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार 10 ऑक्टोबरपर्यंत किंवा त्यापूर्वी या पदांसाठी अर्ज सादर करू शकतात. त्याच वेळी, पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ecil.co.in ला भेट द्यावी लागेल. पदांचा तपशील- भर्ती प्रक्रियेद्वारे ECIL मध्ये शिकाऊ उमेदवारांची एकूण 284 पदे भरली जातील.\n फेकू नका, अशा प्रकारे वापरा\nकोणतीही वस्तू एका वेळेपर्यंत वापरण्यात येते मग अनेकदा वस्तू अगदी टाकाऊ स्थितीत नसली तरी वापरण्याची इच्छा नसते अशात आपण ही बेडशीट वापरुन कंटाळला असाल किंवा चादरीचा रंग फिका पडत असेल तर ती फेकून न देता इतर उपयोग देखील करता येतो-\nनिबंध भारतीय क्रांतिकारक भगत सिंग\nभारतीय क्रांतिकारक भगत सिंह भारताचे एक महान क्रांतिकारक होते. ह्यांचा जन्म 28 सप्टेंबर1907 रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बँगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते.\nअष्टमी प्रसाद : शिरा पुरी\nहलवा कसा बनवायचा मंद आचेवर कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवा. रवा हलका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. मिश्रणाचा रंग हलका तपकिरी झाला की त्यात पाणी घाला. त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. ड्राय फ्रूट्स घाला. तुमचा हलवा तयार होईल.\nAjwain मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओवा\nजर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने हे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतं दाहक-विरोधी गुणधर्मामुळे अजवाइन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2022-09-28T10:30:41Z", "digest": "sha1:4FJJA7HIXIBQBXQORIASEKGCUS27B6AF", "length": 13161, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोकसभेचा अध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n(भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)\nमे १५, इ.स. १९५२\nभारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी सभापतीवर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा सभापती लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो.\nसुमित्रा महाजन ह्या लोकसभेच्या माजी सभापती आहेत.ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष.निवड बिनविरोध झाली.\n1 ग.वा. मावळणकर — 15 मे 1952 27 फेब्रुवारी 1956 &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000288.000000२८८ दिवस पहिली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n8 बलराम जाखड 22 जानेवारी 1980 15 जानेवारी 1985 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000359.000000३५९ दिवस सातवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n10 शिवराज पाटील 10 जुलै 1991 22 मे 1996 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000317.000000३१७ दिवस दहावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n12 जी.एम‌.सी. बालयोगी — 24 मार्च 1998 19 ऑक्टोबर 1999 &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000209.000000२०९ दिवस बारावी तेलुगू देसम पक्ष\n14 सोमनाथ चॅटर्जी — 4 जून 2004 31 मे 2009 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000361.000000३६१ दिवस चौदावी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष\n16 सुमित्रा महाजन ६ जून २०१४ १७ जून २०१९ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000011.000000११ दिवस सोळावी भारतीय जनता पक्ष\n17 ओम बिर्ला १९ जून २०१९ विद्यमान &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000101.000000१०१ दिवस सतवारी भारतीय जनता पक्ष\nलोकसभा अध्यक्षाचे अधिकृत संकेतस्थळ\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2022-09-28T08:59:48Z", "digest": "sha1:MKDEJ6ELCN73YIS23CEZD3SKKNSXG26X", "length": 7937, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - विकिपीडिया", "raw_content": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत टेनिस खेळाचे एकूण ५ प्रकार खेळवले गेले. टेनिस ६ ते १४ ऑगस्ट दरम्यान रियो दि जानेरोच्या बार्रा ऑलिंपिक पार्कमधील ऑलिंपिक टेनिस सेंटरमध्ये आयोजीत करण्यात आले.\nप्रकार सुवर्ण रौप्य कांस्य\nपुरुष एकेरी ॲंडी मरे\nयुनायटेड किंग्डम (GBR) हुआन मार्तिन देल पोत्रो\nआर्जेन्टिना (ARG) केई निशिकोरी\nमहिला एकेरी मोनिका प्युग\nपोर्तो रिको (PUR) अँजेलिक कर्बर\nजर्मनी (GER) पेत्रा क्वितोव्हा\nमार्टिना हिंगीस चेक प्रजासत्ताक\nराजीव राम चेक प्रजासत्ताक\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८–१९६४ • १९६८ (प्रदर्शनीय) • १९७२–१९८० • १९८४ (प्रदर्शनीय) • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/blog/defense-dependence-on-exports", "date_download": "2022-09-28T10:28:59Z", "digest": "sha1:C7OFYLIKVXXN4ZFRHAXU5W7SRNEFKGMD", "length": 20773, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Defense dependence on exports!", "raw_content": "\nतीन दशकांपूर्वी आपली संरक्षण सिद्धता अनेक देशांमधून आयात होणार्‍या शस्त्रसामुग्रीवर अवलंबून होती. आता मात्र संरक्षण सिद्धतेत स्वयंपूर्ण होण्याबरोबरच भारताने अनेक प्रकारच्या लष्करी साहित्याची निर्यात करण्यावर भर दिला आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी आता भारतीय संरक्षण साहित्याच्या खरेदीत रस दाखवला आहे. संरक्षण उपकरणांच्या निर्यातीच्या बाबतीत भारत आज जगातल्या पहिल्या 25 देशांच्या यादीत सामील झाला आहे.\nसंरक्षण क्षेत्रात भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सरकारचे संपूर्ण लक्ष या क्षेत्रातले स्वावलंबन वाढवण्यावर आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेत संरक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारत सरकारने लष्कराला स्वयंपूर्ण होण्यासाठी अनेक शस्त्रास्त्रे दिली आहेत. ती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आयएनएस विक्रांत हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा भारत हा जगातला तिसरा देश आहे.\nभारत सरकारने 2025 पर्यंत हवाई क्षेत्रात पाच अब्ज डॉलर्सची निर्यात करून संरक्षण क्षेत्रात 25 अब्ज डॉलर्सची कमाई करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी देशात दोन डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. त्यात एक उत्तर प्रदेश तर दुसरा तामिळनाडूमध्ये बांधला जात आहे. 2021-22 या वर्षात भारताने संरक्षण क्षेत्रातील 12 हजार 815 कोटी रुपयांची उपकरणे इतर देशांना विकली आहेत.\nगेल्या पाच वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्राची निर्यात 334 टक्क्यांनी वाढली असून भारताने 75 देशांना संरक्षणाशी संबंधित वस्तू पाठवल्या आहेत. भारतीय संरक्षण आणि विकास संघटने (डीआरडीओ)ने टॉर्पेडो प्रणालीवर चालणार्‍या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. ‘डीआरडीओ’ने नवीन पिढीतल्या अग्नी-पी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. पृथ्वी-2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे एका छोट्या लक्ष्याला यशस्वीपणे लक्ष्य करण्यात आले.\nआतापर्यंत फक्त अमेरिका आणि चीनसारख्या देशांनाच क्षेपणास्त्रांद्वारे एवढी अचूक टार्गेटिंग सिस्टीम करता आली होती. लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी बनावटीच्या ‘अँटी-टँक गाईडेड मिसाईल’ (एटीजीएम)ची यशस्वी चाचणी करण्यात भारताला यश आले. भारताचे स्वदेशी बनावटीचे ‘अ‍ॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर एमके-3’ हे शोध आणि बचावासाठी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.\n‘हाय-स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेट (हीट)’ची यशस्वी चाचणी केली. सीमेवरील कोणत्याही हालचाली, बांधकामे, बदल इत्यादींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीओई सर्व्ही’ तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे एआय आधारित सॉफ्टवेअर तंत्रज्ञानावर काम करते. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये बांधल्या जात असलेल्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरव्यतिरिक्त सरकारने आतापर्यंत 351 कंपन्यांना 500हून अधिक संरक्षण औद्योगिक परवाने जारी केले आहेत.\nनव्वदच्या दशकात, जिथे भारताला शस्त्रास्त्रे शोधून काढणारी रडार यंत्रणा मिळवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलची हांजी हांजी करावी लागत होती, त्याच रडार यंत्रणा अर्मेनियाला विकून भारताने अलीकडे संरक्षण बाजारपेठेत आपला झेंडा उंचावला आहे. अलीकडच्या काळात भारताने संरक्षण क्षेत्रात झपाट्याने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. आज भारत स्वतःची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे इतर देशांना विकत आहे, हे महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वी भारत गरजेच्या 60 टक्के शस्त्रास्त्रे विकत घेत होता.\nभारताला त्यासाठी भरपूर परकीय चलन खर्च करावे लागत होते. गेल्या काही वर्षांपासून भारताने आत्मनिर्भर होण्याचा निर्धार केला आहे. भारताने 38 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे विकली आहेत. देशात शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रे तयार करण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राशिवाय आकाश हवाई संरक्षण यंत्रणा आणि स्वदेशी जेट विमान ‘तेजस’ खरेदीसाठी बड्या देशांनी भारताकडे स्वारस्य दाखवले आहे. संपूर्णपणे भारतात विकसित झालेल्या या लढाऊ विमानात अमेरिकेसारखा संरक्षण उपकरणांचा सर्वात मोठा निर्यातदारदेखील रस दाखवत आहे.\nअमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससह सहा देश तेजस खरेदीसाठी पुढे आले आहेत. मलेशियाने आधीच हे विमान खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. याअंतर्गत तो भारताकडून अठरा तेजस खरेदी करण्यास इच्छुक आहे.\n‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’द्वारा निर्मित तेजस हे एकल-इंजिन बहु-भूमिका लढाऊ विमान आहे. यात उच्च जोखीम असलेल्या वातावरणात काम करण्याची क्षमता आहे. बराच काळ भारत संरक्षण उपकरणे आणि छोट्या जीवनावश्यक वस्तूंसाठी इतर देशांवर अवलंबून होता. काही वर्षांपूर्वीही भारताच्या संरक्षण क्षेत्रात वापरण्यात येणारी बहुतेक उत्पादने, शस्त्रे आणि उपकरणे परदेशातून आणली जात होती.\nयामुळेच भारत संपूर्ण जगात संरक्षण उपकरणांचा सर्वात मोठा आयातदार देश राहिला, पण आता परिस्थिती बदलत आहे. आज आग्नेय आशियात भारताचा दबदबा वाढत आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमुळे देशाचे उत्पन्न तर वाढलेच, पण फिलिपाईन्सनंतर व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांनीही भारताकडून शस्त्र खरेदी करण्यात रस दाखवला आहे. दक्षिण चीन समुद्रापासून आग्नेय आशियापर्यंत चीन विस्तारवादी धोरण अवलंबत आहे. त्यामुळे आग्नेय आशियाई देशांसाठी ते मोठे आव्हान बनले आहे. साहजिकच अशा परिस्थितीत लष्करी ताकद वाढवणे ही प्रत्येक देशाची काळाची गरज बनत आहे आणि योगायोगाने भारताला ही संधी मिळत आहे.\nब्राह्मोस क्षेपणास्त्राव्यतिरिक्त, भारतात विकसित हवाई संरक्षण प्रणालीदेखील जगाच्या संरक्षण बाजारपेठेत लोकप्रिय आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देशही या शस्त्रास्त्र प्रणाली आपल्याकडून विकत घेऊ पाहत आहेत. सध्या अंदाजे 42 देश भारताकडून संरक्षण उपकरणे आणि शस्त्रे आयात करतात. या देशांमध्ये कतार, लेबनॉन, इराक, इक्वेडोर आणि जपान या देशांचाही समावेश आहे. भारतातून निर्यात होणारी संरक्षण उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये प्रामुख्याने लढाईच्या वेळी वापरली जाणारी शरीर संरक्षण उपकरणे समाविष्ट असतात.\nव्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्सव्यतिरिक्त बहरीन, केनिया, सौदी अरेबिया, इजिप्त, अल्जेरिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनीही आकाश क्षेपणास्त्र खरेदीसाठी रस दाखवला आहे. इतर अनेक देश सीमेवर पाळत ठेवणारी यंत्रणा, रडार आणि हवाई प्लॅटफॉर्म विकत घेण्याचा विचार करत आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण आफ्रिका भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहेत. ध्वनीच्या तिप्पट वेग असलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत-रशियाच्या लष्करी सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. संरक्षण उपकरणांच्या निर्यातीच्या बाबतीत भारत आज जगातल्या पहिल्या 25 देशांच्या यादीत सामील झाला आहे.\nगेल्या सात वर्षांमध्ये भारताने 75 हून अधिक देशांमध्ये 38 हजार कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत. भारतात नौदलाची जहाजे संपूर्णपणे बांधण्यातही मोठे यश आले आहे. भारतात संरक्षण उपकरणे बनवणार्‍या कंपन्यांनी स्वस्त गस्ती नौका बनवून इतर देशांना विकल्या आहेत. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने प्रायोगिक तत्त्वावर हाय-एंड हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरची यशस्वी निर्मिती केली. आता सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अनेक संरक्षण उपकरणे उत्पादक कंपन्या नवीन उत्पादनांसह जगातल्या इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत येत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या संरक्षण अर्थसंकल्पात संशोधनावर खर्च करावयाच्या एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम खासगी आणि नावीन्यपूर्ण उद्योगांना उपलब्ध करून दिली जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संरक्षण सेवांच्या आधुनिकीकरणासाठी 12 टक्के वाढीसह 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे सरकारने 2024-25 पर्यंत संरक्षण निर्यातीचे 36 हजार 500 कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या सरकारचा भर स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीवर जास्त आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्राने आयुध निर्माणी मंडळ आणि 41 आयुध निर्माण कारखान्यांचे विलिनीकरण करून संरक्षण विभागात सात सार्वजनिक क्षेत्रांमधले उपक्रम तयार केले आहेत. गेल्या आठ वर्षांमध्ये भारताची संरक्षण निर्यात जवळपास सहापट वाढली आहे. फिलिपाईन्ससोबतचा 2,770 कोटी रुपयांचा संरक्षण करार हा मैलाचा दगड आहे. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये देशाच्या संरक्षण आयातीत सुमारे 21 टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे संरक्षण निर्यात सातपट वाढली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/water-discharge-from-vaitrana-dam", "date_download": "2022-09-28T09:11:35Z", "digest": "sha1:YRGAZRH5A27JCOLFBTRNE4ZTRQPBO27J", "length": 3676, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : मुंबईची चिंता मिटली, वैतरणा 'ओव्हरफ्लो' | water discharge from vaitrana dam", "raw_content": "\nVideo : मुंबईची चिंता मिटली, वैतरणा 'ओव्हरफ्लो'\nजिल्ह्यासह (District) शहराला (city) पावसाने (Rain) कालपासून झोडपून काढले आहे. त्यातच रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) वैतरणा धरण (Vaitrana Dam) ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग (Water discharge) सुरु करण्यात आला आहे...\nमिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water supply) करणाऱ्या वैतरणा धरणातून आज सकाळच्या सुमारास २ हजार ४०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे, आवाहन प्रशासनाने केले आहे.\nनाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई\nदरम्यान, जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही काल रात्रीपासून पाऊस व वारा (wind) दोन्ही एकाच वेळी सुरु असल्याने झाडे पडल्याचे तसेच काही घरांचे पत्रे उडाल्याचे समजते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta/bhai-madhavrao-bagal-award-declared-to-suresh-shipurkar-117041/", "date_download": "2022-09-28T09:20:48Z", "digest": "sha1:UYUL5UAPRUWN3SVBARF4SJV3PEH5TXDJ", "length": 17899, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाई माधवराव बागल पुरस्कार सुरेश शिपूरकर यांना जाहीर | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nआवर्जून वाचा चतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nआवर्जून वाचा नकाराला भिडताना\nभाई माधवराव बागल पुरस्कार सुरेश शिपूरकर यांना जाहीर\nयंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख पाच हजार रूपये अशा स्वरूपातील हा पुरस्कार आहे.\nयंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख पाच हजार रूपये अशा स्वरूपातील हा पुरस्कार आहे. परिवर्तनवादी नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक व ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी भाई माधवराव बागल यांच्या जयंतीदिनी मंगळवारी (२८ मे) शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राचार्य डॉ.अशोक भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष बाबुराव धारवाडे, उपाध्यक्ष प्रा.रा.कृ.कणबरकर, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.\nभाई माधवराव बागल यांची ११७ वी जयंती २८ मे रोजी आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. २७ मे रोजी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांचे ‘भाई माधवराव बागल यांच्या विचारांची आजच्या संदर्भात प्रस्तुतता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.\n२८ मे रोजी सकाळी शाहू मिल समोरील भाई माधवराव बागल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे. तर सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. हा पुरस्कार १९९२ पासून सुरू झाला आहे. आतापर्यंत तो संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा.एन.डी.पाटील, डॉ.नरेंद्र दाभोलकर, डॉ.गोविंद पानसरे, डॉ.यशवंत चव्हाण,दलित मित्र बापूसाहेब पाटील, पत्रकार कुमार केतकर, नागनाथअण्णा नायकवडी, सुशीलकुमार शिंदे,डॉ.भालचंद्र मुणगेकर, ज्ञानेश महाराव, निळू फुले, डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.सुनीलकुमार लवटे, शांताराम गरूड,व्यंकप्पा भोसले आदींना देण्यात आलेला आहे.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nमराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र ( Punenagar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअल्पसंख्याकांच्या विकास योजनेत काँग्रेसवालेच अडथळा आणतात\nदेवीला लागतोय् चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nबॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सप्राइज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nअशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता, राजस्थानातील बंडानंतर पक्ष नेतृत्वाची मनधरणी करणार\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियांसी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nआदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी\nखोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल\nपंकजा मुंडे प्रकरण: “एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून…”; प्रकाश महाजनांचा भाजपाला इशारा\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_45.html", "date_download": "2022-09-28T08:43:45Z", "digest": "sha1:ZXZSNTUEW44GJDWF73W4P57K6MGNDRKY", "length": 9537, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "दिवाळीच्या पहाटे उंब्रज जवळ भीषण अपघात पाच जण ठार तर सात जण जखमी", "raw_content": "\nHomeसातारादिवाळीच्या पहाटे उंब्रज जवळ भीषण अपघात पाच जण ठार तर सात जण जखमी\nदिवाळीच्या पहाटे उंब्रज जवळ भीषण अपघात पाच जण ठार तर सात जण जखमी\nदिवाळीच्या पहाटे उंब्रज जवळ भीषण अपघात पाच जण ठार तर सात जण जखमी\nसर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असतानाच पुणे-बंगलोर महामार्गावर उंब्रज तालुका कराड तारळी नदीच्या पुलावरून मिनी बस सुमारे 90 फूट खाली कोसळून भीषण अपघात झाला आहे शनिवारी पहाटे पाच वाजता हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून सात जण जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे\nजखमींना सातारा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे मिनी बस वाशी वरून गोव्याकडे निघाली होती मिनी बस उंब्रज जवळ आली असता ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी तारळी नदीच्या पुलावरून 90 फूट खाली कोसळली यातील एक जखमी प्रवासी बाहेर आल्यामुळे या अपघाताची माहिती पोलिसांना व स्थानिकांना कळाली सातारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली व स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर बाहेर काढण्यात आले व सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ह्या अपघातामध्ये तीन पुरुष एक महिला व तीन वर्षांचा लहान मुलगा असे पाच जण जागीच ठार झाले आहेत\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/development-coastal-road-project/", "date_download": "2022-09-28T08:56:24Z", "digest": "sha1:G6BQC44VMFLH5LWF3T56IOWI5FUSLLBY", "length": 15648, "nlines": 233, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Development : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण; 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल | Solapur City News", "raw_content": "\nDevelopment : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण; 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल\nमुंबई Development – मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी केली.\nखनिज साठ्यांच्या शोधातून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे\nDevelopment प्रकल्पाच्या प्रियदर्शिनी उद्यान (नेपियन सी) येथील कार्यालयात मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करुन त्यांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गीका बदल (इंटरचेंज) सह संपूर्ण प्रकल्प रस्त्याची पाहणी केली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) (प्रभारी) मांतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nमुंबई किनारी रस्ता प्रकल्प विषयी : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे. किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. Development या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.\nकिनारी रस्त्यामुळे वेळेत ४० टक्के तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. किनारी रस्त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान उंचावेल. हरित क्षेत्रामध्ये- सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, फुलपाखरु उद्यान, जैव वैविध्यता उद्यान इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पामध्ये ८.५ कि.मी.ची सागरी पदपथ निर्मिती. Development किनारी रस्त्यावर समर्पित बस वाहतूक योजिले असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल व संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल. रुग्णवाहिन्यांसाठी जलद प्रवास. प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा व पुरापासून संरक्षण.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nJob : खनिज साठ्यांच्या शोधातून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे\nEntertainment : नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/27/10882/", "date_download": "2022-09-28T10:47:15Z", "digest": "sha1:YTAV4NJERX6XLHXOFQF4AIZWHOKS66YB", "length": 15671, "nlines": 195, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*\n*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*\n*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*\nनाशिक,(युवा मराठा न्युज ब्युरो टिम)- निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथील रहिवाशी व इंग्लीश मिडीयम शाळेचे कर्मचारी अमोल अशोक साळवे यांचे नुकतेच हदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले,\nत्यांच्या पश्चात आई,बहिण,पत्नी मुले असा परिवार असून, व-हाणे ता. मालेगांव येथील पाणीपुरवठा कर्मचारी देवधर उन्हवणे यांचे ते शालक होते,अमोल साळवे यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अमोल साळवे यांच्या मृतात्म्यांस परमेश्वर चिरशांती देवो हिच युवा मराठा न्युज परिवाराची परमेश्वराकडे प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली.\n🛑 आता २८ ऑगस्टला… मराठा आरक्षणावर सुनावणी 🛑\n*आर.के.टी.एम. मराठा बाँईज ,* *फ्रेन्डस् ग्रूप या संयुक्त मंडळाने* *जपली सामाजिक बांधिलकी.*\nउद्या फायनल साठी दुर्गुळे विरूध्द कुडाळकर 11दोन बलाढ्यसंघ भिडणार\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदी शिव शंकर पाटील कलंबर कर यांची निवड..\nन्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/ed-raids-at-zaveri-bazar-in-mumbai-gold-silver-worth-47-crore-seized", "date_download": "2022-09-28T09:28:25Z", "digest": "sha1:YIFOU5KWJVMWXMFYUPRLGXKEZUI4T75G", "length": 5637, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "मुंबईतील झवेरी बाजारात 'ईडी’चे छापे; ४७ कोटींचे सोने, चांदी जप्त", "raw_content": "\nमुंबईतील झवेरी बाजारात 'ईडी’चे छापे; ४७ कोटींचे सोने, चांदी जप्त\nमार्च २०१८ रोजी पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात मनीलाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ला तक्रार प्राप्त झाली होती\nदक्षिण मुंबईतील झवेरी बाजार परिसरातील सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयासह दुकानावर बुधवारी ‘ईडी’ने छापे टाकले. या कारवाईत ९१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे सोने आणि ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्या-चांदीची किंमत सुमारे ४७ कोटी रुपये इतकी आहे. याच प्रकरणात लवकरच काही सराफा व्यापाऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार आहे.\nमार्च २०१८ रोजी पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात मनीलाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ला तक्रार प्राप्त झाली होती. या कंपनीने अनेक बँकांची फसवणूक केली होती. विविध बँकांकडून कर्ज घेऊन कंपनीने दोन हजार २९८ कोटी रुपयांचा बँकांना गंडा घातला होता. त्यानंतर कर्जाची ही रक्कम विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या विविध खात्यांत जमा करण्यात आली होती.मुळात कंपनीचा कर्ज घेण्याचा उद्देश वेगळा होता. कट रचून बँकेत कर्जासाठी अर्ज करून बँकांची फसवणूक करण्यात आली. त्यासाठी कोणतेही करार केले नव्हते. तक्रार आल्यानंतर गेले काही महिने ‘ईडी’चे अधिकारी संबंधित प्रकरणाचा तपास करीत होते. चौकशीनंतर या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. या कारवाईत ‘ईडी’ने १५८ कोटी रुपये जप्त केले होते.\nया संपूर्ण व्यवहारात मनीलाँड्रिंग झाल्याचे उघडकीस येताच ‘ईडी’ने बुधवारी सकाळपासून झवेरी बाजारात कारवाई केली होती. रक्षा बुलियनच्या आवारात ‘ईडी’ला काही खासगी लॉकरच्या चाव्या आढळून आल्या. या खासगी लॉकरची झडती घेण्यात आली. केवायसी आणि अन्य नियमांचे उल्लघंन करून तिथे संपूर्ण व्यवहार केले जात होते. विशेष म्हणजे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला नव्हता.\nलॉकरमध्ये येणाऱ्या लोकांची नोंद ठेवण्यात आली नव्हती. तिथे रजिस्टर असणे आवश्यक होते; मात्र कुठलेही रजिस्टर ‘ईडी’ अधिकाऱ्यांना सापडले नाही. तिथे ७६१ लॉकर होते. त्यापैकी तीन लॉकर रक्षा बुलियनच्या मालकीचे होते. याच लॉकरमधून या अधिकाऱ्यांनी ९१.५ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-march-2020/", "date_download": "2022-09-28T09:27:32Z", "digest": "sha1:JM6M4A7XGMVBEWATE7WIQ7L3BZXKP4ZU", "length": 14775, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 07 March 2020 - Chalu Ghadamodi 07 March 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nचौथा ग्लोबल आयुर्वेद महोत्सव, GAF 16 ते 20 मे दरम्यान केरळमधील कोची येथे आयोजित केला जाणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनऔषधी दिन उत्सव सामील होतील.\nयेस बँक म्हणाले की, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ प्रशांत कुमार यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे.\nदिल्ली हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरील खाणी व खनिज कायदे (दुरुस्ती) विधेयकास लोकसभेने मान्यता दिली. खाणी व खनिज कायदे कोळशाच्या खाणींच्या लिलावात भाग घेण्यासाठी अखेरच्या वापरावरील निर्बंध हटविण्याचा विधेयक प्रस्तावित आहे आणि त्यामुळे सर्व देशांतर्गत व जागतिक कंपन्यांसाठी व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा क्षेत्राचा संपूर्ण खुला होईल.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या उद्रेकास सामोरे जाण्यासाठी 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या उपायांवर स्वाक्षरी केली आणि अमेरिकेत 12 लोक ठार झाले आणि 200 पेक्षा जास्त संक्रमित झाले आहेत.\nबांगलादेशस्थित आंतरराष्ट्रीय विकास संस्था BRACने सलग 5th व्या वर्षी जगातील अव्वल स्वयंसेवी संस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवले. 2000 च्या रँकिंगची घोषणा जिनिव्हा आधारित संस्था एनजीओ अ‍ॅडव्हायझर यांनी केली असून ही यादी जगातील अव्वल 500 जागतिक स्वयंसेवी संस्थांकरिता सार्वजनिकपणे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारे दरवर्षी रँकिंग प्रकाशित करते.\nशिक्षणाद्वारे मुली व महिलांच्या सबलीकरणाची गती पुढे नेण्यासाठी सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे.\nदेशाच्या प्रमुख कृषी-संशोधन मंडळाने ICARने हरिद्वार येथील पतंजली बायो रिसर्च इन्स्टिट्यूटशी संशोधन व प्रशिक्षण व शिक्षण घेण्यासाठी एक करार केला आहे.\nहॉकी इंडियाच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाने खेळो इंडिया महिला हॉकी लीग अंडर -21 ची पहिली आवृत्ती जाहीर केली.\nभारताचाचे माजी हॉकीपटू बलबीरसिंग कुल्लर यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2022-09-28T09:20:15Z", "digest": "sha1:C4YYJFIRFQ32A37FOV7VZFFTXKIKDT74", "length": 2759, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ८२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे - ८४० चे\nवर्षे: ८२४ - ८२५ - ८२६ - ८२७ - ८२८ - ८२९ - ८३०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी २५ - ग्रेगोरी चौथा पोपपदी. याच दिवशी इ.स. ८४४ मध्ये तो मृत्यु पावला.\nऑक्टोबर १० - पोप व्हॅलेन्टाइन.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:५८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2022-09-28T10:38:45Z", "digest": "sha1:C5HKQPHTQLKRYV7RHD5OZOK5BHNZM7Q4", "length": 5109, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शहाना गोस्वामी - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. २००६ - चालू\nशहाना गोस्वामी ( ६ मे १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००८ सालच्या रॉक ऑन ह्या बॉलिवूड चित्रपटामधील भूमिकेसाठी शहाना प्रसिद्ध झाली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शहाना गोस्वामीचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२२ रोजी ०३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/aam-aadmi-parties-sway-in-new-delhi-election/", "date_download": "2022-09-28T09:58:22Z", "digest": "sha1:WR3FJX2QUEVCBPK4DX74J67TZB7P5XRU", "length": 9661, "nlines": 165, "source_domain": "thepublitics.com", "title": "दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा बोलबाला", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचादिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा बोलबाला\nदिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा बोलबाला\nदिल्ली: महानगरपालिकेच्या पाच मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला चार जागा तर कॉंग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपा एकही जागा न मिळविता आली नाही.\nदिल्ली महानगरपालिकेच्या ५ जागेसाठी २८ फेब्रुवारीला पोटनिवडणुक झाली होती. त्रीलोकापुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-सी, कल्याणपुरी या चार जागेवर आप जिंकली आहे. तर कॉंग्रेसने शालीमार बाग उत्तरच्या जागेवर विजय मिळविला आहे.\n२०२२ मध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या २७२ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीकडे सेमी फायनल म्हणून पाहण्यात येत आहे.\nएमसीडी उपचुनाव में 5 में से 4 सीटें जीतने पर आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं को बधाई.\nबीजेपी के शासन से दिल्ली की जनता अब दुखी हो चुकी है. अगले साल होने वाले MCD चुनाव में जनता @ArvindKejriwal जी की ईमानदार और काम करने वाली राजनीति को लेकर आएगी\nपोटनिवडणुकीतील दिल्लीचे उमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्वीट केले आहे. यात त्यांनी भाजपच्या कामामुळे दिल्लीतील जनता दुःखी आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.\nत्रीलोकापुरीतून आपचे विजय कुमार निवडून आले आहेत. शालीमार बाग वार्ड मधून आपच्या सुनिता मिश्रा निवडून आल्या आहेत. रोहिणी-सीतून आपचे रामचंद्र हे निवडून आले आहेत. कल्याणपुरीतून धीरेंद्र कुमार हे जिंकून आले आहे. तर चौहान बांगर या मतदार संघातून कॉंग्रेसचे झुबीर अहमद निवडून आले आहेत.\nPrevious article‘त्या’ व्हिडिओ मुळे कर्नाटकचे जलसंपदामंत्री अडचणीत\nNext articleमहाभारत बनवण्याची ही योग्य वेळ नाही\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2014/10/blog-post_64.html", "date_download": "2022-09-28T09:36:04Z", "digest": "sha1:SVUQNTM4FZJI3NHQUTDSBDRGQ3ABP5VY", "length": 3138, "nlines": 97, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "बाहेर पाटी एकच नाव", "raw_content": "\nHomeबाहेर पाटी एकच नाव\nबाहेर पाटी एकच नाव\nघरात भिंत उभी मधोमध\nअल्याड पल्याड दोन गाव\nबाहेर पाटी एकच नाव...\nतिनं राखलंय एक तावदान\nकधी इच्छा अनावर झाली\nकी येते ती खिड़कीशी\nत्यानं राखलंय एक भुयार,\nहवं तेव्हा तिच्याकडे येण्यासाठी\nकी तो तिच्याकडे येतो\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/service-provide-quality/", "date_download": "2022-09-28T10:24:23Z", "digest": "sha1:3Y73ZXKI5RILDDYDJAZO6W5D4TYTWVMS", "length": 15798, "nlines": 237, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Service : जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री | Solapur City News", "raw_content": "\nService : जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री\nराजपत्रित अधिकारी महासंघाने २७ सप्टेंबरचे ‘लक्षवेध दिन’ आंदोलन घेतले मागे\nमुंबई Service – राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर २७ सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने जाहीर केले आहे.\nनाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार\nService महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह सामान्य प्रशासन, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा विषय तत्कालिन राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीच्या कार्यकक्षेत अंतर्भूत करण्याच्या संदर्भाने बैठकीत चर्चा झाली. अधिकारी महासंघाने केलेल्या मागण्यांवर सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाने प्रस्ताव सादर करावा, आवश्यक वाटल्यास ते प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.\nपदोन्नतीचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावा\nअधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ त्यावर निर्णय घेऊन अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. Service पदोन्नतीसाठी पात्र असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाई होत असेल तर ते संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यावर अन्यायकारक ठरेल, म्हणून पदोन्नतीचे प्रस्ताव प्रत्येक विभागाने मार्गी लावावेत, सामान्य प्रशासन विभागाने त्याचा आढावा घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nनिकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना स्थगिती नाही\nशासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये होते, त्यावेळी २० ते ३० टक्के बदल्या होतात, या नियमानुसारच बदल्या होतील असे सांगतानाच निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना कोणतीही स्थगिती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमहासंघाचे २७ सप्टेंबरचे ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे\nमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राजपत्रित अधिकारी महासंघाने २७ सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जाहीर केले. Service झालेल्या बैठकीत बक्षी समितीच्या खंड-२ अहवालाची अंमलबजावणी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत ग्रेड पे ची मर्यादा, महसूल विभाग वाटप, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, सेवानिवृत्ती उपदान अथवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा केंद्राच्या धर्तीवर २० लाख रुपये करणे, गट विमा हप्त्यामध्ये सुधारणा, वाहतूक भत्ते, विमाछत्राचे हप्ते कमी करणे, वाहन खरेदी अग्रीमात वाढ, महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nEntertainment : नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार\nSports : क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत 5 पट वाढ\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2022/03/31/25500/", "date_download": "2022-09-28T08:58:19Z", "digest": "sha1:RZPH3JAHQADXWWJTPASLHA36ZQ4SEGNC", "length": 19861, "nlines": 195, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 1 एप्रिल रोजी गडचिरोली येथे “महागाई मुक्त भारत” धरणे आंदोल – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 1 एप्रिल रोजी गडचिरोली येथे “महागाई मुक्त भारत” धरणे आंदोल\nजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 1 एप्रिल रोजी गडचिरोली येथे “महागाई मुक्त भारत” धरणे आंदोल\nजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 1 एप्रिल रोजी गडचिरोली येथे “महागाई मुक्त भारत” धरणे आंदोल\nगडचिरोली: (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) –जनतेला खोट्या आश्ववासनाचे गाजर दाखवुन 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आली तेव्हा पासून सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर च्या किमती रोखून धरल्या होत्या. परंतु निवडणूक संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेलमध्ये दररोज 80 पैशाने वाढवत 3.20 रुपयांची वाढ केली तर LPG गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग केला असून तो आता काही ठिकाणी 1000 रुपयांच्या वर गेला आहे. सोबतच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.\nइंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जनतेची खुलेआम लूट सुरू आहे, पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. जनतेला लुटणाऱ्या व सर्वसामांण्याच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणाऱ्या या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवुन सरकार ला जागे करण्या करिता पक्षाध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 31 मार्च 2022 रोजी आपापल्या घरी गॅस, सिलिंडर व दुचाकी वाहणांना फुलांचा हार घालून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करायचे आहे. तर 1 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौकात एक दिवशीय धरने आंदोलन करून केंद्रातील हुकूमशाही सकार विरोधात आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, व महागाईत शोषण होत असलेल्या सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व नागरिकांना केले आहे.\nशासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक; 61 जणांवर कारवाई\nनायगाव जनता विकास आघाडी व भाजपा शहर तर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांना दिवाबत्ती पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तक्रारी निवेदन देण्यात आले.\nसावली तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता लवकरात लवकर सोडा असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले\nगोंडवाना विद्यापीठास आदिवासी व वन विद्यापीठाचा दर्जा द्या: आ.सुधीर मुनगंटीवार\nमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे लिंगमपली गांवात जीवनावश्यक वस्तु वाटप\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-09-28T10:24:28Z", "digest": "sha1:OL2SFYPBGPLU5SMTWQP33IU4Z44TGUI3", "length": 5624, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बक्सर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्याविषयी आहे. बक्सर शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nबक्सर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बक्सर येथे आहे.\nभागलपूर विभाग • दरभंगा विभाग • कोसी विभाग • मगध विभाग • मुंगेर विभाग • पटना विभाग • पुर्णिया विभाग • सरन विभाग • तिरहुत विभाग\nअरवल • अरारिया • औरंगाबाद • कटिहार • किशनगंज • कैमुर • खगरिया • गया • गोपालगंज • जमुई • जहानाबाद • दरभंगा • नवदा • नालंदा • पाटणा • पश्चिम चम्पारण • पुर्णिया • पूर्व चम्पारण • बक्सर • बांका • बेगुसराई • भागलपुर • भोजपुर • मधुबनी • माधेपुरा • मुंगेर • मुझफ्फरपुर • रोहतास • लखीसराई • वैशाली • सिवान • शिवहर • शेखपुरा • समस्तीपुर • सरन • सहर्सा • सीतामढी • सुपौल\nअरारिया • कटिहार • मुंगेर • समस्तीपुर • मुझफ्फरपूर • बेगुसराई • नालंदा • गया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१७ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2022-09-28T09:39:42Z", "digest": "sha1:M23ZFAZHLBKJ4K2WSJXMTEBWW75OV4ZX", "length": 15358, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता - विकिपीडिया", "raw_content": "\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nविकिपीडिया हा एक सामुहीक उपक्रम आहे हे लक्षात घ्या.विकिपीडियात, त्याच्या सॉफ्टवेअर सहित असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात तुम्हाला सहभागी होता येत नाही.\nविकिपीडिया हा एक सामुहीक उपक्रम आहे हे लक्षात घ्या.विकिपीडियात, त्याच्या सॉफ्टवेअर सहित प्रत्येक क्षेत्र असे आहे, ज्यात तुम्हाला सहभागी होता येते.\nमुखपृष्ठाशी संबधीत किंवा काही तत्सम नियमांतर्गत असलेली, तात्पुरती सुरक्षीत अपरिहार्य स्थिती पाने सोडली असता इथे सर्व पाने सर्वांना तात्काळ संपादनाकरिता मुक्त आहेत.\nजी पाने, काही कारणांनी सुरक्षीत केली असली तरीही, त्यांच्यातही सुयोग्य बदल करण्याची विनंती/सुचवणी संबधीत पानाच्या चर्चा पानावर करता येते.\nतुम्ही येथील सॉफ्टवेअर सुचनांमध्ये, भाषिक सुधारणा स्वत: ट्रान्सलेट विकित जाऊन करू शकता.\nआपण केलेले संपादन इतर कुणीही बदलू शकते.\nआपल्याला विकिपीडिया कसा दिसून हवा आहे ते विशेष:पसंती येथे सुयोग्य त्वचा निवडून करता येते त्या शिवाय Custom CSS | Custom JS ही पाने स्वतःस ऊपयूक्त असे प्रगत पद्धतीने बनवून घेता येतात.\nएखादी गोष्ट वाचन/संपादन सुलभ न वाटल्यास सुलभीकरण येथे त्याची नोंद करू शकता.\nसदस्य खाते उघडणे हा सोई-सुविधांचा भाग आहे. आपण अंकपत्त्यावरून अनामिकपणे संपादने करीत राहू शकता.\nनवागतांकडून अनावधानाने होणार्‍या चूका टाळण्याकरिता छायाचित्र संचिका चढवणे ,बाह्यदुवे देणे, पानांचे स्थानांतरण यावरील निर्बंधही माफकच असतात.\nविश्वकोशीय दखलपात्रता/उल्लेखनीयतेबद्दल साशंकता असलेली पाने वगळण्यापुर्वी त्या पानांना वगळण्याबद्दल माफक चर्चा घडविणे अपेक्षीत असते.\nलेख पानाच्या नावात अशुद्धता असेल तर, ते पान सुयोग्य शीर्षकनावाने कुणालाही स्थानांतरीत करता येते.\nशीर्षकलेखनात अशुद्धता असेल तर स्थानांतरणानंतरही, अपवादात्मक स्थिती वगळली असता, अशी शीर्षक पाने वगळली जाऊ शकतात.\nविकिपीडियाचे प्रचालन ही केवळ प्रचालकांची जबाबदारी नाही तर तेही प्रत्येकाने आपापला सहभाग देणे अभिप्रेत आहे.\nइथे उपलब्ध संपादन मुक्तता, व्यक्तींच्या सदहेतु आणि सदसदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवते.येथील विश्वकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत पाळण्यात सहाय्य करा.\nविकिपीडिया तुमचा आहे, विकिपीडियातील कोणतीही गोष्ट अशी कां असा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न नवीन चांगल्या दिशेची सुरवात असु शकतो.\nउत्पात हा परिणाम आहे, कारण नाही. कारणाचे मुळ शोधा आणि त्यावर उपाय करा.\nनित्य होणार्‍या उत्पात प्रकारांची/पानांची/उत्पातकांची नोंद विकिपीडिया:पहारा आणि गस्त येथे करा.\nबहुसंख्य उत्पात तात्पुरते किंवा एका वेळेपुरते मर्यादित असतात;विकिपीडियातील लेखनपद्धती,संकेताची,मर्यादांची कल्पना नसल्यामुळे trial & error मुळे होतात.यावर अशा नविन/अनभिज्ञ सदस्यांना सजग करणे हा उपाय आहे. त्यांना संपदनापासून प्रतिबंधन हा उपाय नाही.\nउत्पातसदृश्य पाने वगळण्याची विनंती करण्यापूर्वी ते पान इतर कोणत्या पानाशी जोडले आहे काय ते शोधा आणि मूळ कारण असलेल्या पानात काही सुधारणा करता येते काय ते पहा.\nउत्पातसदृश्य पाने वगळण्याची विनंती करण्यापूर्वी ते पान इतर कोणत्या पानावरून जोडले आहे काय ते शोधा.किमान २०% पानांच्या बाबत तरी असे धोरण ठेवा.\nनवीन सदस्यांना एकदम सुचनांची यादी हातात देणे/भडिमार टाळा. संपादन संखेनुसार आणि त्यांच्या योगदानाचा अभ्यास करून उपयूक्त माहिती द्या.\nसदस्यांनी, संपूर्ण मानवी जिवनात विकिपीडिया केवळ एक किरकोळ घटक आहे हे लक्षात घ्यावे.त्याच्याशिवाय विश्व कोलमडत नाही,त्याच्या सोबत हे विश्व संपत नाही. त्यामुळे कुठे काही पटले नाही तर फारतर आपले म्हणणे मांडावे, जाणीवपूर्वक उत्पात हा त्यावर पर्याय नाही.\nजाणीवपूर्वक उत्पात करणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की उत्पात करणे म्हणजे त्यांचा स्वत:चा वेळ नाहक खर्ची करणे आहे. विकिपीडियास गृहीत धरता येत नाही,तोडता येत नाही हे लक्षात घ्यावे.\nविकिपीडिया प्रत्येकास आपले म्हणणे संयतपणे मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो.\nविकिपीडिया सर्वांच्या, सर्व प्रश्नांचे आणि अभिप्रायांचे स्वागत करते.\nअनेक संपादने उत्पात हटवण्याकरिता श्रम करण्यापेक्षा सयूक्तीक सहाय्य पाने बनवून वेळेवर सहाय्य देऊन खूप कमी श्रमात उत्पात टाळता येऊ शकतो.\nसाचा कामचालू क्मीतकमी वेळा वापरावा. आणि काम झाल्या नंतर स्तवतःचे स्वतःस काढून टाकणे होत असेल तरच वापरावा अन्यथा वापरण टाळावे , अन्यथा हा साचा काढण्याचे अजून एक नवे काम निर्माण होते.\nविकिपीडिया प्रचालक स्वयंसेवी कार्यकर्ते असतात इतर सदस्यांच्या कृती किंवा मजकुरास जबाबदार नसतात\nमराठी विकिपीडियातील संकेतानुसार मराठी विकिपीडियाचे प्रचालक महाराष्ट्रातील सामाजीक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील विषयांच्या लेखात आपला दृष्टीकोण व्यक्त करण्याची घाई करू नये. दोन्ही बाजूंच्या प्रचालकेतर सदस्यांनी आपले म्हणणे मांडल्या नंतर विकिपीडिया परिघाच्या कक्षेत सुयोग्य विश्लेषण मांडावे . शक्य तेवढ्या अधिक सदस्यांना विश्वासात घेणे व सहमती घेऊन तटस्थ निष्पक्ष समतोल भूमिकेची मांडणी करावी . आवश्यक तेथे विकिपीडिया च्या मुक्तता आणि विकिपीडिया लोकशाही नाही आणि इतर आधारस्तंभा बद्दल सदस्यांना सजग करावे.\nविकिपीडिया प्रचालक हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील वेळ काढून स्वयंसेवी पद्धतीने वेळ देत असतात. त्यांच्यावर संवादास उत्तर देण्याचे अथवा विशिष्ट वेळ् बांधून घेण्यास ते बांधील नसतात\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१८ रोजी १२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/does-ajitdad-see-the-pits-on-the-road-because-the-government-is-gone", "date_download": "2022-09-28T09:37:34Z", "digest": "sha1:MFPDHW3GUR5NECT6RL4TO75EUFQD2YZH", "length": 7835, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Does Ajitdad see the pits on the road because the government is gone?", "raw_content": "\nसरकार गेले म्हणून अजितदादांना रस्त्यावरचे खडडे दिसतात का \nकेंद्रिय आरोग्य व कुटंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांचा सवाल\nराज्यात सर्वत्र जोरदार पाऊस ( Rain ) कोसळतो आहे . त्यामुळे रस्त्यावर खडडे पडलेले ( Pits on Roads )दिसतात ही वस्तुस्थिती आहे . मात्र विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना महाविकास आघाडी सत्तेत होती , त्यावेळी खडडे दिसले नाहीत का त्यांच्याही काळात खडडे होते अन आताही आहे , फरक फक्त एवढाच आहे की , त्यावेळी ते खडडे दादांना दिसत नव्हते आता दिसतात , असा आरोप केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr.Bharti Pawar)यांनी केला.\nनाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात वेगवेगळ्या चाळीस योजनांचा आढाव घेण्यासाठी ना . पवार यांची बैठक आयोजित केली होती . त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर आरोप केला . खडडयांबाबत बोलतांना त्यांनी सांगीतले की , प्रशासनाला खडडे बुजविण्याचे ओदश देण्यात आले आहेत . यासाठी निधीही कमी नाही , मात्र सतत पाऊस पडत असल्याने काही जागेवर खडडे बुजविण्यास अडसर निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगीतले .\nदरम्यान आढाव बैठकीत वेगवेगळया चाळीस • योजनांचा आढाव घेतांना त्यांनी विभागात असलेल्या ऑक्सिन प्लॅन्टचा वापर खाजगी उद्योगासाठी करावा , अशी सूचना केली . कोठयावधीचा खर्च केलेल्या योजना धूळखात पडून असल्याने त्याचा सदउपयोग करण्याची सूचना केली . पोषण आहार योजनेत येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे किंवा नाही , याविषयी अधिका - यांनी तपासणी करावी , तसेच धान्यांचा दर्जाही तपासावा , असे सांगीतले .\nपासष्ट हजार घरांना नाव नाही\nपंतप्रधान आवास योजने अंतर्गत नाशिक विभागात 65 हजार घरांची बांधकामे पूर्ण झालीत , पण मला एकाही घरावर पंतप्रधान आवास योजना असे नाव दिसले नाही , असे का होतेय , तरतूदीप्रमाणे प्रत्येक धरांवर नाव हवे , तातडीने नावाची व्यवस्था करावी , अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा सज्जड दम ना . पवार यांनी अधिका यांना दिला .\nप्रमाणपत्र घोटाळयात हयगय नाही\nनाशिकमध्ये अलिकडेच जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला , याविषयी कोणाचीही हयगय केली जाणार नाही , कोणचाही वशिला असोत , कारवाई होणे अटळ आहे , ही नाशिक जिल्हयासाठी गंभीर बाब आहे . केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याच्या जिल्हयात असे होत असेल तर ते निश्चितच अशोभनिय असल्याचे ना . पवार यांनी म्हटले .\nलम्पी जणावरांचे दूध उकळून घ्यावेत\nनाशिक जिल्हयात तिन कोटींची लम्पी आजाराची लस उपलब्ध आहेत . जवळपास बेचाळीस हजार जणवरांना लस दिली आहे . लम्पी आजाराची लागण झालेल्या जणावरांचे दूध उकळून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/phalvihirwadi-dam-burst-akole", "date_download": "2022-09-28T09:45:10Z", "digest": "sha1:2AZBYG6LTO3EXLUO2YIHEAKSSRZEO23Z", "length": 7773, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अकोलेच्या फळविहीरवाडीचा बंधारा फुटला", "raw_content": "\nअकोलेच्या फळविहीरवाडीचा बंधारा फुटला\n150 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, 40 विहिरी गाडल्या\nअकोले तालुक्यातील एकदरा परिसर व इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश पावसाने थैमान घातले. यामुळे फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला असून किमान 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 40 विहिरी गाडल्या असून भात शेती आणि काही घरांचे बंधार्‍याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळविहीर वाडीला जाणारा रस्ता सुद्धा वाहून गेला आहे. ह्या गावासह परिसरातील गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.\nप्रशासनाने तातडीने ह्या भागातील शेतीचे तसेच इतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना, ग्रामस्थांना युद्धपातळीवर आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, बाळासाहेब गाढवे इत्यादींनी केली आहे. नुकतीच माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी या भागाला भेट देऊन आदिवासी विकास विभागातून मदत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना भेटून तसेच मोबाईलवर संपर्क साधून मदत करण्याविषयी आग्रह धरणार असल्याचे श्री. पिचड यांनी म्हटले आहे.\nयावेळी अडसरे गावचे सरपंच संतू साबळे, ग्रामस्थांनी डोळ्यात पाणी आणून ‘साहेब आम्हाला या संकटातून वाचवा, सात ते आठ शेतकर्‍यांची शेती नष्ट झाली असून तहसीलदार, तलाठी तसेच शासकीय अधिकारी यांना सूचना करून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी’, अशी मागणी केली.\nग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, रतन बांबळे, हौशीराम कातोरे, साहेबराव बांबळे, भाऊसाहेब गाढवे तसेच परिसरातील सर्व सरपंच यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला. सामाजिक कार्यकर्ते यांनी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती केली. खेड जिल्हा परिषद गटातील सर्व भागात मोठे नुकसान झाले असल्याने सर्व शेतकर्‍यांना भरपाई देण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.\nअकोले तालुक्यातील एकदरे, बिताका, म्हाळुंगी, अडसारे येथे ढगफुटी झाली असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाझर तलाव फळविहीरवाडीचा बंधारा फुटल्याने 150 हेक्टर शेतकर्‍यांचे नुकसान झाले. रस्ता आणि पिके वाहून गेली आहे. अकोले पश्चिम भाग व इगतपुरी पूर्व भागातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची परिसरातून मागणी असून सरकारी मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून मदतीसाठी आग्रह धरणार आहे.\n- मधुकरराव पिचड (माजी मंत्री)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/sc-hearing-on-petitions-against-karnataka-hc-verdict-on-hijab-ban/mh20220920214356634634129", "date_download": "2022-09-28T10:22:08Z", "digest": "sha1:TJEQPZLQWUAACV2B2YAARLNN2YPFOLC2", "length": 7646, "nlines": 19, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "petitions against hijab ban सॉलिसिटर जनरल म्हणाले, पीएफआयने हिजाब घालण्यास प्रवृत्त केले", "raw_content": "\npetitions against hijab ban सॉलिसिटर जनरल म्हणाले, पीएफआयने हिजाब घालण्यास प्रवृत्त केले\npetitions against hijab ban सॉलिसिटर जनरल म्हणाले, पीएफआयने हिजाब घालण्यास प्रवृत्त केले\nकर्नाटक हिजाब प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी ( petitions against hijab ban ) झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ( Solicitor General Tushar Mehta ) म्हणाले की, पीएफआयने त्यांना हिजाब घालण्यासाठी चिथावणी दिली आहे. हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) केला.\nनवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी कायम ठेवणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील याचिकांवर ( petitions against hijab ban ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी सुरू ठेवली. कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या हिजाबच्या आदेशाविरोधात प्रचंड विरोध केल्यानंतर निकाल दिल्यापासून सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) खटला सुरू आहे.\nमंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ( Solicitor General Tushar Mehta ) यांनी प्रतिवादासाठी हजर राहून, सर्व विद्यार्थ्यांनी विहित गणवेश परिधान करावा अशी शिफारस करणारा कर्नाटक सरकारचा आदेश सादर केला. हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सांगितले. पीएफआयने ( PFI ) हिजाब घालण्यासाठी चिथावणी दिल्याचे ते म्हणाले. त्यांनी सरकारच्या परिपत्रकाचाही हवाला दिला, ज्यात लिहिले आहे की, \"जर गणवेश लिहून दिलेला नसेल, तर विद्यार्थ्यांनी समानता, भारताची एकता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करणारा असा पोशाख घालावा.\"\nसॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, 'मी अतिशयोक्ती करत नाही, जर सरकार तसे वागले नसते तर सरकारने घटनात्मक कर्तव्याचे उल्लंघन केले असते'. कार्यक्रमांच्या क्रमाचे वर्णन करताना, त्यांनी नमूद केले की उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजने 29 मार्च 2013 रोजी एक ठराव पारित केला, ज्यामध्ये मुलींसाठी गणवेश लिहून देण्यात आला, ज्यामध्ये हिजाबचा समावेश नाही. अनेक वर्षांपासून कोणी हिजाब किंवा भगवी शाल घालण्याचा आग्रह धरत नसल्याचे त्यांनी सांगितले.\nहिजाब प्रकरणाचा वाद काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये हा हिजाबचा वाद उफाळून आला. कॉलेजने ठरविलेला गणवेश न घालता हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना कॉलेज प्रशासनाने कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही. यावरून मोठा वाद झाला. या प्रकरणाला धार्मिक वळण देण्यात आले. त्यावरून वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यासंर्भातील प्रकरण कर्नाटक कोर्टात गेले. कर्नाटक हायकोर्टाने या प्रकरणी निकाल देताना त्या शैक्षणिक संस्थांच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी ड्रेस परिधान करायला हवा, असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.\nडोक्यावर पल्लू घालणे, भारताच्या संस्कृती कर्नाटक जेडी (एस) प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी हिजाब संदर्भात पीएफआयचे षड्यंत्र असल्याच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी डोक्यावर 'पल्लू' ठेवत असत, ही भारताची संस्कृती आहे. तो 'बुरखा' पीएफआयचे षडयंत्र आहे का हिजाब असो वा पल्लू, ती एकच बाब आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_14.html", "date_download": "2022-09-28T09:40:59Z", "digest": "sha1:QPTUP7D5G6HRPOKP2XZ63HVHPA6ILSJH", "length": 10050, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "चिपळूणातील साईधाम मित्र मंडळाने कोरोना रुग्णांच्या मृतांसाठी उपलब्ध करून दिली १२ टन जळाऊ लाकडे", "raw_content": "\nHomeरत्नागिरीचिपळूणातील साईधाम मित्र मंडळाने कोरोना रुग्णांच्या मृतांसाठी उपलब्ध करून दिली १२ टन जळाऊ लाकडे\nचिपळूणातील साईधाम मित्र मंडळाने कोरोना रुग्णांच्या मृतांसाठी उपलब्ध करून दिली १२ टन जळाऊ लाकडे\nचिपळूणातील साईधाम मित्र मंडळाने कोरोना रुग्णांच्या मृतांसाठी उपलब्ध करून दिली १२ टन जळाऊ लाकडे\nकोरोनाने हाहाकार माजवला असून दुसरीकडे मृत्यूंची संख्या देखील चिंताजनक आहे. अंत्यसंस्कासासाठी मृतदेह वेटींगवर राहत असल्याचे चित्र देखील आहे. तसेच लाकडांचादेखील तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती चिपळुनातदेखील आहे. ही बाब लक्षात घेऊन साईधाम मित्रमंडळ, बाजारपेठ, चिपळूण या मंडळाने कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रामतीर्थ स्मशानभूमीला १२ टन लाकडांची व्यवस्था केली आहे.\nकोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असून कोरोनाबाधित मृत्यूची संख्यादेखील चिंताजनक बनली. आहे. चिपळुनात तर बेड मिळेनासे झाले आहेत. याच बरोबर कोरोना बाधित मृत्यूचा आकडा देखील २०० च्या जवळपास पोहोचला आहे. कोरोना बाधित मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मृतदेह च्या अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर राहण्याची वेळ येत आहे याचबरोबर लाकडाचा तुटवडा देखील जाणवत आहे ही बाब लक्षात घेऊन साईराम मित्र मंडळ बाजारपेठ चिपळूण तर्फे करून आणि मूर्त झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी रामतीर्थ स्मशानभूमी ला 12 टन लाकडाची व्यवस्था केली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून या मंडळाने थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/articles/nana/", "date_download": "2022-09-28T09:20:45Z", "digest": "sha1:5IRLX5VPFZGLPFYHFA7Y7GNSVFZPAOYL", "length": 37784, "nlines": 250, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नाना ! – Marathisrushti Articles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2022 ] लोभस नजारा कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 28, 2022 ] चैतन्य कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 28, 2022 ] सांगाती कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 27, 2022 ] गावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र कथा\n[ September 27, 2022 ] माझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०) ललित लेखन\n[ September 27, 2022 ] सत्य आत्मा कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 27, 2022 ] आत्माराम कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 27, 2022 ] जीवलगा कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 27, 2022 ] निश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा वैचारिक लेखन\n[ September 26, 2022 ] जिम कॉर्बेट – भाग १ पर्यटन\n[ September 26, 2022 ] हळहळ कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 26, 2022 ] मोहविते मनास माझिया कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 26, 2022 ] कासाविस पाझर कविता-गझल-चारोळी-वात्रटिका\n[ September 26, 2022 ] अस्सल नाट्यधर्मी वि. रा. परांजपे नाट्यरंग\n[ September 26, 2022 ] बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ७ – सावरकरांची लेखणी ललित लेखन\n[ September 26, 2022 ] || सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर \n[ September 25, 2022 ] तब्बुचे ‘ते’ तीन रोल मनोरंजन\nJanuary 13, 2021 सुरेश कुलकर्णी ललित लेखन, साहित्य\n“पंडित, आहेस का घरात” सक्काळी सहा वाजता, नाना गेट बाहेरून तार स्वरात ओरडले. हा म्हातारा कोंड्यापेक्षाही लवकर उठतो. कधी का उठेना. पण माझ्या गेटसमोर येउन बांग देतो” सक्काळी सहा वाजता, नाना गेट बाहेरून तार स्वरात ओरडले. हा म्हातारा कोंड्यापेक्षाही लवकर उठतो. कधी का उठेना. पण माझ्या गेटसमोर येउन बांग देतो माझे शुभांगी आणि वामांगी शेजारी माझ्या नावाने बोंबलतात\n“अहो, त्या नानाला जरा सांगा न, सकाळी सकाळी असे भेसूर ओरडत नका जाऊ म्हणून ते तुम्हाला आवाज देतात पण, आमची झोपमोड होते ना ते तुम्हाला आवाज देतात पण, आमची झोपमोड होते ना” शेजारचे कांतराव एकदा मला म्हणाले.\n“अहो, मी हजारदा सांगितलं. ऐकत नाहीत ‘मी माझ्या तोंडाने बोंबलतो ‘मी माझ्या तोंडाने बोंबलतो इतरांना काय करायचंय कोण्या हरामखोऱ्याला त्रास होतो आण माझ्या समोर तूच इतरांच्या नावानं हे मला सुनावतोस’ असं मलाच म्हणाले’ असं मलाच म्हणाले तुम्ही स्वतःच का सांगत नाहीत तुम्ही स्वतःच का सांगत नाहीत\n तो दूर आहे तेच बर आहे त्याला बोलायचं म्हणजे, पतल्या शेणावर दगड मारून, आपल्याच अंगावर शिंतोडे उडवून घेण्या सारखं आहे त्याला बोलायचं म्हणजे, पतल्या शेणावर दगड मारून, आपल्याच अंगावर शिंतोडे उडवून घेण्या सारखं आहे तुमचा दोस्त आहे, तुम्हीच सांभाळा तुमचा दोस्त आहे, तुम्हीच सांभाळा” कांतरावांनी शरणागती पत्करली.\nखरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक\n“नाना, आम्ही इतके कष्ट करून झाड वाढवतो, खत पाणी देतो. अन तूम्ही फुलांची मलाई घेऊन जाता, याला काय अर्थ आहे\n तुझ्या फुलाचा, मी काय, माझ्या टकलाला गजरा करून, घालून फिरतोय काय देवासाठीच तर फुल घेतोय देवासाठीच तर फुल घेतोय\n“माझ्या घरी पण देव आहेत\n सगळ्या चराचरात देव असतो तुझा देव आन माझा देव एकच आहे तुझा देव आन माझा देव एकच आहे माझ्या देवाला फुल वाहिली की तझ्या देवाला मिळतील माझ्या देवाला फुल वाहिली की तझ्या देवाला मिळतील अन, एक टमरेल भर पाणी झाडाला घातल्याची, काय मिजाज सांगतोस अन, एक टमरेल भर पाणी झाडाला घातल्याची, काय मिजाज सांगतोस मी काय तो शेपूटघाल्या कांतू वाटलो कि काय, तुझं काहीही ऐकून घ्यायला मी काय तो शेपूटघाल्या कांतू वाटलो कि काय, तुझं काहीही ऐकून घ्यायला\nविनाकारण कांतरावला नाना हिणवून गेले. बोलता बोलता असं पाणी उडवायची त्याना सवय आहे हे नाना म्हणजे मोठं कठीण प्रकरण\n“अहो, देवाला न्याचीत तर न्या कि. पण विचारण्याची काही पद्धत आहे का नाही\n आज घेतलीत. आता विचारून उपयोग नाही\nनानाची बोलती बंद केल्याचा अर्थात मला आनंद झाला. पण नाना डाम्बिस निघाले. त्या दिवशी पासून पहाटेच ‘पंडित, जागा आहेस का’ म्हणून जोरकस हाळी मारू लागले’ म्हणून जोरकस हाळी मारू लागले फुलाचा बहर संपला तरी, त्यांची हाळी बंद झाली नाही फुलाचा बहर संपला तरी, त्यांची हाळी बंद झाली नाही ‘आज फुलंच नाहीत. म्हणून घेता आली नाहीत ‘आज फुलंच नाहीत. म्हणून घेता आली नाहीत तरी तुला सांगायला पाहिजे ना तरी तुला सांगायला पाहिजे ना म्हणून हाक मारली\nनाना म्हणजे, बहात्तरीतले (खरतर तो ‘शुकबहात्तरीत’च आहे), आख्या अळीने ओवाळून, ‘टाकायचं कुठं), आख्या अळीने ओवाळून, ‘टाकायचं कुठं’ या प्रश्नाला उत्तर नसल्याने, आळीतच ठेवलेले, एक (सद’ या प्रश्नाला उत्तर नसल्याने, आळीतच ठेवलेले, एक (सद)गृहस्थ त्यांचा मुलगा गोपीनाथ, एकदम मऊ माणूस बापाची तक्रार कोणी घेऊन आलातर हात जोडून उभा रहातो.\n त्यांच्या वतीने मी माफी मागतो. वय झालाय. पूर्वी असे नव्हते. मी एकुलता एक, माझ्या शिवाय ते कोठे जातील आणि मी तरी त्यांना कोठे सोडू आणि मी तरी त्यांना कोठे सोडू तुम्ही समजदार आहेत, थोडं समजून घ्याल तर बरे होईल तुम्ही समजदार आहेत, थोडं समजून घ्याल तर बरे होईल” तक्रार करणारा काय बोलणार\nहे खरे आहे. नानांचं जिभेवर नियंत्रण नाही. काय तोंडाला येईल ते बोलतात. पण म्हणून मोकळ्या मनाचे नाहीत. मोठा आतल्या गाठीचा अन खुन्नसबाज माणूस अश्या तिरसट माणसानं माझ्याशी मैत्री का करावी अश्या तिरसट माणसानं माझ्याशी मैत्री का करावी आणि ती का टिकावी आणि ती का टिकावी हे एक कोडंच आहे.\nनाना म्हणजे, एक ड्राय फ्रुटच मिनी स्टोर आहेत चेहरा एका मोठ्या जर्दाळू सारखा, विशेषतः ते लोंबते गाल आणि रंग. खारकेच्या अठोळी सारखं चकचकीत, आणि टोकदार नाक चेहरा एका मोठ्या जर्दाळू सारखा, विशेषतः ते लोंबते गाल आणि रंग. खारकेच्या अठोळी सारखं चकचकीत, आणि टोकदार नाक बाकी सगळीकडं सुरकुत्या असतील पण नाकावर एकही नाही बाकी सगळीकडं सुरकुत्या असतील पण नाकावर एकही नाही बोटची पेर सुकल्या खरकाच बोटची पेर सुकल्या खरकाच डोळे बदामी, आकारानं आणि रंगानं सुद्धा. काही बदाम खऊट असावेत, ते त्यांच्या बोलण्यात मुरलेत\n’ हा, त्यांनी मला बहाल केलेला ‘किताब’ आहे कारण मी लॅपटॉपवरची काहीकाही माहिती त्यांना ऐकवत असतो कारण मी लॅपटॉपवरची काहीकाही माहिती त्यांना ऐकवत असतो मला याच नावाने मला हाक मारतात. त्यात थोडासा कुचकटपणा असतोच.\n आज गाड्यावर वडा पाव एकटेच खाताय” मला एकदा ते ‘बजरंग वडा’च्या गाड्यावर दिसले. मी त्यांची गंमत करण्यासाठी म्हणालो.\n आता तुला वडा ‘नाही’ म्हणून कस चाललं या नंतर, मला चहा तूच पाजणार ना या नंतर, मला चहा तूच पाजणार ना\n म्हणजे, तुम्ही वडापावची किंमत वसूल करणार\n कारण वड्याचे सुद्धा तुलाच पैसे द्यावे लागणार आहेत मी आधी एक वडा खाला आहे. माझी पेन्शन संपली मी आधी एक वडा खाला आहे. माझी पेन्शन संपली पैसे नाहीत माझ्या जवळ पैसे नाहीत माझ्या जवळ\n मग कशाला खाताय बाहेरच\n गोप्याच्या बायकोने आज काही केलं नाही माहेरी गेली. मला भूक लागली होती माहेरी गेली. मला भूक लागली होती गोप्या बाहेरगावी गेलाय\nनाना असेच आहे. तिरसटपणाचा बुरखा फाटून कधीकधी त्यांची आगतिकता चमकून जाते.\n“नाना, तुमचं काय वय असेल” मी विषय बदलला.\n पण बघ, कसा ठणठणीत आहे तुझ्या सारखं कुबड चालावं लागत नाही तुझ्या सारखं कुबड चालावं लागत नाही अन तुला चष्मा कधी पासून लागलाय अन तुला चष्मा कधी पासून लागलाय\n“नाना, अहो वाचायला लागतो. खूप दिवस झाले वापरतोय. तुम्हाला नाही लागत\n मला त्याची गरजच पडत नाही कारण मी वाचतच नाही कारण मी वाचतच नाही\nपण हे खोट आहे. नानांनी वाचायचं का सोडलं याची कहाणी मला, त्यांनीच सांगितली आहे याची कहाणी मला, त्यांनीच सांगितली आहे ते आता ओळख दाखवणार नाहीत ते आता ओळख दाखवणार नाहीत एकदा नानाच्या चष्म्याची एक टांग तुटली. त्यांनी गोप्याला नवीन चष्मा घेण्यास सांगितले. नाना दोरी बांधून वापरू लागले. गोप्याची बायको, तिने एकदा, तो दोरीवाला चष्मा चपले खाली तुडवला. कारण ‘तुझी बायको मला, चारचा चहा सहा पर्यंत देत नाही एकदा नानाच्या चष्म्याची एक टांग तुटली. त्यांनी गोप्याला नवीन चष्मा घेण्यास सांगितले. नाना दोरी बांधून वापरू लागले. गोप्याची बायको, तिने एकदा, तो दोरीवाला चष्मा चपले खाली तुडवला. कारण ‘तुझी बायको मला, चारचा चहा सहा पर्यंत देत नाही’ अशी तक्रार त्यांनी गोप्याजवळ केली होती\nएके दिवशी मी दुपारी लोळत होतो. साडेचारचा सुमार असावा.\n” नाना दारात उभा.\n साल, सुट्टीच पण आराम करू देत नाहीत.”\n तुमच्या घरी चहा संपला का\n गोप्याची बायको, मला उकलल्या पत्तीचा चहा देते म्हणून आलो तुझ्याकडे रेड लेबल चहा असतो ना\nमी चहा केला. त्यात अंमळ साखर जरा ज्यास्तच घातली. नानाची फार मोठी अपेक्षा नसते. सोबत मारीचे काही बिस्किटे बशीत ठेवली.\nत्यांनी अधाश्या सारखा चहाचा पहिला घोट घेतला.\n साखर काय भाव झालियय” मी समजलो साखर ज्यास्त झाली.\n“नाना, त्या सोबत बिस्किटे घ्या. म्हणजे चहा फार गोड लागणार नाही.”\n हि मारीची बिस्किटे म्हणजे, खपटाचे तुकडे चव ना ढव कुत्र्या पुढे टाकले तर, ते सुद्धा तोंड लावणार नाही पण, तू काळजी करू नकोस पण, तू काळजी करू नकोस मी माझा ‘पार्ले-जी’ सोबत आणलाय मी माझा ‘पार्ले-जी’ सोबत आणलाय” त्यांनी खिशातून बिस्किटाचा पुडा काढला. मी समोर बसल्याची दखल न घेता एकट्यानेच खाऊन टाकला\nमाझी बदली झाली. मी निघालो. नाना भेटायला आले.\n आता मी एकटा पडणार बघ मला काय भेट देणार मला काय भेट देणार” हे नानाच डोकं” हे नानाच डोकं बदली माझी झाली, मला गिफ्ट देण्या ऐवजी, मलाच मागत होते.\n“चार सहा पोस्ट कार्ड दे तुझी आठवण आली तर पत्र लिहीन तुझी आठवण आली तर पत्र लिहीन\n“नाना, फोन करा कि, त्या पेक्ष्या.”\n” मोबाईल त्यांच्या पर्यंत, गोपाळची बायको येऊ देणार नव्हती, हि त्यांची अडचण होती\nमी डझनभर पोस्ट कार्ड त्यांना आणून दिली.\nनवीन ब्रान्चला जॉईन झालो. चार-सहा महिन्यांनी, ‘येऊन जा.’ हे एकच वाक्य लिहलेले, नानाचे पत्र आले. त्यांनी भेटण्याचा पत्ता दिला होता. तो वाचून काळजात चर्रर्र झाले. तो एका वृद्धाश्रमाचा होता खरे तर असं काही होईल असा माझा होरा होताच. नाना पडत घेणार नाहीत, आणि गोपाळची बायको (हिला नानांनी कधी ‘सुनबाई’ म्हटल्याचे मला तरी आठवत नाही. कारण गोपालचे लव्ह मॅरेज खरे तर असं काही होईल असा माझा होरा होताच. नाना पडत घेणार नाहीत, आणि गोपाळची बायको (हिला नानांनी कधी ‘सुनबाई’ म्हटल्याचे मला तरी आठवत नाही. कारण गोपालचे लव्ह मॅरेज) तर म्हाताऱ्याला झटकून दूर करायच्याच मागे होती. म्हणजे नानाच तसे सगळ्यांना सांगत. मी शनिवार रविवार गाठून गाडी काढली.\nनानाचा वृद्धाश्रम झकास होता. टापटीप स्वच्छता होती. मी आधी मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेलो नानांची चौकशी केली. त्यांचा खोली क्रमांक घेतला.\n“काय नाना कसे आहेत बाकी हे मात्र मस्त झालं. इथे बरोबरीची मंडळी आहे. छान सोबत मिळाली तुम्हाला. कस वाटतंय इथं बाकी हे मात्र मस्त झालं. इथे बरोबरीची मंडळी आहे. छान सोबत मिळाली तुम्हाला. कस वाटतंय इथं करमत ना येथे\n“करमायला, इथं काय कॅबरे असतो कि काय अन सोबतीच म्हणशील तर, येथे येणाऱ्या प्रत्यकाने आपापल्या ‘आठवणी’ सोबत आणल्यात अन सोबतीच म्हणशील तर, येथे येणाऱ्या प्रत्यकाने आपापल्या ‘आठवणी’ सोबत आणल्यात बाकी सोबतीची आम्हाला गरज पडत नाही बाकी सोबतीची आम्हाला गरज पडत नाही ते, तुझ्या फेसबुकमधलं नको बरळूस ते, तुझ्या फेसबुकमधलं नको बरळूस नाव जरी ‘वृद्धाश्रम’ असलं तरी, हे म्हाताऱ्याचं ‘अनाथ आश्रमच’ असत नाव जरी ‘वृद्धाश्रम’ असलं तरी, हे म्हाताऱ्याचं ‘अनाथ आश्रमच’ असत अरे आम्हाला, तुम्हा पोरांसोबत रहायचं असत अरे आम्हाला, तुम्हा पोरांसोबत रहायचं असत पोर सोबत नसतील तर, ‘घर’ काय अन ‘आश्रम’ काय दोन्ही सारखेच पोर सोबत नसतील तर, ‘घर’ काय अन ‘आश्रम’ काय दोन्ही सारखेच काही फरक नाही\nनानाच्या आवाजात पूर्वीचा जोर नव्हता. ते खूप थकल्या सारखेपणा दिसत होते.\n“पण, नाना इथं कसे आलात\n गोप्याची बायको, उगाच खुचपट काढून भांडली. ‘एक तर मी या घरात राहीन नाहीतर नाना रहातील त्यांना वृद्धाश्रमात ठेव’ तीन गोप्याला उल्टीमेटम दिला तो का कू करूलागला. तर म्हणते कशी तो का कू करूलागला. तर म्हणते कशी ‘ काय होत त्या वृद्धाश्रमात न रहायला ‘ काय होत त्या वृद्धाश्रमात न रहायला मी नाही का माझ्या पिंट्याला, डेकेयर मध्ये ठेवते मी नाही का माझ्या पिंट्याला, डेकेयर मध्ये ठेवते मी पोटच्या पोराला ठेवते, तस तुही तुझ्या बापाला ठेव मी पोटच्या पोराला ठेवते, तस तुही तुझ्या बापाला ठेव\n बरच रामायण झाल्यासारखं दिसतंय\n रामायचं झालं, आता माझा वनवास सुरु झालाय तर काय सांगत होतो तर काय सांगत होतो डेकेयर मी म्हणालो,’ ठेव तुझ्या पोराला,अनाथ आश्रमात अन जात जा शनिवार -रविवार भेटायला अन जात जा शनिवार -रविवार भेटायला करतेस’ मग तीन भोकाड पसरलं मलाच गोप्याची गोची बघवेना. आलो झालं इथं मलाच गोप्याची गोची बघवेना. आलो झालं इथं\n“नाना, अशात काय आजारी-बिजारी होतात कि काय\n ते दवाखान्यातून आल्या पासून जरा थकवा वाटतोय\n“अरे काही नाही. पंचविशीतला जवान पोरगा दारून लिव्हर, पार गोवरीच्या खांडासारखं झालं होत दारून लिव्हर, पार गोवरीच्या खांडासारखं झालं होत माझ्या लिव्हरचा थोडा भाग डोनेट केला माझ्या लिव्हरचा थोडा भाग डोनेट केला आता तो माझ्या लिव्हरच्या जोरावर पुन्हा दारू पीत असेल आता तो माझ्या लिव्हरच्या जोरावर पुन्हा दारू पीत असेल माझ्या लिव्हरलापण व्हिस्कीची चव कळेल माझ्या लिव्हरलापण व्हिस्कीची चव कळेल\n तुम्ही लिव्हर डोनेट केलंत\n ते माझ्या मालकीचं होत मी वाढवलेलं\n“गोप्याला खूप वाईट वाटलं कारण मी फुकटच दिल, पैसे घेतले नाहीत म्हणून कारण मी फुकटच दिल, पैसे घेतले नाहीत म्हणून म्हणून माझ्यावर रागावला ते राहू दे. माझ्या साठी काही आणलास का गोप्या सारखा हात हलवत आलास गोप्या, खरतर मायाळू आहे रे, पण बायकोच्या नादान बिघडलाय गोप्या, खरतर मायाळू आहे रे, पण बायकोच्या नादान बिघडलाय\nमी सोबत आणलेली शाल त्यांच्या खांद्यावर घातली.\n“नाना, त्या बाकीच्या शाली तुमच्या हातानी तुमच्या मित्रांना द्या\nनानांनी मी आणलेल्या शाली इतर आश्रमवासीयांना वाटल्या. माझ्या ‘पंडित’न आणल्यात म्हणून आवर्जून सांगत होते. मी त्याच्या उत्साहाकडे, डोळेभरून पहात होतो सोबत थोडे सामोसे आणि केळी नेल्या होत्या. आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचेहि वाटप केले.\nनाना खरं तर असं कधी ‘विचारू’च्या भानगडीत पडत नाहीत. कारण तो त्यांचा स्वभाव नाही.\n“बोला कि नाना, अशी औपचारिक भाषा का वापरताय\n माझं आयुष्य कारकुनीतच गेलं. कोट आमच्या खांद्याला लागण्याची सूतराम शक्यता नव्हती आणि आता नाहीहि. पण कोटाची हौस —-” माझ्या कोटाकडे पहात म्हणाले.\nमी पटकन माझा कोट काढला त्यांच्या हाती दिला.\n” त्यांच्या डोळ्यात एका लहान मुलाची अविश्वनीयता होती.\nमी मानेनेच होकार दिला. त्यांनी लगबगीने तो अंगात घातला.\n“पंडित, तुमचं काय म्हणतात ते, मोबाईवर काढून घे आपल्या दोघांचा फोटो\nमी मोबाईल काढला. आमच्या दोघांचा एक सेल्फी काढून घेतला. काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी कोट माझ्याकडे परत केला.\n“पंडित, नाही झेपायचे ते कोटाचे ओझे माझ्या खांद्याला\nआश्रमाच्या जवळ एक फटोस्टुडिओ होता. तेथे मी आमच्या फोटोची प्रिंट काढून घेतली. त्याच्याकडचीच एक फ्रेम विकत घेतली. परत आश्रमात आलो अन तो फ्रेमकेलेला फोटो नानाला दिला. त्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडत होता.\n” ते स्वतःशीच पुट्पुले.\nत्यांनी तो आपल्या पलंगाजवळच्या छोट्या टेबलवर ठेवून दिला. आणि पलंगावर बसले. फोटोकडे पहात.\n“नाना, आता मी निघतो. काही लागलं तर काळवा. सारखं नाही पण, जमेल तस चक्कर मारत जाईन. तसेही गोपाळची चक्कर होत असेलच ना\n पेन्शन खात्याच्या चेकवर सही घेऊन गेला महिन्यातून एकदा असते त्याची चक्कर महिन्यातून एकदा असते त्याची चक्कर\n“नाना, उशीर झालाय. मी येऊ\nनाना पलंगावरून उठले. माझ्या गळ्याला घट्ट मिठी मारली. खूप वेळ. जिवंत माणूस कधी न पहिल्या सारखी तसही त्यांना मिठी मारणार किंवा त्यांना मिठीत घेणार होत तरी कोण तसही त्यांना मिठी मारणार किंवा त्यांना मिठीत घेणार होत तरी कोण किती दिवसांनी, कि वर्षांनी असा प्रसंग त्यांच्या जीवनात आला असावा, देव जाणे किती दिवसांनी, कि वर्षांनी असा प्रसंग त्यांच्या जीवनात आला असावा, देव जाणे ती मिठी, माझ्या साठी निशब्द आशीर्वाद होता ती मिठी, माझ्या साठी निशब्द आशीर्वाद होता काही बोलले नाहीत. माझ्याकडे पाठ फिरवून बसले. मी आश्रमाबाहेर पडलो.\nनानाचे या जगातले वास्तव्य संपले. ते गेल्याच कळलं. आतल्या आत काहीतरी तुटलं. डोळे भरून आले. माझे कोण होते माझ्यात आपुलकीचा ओलावा शोधत आलेला एक माणूस. मी जमेल तस तो देण्याचा केलेला प्रयत्न माझ्यात आपुलकीचा ओलावा शोधत आलेला एक माणूस. मी जमेल तस तो देण्याचा केलेला प्रयत्न मनात घर करून गेले नाना. कायमच\nकाही दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. मुद्दाम गोपाळला भेटायला गेलो. ‘दुःखात सहभागी’ असल्याची औचारिकता आटोपली. घराबाहेर पडताना, माझी नजर, तेथे टीव्ही शोकेसवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर गेली. ती तीच होती जी मी नानाला ,आमचा सेल्फी फ्रेम करून दिलेली होती त्यात आता गोपाळ आणि त्याच्या बायकोचा फोटो होता\nगोपाळला बापाच्या फोटो पेक्षा, फोटोची फ्रेमच आवडली असावी\nहि जग रहाटीच आहे, उपयोगी वस्तू ठेवून घेतात त्याला गोपाळने तरी का अपवाद असावं\n— सु र कुलकर्णी\nआपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.\nमी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nगावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र\nमाझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)\nनिश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Kasar.html", "date_download": "2022-09-28T10:36:16Z", "digest": "sha1:T5BO6VQVWEZ3S32D7TUTQB67C6PH5O7E", "length": 8667, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "घरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar घरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप\nघरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप\nघरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप\nखरवंडी कासार ः पंचायत समिती पाथर्डी मार्फत पंडित दीनदयाल उपाध्य घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील 11 लाभार्थी याना प्रधानमंत्री आवास व रमाई आवास अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य अनुदान वितरित करण्यात यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ सुनीताताई गोकुळ दौंड व उपसभापती सौ.मनिषा रविंद्रा वायकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे पंचायत समिती सदस्य श्री राहुल गवळी युवा नेते श्री गोकुळभाऊ दौंड श्री रवींद्र वायकर विस्तार अधिकारी श्री प्रशांत तोरवणे श्री दादासाहेब शेळके पंचायत समितीचे श्री अमोल तांदळे श्री ऋषी पालवे महाऑनलाईन चे तालुका समन्वयक श्री महादेव हाडके श्री वसंत कुसळकर श्री प्रकाश आघाव तसेच विविध गावचे पात्र लाभार्थी व विविध गावचे ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते यावेळी पाथर्डी तालुक्यातील विविध आवास योजने अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांची प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पाठविण्यात आले होते त्यात अकरा लाभार्थ्यांना साधारण 214000 हजार रुपये इतकी अनुदानाची चेक वितरण यावेळी करण्यात आले यावेळी बोलत असताना सभापती सौ सुनीताताई दौंड यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मंजूर असलेली सर्व घरकुले तातडीने पूर्ण करून घ्यावी व शासनाचा अनुदान प्राप्त करून घ्यावे तसेच महा आवास अभियानामध्ये पंचायत समिती पाथर्डी चे अधिकारी कर्मचारी व विविध गावचे ग्रामसेवक व पदाधिकार्‍यांनी चांगलं काम केल्यामुळे तालुक्यातील आवास योजनेला गती आली असे यावेळी सभापती सुनीताताई दौंड यांनी सांगितले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-may-2020/", "date_download": "2022-09-28T10:53:19Z", "digest": "sha1:64NFNK2VENU5L4RDW24UQAY6IRN335OO", "length": 14365, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 18 May 2020 - Chalu Ghadamodi 18 May 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nजागतिक एड्स लस दिवस किंवा एचआयव्ही लस जागृती दिन 18 मे रोजी जगभर पाळला जातो.\nआंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2020 दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो.\nदेशातील डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी व शिक्षकांना ई-लर्निंगला व्यवहार्य बनविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान ई.विद्या विद्यालयाचा शुभारंभ केला.\nजम्मू-काश्मीरमधील उज्ज बहुउद्देशीय प्रकल्प (MPP) च्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) मान्यता देण्यात आली असून, अंदाजित खर्च 9,167 कोटी रुपये आहे.\nसन 2020-21 साठीच्या राज्यांच्या कर्ज घेण्याची मर्यादा सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (GSDP) 3% टक्क्यांवरून 5% टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) प्रारंभास गगनयान -1 अभियानासाठी आपले पहिले मानवीय विमान उड्डाण साधने व यंत्रे विकसित करण्याचे निर्देश सुरू केले आहेत.\nकोव्हीड -19 च्या उद्रेक दरम्यान वुहानमध्ये घडलेल्या घटनांचा प्रत्यक्षदर्शींचा अहवाल आता हार्परकॉलिन्सने प्रकाशित केलेल्या भारतात एक पुस्तक म्हणून उपलब्ध आहे. वुहान डायरी: डिस्पॅचस फ्रॉम अ क्वारंटीन सिटी, हे पुस्तक चीनी साहित्यिक फॅंग फॅंग यांच्या ऑनलाइन डायरी एन्ट्री आणि सोशल मीडिया पोस्टचे संकलन आहे.\nइस्रायलच्या संसदेने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांचे माजी प्रतिस्पर्धी बेनी गॅन्ट्झ यांच्या नेतृत्वात नवीन ऐक्य सरकारची शपथ घेतली. देशाच्या इतिहासातील प्रदीर्घ राजकीय पेचप्रसंगाचा शेवट झाला.\nकोरोनाव्हायरसच्या “झुनोटिक स्रोताची ओळख” व्हावी यासाठी जागतिक आरोग्य असेंब्ली येथे प्रस्ताव पाठविलेल्या 62 देशांमध्ये भारत आहे.\nइराणचे ओपेकचे गव्हर्नर होसेन काझिमूर अर्डेबिली यांचे मेंदू रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि जवळजवळ दोन आठवडे कोमामध्ये गेल्यानंतर त्यांचे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2022-09-28T10:51:40Z", "digest": "sha1:UU4IER42I476H4EAQFA2RGYRLT2M7CQF", "length": 4402, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map स्वीडन - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2022-09-28T09:01:29Z", "digest": "sha1:MP2WLAOJF3W2JXAKPZUXS64CO4E3ZMLW", "length": 16017, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "या एका कारणांमुळेच श्री कृष्णाची द्वारका नगरी पाण्यात बुडाली...जाणून घ्या श्री कृष्णाने असे काय पाप केले होते ज्यामुळे...अगदी रहस्यमय कथा - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nया एका कारणांमुळेच श्री कृष्णाची द्वारका नगरी पाण्यात बुडाली…जाणून घ्या श्री कृष्णाने असे काय पाप केले होते ज्यामुळे…अगदी रहस्यमय कथा\nया एका कारणांमुळेच श्री कृष्णाची द्वारका नगरी पाण्यात बुडाली…जाणून घ्या श्री कृष्णाने असे काय पाप केले होते ज्यामुळे…अगदी रहस्यमय कथा\nAugust 13, 2021 admin-classicLeave a Comment on या एका कारणांमुळेच श्री कृष्णाची द्वारका नगरी पाण्यात बुडाली…जाणून घ्या श्री कृष्णाने असे काय पाप केले होते ज्यामुळे…अगदी रहस्यमय कथा\nआपल्याला माहित आहे कि रामायण आणि महाभारत हे अतिशय प्राचीन संस्कृत काव्य ग्रंथ मा नले जातात. महाभारत हे महर्षी व्यास यांनी गणपती कडून लिहून घेण्यात आला होते. महाभारत आणि रामायण हे दोन्ही महत्त्वाची काव्ये मा नली जातात. तसेच महाभारत हा ग्रंथ भारताच्या धा र्मिक, तात्विक आणि पौराणिक महाकाव्यपैकी एक आहे.\nमहाभारत हे जागतिक साहित्यातील मराठी संस्कृती मधील एक महत्त्वाचा दुआ मानला जातो. आपल्याला महाभारत तर माहितीच आहे. पाच पांडव, त्यांची यु द्धे आणि वनवास आणि महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्ण. खर पाहायला गेलं तर पाच पांडव यांनी श्री कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली यु द्धे केली होती. आपल्याला महाभारत याबद्दल बरीच माहिती आहे.\nपण महाभारत झाल्यानंतर श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असणारी द्वारका नगरी पाण्यात का बुडाली हे आपल्याला माहीत नाही. तर आज आपण द्वारका नगरी बद्दल जाणून घेणार आहोत. द्वारका हे भारतामधील गुजरात राज्यामधील प्राचीन शहर आहे. महाभारतामधील आख्यायिका प्रमाणे द्वारका नगरीची स्थापना खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केली.\nद्वारका ही अद्भुत आणि आकर्षनिय होती. जणू सोन्याची नौकाच होती. आपल्याला प्रश्न पडला असेल द्वारका बुडण्यामागे काय कारण असेल आणि द्वारका कशी बुडाली. द्वारका ही नगरी विश्वकर्मा याच्या मदतीने उभी करण्यात आली होती. पण ती कशी आणि द्वारका कशी बुडाली. द्वारका ही नगरी विश्वकर्मा याच्या मदतीने उभी करण्यात आली होती. पण ती कशी सतरा वेळा मथुरेवर आक्रमण करून ही अठराव्या वेळी आ क्रमण करण्यात आले होते.\nम्हणूनच द्वारका शहराची निर्मिती करण्यात आली होती. द्वारका शहरात श्री कृष्णाचे मोठे पुरातन मंदिर उभारण्यात आले होते. द्वारका नगरीचे प्रवेशद्वार असे केले होते की जरासंधासारखे श त्रू आतमध्ये जाऊ शकत नव्हते. द्वारका ही दोन कारणांमुळे बु डण्यात आली. पहिले कारण म्हणजे गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना दिलेल्या शापामुळे, दुसरे कारण म्हणजे ऋषी मुनींनी श्री कृष्ण यांचा मुलगा सांबा यांना दिलेल्या शापामुळे द्वारका सं पुष्टात आली.\nश्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली. पण द्वारका ही बेटावर वसलेली होती. पण गांधारीने का दिला असेल शाप महाभारताच्या यु द्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवण्यात आले होते. यु द्धा नंतर जेव्हा युधिष्ठिर पुन्हा एकदा सिंहासनावर बसणार होता तेव्हाच “जसा कौरवांच्या वंशाचा ना श झाला तसेच यदुवं शाचा सुद्धा ना श होईल” असा शा प गांधारीने दिला होता.\nजेव्हा महा यु द्धानंतर ३६ व्या वर्षी अनेक वा ईट घटना द्वारकेत घडून येत होत्या आणि एक दिवस महर्षी विश्वमित्र, कण्व आणि देवर्षी नारद हे सगळे द्वारकेला गेले होते तेव्हाच श्री कृष्णाचा मुलगा सांबा याची म स्करी करण्याचे यदु वंशातील राजकुमारांनी ठरवले होते. त्यावेळी सांबाला सर्वांसमोर स्त्री वेशात उभा करण्यात आले होते.\nआणि त्याचवेळी ऋषी मुनींनी त्याला स्त्री समजून सांगितले की ‘ही स्त्री ग र्भवती आहे आणि हिच्या ग र्भातून काय उत्पन्न होईल’. तेव्हा ऋषींच्या लक्षात आले की हा मुलगा असून आपला अपमा न करत आहे. त्यांचा रा ग अनावर झाला वृश्नी आणि अंधक वं शाच्या पुरुषांचा ना श करण्यासाठी एक मुसळ तयार करेल आणि स्वतः च स्वतःच्या कुळाला न ष्ट करेल.\nत्या मुसळच्या प्रभावाने ‘बलराम आणि श्रीकृष्ण वाचतील’ असा शाप दिला होता. जेव्हा ही गोष्ट श्रीकृष्णाला समजली तेव्हा तो जाणून होता की शाप हे खरे ठरणार. ऋषींच्या शा पाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भ यंकर अपश कुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वा दळे येऊ लागली.\nनगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या ग र्भातून उंदीर ज न्माला येऊ लागले. श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपश कुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे.\nएके दिवशी यादवांच्या कुलना शा बरोबरच द्वारकेचा ना श होणारच. आणि तसेच घडले यादवांनी आपापसात लढून कुलना श करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बु डाली होती. तर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.\nकाय आपण सुद्धा रात्री बारा नंतर झोपता..तर जाणून घ्या आपल्या मेंदूवर काय परिणाम होत आहेत…वाचून पायाखालची जमीनच सरकून जाईल….\nजाणून घ्या पन्हाळा जिंकल्यावर सुद्धा सिद्धी जोहरने आत्महत्या का केली होती…असं क्या घडलं होत ज्यामुळे त्याने हे पाऊल उचल\nस्वामीच्या तारक मंत्राचे आश्यर्यकारक असे फायदे…फक्त करा या प्रकारे या मंत्राचा जप…आपल्या जीवनातील सर्व समस्यांचा शेवट झालाच समजा…फक्त करा या मंत्राचा उपाय\nपांडवांनी स्वतःच्या वडिलांचे मां’स का खाल्ले होते..का आली त्याच्यावर ही वेळ.. जाणून घ्या यामागील खरी कहाणी..कारण ऐकून आश्चर्य वाटेल..\n…या प्रकारच्या ३ लोकांवर भगवान हनुमान असतात सदैव नाराज…आणि अशा लोकांची आयुष्यात कधीच प्रगती होत नाही… तसेच अशा लोकांना नरकात सुद्धा जागा मिळत नाही..\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/four-friends-died-in-an-accident/434558/", "date_download": "2022-09-28T10:44:39Z", "digest": "sha1:4W4LZVZ52G3V5OX2GAQEBAVPJOH6ZYTX", "length": 7782, "nlines": 167, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "four friends died in an accident", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर उत्तर महाराष्ट्र अपघातात चौघा मित्रांवर काळाचा घाला\nअपघातात चौघा मित्रांवर काळाचा घाला\nनाशिक : मारुती कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मनमाड जवळ पुणे-इंदौर मार्गावर घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते, मात्र परत येताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन इतकी जोरात आदळली की यात चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला.\nअपघातात पाच मित्रांपैकी तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. अपघातामुळे पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nशिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का\nभाजपच्या मराठी दांडियावरून किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/09/j.html", "date_download": "2022-09-28T10:08:18Z", "digest": "sha1:35FDP2WSZHQLIFZWR7LJZB2BBUVVIVGT", "length": 8872, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा. साबळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा. साबळे.\nमनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा. साबळे.\nमनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा. साबळे.\nजामखेड ः अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयात माजी प्राचार्य महादेव साबळे सर आणि रयत सेवक हिराचंद आष्टेकर यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ विद्यालयात संपन्न झाला.\nप्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट सर,पर्यवेक्षक हरिभाऊ कोल्हे सर,प्रमुख पाहूणे व सत्कारमूर्तींनी सपत्नीक कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतीमांचे पुजन केले.\nप्रास्ताविकात प्राचार्य वराट सरांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन सत्कारमूर्तींना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nदिपक तुपेरे सरांनी सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला व विद्यालयातर्फे प्राचार्य, पर्यवेक्षक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही सत्कारमूर्तींचा सपत्नीक सत्कार केला.\nरयत शिक्षण संस्थेच्या दासखेडचे प्राचार्य फाळके सर,सोलापूरचे प्राचार्य ढवळे सर,अंमळनेरचे प्राचार्य गुळवे सर,जामखेड कन्या विद्यालयाचे वारे सर,यादव सर ,भोंडवे सर हे प्रमुख पाहूणे कार्यक्रमासाठी उपस्थित होते या पाहूण्यांचे विद्यालयातर्फे स्वागत केले व या पाहूण्यांनीही सत्कारमूर्तींचा सपत्नीक सत्कार केला.\nविद्यालयाचे शिक्षक सर्वश्री आडे,करपे,शेळके, गंधे,चांगुणे यांनी मनोगत व्यक्त केले.\nविद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक व अरण्येश्वर विद्यालयाला पाच एकर जमीन देणारे हिरा आष्टेकर यांनी विद्यालयाचे आभार व्यक्त केले,तर माजी प्राचार्य महादेव साबळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपण या विद्यालयात मनापासून काम केले,त्यामुळे फार मोठे समाधान मिळाले. विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/insurance-companies-immediately/", "date_download": "2022-09-28T09:12:40Z", "digest": "sha1:BQB4NHLQSJSADQLFCNYKFDZMONNYQBED", "length": 14500, "nlines": 237, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचे पंचनामे करणार तातडीने | Solapur City News", "raw_content": "\nविमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचे पंचनामे करणार तातडीने\nमुंबई- विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.\nनुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. संबंधित कंपन्यांना पंचनामे करण्याची गती वाढविण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात यावी. पंचनामे करणाऱ्यांचे मनुष्यबळ वाढविण्यात यावे, असे निर्देश कृषि मंत्री भुसे यांनी दिले. सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस खासदार प्रतापराव जाधव,आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, संचालक, कृषि आयुक्तालय विकास पाटील, मुख्य सांख्यिकी कृषि आयुक्तालय विनयकुमार आवटे, बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नाईक व संबंधित विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nहे वाचा- ‎जिल्ह्यात समाधानकारक पाऊस; खरीप आणि रब्बी मध्ये युरियाचा तुटवडा भासणार नाही\nप्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रक्कम तातडीने अदा करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश\nप्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रुपये ६४ कोटी ५९ लाख ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यात यावी, असे निर्देशही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. त्यावर येत्या ८ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143\nजिल्ह्यात समाधानकारक पाऊस; खरीप आणि रब्बी मध्ये युरियाचा तुटवडा भासणार नाही\nलवकरच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nFund : माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू\nFund : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE-natrang-ubha-lyrics-in-marathi-%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-2009/", "date_download": "2022-09-28T09:22:00Z", "digest": "sha1:KO2F4SPHWJSOKKR5WJPCWIRO3SDBLAO2", "length": 5787, "nlines": 141, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "नटरंग उभा - Natrang Ubha Lyrics in Marathi - नटरंग 2009", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: नटरंग उभा\nनटरंग उभा हे गीत नटरंग या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय गोगवळे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.\nधुमकिट धुमकिट तदानी धुमकिट\nनटनागर नट हिमनट पर्वत उभा\nउत्तुंग नभा घुमतो मॄदुंग\nपखवाज देत आवाज झनन झंकार\nलेऊनी स्‍त्रीरूप भुलवी नटरंग\nरसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला\nसाता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला\nहात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग\nनटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग\nकड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची\nछुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची\nजमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी\nकिरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी\nईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार\nतुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार\nमांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार\nपेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग\nनटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग\nकड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची\nछुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची\nजमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी\nकिरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/04/blog-post_17.html", "date_download": "2022-09-28T09:46:09Z", "digest": "sha1:OR3WLCEXJSQSUFBPII37NIM6LSDBE5D6", "length": 6016, "nlines": 76, "source_domain": "www.marathatej.com", "title": "बाळापूर भीम जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर.....", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडबाळापूर भीम जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर.....\nबाळापूर भीम जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर.....\nधर्माबाद :- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १३१ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर येथील सार्वजनिक भिमजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवनिर्वाचित जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून उच्चशिक्षित, नवतरुण शुकलोधन पहेलवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी चंद्रभीम हौजेकर व आकाश झुंजारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच इतर कार्यकारिणीही गठित करण्यात आली असून, सचिव पदी साहेबराव सोनकांबळे, कोषाध्यक्ष पदी चंद्रकांत घाटे यांची निवड करण्यात आली आहे.\nगत दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वच सण उत्सवांवर निर्बंध आले होते, त्यामुळे जयंती सुद्धा उत्साहात साजरी करता आली नव्हती. मात्र नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सर्व सण उत्सव उत्साहात साजरे करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार उत्साहात व शांततेत जयंती साजरी करावी असे आवाहन नूतन अध्यक्ष शुक्लोधन पहेलवान यांनी केले आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://byjusexamprep.com/anna-mani-biography-in-marathi-i", "date_download": "2022-09-28T08:57:10Z", "digest": "sha1:WPKMKELPK5GHTN7PGLHQNTHYRW4ZHWCZ", "length": 28624, "nlines": 697, "source_domain": "byjusexamprep.com", "title": "Anna Mani: Weather Woman of India, Biography in Marathi, Meteorologist & Physicist", "raw_content": "\nअण्णा मणी, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ यांची 104 वी जयंती साजरी, Anna Mani Biography in Marathi\nगुगलने मंगळवारी भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मोदयिल मणी यांची १०४ वी जयंती त्यांना समर्पित केलेल्या खास डुडलद्वारे साजरी केली. त्या भारताच्या पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक होत्या आणि त्यांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) उपमहासंचालक म्हणून काम पाहिले. आजच्या या लेखामध्ये आपण अण्णा मनी कोण आहेत व गूगल डूडल वर त्यांचा वाढदिवस का साजरा केला जातोय व गूगल डूडल वर त्यांचा वाढदिवस का साजरा केला जातोय हे सर्व बघणार आहोत.\n5. मणी आयएमडीमध्ये रुजू झाले\nअण्णा मणी हे भारतीय शास्त्रज्ञ होते ज्यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, संशोधन केले आणि सौर विकिरण, ओझोन आणि पवन ऊर्जा मोजमापांवर असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले. गुगल डूडल ट्रिब्यूटद्वारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांची १०४ वी जयंती साजरी करत आहे. अॅना मणी यांना वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते कारण हवामान अंदाजात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. हा घटक MPSC Exam आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.\nअण्णा मोदायिल मणी यांचा जन्म 1918 मध्ये पीरमाडे, केरळ येथे एका सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे वडील सिव्हिल इंजिनियर आणि अज्ञेयवादी होते. ती तिच्या कुटुंबातील आठ मुलांपैकी सातवी होती आणि एक उत्कट वाचक होती. वैकोम सत्याग्रहाच्या वेळी गांधींनी प्रभावित होऊन आणि त्यांच्या राष्ट्रवादी चळवळीने प्रेरित होऊन तिने फक्त खादीचे कपडे परिधान केले.\nमणी कुटुंब हे एक सामान्य उच्च-वर्गीय व्यावसायिक कुटुंब होते ज्यात मुले उच्च-स्तरीय करिअरसाठी तयार केली जात होती तर मुली लग्नासाठी तयार केल्या जात होत्या.\nपण अण्णा मणी यांच्याकडे असे काहीही नव्हते: तिची सुरुवातीची वर्षे पुस्तकांमध्ये मग्न होती, आणि वयाच्या आठव्या वर्षापर्यंत तिने मल्याळम सार्वजनिक वाचनालयातील जवळजवळ सर्व पुस्तके वाचली होती आणि ती बारावीपर्यंत सर्व पुस्तके इंग्रजीत होती. तिच्या आठव्या वाढदिवशी, तिने तिच्या कुटुंबाकडून हिऱ्याच्या झुमक्यांचा सेट स्वीकारण्यास नकार दिला, त्याऐवजी एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा सेट मागितला.\nपुस्तकांच्या जगाने तिला नवीन कल्पनांसाठी खुले केले आणि तिच्यामध्ये सामाजिक न्यायाची खोल भावना रुजवली ज्याने तिच्या जीवनाला माहिती दिली आणि आकार दिला.\nमणीला नृत्याचा ध्यास घ्यायचा होता, पण तिला हा विषय आवडला म्हणून तिने फिजिक्सच्या बाजूने निर्णय घेतला. 1939 साली त्यांनी चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील पचय्याप्पा महाविद्यालयातून भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत B.Sc ऑनर्स ही पदवी प्राप्त केली.\n1940 साली त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळवली. 1945 मध्ये त्या लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे पदवीधर शिक्षण घेण्यासाठी गेल्या, पण हवामानविषयक उपकरणांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले.\nअण्णा मणी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी त्रावणकोर (सध्याचे केरळ) या सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला. ती एक उत्सुक वाचक होती आणि सार्वजनिक वाचनालयात उपस्थित असलेली जवळजवळ सर्व पुस्तके पूर्ण केली होती.\nहायस्कूल पूर्ण केल्यानंतर, मणीने इंटरमीडिएट कोर्स करण्यासाठी महिला ख्रिश्चन कॉलेज (WCC) मध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात बीएससी केले.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळण्यापूर्वी तिने एक वर्ष WCC मध्ये शिकवले.\nIISC मध्ये, तिने नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक आणि हिऱ्यांच्या स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास केला. तिने त्या काळात पाच शोधनिबंध प्रकाशित केले, तिचा पीएचडी शोधनिबंध पूर्ण केला आणि लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये हवामानशास्त्रीय उपकरणांमध्ये तज्ञ असलेल्या एका कार्यक्रमासाठी नोंदणी केली.\nमणी आयएमडीमध्ये रुजू झाले\nभारतात परतल्यावर, ती 1948 मध्ये भारतीय हवामान खात्यात रुजू झाली आणि हवामान यंत्रांची स्थापना आणि निर्मिती करण्यात मदत केली. तिच्या उत्कृष्ट कार्यामुळे, ती हवामान उपकरण विभागाच्या प्रमुखपदी पोहोचली आणि तिच्या कारकिर्दीत 100 हून अधिक डिझाईन्स तयार आणि प्रमाणित केल्या गेल्या.\nमणि हे शाश्वत ऊर्जेच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक होते आणि त्यांनी सौर विकिरण निरीक्षण केंद्रे स्थापन केली. तिने अक्षय उर्जेवर काही शोधनिबंधही प्रकाशित केले.\nकालांतराने, मणी आयएमडीचे उपसंचालक बनले आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.\nतिने 1987 मध्ये INSA के.आर. रामनाथन पदक जिंकले.\nनोकरीतून निवृत्त झाल्यानंतर तिची बंगळुरू येथील रमण संशोधन संस्थेची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nतिने एक कंपनी देखील स्थापन केली जी सौर आणि पवन ऊर्जा उपकरणांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली होती.\nत्यांच्या जयंतीनिमित्त, विज्ञान आणि भारताच्या विकासातील त्यांच्या योगदानाला आम्ही सलाम करतो.\nया घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी: अण्णा मणी\nकोणत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञाला भारताची हवामान महिला म्हणून ओळखले जाते\nदेशातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी अनेक योगदान देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक म्हणून अण्णा मणी यांची ओळख आहे. म्हणूनच, ती 'द वेदर वुमन ऑफ इंडिया' म्हणून ओळखली जाते आणि तिने देशातील नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतांचा वापर करण्यासाठी पाया रचला आहे.\nअण्णा मणी यांनी कोणता शोध लावला\nत्यांनी वातावरणातील ओझोन मोजण्यासाठी एक उपकरण - ओझोनसोंडे - डिझाइन केले. तिने थुंबा रॉकेट प्रक्षेपण सुविधेवर एक हवामान वेधशाळा देखील स्थापन केली. सोलर थर्मल सिस्टीमवरील पुस्तकांसाठी ती प्रसिद्ध आहे.\nAnna Mani यांनी काय अभ्यास केला\nत्यांना नृत्याचा ध्यास घ्यायचा होता, पण त्यांना हा विषय आवडला म्हणून तिने फिजिक्सच्या बाजूने निर्णय घेतला. १९३९ साली त्यांनी चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील पचय्याप्पा महाविद्यालयातून भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत B.Sc ऑनर्स ही पदवी प्राप्त केली.\nभारतीय हवामान विभाग मध्ये Anna Mani कधी रुजू झाले\nभारतात परतल्यावर, त्या 1948 मध्ये भारतीय हवामान खात्यात रुजू झाली आणि हवामान यंत्रांची स्थापना आणि निर्मिती करण्यात मदत केली. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे, त्या हवामान उपकरण विभागाच्या प्रमुखपदी पोहोचली आणि त्यांच्या कारकिर्दीत 100 हून अधिक डिझाईन्स तयार आणि प्रमाणित केल्या गेल्या.\nकोण आहेत अण्णा मनी गुगल डूडलवर त्यांचा वाढदिवस का साजरा केला जातोय\nगुगल डूडल ट्रिब्यूटद्वारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांची १०४ वी जयंती साजरी करत आहे. Anna Mani यांना वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते कारण हवामान अंदाजात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या संशोधनामुळे भारतातील हवामानाच्या अचूक अंदाजाचा मार्ग मोकळा झाला आणि नवीकरणीय ऊर्जेच्या शक्तीचा वापर करण्यासाठी देशाचा पाया रचला गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://byjusexamprep.com/charter-act-1833-in-marathi-i", "date_download": "2022-09-28T10:16:41Z", "digest": "sha1:XADVPREUEK7BRPOJTKZPFN66ISCK5G7N", "length": 33556, "nlines": 744, "source_domain": "byjusexamprep.com", "title": "Charter Act 1833: Features, Disadvantages, Defects, Charter Act, MPSC Notes in Marathi [Download PDF]", "raw_content": "\nसनदी कायदा 1833: वैशिष्ट्ये, तोटे, दोष, चार्टर ऍक्ट, MPSC नोट्स, Charter Act of 1833\nसनदी कायदा 1833: ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे आणखी 20 वर्षांसाठी नूतनीकरण करणारा 1833 चा सनद कायदा ब्रिटिश संसदेत संमत करण्यात आला. औद्योगिक क्रांतीमुळे ग्रेट ब्रिटनमध्ये झालेल्या बदलांच्या पाश्र्वभूमीवरून हे घडले. ईस्ट इंडिया कंपनीचा सनद कायदा, 1813 चे नूतनीकरण करण्यासाठी 1833 चा सनद कायदा संमत करण्यात आला. औद्योगिक उद्योगाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन म्हणून लॅसेझ-फेअर ही संकल्पना स्वीकारली गेली. चहा आणि चीनबरोबरचा व्यापार वगळता व्यापारावरील कंपनीची मक्तेदारी लाइसेझ-फेअर आणि नेपोलियन बोनापार्टने स्वीकारलेल्या खंडीय पद्धतीमुळे संपुष्टात आली. आजच्या लेखात आपण Charter Act 1813 विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.\n1833 सालच्या सनद कायद्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची व्यावसायिक संस्था म्हणून असलेली कार्ये संपुष्टात आली; ती केवळ एक प्रशासकीय संस्था होती. या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली होती की, भारतातील कंपनीचे प्रदेश ‘in trust for His Majesty, His heirs, and successors' सरकारद्वारे शासित केले जाईल. 1833 च्या सनद कायद्याला भारत सरकार कायदा 1833 किंवा Saint Helena Act 1833 असेही म्हणतात.\n1833 एमपीएससी नोट्सच्या सनद कायद्यावरील या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आगामी राज्यसेवा परीक्षेसाठी सर्वंकष पद्धतीने विषयाची तयारी करता येईल.\n1. सनदी कायदा 1833 काय आहे\n2. सनदी कायदा 1833 MPSC परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न\nसनदी कायदा 1833 काय आहे\n1833 चा सनदी कायदा ही 1813 च्या सनद कायद्याची अद्ययावत आवृत्ती होती. या सनदेला फार महत्त्व होते, कारण ते संपूर्ण भारतावर ब्रिटिशांच्या वर्चस्वाचे द्योतक होते. या सनदेने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताच्या गव्हर्नर जनरलमध्ये नियुक्त करण्यास प्रोत्साहन दिले होते या वस्तुस्थितीवरून हे दिसून येते. हा घटक MPSC Exam आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.\nसेंट हेलेना कायदा 1833, ज्याला सनदी कायदा 1833 या नावाने ओळखले जाते, तो ब्रिटनने भारताला जारी केला होता. या कायद्याला संत हेलेना कायदा 1833 असे म्हणण्याचे कारण असे की, संत हेलेना यांचे एक बेट होते, ते या कायद्याच्या अंमलबजावणीवर काढून घेण्यात आले.\nसन 1833 च्या सनदी कायद्याचा उद्देश\nत्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची व्यावसायिक संस्था म्हणून कार्ये संपुष्टात आली.\nया कायद्याने भारतातील कंपनीचे प्रदेश मुकुटाखाली ठेवण्याची तरतूद केली आहे.\nत्याला असे सुद्धा म्हणतात\nभारत सरकार कायदा 1833 किंवा सेंट हेलेना कायदा 1833.\nसनदी कायदा 1833 गव्हर्नर-जनरल\nसनदी कायदा 1833 चे महत्त्व\nभारताच्या ब्रिटिश वसाहतीला कायदेशीर मान्यता दिली.\nबंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले.\nनागरी सेवकांच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धेच्या प्रणालीचा परिचय.\nभारतीय कायदा आयोगाची स्थापना झाली.\nभारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश\nसनदी कायदा 1833: तरतूद आणि वैशिष्ट्ये\nसनदी कायदा 1833 ची महत्त्वाची तरतूद आणि वैशिष्ट्ये खाली देण्यात आलेली आहेत:\nसनदी कायदा 1833 मुळे ईस्ट इंडिया कंपनीची व्यावसायिक संस्था म्हणून क्रिया संपुष्टात आली. EIC ही फक्त एक प्रशासकीय संस्था होती. कंपनीचे भारतातील प्रदेश सरकारच्या ‘महामहिम, त्यांचे वारस आणि उत्तराधिकारी यांच्या विश्‍वासात आहेत’ अशी तरतूद त्यात आहे.\nयाने भारतातील ब्रिटिश वसाहतीला कायदेशीर मान्यता दिली आणि इंग्रजांना भारतात मुक्तपणे स्थायिक होण्याची परवानगी दिली.\nबंगालच्या गव्हर्नर-जनरलला भारताचा गव्हर्नर-जनरल बनवले आणि त्याच्याकडे सर्व नागरी आणि लष्करी अधिकार निहित केले. बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरांनी त्यांचे विधायी अधिकार गमावले.\nलॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल.\nसंपूर्ण ब्रिटिश भारतावर गव्हर्नर-जनरलला कायदेविषयक अधिकार होते. कंपनीच्या नागरी आणि लष्करी व्यवहारांशी संबंधित बाबीदेखील गव्हर्नर-जनरल इन कौन्सिलद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या.\nगव्हर्नर-जनरल कौन्सिलमध्ये चार सदस्य होते. चौथ्या सदस्याला मर्यादित अधिकार होते. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 ने सुरुवातीला ते कमी केले होते.\nगव्हर्नर-जनरल इन कौन्सिलला ब्रिटीश, परदेशी किंवा भारतीय मूळ ब्रिटीश भारतीय प्रदेशातील सर्व लोक आणि ठिकाणांशी संबंधित कोणताही कायदा सुधारण्याचा, रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार होता.\nगव्हर्नर-जनरल सरकारला Government of India आणि परिषदेला India Council असे संबोधले जाईल.\nपूर्वीच्या सनदी कायद्यांतर्गत बनवलेल्या कायद्यांना Regulations असे म्हणतात तर सनदी कायदा 1833 अंतर्गत केलेल्या कायद्यांना Laws असे म्हणतात.\nसनदी कायदा 1833 ने भारतातील नागरी सेवकांच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धेची प्रणाली सुरू केली. कायद्याने असे नमूद केले आहे की भारतीयांना कंपनीच्या अंतर्गत कोणतेही स्थान, कार्यालय किंवा नोकरी ठेवण्यास प्रतिबंधित केले जाऊ नये.\nलंडनच्या हेली बरी कॉलेजने भविष्यातील नागरी सेवकांना प्रवेश देण्यासाठी कोटा तयार करावा, अशी शिफारस या कायद्याने केली आहे.\nभारतीय कायदा आयोगाची स्थापना सर्व भारतीय कायदे संहिताबद्ध करण्यासाठी करण्यात आली, लॉर्ड मॅकॉले त्याचे पहिले अध्यक्ष होते.\nसनदी कायदा 1833 ने भारतातील ख्रिश्चन संस्थांच्या स्थापनेचे नियमन करण्यास मदत केली आणि बिशपची संख्या 3 वर शिक्कामोर्तब करण्यात आली. भारतातील ख्रिश्चन संस्थांच्या स्थापनेचे नियमन करण्याचाही प्रयत्न केला.\nया कायद्याने भारतातील गुलामगिरी कमी करण्याची तरतूद केली. 1833 मध्ये ब्रिटनमधील ब्रिटीश संसदेने गुलामगिरी संपुष्टात आणली.\nसनदी कायदा 1833: दोष आणि कमतरता\nसनदी कायदा 1833 मधील काही दोष खाली देण्यात आलेले आहेत:\nसर्व अधिकार मद्रास आणि मुंबईच्या गव्हर्नर जनरलकडून हिसकावून बंगालच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले.\nअति-केंद्रीकरणाचे हे ओझे अनेकदा सरकारला परिषदेत टाळत होते की ते सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत.\nकौन्सिलमधील सरकार संपूर्ण ब्रिटिश भारताच्या भूभागासाठी केवळ जबाबदार होते, म्हणून बहुतेक वेळा, त्यांना स्थानिक सरकारांच्या गरजा व्यवस्थापित करणे शक्य नव्हते कारण त्यांच्या बाजूने कोणतेही प्रतिनिधी नव्हते.\nया गैरव्यवस्थापनामुळे अध्यक्षीयांमधील दरी निर्माण होते आणि सर्वोच्च परिषदेने केलेल्या कायद्यांच्या बाबतीत ते निर्दयी बनू लागले.\nसर्वोच्च नेते - बंगालचे गव्हर्नर जनरल नेत्यांच्या कमतरतेमुळे दूरवरच्या प्रदेशांवर प्रभावी प्रशासनाचा वापर करू शकले नाहीत.\nमात्र, सर्व अधिकार एका हाताला देण्याच्या या कृतीमुळे निरंकुशतेची शक्यता वाढली.\nसनदी कायदा 1833 MPSC परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न\nQue: सनदी कायदा, 1833 च्या संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही\nबंगालचा गव्हर्नर-जनरल संपूर्ण भारताचा गव्हर्नर-जनरल झाला.\nकायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये 'कायदा सदस्य' म्हणून चौथ्या सदस्याचा समावेश करण्यात आला.\nकौन्सिल गव्हर्नर-जनरल यांना संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला होता.\nकंपनीचे अधिकार पुन्हा 10 वर्षांसाठी वाढवण्यात आले.\nसनदी कायदा 1833 नोट्स MPSC PDF उमेदवारांना आगामी MPSC परीक्षेसाठी विषयाची सर्वसमावेशक तयारी करण्यास मदत करील. सनदी कायदा 1833 च्या नोट्स येथून डाउनलोड करा.\n1833 चा सनदी कायदा काय होता\nसन 1833 चा सनद कायदा, ज्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे आणखी 20 वर्षांसाठी नूतनीकरण केले, तो ब्रिटिश संसदेत मंजूर झाला. याला भारत सरकार कायदा 1833 किंवा सेंट हेलेना कायदा 1833 असेही म्हटले जाते. या कायद्याने अशी तरतूद केली आहे की कंपनीचे भारतातील प्रदेश सरकारच्या ‘महाराज, त्यांचे वारस आणि उत्तराधिकारी यांच्या विश्‍वासात असतील. हा घटक MPSC Exam आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.\nमी Charter Act 1833 नोट्स एमपीएससी पीडीएफ कुठून डाउनलोड करू शकतो\nसनदी कायदा 1833 नोट्स MPSC PDF उमेदवारांना आगामी MPSC Exam साठी विषयाची सर्वसमावेशक तयारी करण्यास मदत करील. सनदी कायदा 1833 च्या नोट्स येथून डाउनलोड करा.\nसन 1833 च्या चार्टर कायद्याचे महत्त्व काय होते\nसन 1833 च्या सनद कायद्याचे महत्त्व असे आहे की:\nभारतातील ब्रिटिश वसाहतीला कायदेशीर मान्यता दिली.\nईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली.\nबंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले.\nनागरी सेवकांच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धेच्या प्रणालीचा परिचय.\nभारतीय कायदा आयोगाची स्थापना झाली.\nसनदी कायदा 1833 कोणी आणला\nलॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सन 1833 चा सनदी कायदा आणला. ते भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल होते.\nसनदी कायदा 1833 ला सेंट हेलेना का म्हणतात\nचार्टर अ‍ॅक्ट 1833 ला सेंट हेलेना कायदा 1833 असेही म्हटले गेले कारण त्याने दक्षिण पश्चिम अटलांटिकमधील सेंट हेलेना बेट इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतले.\nसनदी कायदा 1833 शिकणे महत्त्वाचे का आहे\nसनदी कायदा 1833 शिकणे महत्त्वाचे आहे कारण हा भारताच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट होता. EIC ची मक्तेदारी संपुष्टात आणली गेली आणि व्यापार फक्त चहाच्या वाहतुकीपुरता मर्यादित राहिला.\nभारतातील गुलामगिरी नष्ट करण्याचा कायदा कोणी आणि केव्हा केला\nगव्हर्नर-जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी ब्रिटिश भारताच्या राजवटीत पारित केलेल्या भारतीय गुलामगिरी कायदा, 1843 अंतर्गत गुलामगिरी रद्द करण्यात आली. या कायद्याने गुलामगिरी व्यवस्थेशी संबंधित सर्व आर्थिक उपक्रम बेकायदेशीर ठरवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/dahi-handi-2022-celebration-sapna-choudhary-program-in-beed-in-presence-of-shivena-and-bjp-leaders-video-rno-news-scsg-91-3079997/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:35:04Z", "digest": "sha1:B5L2Y7PLXRWMT4BNZSV5M32DVHOKAFXF", "length": 21874, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dahi Handi 2022: आधी मेटेंना श्रद्धांजली आणि मग त्याच स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके; शिवसेना-भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत घडला प्रकार | Dahi Handi 2022 Celebration sapna choudhary program in Beed in presence of shivena and bjp leaders video rno news scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nDahi Handi 2022: आधी मेटेंना श्रद्धांजली आणि मग त्याच स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके; शिवसेना-भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत घडला प्रकार\nसपनाची एक झलक पाहण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून कार्यक्रमाला हजेरी लावली\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबिडमध्ये आयोजित कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी\nकोरनाच्या सावटानंतर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. हरयाणामधील प्रसिद्ध गायिका सपना चौधरी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन दहीहंडीनिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमध्ये सपना चौधरी यांना पाहण्यासाठी बीडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळाली. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र या कार्यक्रमामध्ये दिसलं.\nनक्की वाचा >> सह्याद्री उद्योग समुहाकडून विनोद कांबळीला जॉब ऑफर; मराठमोळ्या उद्योजकाने नोकरी ऑफर करताना पगाराचा आकडाही सांगितला\n‘दीप ज्योत ग्रुप’च्या वतीने सपना चौधरीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. करोना काळातील निर्बंधांमुळे दोन वर्षाच्या कालावधीनंतर बीडकरांनी दहीहंडीचा अनुभव घेतला आहे. ‘तेरे आखो का ये काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी या गाण्याला दादा दिल्याचं पहायला मिळालं.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nयाआधीही परळीमध्ये सपना चौधरीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दहीहंडीनिमित्त सपनाने महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव पाहण्याची इच्छा उपस्थितांसमोर बोलून दाखवली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बीडकरांनी तिची ही इच्छा पूर्ण करत मैदानावरच मानवी थर रचले.\nएकीकडे तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केलेली असतानाच दुसरीकडे या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर खर्च करुन कार्यक्रम अगदीच जल्लोषात साजरा केल्याने पुढारी शेतकऱ्यांचे दुःख विसरल्याची टीका काहींनी केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेते योगेश क्षीरसागर, भाजपा नेते भगीरथ बियाणी यासह विविध पक्षातील मंडळी सपना चौधरीच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nMaharashtra News Today : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; राज्यात दहीहंडीचा उत्साह\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nदेवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nपंकजा मुंडे प्रकरण: “एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून…”; प्रकाश महाजनांचा भाजपाला इशारा\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…\nपीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…\nबच्चू कडू पुन्हा अडचणीत पोलिसांसमोरच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली; Video झाला Viral\n“मग घ्या ना धौती योग”, आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक टोला; ‘थापां’चाही केला उल्लेख\n‘पीएफआय’ संघटनेला अरब देशातून मिळत होता निधी किरीट सोमय्यांचं विधान चर्चेत\n“…म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे”, एकनाथ शिंदेंचं नाशिकमध्ये वक्तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/blog-post_95.html", "date_download": "2022-09-28T09:43:26Z", "digest": "sha1:RMOIIABQNQWCJIXUANX6HPQLH7QFDSM3", "length": 11176, "nlines": 206, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "श्रीवर्धन जीवना कोळी वाडा व भरडखोल येथील शेकडो मच्छिमारांनी बुडालेली लक्ष्मी विजय नौका काढली बाहेर.", "raw_content": "\nHomeश्रीवर्धनश्रीवर्धन जीवना कोळी वाडा व भरडखोल येथील शेकडो मच्छिमारांनी बुडालेली लक्ष्मी विजय नौका काढली बाहेर.\nश्रीवर्धन जीवना कोळी वाडा व भरडखोल येथील शेकडो मच्छिमारांनी बुडालेली लक्ष्मी विजय नौका काढली बाहेर.\nश्रीवर्धन जीवना कोळी वाडा व भरडखोल येथील शेकडो मच्छिमारांनी बुडालेली लक्ष्मी विजय नौका काढली बाहेर.\nश्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्यव्यावसायिक संस्थेतील लक्ष्मी विजय नौका IND MH 3 MM 4193 या नौकेला जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते .त्या मधील चार खलाशी हे मुत्यूशी झुंज देत बालंबाल बचावले होते.\nमच्छिमारांना पुरेसे मासे मिळत नसल्याने मच्छीमारी आर्थिक संकटात सापडले आहेत.रविवारी दुपार नंतर अचानक समुद्रा मध्ये दक्षिणेकडील सोसायट्यांच्या वादळ वारे वाहयला सुरुवात झाली. त्यामुळे मच्छीमार भयभीत होऊन आपआपल्या नौका व जीव मुठीत धरून नौका मुळगाव येथील खांडी मध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असतांना वाऱ्याचा प्रचंड वेग व समुद्राने घेतलेल्या रौद्र रुपापुढे मच्छीमार हतबल झाले. त्यांमध्येच अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांची 'लक्ष्मी विजय' नौकेचे सुकाणू तुटल्याने नौका भरकटली व दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरिबंदर टोकाजवळ जलसमाधी मिळाली . त्या नौकेमधील बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर हे समुद्राच्या पाण्याजवळ झुंज देत बालबाल बचावले. मात्र अनिकेत रघुविर यांची नौका लक्ष्मी विजय व जाळी, पकडून सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.\nसदर बुडालेली लक्ष्मी विजय नौका बाहेर काढण्यासाठी जीवना कोळी वाडा येथील येथील सर्वच मच्छीमार व भरडखोल येथील शेकडो मच्छीमार अश्या प्रकारे पाचशे पेक्षा जास्त मच्छीमार आपल्या छोट्या मोठ्या नौका घेऊन मदतीला गेले होते. जीवाची परवा न करता आपली बाजी लावुन चार ते पाच तास अथक परिश्रम घेऊन ती नौका काढण्यात यश प्राप्त झाले. अखेर ती नौका जीवना बंदर या ठिकाणी आणल्या वर ती समुद्राच्या पाण्यातून वर काढण्यासाठी शेकडो महिलांनी सहकार्य केले.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/whether-maharashtras-chitraratha-will-be-allowed-to-run-on-delhis-rajpath-on-january-26-2021-nrvk-70007/", "date_download": "2022-09-28T10:22:33Z", "digest": "sha1:R3RYGDGLIMJVMJWKA44OAH4EZ4WV3GNH", "length": 15399, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या पथसंचालनात चित्ररथ दिसणार की नाही? महाराष्ट्र सरकारला धास्ती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nमुंबईयंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या पथसंचालनात चित्ररथ दिसणार की नाही\nमागच्या वेळेस २६ जानेवारी २०२० रोजी दिल्लीत होणाऱ्या राजपथावर आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्राच्या निवड समितीने नाकारला होता. यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.तेव्हा \" मराठी रंगभूमीचा १७५ वर्षे\" या संकल्पनेवर हा चित्ररथ आधारित होता. अत्यंत राजकीय उलथापालथ झाल्यानंतर महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वात जास्त आमदारांची संख्या असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर सारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आली. आज या सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे.\nमुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार की नाही याची धास्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला लागली आहे. चालू वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राचा चित्ररथाला नाकारल्याने तेव्हा देश पातळीवर मोठे राजकीय रणकंदन माजले होते.\nदर, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात जावा अशी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असते. आपल्या मराठी माणसांचा झेंडा या निमित्ताने तरी मोठ्या तोऱ्यात लाल किल्ल्याजवळ फडकतो. याचा अभिमान संपूर्ण मराठी माणसाला या दिवशी असतो.\nमागच्या वेळेस २६ जानेवारी २०२० रोजी दिल्लीत होणाऱ्या राजपथावर आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्राच्या निवड समितीने नाकारला होता. यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.तेव्हा ” मराठी रंगभूमीचा १७५ वर्षे” या संकल्पनेवर हा चित्ररथ आधारित होता.\nअत्यंत राजकीय उलथापालथ झाल्यानंतर महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वात जास्त आमदारांची संख्या असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर सारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आली. आज या सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे.\nमात्र, त्यानंतर योगायोगाने २६ जानेवारी २०२०च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेमके महाराष्ट्राला दिल्लीच्या पथसंचालनात चित्ररथ आणण्यासाठी परवानगी मिळाली नाही. हा धागा पकडत तेव्हा केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी जुगलबंदी सुरू होती. यावर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तर थेट दिल्लीच्या सरकारवर शाब्दिक हल्ला केला होता.\nयावेळी २०२१च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरकार “महाराष्ट्राची संत परंपरा” या संकल्पनेवर (थीम) चित्ररथ तयार करीत असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्लीला जावून केंद्रीय गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या असणाऱ्या निवड समिती समोर आपली थीम मांडली आहे.\nमात्र, आपल्या अधिकाऱ्यांच्या मनात अजून धाकधूक आहे की,येवढी तयारी करून जर पुन्हा आपआपला चित्ररथ नाकारला येवढ्या मेहनतीवर पाणी फिरले जाईलच पण महाराष्ट्राची मोठी नाचक्की होईल.याची चिंता ही संबंधित अधिकाऱ्यांना असल्याचे कळते.\nआता पर्यत महाराष्ट्राने चित्ररथ पथसंचालनात अनेक वेळा पहिला क्रमांक पटकाविला आहे. २०१५ नंतर पंढरीची वारी आणि शिवराज्याभिषेक या दोन चित्ररथला प्रथम क्रमांक मिळाला होता.\n१९९३ ते १९९५ या सलग तीन वर्षे गणेशोत्सव, हापूस आंबा, बापू स्मृती या चित्ररथला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. बैल पोळा या संकल्पनेवर आधारित चित्ररथलाही यापूर्वी पहिला क्रमांक मिळालेले आहे.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2022/01/tujhyavina/", "date_download": "2022-09-28T10:40:38Z", "digest": "sha1:6PGPFLCUI2QHVXFXAOT7P663NVFPQG3V", "length": 56943, "nlines": 288, "source_domain": "chaprak.com", "title": "तुझ्याविना - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nइतकं पूर्णपणे नवर्‍याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्‍या समर्पित तुला मी कसा विसरेन तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊजाताना… की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी…’’\n‘तुझ्याविना’ घरातलं सारं यथासांग पार पडलंय. तुझी आठवण काढत पण डोळ्यात पाणी येऊ न देता पण डोळ्यात पाणी येऊ न देता आता सारा, रिया, नील ही नातवंडं खिदळतात तेव्हा मात्र सतत वाटतं, की तू त्यांना भेटायला हवी होतीस. केतनबरोबर मुग्धा (सूनबाई) आणि मुग्धाबरोबर कपिल (जावई) हेही आठवण काढत असतात.\nसूत्रसंचालन हा पूर्णवेळेचा व्यवसाय होईल, असं चाळीस वर्षांपूर्वी तुम्हाला सुचलंच कसं सदाशिव पेठेतल्या मध्यमवर्गीय घरातल्या तुम्ही नोकरी सोडून देण्याचं धैर्य केलंच कसं\nनोकरी सोडण्याचा आततायीपणा केल्यावर निवडलेल्या क्षेत्रातही सुरूवातीला काम मिळालं नाही, की तुम्ही कुटुंबाचा मासिक खर्च भागवायचात कसे ओढाताण झाली नाही त्यावरून कुटुंबात वादविवाद घडले नाहीत त्याचा परिणाम तुम्ही आणि तुमच्या बायकोच्या संबंधांवर झाला नाही\nअशा शंका गेली कित्येक वर्षे मला सतत विचारल्या जातात. मी शांतपणे उत्तरतो, की ‘‘मला नोकरी सोडून हा बेभरवशी व्यवसाय निवडण्याचा एकदाही कनमात्र पश्चाताप झाला नाही.’’हे उत्तर मी कशामुळे देऊ शकतो\nतर कारण फक्त तू अनघा उर्फ शैला गाडगीळ अनघा उर्फ शैला गाडगीळ तू‘तुझ्याविना’ हा आगळा प्रवास इतक्या सहजपणे घडालाच नसता. तुला आठवतं सकाळी प्रादेशिक बातम्यांसाठी पहाटेच घराबाहेर. दिवसा नोकरी. संध्याकाळी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम. या धबडग्यात ‘नोकरी’तली जबाबदारी नीट सांभाळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. मी नोकरीतली लेखनाची जबाबदारी नीट पार पाडत नव्हतो, अशातला भाग नव्हता; पण मला या जोडउद्योगातून मिळणारे जादा पैसे ‘क्लार्क’ प्रवृत्तीच्या काही सहकार्‍यांना खुपत होते. नोकरी सोडायचं मनानं केव्हाच ठरवलं होतं.\nप्रत्यक्षात 30 मार्च 1980 ला राजीनामा देऊन घरी आलो. तू तुझ्या ऑफिसातून थकून घरी आली होतीस आणि मी थेट तुला येता क्षणी सांगितलं, ‘‘मी आज राजीनामा देऊन आलोय. पुन्हा नोकरी कदापिही करण्याची शक्यता नाही.’’\nयावर एखादी बायको बिथरली असती. ती ‘‘मी आत्ताच ऑफिसातून येतेय नां आल्याआल्या काय अभद्रपणाची बडबड आल्याआल्या काय अभद्रपणाची बडबड’’ असं कावली असती किंवा हताश होऊन घराच्या कोपर्‍यात चेहरा वाकडा करून किंवा रडून बसली असती.\n क्षणाचाही विलंब न लावता काय म्हणालीस\n‘‘तुमचा नोकरीत अडकण्याचा पिंडच नाहीये. माझ्या गेल्या काही दिवसांत लक्षात आलंय. द्या सोडून काही काळजी करू नका. जर पैसे कमी पडले, चणचण वाटली, तर आपण आपल्या गरजा कमी करू काही काळजी करू नका. जर पैसे कमी पडले, चणचण वाटली, तर आपण आपल्या गरजा कमी करू’’ असं म्हणून तू थेट एकत्र कुटुंबातली तुझी संध्याकाळची स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडण्याकरता वळलीस. जेवणाच्या टेबलवरच्या हास्यविनोदात सामील झालीस. कुणाला जाणवूही दिलं नाहीस, की मी काहीतरी त्या काळातला धक्कादायक निर्णय घेतलाय. रात्री दोघांत या विषयाची चर्चाही नको, म्हणून म्हणालीस, ‘‘मस्तानी प्यायला जाऊया’’ असं म्हणून तू थेट एकत्र कुटुंबातली तुझी संध्याकाळची स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडण्याकरता वळलीस. जेवणाच्या टेबलवरच्या हास्यविनोदात सामील झालीस. कुणाला जाणवूही दिलं नाहीस, की मी काहीतरी त्या काळातला धक्कादायक निर्णय घेतलाय. रात्री दोघांत या विषयाची चर्चाही नको, म्हणून म्हणालीस, ‘‘मस्तानी प्यायला जाऊया\n‘गरजा कमी करू’ असं कोणती ‘स्त्री’ इतक्या सहज म्हणेल माझ्या कर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास असल्याशिवाय, तू इतक्या शांतपणे निर्णय स्वीकारला असतास\nत्यामुळे जेव्हा कोणी माझ्या, ‘निवेदन-सूत्रसंचालन’ ही करिअर करण्याबाबत भरभरून ‘दाद’ देतं, तेव्हा फक्त तूच आठवतेस. ‘तुझ्याविना’ हे शक्य नव्हतं.\nतू पहिल्या महिला क्रिकेट टीममध्ये खेळत होतीस. बास्केटबॉलमध्येही राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवलं होतंस; पण एकदा माझ्यासह, माझी कुटुंबव्यवस्थाही मान्य केलीस आणि नोकरी सांभाळून, सारे नातेसंबंध, सारे रीतिरिवाज, सार्‍या कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकारल्यास आणि तू अगदी सहजपणे सार्‍या खेळ प्रकारांपासून अलिप्त झालीस. कुणा महिला खेळाडूच्या सन्मानाच्या कार्यक्रमात जेव्हा मी व्यासपीठावर असतो किंवा अप्पाची खिचडी खायला जिमखाना मैदानावरून पुढे सरकतो तेव्हा फक्त ‘तूच’ आठवतेस. ‘मैदान’ ही तुला आवडणारी गोष्ट केवळ माझ्यामुळे हुकली हे मनात येऊन मन व्यथित होतं. साध्या-साध्या संधी हुकल्यावर चिडचिड करणार्‍या मुली पाहिल्यावर, तुझा ‘शांतपणा-स्वेच्छानिवृत्ती’चा भाव आठवतो. अशावेळी ‘तुझ्याविना’ कोण आठवणार\nलग्नानंतर नवरा-बायकोनं फिरायला जाणं, किमान एखादं नाटक, सिनेमा एकत्र पाहणं, ही स्वाभाविक गोष्ट आहे पण माझा पत्रकारिता-सूत्रसंचालनाचा व्यवसाय म्हणजे नियमितपणे अनियमितपणा. बर्‍याचदा आपण परस्सरांत ठरवलेली एखादी गोष्ट कामाच्या ओघात सहजपणे विसरणं, एवढंच नव्हे तर कधीतरी अपरात्री घरी आल्यावरही माझ्या लक्षात न येणं आणि तूही लक्षात न आणून देता, माझ्या आवडीच्या पदार्थांचा डबा फ्रिजमधून काढून देणं हे सगळं कसं विसरेन एखाद्या ठरलेल्या बाहेरच्या जेवणाची वेळ जरी माझ्या एखाद्या मित्राची चुकली तरी सार्वजनिक ठिकाणी सर्व मित्रांसमोर आरडाओरडा करणार्‍या मित्रांच्या बायका मी पाहिल्यात. त्या पार्श्वभूमीवर तू इतकी शांत-सोशिक कशी एखाद्या ठरलेल्या बाहेरच्या जेवणाची वेळ जरी माझ्या एखाद्या मित्राची चुकली तरी सार्वजनिक ठिकाणी सर्व मित्रांसमोर आरडाओरडा करणार्‍या मित्रांच्या बायका मी पाहिल्यात. त्या पार्श्वभूमीवर तू इतकी शांत-सोशिक कशी सतत वाटायचं, हिच्या मनात खळबळ चालू नसेल ना सतत वाटायचं, हिच्या मनात खळबळ चालू नसेल ना पण तिचा स्फोट कधी एकत्र कुटुंबातल्या अन्य कुणापुढेही किंवा कुणावरही झाला नाही. मीच साशंक होऊन विचारायचो, ‘‘मला घाबरून तर गप्प बसत नाहीस ना पण तिचा स्फोट कधी एकत्र कुटुंबातल्या अन्य कुणापुढेही किंवा कुणावरही झाला नाही. मीच साशंक होऊन विचारायचो, ‘‘मला घाबरून तर गप्प बसत नाहीस ना’’ तू त्यावर फक्त एवढंच म्हणायचीस की, ‘‘मी तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी आहे. माहितेय ना’’ तू त्यावर फक्त एवढंच म्हणायचीस की, ‘‘मी तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी आहे. माहितेय ना\nतू कुठल्याही देवाला जात नव्हतीस. नवस-उपास तापास करत नव्हतीस. फक्त घरातल्यांच्या धार्मिक भावनांचा आदर म्हणून एकदा संकष्टी केलीस. त्या दिवशी ‘‘थेऊरला जाऊया का’’ म्हणाली होतीस. ‘स्वामी’कारांच्या गणरायाचं दर्शन मात्र राहून गेलं.\nतुझा हा शांत-संयमी-समतोलपणा मी कसा विसरेन तुला फक्त ‘राग’ एकाच गोष्टीचा यायचा – मुलांकडे दुर्लक्ष होतंय म्हणून तुला फक्त ‘राग’ एकाच गोष्टीचा यायचा – मुलांकडे दुर्लक्ष होतंय म्हणून तू म्हणायचीस की, ‘‘त्यांचा अभ्यास घेऊ नका. तो मी घेतेच पण निदान पोरं कितवीत आहेत तेवढं तरी लक्षात असू द्या.’’\nआणि खरंच तू त्यांच्या अभ्यासात पूर्ण लक्ष घालायचीस. त्यांच्या परीक्षा काळात उत्तररात्रीपर्यंत जागायचीस. हे सारं करता करता, माझ्याबद्दल पोरांच्या मनात दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायचीस. त्यामुळे मुलाच्या-केतनच्या-एखाद्या ‘इंटीरिअर डिझायनिंग’चं कुणी कौतुक केलं किंवा मुलगी मुग्धानं एखादी आव्हानात्मक केस लढवल्याचं मला माझ्या वडिलांकडून (ते वयाच्या 91व्या वर्षांपर्यंत होते.) कळायचं. ‘तुझ्याविना’ ही करिअरची शिस्तबद्धता त्यांच्यात कुणी बांधवली असती\nस्वतः मिळवती असताना साडी तर सोडाच कुठलीही छोटी गोष्ट घेताना माझ्या कानावर घालण्याची दक्षता घ्यायचीस. ‘साडी’ तर तू स्वतः जाऊन कधीच आणली नाहीस. ‘कलकत्ता कॉटन’चे मलाच आवडणारे नाना प्रकार मीच आणायचो आणि ‘कलकत्ता साडी’ तुझी आवड बनली. तुला कोणता पॅटर्न आवडतो, हे विचारायचंही मी विसरून गेलो. कुठल्याही दुकानात कॉटन कलकत्ता साडी टांगलेली दिसली की ‘तुझ्याविना’ कोण आठवणार\nमी महाराष्ट्रातली जवळजवळ सर्व गावं, भारतातली प्रमुख शहरं पाहिली. त्या ‘गावांवर’ तिथल्या वैशिष्ट्यांसह गावांची व्यक्तिचित्रं माझ्या ‘मुक्काम’ या पुस्तकात लिहिली पण त्यापैकी एकाही ठिकाणी तू बरोबर नव्हतीस. परस्परांच्या कामाच्या व्यापात, त्या-त्या गावांना जायचं, तिथली ‘मुलखावेगळी माणसं’ तुला भेटवण्याचं राहून गेलं. आज तू असतीस तर तुझ्या नोकरीतून निवृत्त झालेली असतीस आपल्या कौटुंबिक जबाबदार्‍याही संपल्या होत्या. त्यामुळे माझ्या परदेशवारीत तू आता सहभागी झाली असतीस. तुझे देश पहायचे राहूनच गेले. निदान अमेरिकेतला ‘नायगरा’, जपानमधला ‘हिरोशिमा’, न्यूयॉर्कचं ‘नाटक’, सिडनीचा ‘ऑपेरा’, स्वित्झर्लंडचा ‘बर्फाळ डोंगर’, मॉरिशसचा ‘हिरवा समुद्र’, हाँगकाँगचा ‘एकशे ऐंशी कोना’तला उभा रस्ता, दुबईच्या राजाचा ‘पॅलेस’ हे सर्व पहायला तू माझ्याबरोबर नव्हतीस. आता निवांत सारं पाहता आलं असतं.\nव्यवसायच असा, क्षेत्रच असं की मला आठवणीनं भेटणार्‍या मैत्रिणी खूप. त्या मैत्रिणी आणि माझ्यामधले संवाद-गप्पा मी कधीतरी ओझरत्या सांगायचो पण तू माझ्याकडे भलत्याच चौकशा केल्या नाहीस. शंका-कुशंकांचं काहुर माजवलं नाहीस. क्वचित म्हणायचीस, ‘‘मैत्रिणींइतकी भटकंती नाही पण निदान पोरांना गाडीतून एखादी चक्कर आणूया का\n‘मैत्रीण’ प्रकारावरून मुलांच्या मनात संदेह निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायचीस. ‘‘तुम्ही जाऊन जाऊन कुठे जाणार माझ्याइतकं पूर्णत्वानं, निखळपणे कुणी तुम्हाला स्वीकारणार आहे का माझ्याइतकं पूर्णत्वानं, निखळपणे कुणी तुम्हाला स्वीकारणार आहे का तुम्हा कलावंतांच्या, प्रत्येकाच्या बायका हे ओळखून असतात. म्हणून तुम्ही व्यासपीठावर मुक्तमनानं झोकून, समरस होऊन आपली कला दाखवू शकता. तेव्हा ‘पाठी’कुणाचं बळ तेवढं लक्षात असू द्या म्हणजे झालं.’’ एवढंच कधीतरी ‘बौद्धिक’ घ्यायचीस. या सरळ वक्तव्याला ‘बौद्धिक’ म्हणत चेष्टा केली की क्वचित उद्गारायचीस, ‘‘हसा, चेष्टा करा पण मी गेल्यावरच हे ‘पाठीमागे पूर्णत्वानं’ उभं राहण्याचं बळ कळेल तुम्हाला तुम्हा कलावंतांच्या, प्रत्येकाच्या बायका हे ओळखून असतात. म्हणून तुम्ही व्यासपीठावर मुक्तमनानं झोकून, समरस होऊन आपली कला दाखवू शकता. तेव्हा ‘पाठी’कुणाचं बळ तेवढं लक्षात असू द्या म्हणजे झालं.’’ एवढंच कधीतरी ‘बौद्धिक’ घ्यायचीस. या सरळ वक्तव्याला ‘बौद्धिक’ म्हणत चेष्टा केली की क्वचित उद्गारायचीस, ‘‘हसा, चेष्टा करा पण मी गेल्यावरच हे ‘पाठीमागे पूर्णत्वानं’ उभं राहण्याचं बळ कळेल तुम्हाला\n‘‘जाण्याच्या कसल्या गोष्टी करतेस’’ असं विचारल्यावर म्हणायचीस, ‘‘…माझे बाबा अकाली गेले. माझ्यात सगळं त्यांच्यातलं उतरलंय.’’ आणि ‘तुझ्याविना’ ही कल्पनाही न करण्याइतकी तुझी सवय असलेल्या मला अचानक सोडून गेलीस. ‘अचानक’ तरी कसं म्हणणार’’ असं विचारल्यावर म्हणायचीस, ‘‘…माझे बाबा अकाली गेले. माझ्यात सगळं त्यांच्यातलं उतरलंय.’’ आणि ‘तुझ्याविना’ ही कल्पनाही न करण्याइतकी तुझी सवय असलेल्या मला अचानक सोडून गेलीस. ‘अचानक’ तरी कसं म्हणणार किडनी फेल्युअरची बातमी अचानक होती पण नंतर ती मृत्युची चाहुल, त्या वेदना, त्या तपासण्या, ते डायलेसीस, सारं सारं शांतपणे स्वीकारलंस.\nउलट मला धीर देत सांगितलंस, ‘‘डायलेसीसच्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी घेऊन न जाता मला विद्यापीठात सोडा. तेवढंच काम होईल. मनातून आजाराचा विषय काही काळ हद्दपार होईल. फक्त विद्यापीठात न्यायला तेवढं या.’’\nतक्रारीचा सूर तुला आठवतच नव्हता. आईची औषधं, माझ्या वडिलांची ‘साठी’ असले घरातले सोहळे करण्याची ‘आठवण’ मात्र तुला तुझं आजारपण सांभाळता सांभाळता होती. कुणाही नातेवाईकाकडे तू तुझ्या तब्येतीचं रडगाणं गायलं नव्हतंस. उलट मुलांना एका क्षणी तू स्वच्छपणे सांगितलंस, ‘‘मी फार दिवसांची सोबती नाही. मी गेल्यावर तुम्हीही रडगाणं गाऊ नका. माझ्या फोटोला हार घालू नका. उदबत्ती लावू नका. मी तुमच्यातच आहे.’’\nआणि तू आहेसच. दर्शनी भागात तुझा हसतमुख फोटो आहे. जाता-येता तुझं आमच्याकडे लक्ष आहेच. खरंतर ‘तुझ्याविना’ घर नाहीचंय.\nपण तरीही काही गोष्टी आठवत राहतात. माझ्या नकळत तू तुझ्या पगाराचे पैसे बँकेत बचत करत गेलीस. दर गुरूपुष्याला सोनं घेत गेलीस. त्यामुळे ‘तुझ्याविना’ मुलांची लग्नं होत असताना, सोनं खरेदीचं ओझं वाटलंच नाही. या दरम्यान ‘तुझ्यामुळे’च, तुझ्या खरोखरच निरपेक्ष सहकार्यामुळे मी माझ्या व्यवसायात उत्कर्षाप्रत गेलो आणि मुलांच्या लग्नात, आजवर जोडलेल्या माणसांचा गोतावळा प्रचंड संख्येनं जमा करू शकलो. ती लग्नं मात्र ‘तुझ्याविना’ साजरी करावी लागली.\nमाझ्या अनोख्य करिअरची पंचविशी आणि वयाची पन्नाशी या दोहोंचा समारंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याला मात्र तू आमच्यात प्रत्यक्ष होतीस, एवढंच समाधान पण तिथंही तुझा ‘सत्कार’ होताना मागेच राहणं पसंत करत होतीस. उलट माझ्या आईवडिलांचा सन्मान करण्याचा आग्रह धरलास. बाळासाहेबांनीही माझ्या आधी माता-पित्यांचा सत्कार करायची सूचना केली. तेव्हा तू मनोमन हरखलीस. पुढचे उत्तरोत्तर होत गेलेले सारे सन्मान, मिळालेले सारे पुरस्कार मात्र ‘तुझ्याविना’ होत गेले. तू सतत आठवत राहिलीस.\nमी गंभीरपणे पुस्तक लिहिण्याचं तुला आवडणारं काम केल्यावर, ‘मुद्रा’चं प्रकाशन होताना, तू सर्वाधिक खळाळून हसत होतीस. मुंबईतल्या पत्रकारांनी ‘दादर क्लब’मध्ये सत्कार केला तेव्हा त्या पत्रकार मित्रांचं ऋण (विनय केतकर आणि चंदु कुलकर्णी) पुन्हा पुन्हा व्यक्त करत राहिलीस. तेव्हा कुठं कल्पना होती की, आणखी दोन वर्षात ते मित्र तुझ्या शेवटच्या आजारात, तुला बघायला रात्री-अपरात्री मुंबईहून मुद्दाम दवाखान्यात येणार आहेत\nतुझ्या विद्यापीठातल्या नोकरीत ‘तू’ माझ्या नावाचा उल्लेखही टाळलास. उलट तू गेल्यावर विद्यापीठाचे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘बाईंनी आमच्या अडचणीच्या काळात दिलेले पैसे परत करायला आलोय. हे घ्या.’’ याची कुठे नोंद नव्हती. मला त्या उसणे दिलेल्या पैशांचा पत्ताही नव्हता. तू केलेली अशी अबोल मदत परत करायला आलेल्या त्यांनी दिलेेले पैसे ‘तुझ्याविना’ खर्च तरी कुठे करू\nमी जेव्हा जेव्हा परदेशात जातो, तेव्हा तू फारच आठवतेस. स्वतंत्रपणे कुठेही जाण्याची तुझी क्षमता असताना, तू मुलांना सोडायला नको म्हणून स्वतः कुठे गेली नाहीस. माझ्याबरोबर परदेशात येण्याचीही इच्छा व्यक्त केली नाहीस आणि मीही माझ्याच व्यवसायाच्या नादात. तुला परदेशी नेण्याचा आग्रह धरला नाही. यावर तू चुकूनही तक्रार केली नाहीस. आता मात्र मी विमानतळावर विमानाची वाट पाहत असलो की ‘तुझ्याविना’ जातोय, हे पदोपदी जाणवतं.\nइतकं पूर्णपणे नवर्‍याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्‍या समर्पित तुला मी कसा विसरेन तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊन जाताना… की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी…’’\n‘तुझ्याविना’ घरातलं सारं यथासांग पार पडलंय. तुझी आठवण काढत पण डोळ्यात पाणी येऊ न देता पण डोळ्यात पाणी येऊ न देता आता सारा, रिया, नील ही नातवंडं खिदळतात तेव्हा मात्र सतत वाटतं, की तू त्यांना भेटायला हवी होतीस. केतनबरोबर मुग्धा (सूनबाई) आणि मुग्धाबरोबर कपिल (जावई) हेही आठवण काढत असतात.\nती नातवंडं मात्र तुझ्या फोटोपुढे उभे राहून म्हणतात, ‘‘आजी, नमस्कार.’’\nत्यांच्या दृष्टीनं ‘तू’ आहेसच.\n‘तुझ्याविना’ आम्ही कोणीही काहीच शुभकार्य, आनंदसोहळा साजरा करू शकत नाही.\nम्हणूनच तुझ्या फोटोला ‘हार’ घातलेला नाही.\nमासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021,\n‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nFeaturedतुझ्याविना, दिवाळी अंक, संस्मरणीय, सुधीर गाडगीळ\nडोळे पाणावले. अत्यंत हृदयस्पर्शी भावना आहेत. दुःखाची पुसटशी रेषा चेहऱ्यावर न येऊ देता इतरांच्या चेहऱ्यावर आनंदाची बाग फुलविणाऱ्या सुधीरभाऊ, तुम्हाला सलाम\nसुधीर गाडगीळ सरांचे अतिशय हृद्य मनोगत संसाराचे एक चाक निखळले म्हणजे काय होते याची जाणीव संसाराचे एक चाक निखळले म्हणजे काय होते याची जाणीव सगळे काही होते आहे पण “तुझ्याविना” या जाणीवेसह सगळे काही होते आहे पण “तुझ्याविना” या जाणीवेसह\nअत्यंत ह्रदयस्पर्शी लेख,वाचतांना डोळे पाणावले,सुधीरजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या पत्नीला मानाचा मुजरा…सुनेला,आईला,स्रीत्वाला सलाम ….\nअतिशय भावस्पर्शी लेख सुधीर भाऊ. वाचताना डोळे पाणावले.\nगाडगीळ साहेब, माझी अतिशय गुणी बहिण आताच एप्रिल मध्ये बँकेतील रिटायरमेंटच्या पाच दिवस अगोदर गेली, तिच्या जाण्यान तिच्या संसाराची तर अपरिमित हानी झाली आहे. पण आम्ही अक्षरशः तिच्याशिवाय पोरके झालेलो आहोत. मॅडम विषयी वाचतांना माझी ताईच डोळ्यापुढे उभी राहिली. असे गुणी लोक देव आपल्यातून का बर लवकर घेऊन जातो आपल्याला त्या लोकांची महती कळावी म्हणून का आपल्याला त्या लोकांची महती कळावी म्हणून का आपण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर खूप अन्याय केलेला असतो म्हणून का आपण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर खूप अन्याय केलेला असतो म्हणून का\nशैला, माझी चुलत बहीण तुम्ही तिच्यावर फार सुंदर लिहीलय. तिचा हसरा चेहरा, शांत स्वभाव पुन्हा आठवला. तिच्या स्मृतीला वंदन.\nआदरणीय सुधीरजी, सप्रेम नमस्कार,\nअतिशय सुंदर लेखन. आपल्या निवेदनातून आपल्या प्रतिभेचा प्रत्यय आम्ही कायमच घेत आलो आहोत.हसत खेळत केलेलं निवेदन सर्वांच्याच मनात आपल्या बद्दलच एक वेगळं स्थान निर्माण करुन जातं. अर्थात या लेखातून एक वेगळा पैलू पहिला.तो म्हणजे आपण आपल्या कुटूंबावर केलेलं निस्सीम प्रेम \nआणि तिथेच खात्री पटते की असे निस्सीम प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला याही पेक्षा जास्त प्रेम समोरच्या व्यक्ती कडून म्हणजे च आपली पत्नी सौ.शैला ताई \nपतीबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची व सामाजिक जबाबदारी सांभाळणाऱ्या\nआणि एक आदर्श माता, पत्नी म्हणून शैलाताईंना विनम्र अभिवादन\nप्रिय मित्र सुधीर यांस,\nखरं तर आपण बीएमसीसी चे सहाध्यायी. पण कॉलेजनंतर आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तुझ्या काही कार्यक्रमात तू दिसायचा. पण प्रसिद्धीच्या वलयात तू सदैव बीझी असल्यामुळे तुला भेटणं शक्य झाले नाही. असो. कॉलेज जीवनानंतर बरेच पाणि पुलाखालून वाहून गेले आहे. वहिनींविषयीचा तुझ्या खाजगी जीवनावरील लेख वाचला आणि डोळ्यात अश्रू आले. वहिनींच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन.\nखूपच हृदयस्पर्शी लेख .\n खूप प्रेरणादायी मन स्पर्शी लेख👍👌 प्रत्येकाला आप-आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांनातून स्त्रि कडून ही प्रेरणा मीळतच असते ह्यालाच कुटुंब वस्थल्य हीच परीभाषा योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. धन्यवाद\nहृदयस्पर्शी लेख…वाचता वाचता डोळ्यात पाणी कधी तरळले, कळलेच नाही…\nअलिकडेच एक Ted Talk बघितला ज्यात भाषण देणाऱ्या बाईने म्हटलं की आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेली की बरेच जण आपल्याला असा सल्ला देतात की आता “you have to move on” पण तिचं म्हणणं असं होतं की आपण का म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला विसरायचं आणि कसं विसरू शकतो आणि कसं विसरू शकतो उलट त्यांच्या सहवासातल्या आठवणींनी आपल्याला ऊर्जा मिळते, काहीतरी भरीव करण्याची उमेद मिळते. तुमच्या या “तुझ्याविना” लेखातून हेच पुन्हा एकदा जाणवलं. तुमच्या दोघांमधलं हृद्य नातं खूप भावलं. आणि विशेषतः तुमच्या नातवंडांनी आजीला प्रत्यक्ष पाहिलेलं नसुनही तिच्याबद्दल जो आदर आणि आत्मीयता आहे त्याचं खूप अप्रूप वाटलं.\n गाडगीळांचे सूत्रसंचालन बघताना , ऐकताना त्यांच्या पत्नीचा विचार तेव्हां केलाच नव्हता. आणि आत्ता वाचताना डोळे भरून आले.\nसुधीर, अप्रतिम लेख. शैला आणि तू डोळ्यासमोर उभे राहतात. तू माझ्यापेक्षा एक वर्ष सीनिअर होतास म्हणून ओळख आणि शैला अजितची धाकटी बहीण,जो माझा बालमित्र सुभाषनगर मधला. लेख खूपच आवडला म्हणून लिहितो आहे. घरातले माणूस कमी होते म्हणजे काय हे माहिती आहे पण तू मुलांना किती छान वाढवलेस, चांगल्या मार्गावर नेलेस. Hat’s off to you.\nआपला वरील लेख मला व्हाट्सएप वर आत्ता वाचयाला मिळाला. वाचताना डोळ्यातून पाणी आलं. कोणत्याही मध्यमवर्गीय घरातील कथा असावी असं वाटलं. पण नाही – असं म्हणणे आपण आणि शैला वहिनींवर अन्याय करण्यासारखे होईल. आपण दोघे म्हणजे एक असामान्य कुटुंब आहात.\nसंपूर्ण लेख वाचताना अंगावर सरसरून काटा आला. नियतीने असे क्रूर का व्हावे – असे वाटून गेले. मी तुम्हाला कायमच पडद्यावर पाहिले आहे – सदैव हसतमुख सुखी माणसाचा सदरा म्हणून तुमचा मागून घ्यावा असे तुम्हाला पाहिले की वाटते. पण या लेखाने या समजुतीवर खोल चरा उमटला आहे.\nअक्षरशः डोळ्यातून पाणी काढणारा लेख.तुम्हा दोघांना वंदन करते.खरच अप्रतिम लेख.\nपत्नी ही गृहिणी सखी सचिव असते , असं म्हणतात , तुमची पत्नी शैला याची प्रचिती देणारी होती , हे तुमच्या लेखातून जाणवलं . अतिशय समंजस सहजीवनाचा तुमचा अनुभव वाचून खूप आनंद वाटला .\nमी मनोरमा परांडेकर , आधीची प्रतिभा कुलकर्णी . माझी बहीण सुहासिनी कुलकर्णी कॅामर्स कॅालेजात तुमची सहाध्यायी होती , तेव्हापासून तुमचं नाव मला ज्ञात होतं , पण तुमच्यातला हळवा पती आज दिसला .\nअप्रतिम, ह्रदयस्पर्शी , लेख. प्रत्येक शब्द आणि त्यांतील भावनांनी डोळे पाणावले….\nअत्यंत सुंदर लेख खुप छान\nसुधीरजी आपला पत्नी शैला ह्यांच्यावरील ह्रदयस्पर्शी लेख वाचुन काळीज गलबललं हो मध्यम वर्गीय माणसाचे संसारिक जीवन\nखूपच छान, सर्व सामान्य कुटुंबाची कथा वाचून डोळ्यातून अश्रू आवरणे कठीण झाले. आपली चूक कथा कोणी लिहिलीय असं क्षणभर वाटले.\nगाडगीळ साहेब, मन सुन्न झाले आणि डोके बधिर..आपले अनेक कार्यक्रम मी पाहिले आहेत. आपल्या मिश्किल, खुसखुशीत व कौशल्यपूर्ण निवेदनामागील उर्जेचा स्त्रोत काय होता ते आज समजले. खरोखरच आपणास कळसाचे दर्शन होते पण पायातले दगड कधीच दिसत नाहीत. हेच खरे. शैला नावाच्या व्यक्ती अद्वितीयच असतात असे मला वाटते. ( माझ्या आईचे नावही शैलाच होते)\nतुम्ही दोघे तुमच्या सामंजस्याने नियतिला जड झालात. श्री राम चन्द्र आणि सीता माता च्या बाबतीत हाच प्रश्न सगळ्यांना पडतो.सर्व सामान्यांना नियति बद्दल तक्रार राहू नये म्हणून तीचा सर्व समभाव. दाखवण्यासाठी हीकमी केली असावी.नियतिकोणालाच वरचढ होऊ देत नाही\nअतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख आहे .\nतुमची पत्नी शैला माझी गरवारे कॉलेज मधील जवळची मैत्रीण, बास्केटबॉल टीममधील आम्ही दोघी खेळाडू होतो.तसेच 73चया बालआनंद मेळाव्यात आम्ही तिथेच दोघी स्वयंसेवक होतो .अशा खूप छान आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद अगदी डोळ्यांसमोर सगळेच दिवस उभे राहीले.तिचे शेवटचे वाक्य अगदी मनात घर करुन राहीले.\nअतिशय ह्रदयस्पर्शी लेख, मन विषिण्ण झाले लेख वाचून, डोळे पाणावले…\nसुधीर जी तुमच्या पत्नी बद्दल लिहिले ला लेख वाचला खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी तसेच नात्यातला पारदर्शी पणा जाणवतो आपले निवेदन दूरदर्शन वरच ऐकले पण ऐकत रहावे असे आणि मिश्किल तुम्हाला व तुमच्या पत्नीला मनापासून सलाम\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%80", "date_download": "2022-09-28T10:51:16Z", "digest": "sha1:GSKT5GXRXHZFNRN54RXTIVPQYEYRAEBD", "length": 28889, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉलिन मॅकेन्झी - विकिपीडिया", "raw_content": "\nथॉमस हॅकी या चित्रकाराचे १८१६ साली काढलेले कॉलिन मॅकेन्झी व त्यांच्या सहकार्याचे चित्र\nकॉलिन मॅकेन्झी (१७५४/५८ - १८२१) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत लश्कर अधिकारी होते जे नंतर भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल बनले. ते पुरातन वास्तुंचे संग्रहक आणि एक ओरिएंटलिस्ट होते. त्यांनी स्थानिक दुभाषे व विद्वानांचा मदतीने दक्षिण भारतातील धर्म, मौखिक इतिहास, शिलालेख अभ्यासले. सुरुवातीला वैयक्तिक आवड आणि त्यानंतर १७९५ मध्ये टिपू सुल्तानवर ब्रिटिशांनी विजय मिळविल्यानंतर अधिकृत सर्वेक्षक म्हणून त्यांनी मैसुर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी केले आणि पुरातन नकाशाचे क्षेत्रफळावर पुरातन वास्तूंच्या जागा दाखविल्या. भारतीय हस्तलिखिते, शिलालेख, अनुवाद, नाणी व पेंटिंग यांचा अनमोल संग्रह त्यांनी केला. त्यांच्या निधना नंतर त्यांच्या पत्नीने हा संग्रह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विकला. हा संग्रह भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा स्रोत व भारताशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा सर्वात मौल्यवान संग्रह आहे.[१][२][ संदर्भ हवा ]\nकॉलिन मॅकेन्झींचा जन्म स्कॉटलंड मधील स्टॉर्नॉय द लुईस बेटावर झाला. ते वडील मर्डोक मॅकेन्झी हे व्यापारी होते. अंदाजे तीस वर्षांचे असताना २ सप्टेंबर १७८३ रोजी ते मद्रासला आले व इन्फंट्री डिव्हिजनमध्ये कॅडेट म्हणून सामील झाले परंतु १७८६ मध्ये त्यांची कॅडेट ऑफ इंजिनियर म्हणून बदली करण्यात आली.\nभारतात आगमन झाल्यानंतर त्यांची लॉर्ड फ्रान्सिस नेपियरची मुलगी हेस्टर हिचाशी भेट झाली. हेस्टरचा सॅम्युअल जॉन्सन यांच्याशी विवाह झाला होता जो मदुराई येथे प्रशासनिक सेवक म्हणून काम करीत होता. हेस्टरने कॉलिन मॅकेन्झीचा परिचय काही स्थानिक ब्राह्मणांशी करून दिला. या ब्राह्मणांच्या मदतीने कॉलिन मॅकेन्झीने प्राचिन भारतीय गणितीय घातगणन कोष्टकांचे ज्ञान व सोळाव्या शतकातील गणितज्ञ जॉन नेपियर निर्मित 'लोगॅरिथम' कोष्टके याचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला. पुढे काही कारणाने हा प्रकल्प थांबला परंतु मॅकेन्झीचा प्राचीन भारतीय संस्क्रुतीत व ज्ञानात रस वाढला.\n१ सैन्य दलातील जीवन\n५ भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल\nभारतातील पहिली तेरा वर्षे ते सैन्य दलात व्यस्त होते. १७८३ च्या सुमारास त्यांनी कोइंबतूर व दिंडुक्कल, मद्रास, नेल्लोर व गुंटूर येथील सैन्य दलाच्या अभियांत्रिकी विभागात काम केले. १७९० ते १७९२ च्या दरम्यान ते मैसूरच्या मोहिमेत सामील झाले. १७९३ मध्ये त्यांनी पोंडिचेरीच्या वेढ्यात भाग घेतला. पुढे त्यांची श्रीलंकेला एक कमांडिंग इंजिनियर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली पण ते १७९६ साली परत आले. ६ मार्च १७८९ रोजी प्रथम लेफ्टनंट म्हणून त्यांची नेमणूक झाली, १६ मे १७८३ रोजी दुसरे लेफ्टनंट पदी बठती झाली. १६ ऑगस्ट १७९३ ते कॅप्टन झाले. १ जानेवारी १८०६ रोजी त्यांची मेजरपदी नेमणुक झाली. १२ ऑगस्ट १८१९ रोजी कर्नल बनण्याचा मान प्राप्त झाला. १७९६ साली सिलोनहून परतल्यावर त्यांची पुरातत्त्व अभ्यासात रुची वाढली.\n१७९९ सालात मॅकेंझी श्रीरंगपट्टणच्या चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात ब्रिटीश सैन्यात कॅप्टन होते. या युद्धात टिपू सुल्तानचा पराभव झाला व तो मारला गेला. टिपूचा पराभव केल्यानंतर त्यांनी १७९९ ते १८१० च्या दरम्यान म्हैसूर इलाक्याचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश निजामाच्या राज्याच्या प्रांतांची सीमा निश्चित करणे हे होते. या सर्वेक्षणामध्ये अनेक दुभाष्यांसह ड्राफ्टस्मन आणि इलस्ट्रेटर यांच्या चमुचा समावेश होता. या भौगोलिक सर्वेक्षणा बरोबरच मॅकेंझीने या परीसराचा नैसर्गिक इतिहास, भूगोल, आर्किटेक्चर, राजकीय इतिहास, रीतिरिवाज, लोककथा आणि लोकसंख्या याचाही आभ्यास केला.\nजेव्हा त्यांनी सर्वेक्षण सुरू केले, तेव्हा त्यांना दक्षिण भारतीय भाषांमध्ये ब्रिटिशांच्या प्राविण्यातील कमतरते मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याच सुमारास, विल्यम लॅम्बटन यांनी त्रिकोणमितीय सर्वेक्षण पद्धतीने सर्वेक्षण करीत होते परंतु मॅकेंझीच्या या मैसुर सर्वेक्षणादरम्यान दोघांमधे काही सहकार्य नव्हते.\nमॅकेन्झी यांना लष्करी किंवा भौगोलिक माहिती बरोबरच संपूर्ण देशाच्या सांख्यिकी अहवाल तयार करण्याचा आदेश आला तथापि या भव्य योजनेसाठी त्यांना पर्याप्त संसाधने प्रदान करण्यात आली नव्हती. त्यांनी बॅरी कोहस यांना लिहिलं की ते शेती व बिगरशेती जमिनीचा अहवाल करण्यापेक्षा ते राजकीय आणि सैन्यदृष्ट्या महत्त्व असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतील.\nमेकेन्झीने तयार केलाला दक्षिण भारताचा नकाशा )\nत्यांचे मुख्य दुभाषी हे कवेली वेंकट बोरिया होते. १७९६ साली श्रीलंकेहून परतल्यावर मॅकन्जी व कवेली वेंकट बोरिया प्रथम भेटले होते. कवेली वेंकट बोरिया हे संस्कृत सह तामिळ, तेलगू, कन्नड भाषेचे जाणकार तसेच सर्वेक्षणाच्या कामासाठी सक्षम व्यक्ती होते. मॅकेन्झी त्यांनी कवेली वेंकट बोरियांचा उल्लेख \"भारतीय ज्ञानाच्या भांडाराचा माझा परिचय करण्यातला समर्थ सथीदार\" म्हणून केला आहे. १७९७ मध्ये मॅकेंझीने मुदगेरीला भेट दिली आणि जैन मंदिराचे अवशेष शोधले. त्यांनी आपल्या अनुवादक कवेली वेंकट बोरियांच्या मदतीने मुलाखतींवर आधारित जैन धर्मावर एक व्यापक निबंध लिहिला. १८०३ साली मध्ये कवेली वेंकट बोरियांचे निधन झाले. मॅकेंझीने त्यांच्या भावाला वेंकट लक्ष्मैय्या यांना सोबत घेतले. मेकेन्झीच्या सहाय्यकांपैकी आणखी एक म्हणजे धर्मया होय. ते जैन पंथिक अभ्यासक होते. म्हैसूर राज्यातील मालेयूरचे निवासी आसलेले धर्मया हे हेल ​​कन्नड़ या प्राचिन कन्नड भाषेचे जाणकार होते. मॅकेन्झी धर्मयांच्या मदतीने शिलालेखांचा अभ्यास केला. धर्मयाने मॅकेन्झी यांना भारताच्या इतिहासातील जैन सांप्रदायचा परिचय करून दिला परंतु धर्मयांच्या जैन हे मक्काहून भारतात आल्याचा उल्लेख अविश्वसनीय समजले गेले. मार्क विल्क्स या इतिहासाच्या अभ्यासकाने धर्मयांच्या मुलाखतवर आधारित हिस्टॉरिकल स्केचस ऑफ द ऑफ साउथ इंडिया या पुस्तकात जैन पंथावर लिखाण केले आहे.\n१८०९ साली अमरावती येथील शिल्पांच्या मॅकेन्झींने बनवलेल्या चित्रक्रूतीं\nमॅकेन्झींच्या प्रचंड संग्रहणीय संकलनांमध्ये सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या व सध्याच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात असलेल्या अमरावती मध्ये बनवलेल्या ८५ शिल्पांच्या चित्रक्रूतींचा समावेश आहे. मॅकेन्झींनी १७९८ साली प्रथम अमरावतीला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. पुढे भारताचे सर्वेअर जनरल झाल्यावर त्यांनी १८१६ ते १८२० सालाच्या दरम्यान या चित्रक्रूतींचा दस्तऐवजांच्या तीन प्रती बनवल्या. त्यातील प्रत एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाच्या कलकत्ता येथिल ग्रंथालयात, आणखी एक प्रत मद्रास येथे आणि तिसरी लंडनमधील ब्रिटिश ग्रंथालयात ठेवण्यात आली. केवळ लंडनची प्रत आज उरली आहे. ही रेखाटने १८१० पासून १८१८ पर्यंत मॅकेंझीचा ड्राफ्टस्मन जॉन न्यूमॅन यांनी बनविल्या आहेत. मॅकेन्झीना सुमारे १३२ शिलालेख सापडले होते परंतु हे आता सापडत नाहीत. मॅकेन्झीचा असा विश्वास होता की ही अमरावती हे जैन धर्माशी संबंधित आहे आणि तेव्हा भारतात बौद्ध धर्माची स्थापना झाली नव्हती. अमरावतीतील स्थंभलेखांचे अवषेश मछलीपट्टणमला आणले गेले परंतु त्यातील बरेच अवषेश जहाजांनी इंग्लंडला नेण्यात आले नाहीत. त्या नंतर हे स्थंभलेखांचे अवषेश मछलीपट्टणमचे १८१४ ते १८१७ पर्यंत असिस्टंट कलेक्टर असलेले फ्रान्सिस डब्ल्यू. रॉबर्टसन यांच्या नावाने \"रॉबर्ट्सनचे माउंड\" म्हणून ओळखले. त्यानंतर अमरावतीमधील सर वॉल्टर एलिएटच्या संकलनासह हे मछलीपट्टणमचे ६ शिलालेख मद्रास येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मॅकेन्झीनी बनवलेल्या ८५ शिल्पांच्या चित्रांपैकी ७९ शिलालेख हरवले आहेत.\n१८११ ते १८१३ सालाच्या दरम्यान मॅकेन्झीं नेपोलियोनिक युद्धात सामील झाले. जावा बेटांवरील दोन वर्षांच्या त्यांच्या वस्तव्याच्या दरम्यान त्यांचा पेट्रोनला जाकॉमीना बार्टेल या सिलोनमध्ये जन्मलेल्या डच मुलीशी विवाह झाला.\nभारताचे पहिले सर्व्हेयर जनरल[संपादन]\nमॅकेन्झींची सही असलेला १८१६ सालचा पुडुचेरी चा नकाशा\n२६ मे १८१५ रोजी मॅकेन्झींची भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. कलकत्त्यातील फोर्ट विलियम येथे भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. पण १८१७ साली त्यांना सर्वेक्षणासाठी मद्रास येथे राहण्याची परवानगी देण्यात आली. १८१७ साला पर्यंत ते मद्रासलाच राहिले व या काळात त्यांनी विविघ सर्वेक्षणांचे नियोजन आणि आधीच्या सर्वेक्षणाचे निरीक्षण केले. त्यांनी बेंजामिन स्वाईन वार्ड यांना त्रावणकोर संस्थानाचे सर्वेक्षक म्हणुन नेमणूक केली. लेफ्टनंट पीटर इरे काननेर (५ ऑगस्ट १७८९ रोजी जन्मलेले, २९ एप्रिल १८२१ रोजी हैदराबाद येथे त्यांचा मृत्यू झाला) यांची कुर्गसाठी सर्वेक्षक म्हणुन नेमणूक केली. फ्रान्सिस माऊंटफोर्ड (१७९०- १८२४) यांची गुंटूर येथे आणि जेम्स गार्लिंग (१७८४ -१८२०) यांची निजामाच्या प्रांतांमध्ये सर्वेक्षक म्हणुन नेमणूक त्यांनी केली. १८१६ साली या जेम्स गार्लिंगने सर्वेक्षणासाठी त्रिकोणीय पद्घतीचा वापर करून अचूक मोजमाप सुरू केले. ब्रिटिश काळातील या मुंबई इलाख्याच्या प्रमुखपदी असलेले गव्हर्नर यांनी जेम्स गार्लिंगच्या अचूक सर्वेक्षणामुळे इतर अघीक प्रांतांमध्ये सर्वेक्षणासाठी प्रोस्ताहित केले. मॅकेन्झींने जेम्स गार्लिंगला फटकारले व निजामाच्या प्रांतांमधील सर्वेक्षणा पुरतेच मर्यादित रहाण्याचे आदेश दिले. ब्रिटिश सकारने परिस्थीती हाताळताना मॅकेन्झींना कलकत्ताला हलविण्याचा निर्णय घेत २४ जून १८१६ रोजी एच.सी. फिनिक्स या जहाजाला मद्रासला पाठवीले. बरेच दिवस चालढकल करत मॅकेन्झींने कलकत्ताला जाण्याचे टळले. ब्रिटिश सकारच्या सुचना वजा कडक आदेशाचे पालन करत अखेर १७ जुलै १८१७ रोजी सोफिया जहाजातून मॅकेन्झीं कलकत्ताला जाण्यासाठी मद्रासहून निघाले. मॅकेन्झींचा साथीदार वेंकट लक्ष्मैय्या हा कलकत्तास न जाता मद्रासलाच राहीला.\n८ मे १८२१ रोजी त्यांचे कलकत्ता येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले, त्यांना पार्क-स्ट्रिटच्या दक्षिणेस असलेल्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले. त्यांच्या विधवा पत्नी पेट्रोलाला यांनी मॅकेन्झींने जमवलेला कागदपत्रे, हस्तलिखिते, मुर्ती, नाणी, हत्यारे, चित्रे, कलाक्रूती याचा अनमोल संग्रह बंगाल सरकारला २० हजार रूपयांना विकण्याचा प्रस्ताव दिला. बंगाल सरकारने पामर आणि कंपनीला या संग्रहाचे मुल्यांकन करण्यास सांगितले. पामर आणि कंपनीने या संग्रहाचे मुल्यांकन अगदी कमीतकमी किंमत एक लाख रूपयांची असल्याचे सांगितले. बंगाल सरकारने हा संग्रहाचा खजाना मॅकेन्झींच्या पत्नी कडुन १,००,००० रूपयांना खरेदी केला. मॅकेन्झींच्या इच्छापत्रा प्रमाणे या रकमेतील ५ टक्के रक्कम ही वेंकट लक्ष्मैय्याला देण्यात आली. या संग्रहातील बहुतेक वस्तु या ब्रिटीश संग्रालयात आहेत. काही वस्तु या मद्रासच्या संग्रहालयात आहेत.\nअलेक्झांडर जॉन्सन याने कॉलिन मॅकेन्झीच्या जीवनावर एक संस्मरण लिहीले आहे.[३] [ संदर्भ हवा ]\nइ.स. १८२१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०२२ रोजी २०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/health/never-try-to-cook-these-foods-in-cookers/", "date_download": "2022-09-28T08:41:11Z", "digest": "sha1:4SLNZPOKENDT7GMLLSGPPZNSQAEG3C4X", "length": 11928, "nlines": 107, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "कुकर मध्ये चुकूनही शिजवू नका ह्या गोष्टी, वेळीच व्हा सावधान नाहीतर होऊ शकतो कॅन्सर ! - BollyReport", "raw_content": "\nHome Health कुकर मध्ये चुकूनही शिजवू नका ह्या गोष्टी, वेळीच व्हा सावधान नाहीतर होऊ...\nकुकर मध्ये चुकूनही शिजवू नका ह्या गोष्टी, वेळीच व्हा सावधान नाहीतर होऊ शकतो कॅन्सर \nसध्या प्रत्येकाची जीवनशैली इतकी व्यस्त आहे की प्रत्येकजण काम पटापट कशी उरकतील याकडे लक्ष देतात. त्या्मुळे असे करण्यासाठी कमी वेळेत काय जास्त आणि सोयीस्कर होईल याकडे प्रत्येकाचा कल असतो. अशातच जेवण बनवता ते लवकर शिजावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी अनेक जण प्रेशर कुकरचा वापर करतात. पण मंडळी तुम्ही सुद्धा असे जेवण बनवत असाल तर सावधान… कारण लवकर आणि कमी इंधन वापरुन जेवण बनवण्याच्या नादात तुम्ही तुमचे आरोग्य बिघडवत आहात.\nप्रेशर कुकर मध्ये जेवण बनवणे जितके फायद्याचे असते त्याहुन अधिक त्याचे धोके असतात. काही गोष्टी कुकरमध्ये शिजवुन खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुकर मध्ये कोणत्या गोष्टी शिजवाव्यात व कोणत्या शिजवु नये याबद्दल सांगणार आहोत.\nजर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये पोषक तत्वांनी युक्त अशा भाज्या शिजवत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कुकर मध्ये अशा भाज्या शिजवुन खालल्यास त्याच्यातील पोषक तत्वे बाहेर जात नाही. पण याच भाज्या जर तुम्ही दुसरीकडे शिजवलात तर त्यातील पोषक तत्वे जास्त गरम केल्यामुळे संपुन जातात.\nमात्र ज्या पदार्थांमध्ये स्टार्च भरपुर प्रमाणात असतात अशा गोष्टी कुकर मध्ये शिजवल्या तर त्या आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामध्ये बटाटा, पास्ता यांसारख्या गोष्टीचा समावेश असतो. या गोष्टी कुकर मध्ये शिजवल्यास त्यात एक्रिलामाइड नामक केमिकल तयार होते.\nएक्रिलामाइड हे एक कार्सिनोजेनिक केमिकल आहे. कार्सिनोजेनिक म्हणजे जे पदार्थ कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. त्या केमिकलचा आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय असे पदार्थ खाल्यास कॅन्सर आणि न्यूरालॉलिकल डिसॉर्डर यांसारखे आजार होतात.\nस्टार्च आणि कार्बोहायड्रेट जर ओव्हरहिट केले तर त्यामुळे सुद्धा कॅन्सरचा धोका उद्भवतो. तसेच चिकन मटण यांसारखे पदार्थ तयार करण्यास खुप वेळ लागतो. त्यामुळे अशा गोष्टी शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. जे करणे योग्यच आहे. कारण उघड्या भांड्यात मटण किंवा चिकन शिजवल्यास ते पचायला जड जाते. कुकरमध्ये शिजवलेले चिकन पटकन शिजते.\nया लेखाची खात्री करून घेण्यासाठी https://www.cancer.org/cancer/cancer-causes/acrylamide.html या लिंक वरून माहिती घेऊ शकता \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nअस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे.\nPrevious articleमंगळ ग्रहाचा ४८ दिवसांसाठी मीन राशीत प्रवेश… या ४ राशींना होणार मोठा फायदा \nNext articleझोपण्यापुर्वी पत्नीसोबत करा या ५ गोष्टी, पत्नी आयुष्यभर राहील तुमच्याशी प्रामाणिक \nदबलेल्या नसा या ५ घरगुती आयुर्वेदिक उपायांनी होतील मोकळ्या, जाणून घ्या \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nया कारणामुळे अखेर गूगलने Paytm अँप गूगल प्ले स्टोअर वरून हटवले,...\nसध्याच्या डिजिटल युगात पैशांची देवाणघेवाण सुद्धा डिजिटल रित्या केली जाते. यासाठी आता मोबाईल मध्ये अनेक ॲप उपलब्ध आहेत. एका क्लिकवर पैशांची देवाणघेवाण करणे यामुळे...\nया ८ कलाकारांची बॉलीवूड मध्ये चुकून झाली होती इंट्री, परंतु तरीही...\nविराट कोहलीने अनुष्का शर्माला कधीच लग्नाची मागणी घातली नाही, विराटने केला...\nपुष्पा या साऊथच्या चित्रपटासाठी अस्सल मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आहे हा मोलाचा...\nहे आहेत बॉलिवूडचे १० सर्वात शिकलेले एक्टर्स, शिक्षण पाहून तुम्ही थक्क...\nसासू – सुना एकत्र धरणार ठेका, दोघींचा डान्स होतोय प्रचंड व्हायरल,...\nरानबाजार वेबसेरीजच्या अफाट यशानंतर प्राजक्ता माळीने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा...\nरंग माझा वेगळा मालिकेचा रंग उडाला, बालकलाकार साईशा भोईरने सोडली मालिका,...\nरानबाजार बद्दल कुशल बद्रिके कडून प्राजक्ता माळी बद्दल ही चूक, मागितली...\nरात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर बद्दलच्या या गोष्टी...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/marathi-news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2022-09-28T09:11:00Z", "digest": "sha1:2AJKUSS3GHQWWD6JD4DMYBCADZLQAVEV", "length": 10314, "nlines": 103, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ'क'स्मि'क निधन ! - BollyReport", "raw_content": "\nHome Marathi News प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन \nप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन \nमराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी मंगळवार ०९ ऑगस्ट रोजी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन (Pradeep Patwardhan Death) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी ०९ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.\nअभिनेत्याचे निधन हृ’दय’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने मुंबईतील राहत्या घरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत.\nअनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रदीप पटवर्धन हे गिरगावात स्थायिक होते. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर कालांतराने ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.\nमोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजलं. याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.\nप्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला अशा अनेक चित्रपटातूनं भूमिका साकारली होती. आमच्या टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली \nPrevious articleअभिनेत्री जान्हवी कपूरला पाहिजे असा बॉयफ्रेंड, पण शोधून तरी सापडेल का तिला असा बॉयफ्रेंड, जाणून घ्या \nNext articleश्रीदेवीने कधीही बोल्डनेसच्या मर्यादा तोडल्या नाहीत पण जान्हवीचा हा बेडरूम मधला फोटो पाहून वेडे व्हाल \n‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप, थेट अजय-अतुल यांनी दिली मोठी संधी \nपवार साहेबांवरती आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यामुळे ब्लॉक झालेले केतकीचे फेसबुक अकाउंट सुरु होताच केतकीने केली परत हि पोस्ट, बघा \nनागपंचमी हा सण का साजरा केला जातो, या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत \nसनी देओलच्या पत्नीबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील \nबॉलीवूड मध्ये जेव्हा एखादा अभिनेता प्रसिद्ध होतो त्यावेळी त्याच्या सोबत आपसुकच त्याची पत्नी सुद्धा प्रसिद्ध होते. आता तर सोशल मिडियाचा जमाना आहे त्यामुळे कलाकारांचे...\nवयाच्या ४२व्या वर्षी निधन होऊनही वाजिद खान आपल्या कुटुंबासाठी सोडून गेले...\nआज महाशिवरात्रीमध्ये लागले आहे पंचक, चुकूनही करू नका हे काम अन्यथा...\nथंडीच्या दिवसात होणाऱ्या खाजेपासून नैसर्गिकरित्या मुक्ती मिळवण्यासाठी करा या गोष्टीचे सेवन...\nहे आहे का धोनीचे बरोबर ०७:२९ मिनिटांनी निवृत्ती घेण्यामागचे कारण \nझोपण्यापुर्वी पत्नीसोबत करा या ५ गोष्टी, पत्नी आयुष्यभर राहील तुमच्याशी प्रामाणिक...\nवीर मराठा शोले…जे बॉलिवूड इंडस्ट्रीला वर्षांनुवर्षे जमलं नाही ते साऊथ इंडस्ट्रीने...\nअख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा बाळासाहेब आहे तरी कोण, जाणून घ्या \nअभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’चा या व्यक्ती सोबत झाला साखरपुडा, वाढदिवसा दिवशी सांगितले...\n‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप, थेट अजय-अतुल यांनी...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/blog-post_61.html", "date_download": "2022-09-28T08:36:20Z", "digest": "sha1:HKEVBMXALTCKNRBUXKTCAPMLWZQIQCRC", "length": 11865, "nlines": 209, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "काशीद येथे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद ग्रामस्थांच्या मदतीने दिले वीस वर्षीय युवकास जीवदान", "raw_content": "\nHomeमुरुडकाशीद येथे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद ग्रामस्थांच्या मदतीने दिले वीस वर्षीय युवकास जीवदान\nकाशीद येथे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद ग्रामस्थांच्या मदतीने दिले वीस वर्षीय युवकास जीवदान\nकाशीद येथे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद ग्रामस्थांच्या मदतीने दिले वीस वर्षीय युवकास जीवदान\nमुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडत असणाऱ्या वीस वर्षीय युवक सूरज लहू यादव यास काशीद येथे मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद ग्रामस्थांच्या मदतीने जीवनदान दिले आहे.\nकाशीद समुद्र हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.काशीद समुद्र किनारी आज पुणे कात्रज येथून सूरज लहू यादव हा आपल्या मित्रमंडळी यांच्यासमवेत समुद्र पर्यटनासाठी आले होते.काशीद समुद्र बघितला की त्यात डुबकी मारण्याची प्रदीर्घ इच्छा ही पर्यटकांमध्ये असते.\nसूरज लहू यादव हा समुद्र स्नानासाठी काशीद समुद्रात गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पोहत पोहत दूरवर असणाऱ्या काशीद गाव मंदिरा जवळ निर्जनस्थळी समुद्रात काही माणसासोबत गेला.तेथे एक जण बुडत असल्याची माहिती घोडेस्वार सदीप बावधने याने काशीद बीच पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना पोलीस हवालदार युवराज निकाले यांना दिली .\nपोलीस हवालदार युवराज निकाले यांनी वेळ न दडवता काशीद समुद्र किनारी असणारी रोहन खोपकर यांची बोट नंबर आरजेपी/आयव्ही /00094 भाग्यलक्ष्मी बोट चालक संजय वाघमारे व विशाल वाघमारे आणि आरजेपी /आयव्ही/00123 श्रेया बोट मालक नितेश नथुराम बोरे आणि बोट चालक प्रसाद महाडिक,आशु भोईर बोटीतून जाऊंन बुडनाऱ्या सूरज लहू यादव यास बोटीच्या साहाय्याने वाचुन काशीद बीच येथे आणले तेथे त्याचे वर प्रथमोपचार केले सदर बुडणारी व्यक्तीच्या मित्र सत्येंन मोरे वय20 रा कात्रज पुणे फोन न8767162607\nयाचे कडे बुडणाऱ्या व्यक्तीची विचार पूस केली असता सूरज लहू यादव वय 20वर्ष रा कात्रज पुणे अशी माहिती दिली.\nकाशीद समुद्र हा पर्यटकांना आकर्षित करीत असतो. त्याची भौगोलिक परिस्थिती ही सतत बदलत असते.काशीद समुद्राचे पाणी हे ओहटी वेळी परत जात असताना पायाखालची वाळू घेऊन जात असल्याने उभा असलेल्या पर्यटकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. तरी समुद्र स्नानासाठी जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Akola_22.html", "date_download": "2022-09-28T10:17:46Z", "digest": "sha1:C64NXNIPEQGLXJCCKUJTM6PGTRP2RRBC", "length": 8977, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "आज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Nagar आज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल.\nआज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल.\nआज युसूफ खान बनलो; उद्या शेतकरी मजूरही बनेल.\nवेषांतराचा नवा फंडा; प्रशासनात उडाली खळबळ.\nअकोला - मंत्रीपद घेतलं म्हणजे बटन दाबल्यासारखं सर्वकाही व्यवस्थित होतं, असं नाही. आंदोलन हे तुमच्या मागणीला जिवंतपणा आणण्याचं काम असतं, मी वेशांतर करुन गेलो. काही प्रश्न हे बैठका घेऊन मिटत नाहीत. प्रशासनावर अंकुश ठेवायचा असेल, सर्वसामान्य माणसांसाठी प्रशासन लोकाभिमूख करायचं असेल तर हा अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आज बच्चू कडू युसूफ खान म्हणून आला, उद्या एखादा शेतकरी, मजूर बनूनही येऊ शकतो, प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.\nमुंबई आपल्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी काल चक्क वेशांतर करुन अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. त्यामुळे, त्यांची ही वेगळी स्टाईल चर्चेचा आणि टीकेचाही विषय बनली आहे. यावर स्पष्टीकरण देताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी हा प्रयत्न केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. मात्र, ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबह उडाली होती. यासंदर्भात बोलताना कडू यांनी यापुढेही बच्चू कडून शेतकरी किंवा मजूर बनून येऊ शकतो, असे म्हटले आहे.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/salma-aaga-62nd-birthday-special-her-real-life-facts-5973999.html", "date_download": "2022-09-28T10:37:29Z", "digest": "sha1:L6D42YGBP4GCLLRZLHUZP6PGLAEPY7Q7", "length": 4674, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "B'day: वयाच्या 16 व्या वर्षी लग्न करणा-या या अॅक्ट्रेसचा तीन वेळा झाला घटस्फोट, वाचा तिच्याविषयी A to Z | Salma Aaga 62nd Birthday Special Her Real Life Facts - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB'day: वयाच्या 16 व्या वर्षी लग्न करणा-या या अॅक्ट्रेसचा तीन वेळा झाला घटस्फोट, वाचा तिच्याविषयी A to Z\nबॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच पार्श्वगायन करणा-या अभिनेत्रीसुद्धा आहेत. लंडनमध्ये लहानाची मोठी झालेली पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री सलमा आगा अशीच एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. आज (25 ऑक्टोबर) सलमा आगाचा 62 वा वाढदिवस आहे. 1956 मध्ये लंडनमध्ये सलमाचा जन्म झाला. 80 आणि 90च्या दशकात सलमा बॉलिवूडमध्ये कार्यरत होती. तिचा पहिला सिनेमा बी. आर. चोप्रा यांचा 'निकाह' हा होता. या सिनेमात तिने पार्श्वगायनही केले होते. या सिनेमातील 'दिल के अरमां आसुओं में बह गए...' या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.\n> अभिनेत्री आणि गायिका असलेल्या सलमा आगा हिचा जन्म एका श्रीमंत मुस्लिम कुटुंबात झाला होता. ती नऊ वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब नेहमीसाठी लंडनमध्ये स्थायिक झाले होते.\n> सलमा किराणा घराण्याची गायिका आहे. 1930 आणि 40 च्या दशकातील बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार जुगल किशोर मेहरा सलमा हिचे आजोबा आहेत.\n> सलमा हिची आई नसरीन आगा यासुद्धा एक प्रसिद्ध कलाकार होत्या. त्यांनी के. एल. सहगल यांसारख्या अभिनेत्यांबरोबर काम केले.\n> लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर सलमाचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. तिचे वडील लियाकत गुल आगा बिझनेसमन होते.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सलमाविषयी बरेच काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BF", "date_download": "2022-09-28T09:43:35Z", "digest": "sha1:73MMVVHLR67P3XW4D64A2EJ2NIN74TDG", "length": 3869, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मरीचि - विकिपीडिया", "raw_content": "\nऋषी मरीचि हे सप्तर्षींपैकी एक ऋषी मानले जातात आणि ब्रम्हदेवाचे मानस पुत्र आहेत. ऋषी कश्यप यांचे वडील आहेत.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२१ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2022-09-28T10:53:30Z", "digest": "sha1:747YF2NKMO4X6GQO4OUKCNCUD3GWM4GH", "length": 5159, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६०५ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १६०५ मधील जन्म‎ (२ प)\nइ.स. १६०५ मधील मृत्यू‎ (३ प)\n\"इ.स. १६०५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%95/", "date_download": "2022-09-28T09:37:35Z", "digest": "sha1:NXWFXXQY6GUBYC3UQ6M3DDCKHFVQ5DZ4", "length": 14622, "nlines": 81, "source_domain": "news105media.com", "title": "गांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला...जाणून घ्या १०० कौरवांचा एकाच वेळी जन्म कसा झाला...यासाठी गांधारीने काय केले होते - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nगांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला…जाणून घ्या १०० कौरवांचा एकाच वेळी जन्म कसा झाला…यासाठी गांधारीने काय केले होते\nगांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला…जाणून घ्या १०० कौरवांचा एकाच वेळी जन्म कसा झाला…यासाठी गांधारीने काय केले होते\nJuly 15, 2021 admin-classicLeave a Comment on गांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला…जाणून घ्या १०० कौरवांचा एकाच वेळी जन्म कसा झाला…यासाठी गांधारीने काय केले होते\nमहाभारत म्हणजे ध र्म आणि अध र्माची ल ढाई सत्य आणि असत्याचे यु द्ध सत्य आणि असत्याचे यु द्ध पांडवांची बाजू खरी तर कौरवांची बाजू खोटी पांडवांची बाजू खरी तर कौरवांची बाजू खोटी आणि नेहमीप्रमाणे विजयश्री पडली खऱ्याच्या गळ्यात म्हणजेच पांडवांच्या गळ्यात आणि नेहमीप्रमाणे विजयश्री पडली खऱ्याच्या गळ्यात म्हणजेच पांडवांच्या गळ्यात हिं दू ध र्म, संस्कृती यामध्ये महाभारताला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाभारत हे महाकाव्य असून, हिं दू ध र्मातील तो एक प्रमुख ग्रंथ मा नला जातो.\nतसेच आपल्याला माहित असेल कि १८ दिवस महाभारताचे सुद्ध सुरू होते. ध र्म आणि अध र्म या तत्त्वांवर हे यु द्ध लढले गेले. तसेच अनेकांना या यु द्धात प्रा ण देखील गमवावे लागले. महाभारतातील अनेक व्यक्ती आणि घटना अशा आहेत, ज्यांबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ यु द्ध होऊन पांडवांचा विजय झाला.\nतर मूळ महाभारताबद्दल जाणून घेताना सर्व पांडवांच्या नावांचा वारंवार उल्लेख होतो. परंतु सर्वच कौरवांच्या नावांचा उल्लेख होत नाही. महाभारतानुसार राजा धृतराष्ट्र यांना १०० पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती असेल परंतु यांचा जन्म कसा झाला आणि यांची नावे काय होती. हे फार कमी लोकांना माहिती असावे.\nआज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत. गांधारी ही गांधारच्या सुबल नावाच्या राजाची मुलगी होती. गांधार देशाची राजकन्या असल्यामुळे तिचे नाव गांधारी पडले. गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. लहान वयातच तिने रुद्राची आराधना करून १०० पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते.\nपितामह भीष्म याने गांधारच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वि वाहाचा प्रस्ताव ठेवला. कुरुवंशातील सं तती हिनता या ल ग्नामुळे नाहीशी होईल या आशेने त्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. ध्रुतराष्ट्र नेत्रहीन आहेत हे लग्नाआधी गांधारीला माहीत नव्हतं. परंतु आई-वडिलांसाठी तिने लग्न केले. आपला पती दृष्टिहीन आहे हे समजल्यावर पत्नीध र्माचे पालन करत गांधारीने देखील आपल्या डोळ्यावर आजन्म पट्टी बांधून ठेवण्याचा संकल्प सोडला होता.\nएकदा महर्षी व्यास हस्तिनापुरात आले असताना गांधारीने त्यांचा उत्तम पाहुणचार केला. एके दिवशी महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खुप सेवा केली. महर्षी व्यास यांनी गांधारीवर प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला शंभर पुत्र होतील असे वरदान दिले. काही काळानंतर गांधारी ग रोदर राहिली.\nमहिने जात होते, नऊ महिन्यांचे दहा महिने झाले, अकरा महिने झाले परंतु काहीच झाले नाही. गांधारी अ स्वस्थ होत होती. बारा महिन्यांनंतरही गांधारी मुलांना जन्म देऊ शकत नव्हती. गांधारीला वाटले मुलं जी वंत आहे की नाही, असे का होत आहे. शेवटी हताश होऊन तिने पोटावर वार केले आणि ग र्भ पाडला.\nतिच्या पोटातून लोखंडासमान मां साचा एक पिंड बाहेर पडला. महर्षी व्यासांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ही गोष्ट तत्काळ ओळखली आणि त्यांनी त डक गांधारीला गाठले. आपले वरदान कधीही वाया जाणार नाही असे सांगून व्यासांनी तिला तुपाचे १०० कुंड (लहान भांडे) तयार करायला सांगितले. त्यानंतर महर्षी व्यासांनी गांधारीच्या ग र्भ मां साचे बरोबर १०० तुकडे करून ते तुकडे त्या १०० कुंडांमध्ये ठेवले.\nमहर्षी व्यासांच्या आदेशानुसार सुमारे २ वर्षांनी ती सर्व कुंडे खोलण्यात आली. पहिले कुंड खोलताच त्यात एक लहान अ र्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अ र्भक आढळले. अश्याप्रकारे १०० कौरवांचा जन्म झाला. या शंभर कौरवांना दुःशला नावाची सर्वात धाकटी एक बहीण देखील होती.\nतिचा वि वाह जयद्रथाशी झाला होता. कौरवांना अजून एक भाऊ होता. परंतु तो दासीपुत्र होता. जेव्हा गांधारी ग रोदर होती तेव्हा धृतराष्ट्राची काळजी घेण्यासाठी सुखदा नावाची एक दासी नेमण्यात आली होती. या दोघांना एक पुत्र झाला, तोच दासीपुत्र ययुत्सु होय. अशाप्रकारे गांधारीच्या पोटी १०० पुत्रांचा ज न्म झाला.\nतर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.\nआपला मृत्यू जवळ येताच आपल्या मनात येत असतात हे सहा विचार…असे विचार येताच समजून जा कि आपला अंत जवळ आला आहे\n एखादा माणूस मेल्यावर सुतक का पाळाले जाते…काय आहे या मागे शास्त्रीय कारण…काय आहे या मागे शास्त्रीय कारण…जाणून घ्या सुतक पाळणे किती महत्वाचे असते\nगरुड पुराण : पाप करणाऱ्या लोकांना काय शिक्षा दिली जाते, याबद्दल स्वतः श्री कृष्णाने सांगितले आहे..जाणून घ्या\nया एका कारणांमुळे ‘अप्सरा उर्वशीने’ अर्जुनाला दिला होता नं पुसकतेचा श्राप…कारण अर्जुनाने ऊर्वशी सोबत या प्रकारे..\nमंगळवारी रात्री जावित्री च्या साहाय्याने करा भयानक वशिकरण… जसे तुम्ही म्हणता तसेच समोरची व्यक्ती करू लागेल…\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shetkarinews.in/biyane-anudan-yojana/", "date_download": "2022-09-28T08:44:59Z", "digest": "sha1:NC4BZFGTRMGRJWI4K6TABB2OVGDZHOX4", "length": 10298, "nlines": 132, "source_domain": "shetkarinews.in", "title": "शेतकऱ्यांना बियाणे अनुदान वाटप होणार किंमत पुढीलप्रमाणे | Biyane Anudan Yojana 2022 - शेतकरी न्यूज", "raw_content": "\nशेतकऱ्यांना बियाणे अनुदान वाटप होणार किंमत पुढीलप्रमाणे | Biyane Anudan Yojana 2022\nशेतकरी बातम्या शेतकरी योजना\nBiyane Anudan Yojana 2022 – खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार.\nशेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे. तसेच दहा वर्षांच्या आतील व १० वर्षावरील कडधान्य पिकांच्या नवीन वाणांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य व गळीतधान्य पिकाअंतर्गत भात, तूर, मूग, सोयाबीन या पिकांसाठी अनुदानित दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाबीज तसेच त्यांच्या अधिकृत\nविक्रेत्याकडे प्रत्येक तालुक्यात भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांचे प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. अनुदानित दराने उपलब्ध प्रमाणित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.\nवाणाचे नाव व किंमत पुढीलप्रमाणे\nभात (को 51 ) 25 किलो- अनुदानित विक्री दर 425 रुपये, भात (इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती) 25 किलो अनुदानित विक्री दर 950 रुपये. सोयाबीन 30 किलो- अनुदानित विक्री दर 3 हजार रुपये.\nहे देखील वाचा » आता थेट शिवरातून करता येणार उसाची नोंदणी नवीन ॲप आले | Mahaus Nondani App Registration\nमहाराष्ट्रात बीड पॅटर्न धूमधडाक्यात सुरू चार दिवसात ४० हजार शेतकऱ्यांचे अर्ज | Beed Pattern Update 2022\nपीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द | e peek pahani important update\ne peek pahani update – पीकविम्यासाठी ई – पीक पाहणी नोंदणीची अट रद्द. e peek pahani…\nपुढे वाचा... पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द | e peek pahani important updateContinue\nकृषी कर्जावर व्याज सवलत योजना पुन्हा लागू | AGRICULTURE LOAN UPDATE\nAGRICULTURE LOAN UPDATE – ‘केंद्रा’ची व्याज सवलत योजना पून्हा लागू, अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा. तीन लाखांपर्यंतचे…\nपुढे वाचा... कृषी कर्जावर व्याज सवलत योजना पुन्हा लागू | AGRICULTURE LOAN UPDATEContinue\nशेतकरी योजना शेतकरी बातम्या\nपीक विमा योजना : बीड पॅटर्न ला केंद्र सरकारची मान्यता | pik vima yojana update\nPik Vima Yojana Update – विम्याच्या ‘बीड पॅटर्न’ ला केंद्र सरकारची मान्यता, पीकविमा कंपन्यांच्या नफ्यावर येणार…\nपुढे वाचा... पीक विमा योजना : बीड पॅटर्न ला केंद्र सरकारची मान्यता | pik vima yojana updateContinue\nशेतकरी योजना शेतकरी बातम्या\nशेतकऱ्यांना 50 हजार अनुदान, या दिवशी मिळणार | Niyamit karj mafi anudan yojana 2022\nNiyamit karj mafi anudan yojana 2022 – नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान, राज्य मंत्रिमंडळाचा…\nपुढे वाचा... शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान, या दिवशी मिळणार | Niyamit karj mafi anudan yojana 2022Continue\n53 ग्रामपंचायतीसाठी आता सरपंच थेट जनतेतून | Grampanchayat Election Maharashtra 2022\nGrampanchayat Election Maharashtra 2022 – 53 ग्रामपंचायतींसाठी आता थेट सरपंच निवड, आचारसंहिता लागू : 18…\nपुढे वाचा... 53 ग्रामपंचायतीसाठी आता सरपंच थेट जनतेतून | Grampanchayat Election Maharashtra 2022Continue\nPik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nPik Vima Yojana – पीकविमा संरक्षणासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू : डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू, द्राक्ष…\nपुढे वाचा... Pik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरूContinue\n© 2022 शेतकरी न्यूज\nerror: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/marathon-competition-of-thane-municipal-corporation-on-sunday-amy-95-3068342/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-28T09:11:11Z", "digest": "sha1:M6SR6VNZCO7YGP6HTJ5TWJBKZFYT5BKX", "length": 21989, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ठाणे महापालिकेची रविवारी मॅरेथॉन स्पर्धा ; मॅरेथॉनबरोबरच सायक्लोथॉन स्पर्धा | Marathon competition of Thane Municipal Corporation on Sunday amy 95 | Loksatta", "raw_content": "\nठाणे महापालिकेची रविवारी मॅरेथॉन स्पर्धा ; मॅरेथॉनबरोबरच सायक्लोथॉन स्पर्धा\nगेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे होऊ न शकलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे ठाणे महापालिकेने आयोजन केले\nWritten by लोकसत्ता टीम\nठाणे महानगर पालिका (संग्रहीत छायाचित्र)\nगेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे होऊ न शकलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे ठाणे महापालिकेने आयोजन केले असून रविवार, १४ ऑगस्ट रोजी १० कि.मीची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर सायक्लोथॉन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.\nठाणे महापालिकेकडून दरवर्षी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा करोना संकट कमी झाले असले तरी पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे यंदा तरी मॅरेथॉन स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम असतानाच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचेनिमित्त साधून पालिका प्रशासनाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nठाणे महापालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धा ही ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. तसेच ठाणे पोलीसांची मॅरेथॉन सुद्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून याच ठिकाणी समाप्त होणार आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट १८ वरील खुला गट), महिला (१६ वर्षावरील खुला गट) असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात ठाणे महापालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे.\nमॅरेथॉन स्पर्धेतील पुरूष व महिला या दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १२ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ७ हजार रुपये, पाचव्या क्रमांकास ५ हजार रुपये, अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर यांच्याशी ९८२०४९७९३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर वर्षा सायक्लोथॉन स्पर्धेची सुरुवात कचराळी तलाव येथून सुरू होवून स्व. दादा कोंडके ॲम्पीथिएटर येथे समाप्त होणार आहे. सायकल रॅलीसंदर्भात अधिक माहितीसंदर्भात चिराग शहा यांचेशी ९६६४२३१२२० या क्रमांकावर संपर्क साधावा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉन व सायक्लोथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nठाणे : आभासी चलनात गुंतवणूकीचे अमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nबॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सप्राइज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nअशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता, राजस्थानातील बंडानंतर पक्ष नेतृत्वाची मनधरणी करणार\nपंकजा मुंडे प्रकरण: “एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून…”; प्रकाश महाजनांचा भाजपाला इशारा\nIND vs SA: विश्वचषकाआधी रोहित सेनेला संघातील समस्या सोडवण्याची अखेरची संधी, कशी असेल खेळपट्टी…\nआदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी\nखोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल\nCCTV Video: प्राचीन शिवमंदिरात घुसून चोरट्यांनी चोरली सोन्या-चांदीची भांडी; दानपेटीला हात लावताच घडलं अस की….\nशव बदलल्याने नातेवाईकांची उडाली धावपळ\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nकल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे\nकल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर\nनवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम\nबदलापूर : केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी ; मंत्री कपिल पाटील यांच्यातर्फे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार\nडोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल\nपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना\nभिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी\nठाणे : बेकायदा बांधकामप्रकरणी साहाय्यक आयुक्तांना निलंबित करा ; भाजप आमदार संजय केळकर यांची मागणी\nमुंबईतील धोकादायक कचरा पनवेलमध्ये\nअंबरनाथकरांचा पुन्हा श्वास कोंडला ; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रहिवाशांची घरात कोंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.oikos.in/html/articles.html", "date_download": "2022-09-28T09:35:15Z", "digest": "sha1:B2BD4ROO3XTI7YK2PVPAJDKYUCLLFWM7", "length": 20813, "nlines": 94, "source_domain": "www.oikos.in", "title": "Home", "raw_content": "\nवड आणि पर्यावरणाचे संरक्षण | Download image\nसकाळ, 14 जून 2022\nवटवृक्षाला संपूर्ण भारतातच विशेष महत्वाचे स्थान आहे. वटपौर्णिमा निमित्ताने वटवृक्षाचे माहात्म्य\nपरदेशी आक्रमक जातींचे पर्यावरणीय दुष्परिणाम | Download PDF\nपरदेशी जातींचा फैलाव माणसाने आधीच बदललेल्या परिसंस्थांमध्ये अधिक प्रमाणात होतो. यामुळेच कोणतीही जात नवीन प्रदेशात इंट्रड्यूस करण्याआधी तिचा सर्वांगाने विचार आणि शक्य आहे तिथे इंव्हेझीव्हचे योग्य व्यवस्थापन करायला हवे.\nनातं निसर्गाशी लेखमालिका |\nमायबोली मध्ये विविध विषयांवर प्रसिद्ध झालेले दहा भाग\nनातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १\nनातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २\nनातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्\nनातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा\nनातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १\nनातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग २\nनातं निसर्गाशी - तळे राखी तो पाणी चाखी\nनातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग १\nनातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग २\nनातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग ३\nपाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास | Download PDF\nपर्यावरणीय महासंकटावर मात करून त्या सोबत भारतातील सर्व जनतेच्या मूलभूत गरज नीट भागून सर्वांगीण विकास होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाबद्दल नेमकी माहिती सर्वदूर पसरली पाहिजे . त्या दृष्टीने इथे त्याबद्दल तोंडओळख करून घेऊया.\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती\nआजचा सुधारक, जुलै 2020\nलॉक डाऊन दरम्यान करोना विषयीच्या उत्सुकतेपोटी बरंच वाचन झालं, आपसूक वेळही मिळाल्याने त्यावर विचार मंथन झालं. त्या सगळ्याचा परिपाक म्हणून एक लांबलचक लेख लिहिला गेला. तो 'आजचा सुधारक' ह्या मासिकात जुलैच्या अंकात तीन भागात प्रकाशित झाला. लेखाच्या लिंक इथे देत आहे.\nभाग १ : बदलांच्या निमित्ताने आत्मपरिक्षण होणार का\nभाग २ : पर्यावरणीय दृष्टीकोनातून इकॉनॉमी\nभाग ३ : इकॉलॉजी, विषाणू आणि आरोग्य\nआरोग्यासाठी समृद्ध परिसंस्था | Link\nलोकसत्ता, चतुरंग 30 May, 2020\n‘करोना’मुळे पर्यावरणशास्त्र (‘इकॉलॉजी’) आणि जैवविविधतेचं (बायोडायव्हर्सिटी) महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं आहे. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (‘झूनॉटिक’) होतात. जगातले ६० टक्के साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२ टक्के जंगली प्राण्यांकडून येतात. ‘सार्स’, ‘मर्स’, ‘इबोला’, ‘निपाह’, ‘झिका’, ‘एच.आय.व्ही.’ ही सगळी अशीच पिलावळ. साहजिक प्रश्न येतो, की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरतात. याची उत्तरं पर्यावरणशास्त्रात आणि उत्क्रांतीत मिळतात. म्हणूनच पर्यावरणाचं संवर्धन का करायचं याचीही कारणं त्या ओघात मिळतात. जागतिकीकरणाच्या युगात संसर्ग होणं थांबवता येणं कठीण आहे. परंतु असे विषाणू तयार होऊ नयेत किंवा झाले तरी यातून टोकाचे संसर्ग होऊ नयेत, संसर्ग झाले तरी रोगाचं नियंत्रण करता यावं, अशा विविध पातळ्यांवर काम करता येणं शक्य आहे. काय करता येईल याविषयी.. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं\nपारिस्थितीकीय पुनरुज्जीवन आणि व्यवस्थापन | Download PDF\nजमिनीवरील माती, पाणी, जंगले आशा संसाधनांचा आणि अनुषंगाने नष्ट होत जाणाऱ्या जीवसृष्टीचा ह्रास भरून काढण्यासाठी पारिस्थितीकीय पुनरुज्जीवन आणि व्यवस्थापन मदत करते. यामुळे एखाद्या ह्रास झालेल्या परिसंस्थेतील प्रक्रिया सुरळीत होतात. परिसंस्थांचं असं पुनरुज्जीवन म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे घडवून आणावं या विषयी..\nजपानमध्ये विकसित झालेली \"मियावाकी\" ही वृक्षारोपणाची पद्धत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अलीकडे वापरली जाताना दिसते ; परंतु आपल्याकडची प्रदेश वैशिष्ट्य पाहता ती सर्वत्र सर्रास वापरता येणार नाही. त्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन आणि नेमका उद्देश ठेवून काही थोड्या ठिकाणीच ती वापरली जायला हवी\nशेतकरी आणि पर्यावरण | Download PDF\nशैक्षणिक संदर्भ, ऑक्टोबर - नोव्हेंबर 2019\nगेल्या डिसेंबरमध्ये (2018) किसान या कृषी प्रदर्शनात भाग घेतला आणि पाच दिवसात आम्ही पाच जणींनी मिळून सुमारे दहा हजार शेतकऱ्यांशी संवाद साधला. संवाद साधाच होता. शेती ज्या निसर्गाच्या जोरावर चालते त्या निसर्गाची काळजी घेतली तर पुढच्या पिढ्यांना शेती करायला मिळेल याची आठवण करून देण्याचा. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. शेतकरी ही कल्पना धुडकावून लावतील की काय अशी किंचित शंका होती पण तसं अजिबातच घडलं नाही. स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येकाशी बोलायला मजा आली. त्यांच्याशी बोलून समाधान वाटलं आणि आता शेतकऱ्यांबरोबर निसर्ग संवर्धनाचे काम करायचा हुरूपही वाढला. आधी शंका होती कारण अनेक जण म्हणतात की पर्यावरण संवर्धन वगैरे पोट भरलेल्यांसाठी आहे. एका बाजूने विचार केला तर हे थोडं पटण्यासारखं देखील आहे. परंतु या उपक्रमामुळे मात्र काही वेगळ्याच मतांवर शिक्कामोर्तब झालं. त्यातला एक प्रातिनिधिक संवाद...\nस्थानिक आणि अ-स्थानिक : निसर्गहितासाठी स्वीकार्य काय \nस्थानिक जाती (Natives) म्हणजे एखाद्या ठिकाणी ‘नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या’ किंवा ‘नैसर्गिकरित्या स्थलांतरित झालेल्या’ जाती; ‘नैसर्गिकरित्या म्हणजे मानवी हस्तक्षेपाशिवाय’ असा अर्थ इथे गृहीत धरला आहे. या वाक्यातील अवतरण चिन्हातील शब्दांचा अर्थ किंवा इथे अभिप्रेत असलेला अर्थ खोलात जाऊन समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचा अर्थ समजून घेता घेता आपण स्थानिक जातींचे महत्व पण समजून घेऊ आणि मग परदेशी कुणाला म्हणायचे आणि का आणि कुणाला स्वीकारायचे याकडे आपण जाऊ.\nनदी सुधार प्रकल्पांच्या निमित्ताने | Download PDF\nसाप्ताहिक सकाळ, ऑगस्ट 2018\nनदी ही सगळ्यांचीच आहे त्यामुळे कोणी एका पंथाने यावर निर्णय घेऊन उपाययोजना करावी ही योग्य वाटत नाही. शासन जरी असले तरी ते अधिकारीदेखील कुठल्या ना कुठल्या पंथाचेच असतात. नदी ही स्वतःचीदेखील आहे. या लेखाचे प्रयोजन एवढेच की यातून आपण सर्वसमावेशक, एकांगी विचार नसलेला, असा मार्ग काढू शकतो काय\nतरुण भारत, 5 जून 2018\nभारतात एकूण अठरा हजार एवढ्या फुलणाऱ्या वनस्पती आहेत आणि यातले पाचेकशे तर सहजच वृक्ष असतील. ही सगळी विविधता भारतातल्या अकरा जैवभौगोलिक प्रदेशांनुसार बदलते. परंतु तरीही संपूर्ण भारतात आपण मोजकेच वृक्ष लागवडीसाठी वापरतो. हे सपाटीकरण शुद्ध अशास्त्रीयच वाटत. आधीच आपण शेतीतली विविधता घालवून बसलो आहे. पुरातन काळापासूनच नवनवीन खाद्य वाण आयात करत जुनी स्थानिक वाण हळूहळू नाहीशीच होत आहेत. इथे केंद्रस्थानी मानव आहे म्हणून हे सगळ गरजेच आहे असं सोयीनी म्हटलं तर जिथे केंद्रस्थानी निसर्ग आहे तिथे निसर्गकेंद्री विचार करणे गरजेचे नाही काय निसर्ग संवर्धनाकरता सर्वसमावेशक दृष्टीकोनातून काय उपाययोजना गरजेच्या आहेत हे बघणे महत्वाचे. आणि म्हणूनच लागवडीकरतादेखील शास्त्रशुद्ध विचार गरजेचा ठरतो.\nमुक्काम पोस्ट लामकानी | Download PDF\nमिळून साऱ्याजणी , जून 2015\nलामकानी हे छोटसं गाव धुळे जिल्ह्यात आहे. उत्तम नेतृत्त्व, तरुणांची साथ आणि वडीलधाऱ्यांचा पाठिंबा याचं फलित लामकानीत दिसतं आहे. डॉ. नेवाडकर स्वतः यशस्वी व्यावसायिक आहेत. स्वतःच्या व्यवसायापलीकडे जाऊन त्यांनी गावातल्या तरूणांसोबत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरक प्रयोग केला. हे पाहून इच्छाशक्तीच्या बळाची दुर्दम्य ताकद लक्षात येते. या प्रयोगातून आपल्यालाही प्रेरणा मिळावी यासाठी..\nपर्यावरण संवर्धन आणि समतोल विकास | Download PDF\nमिळून साऱ्याजणी , एप्रिल 2015\nपर्यावरण, संवर्धन स्वतःपासून सुरू होतं. स्थानिक पातळीवरील संवर्धनाचे यशस्वी प्रयोग जागतिक पातळीवर ठसा उमटवू शकतात.\nमेनका मासिकमध्ये विविध विषयांवर प्रसिद्ध झालेले सहा लेख\nपर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल\nपाण्याचं संवर्धन : का आणि कसं \nआणि या मातीतूनी चैतन्य यावे\nआपली भूमी, आपली झाडं -1\nआपली भूमी, आपली झाडं -2\nबखर टेकड्यांची | Download PDF\nअनुभव , जुलै 2014\nटेकड्या हे पुणे शहराचं भौगोलिक वैशिष्ट्य. या भागातल्या पर्यावरणाच्या साखळीत टेकड्या अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. पण वाढतं शहरीकरण आता त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालू लागलंय. त्यांना वाचवायला हवं असं वाटतं पण त्याआधी टेकडी हे संवेदनशील प्रकरण नक्की आहे काय हे एकदा नीट माहित करून घ्यायला हवं. या टेकड्यांवर काय घडतंय याची नोंद म्हणूनच घ्यायला हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.msmoil.com/news/", "date_download": "2022-09-28T10:25:22Z", "digest": "sha1:BM7CH6SWKJESNBBJH7PYLBKHFMETDIAX", "length": 6652, "nlines": 159, "source_domain": "mr.msmoil.com", "title": " बातम्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nहायड्रोलिक ब्रेकर म्हणजे काय\nहायड्रॉलिक ब्रेकर्स हे जड बांधकाम उपकरणे आहेत ज्याचा वापर संरचना पाडण्यासाठी आणि लहान आकारात खडक फोडण्यासाठी केला जातो.हायड्रॉलिक ब्रेकर्सना हायड्रॉलिक हॅमर, रॅमर, वुडपेकर किंवा हो रॅम असेही म्हणतात.एक हायड्रॉलिक ब्रेकर एक्स्कॅव्हेटर, बॅकहो, स्किड स्टीअर्स, मिनी-एक्सेव्हेटर्स, ... ला जोडला जाऊ शकतो.\n42CrMo आणि 40Cr मधील फरक\n42CrMo हे उच्च सामर्थ्य आणि कणखरतेसह एक अल्ट्रा-हाय स्ट्रेंथ स्टील आहे.सध्या,छिन्नीसाठी मुख्य साहित्य आहेत: 42CrMo, 40Cr.42CrMo4 स्टील हे अति-उच्च ताकदीचे स्टील आहे ज्यामध्ये उच्च शक्ती आणि कणखरता, चांगली कठोरता, स्पष्ट स्वभावाची ठिसूळपणा, उच्च थकवा मर्यादा आणि गुणाकार...\nहायड्रोलिक हॅमर खरेदीचे फायदे\nतुम्ही बांधकाम, विध्वंस किंवा यामधील काहीही काम करत असलात तरीही, तुमच्या कामासाठी हायड्रॉलिक हॅमर किंवा रॉक ब्रेकर हे एक आवश्यक साधन आहे. ते उत्खनन आणि विध्वंसाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, ते तुमच्या विल्हेवाटीसाठी तयार असले पाहिजेत.जेव्हा हायड्रॉलिक हातोडा भाड्याने घ्यायचा येतो तेव्हा खर्च असू शकतो...\nहायड्रोलिक ब्रेकर छिन्नी कशी निवडायची\nहायड्रॉलिक हॅमर क्रशरचा छिन्नीचा भाग जीर्ण झाला आहे.कामाच्या प्रक्रियेदरम्यान छिन्नी झीज होईल आणि ते मुख्यतः धातू, रोडबेड, काँक्रीट, जहाज आणि स्लॅग सारख्या बांधकाम साइट्समध्ये वापरले जाते. रोजच्या देखभालीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, त्यामुळे योग्य निवड आणि वापर.. .\nहायड्रॉलिक हॅमरवर छिन्नी कशी फोडू शकतात\nदुर्दैवाने, तुम्ही ब्लास्टिंग हॅमरवरील छिन्नी कालांतराने झीज होण्यापासून रोखू शकत नाही, विशेषतः जर तुम्ही हातोडा जास्त वापरत असाल.तथापि, आपल्या हातोड्यावरील छिन्नी शक्य तितक्या काळ टिकेल याची खात्री करण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकता.टी ठेवून तुम्ही छिन्नीचे आयुष्य वाढवू शकता...\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/ev-charging-tips-do-not-make-these-mistakes-while-charging-an-electric-vehicle-otherwise-it-can-cause-major-damage-122042400024_1.html", "date_download": "2022-09-28T09:22:53Z", "digest": "sha1:34IQDOGQSFKZW7ONRV72ZQ77UR7CDXFQ", "length": 17818, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "EV Charging Tips:इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना या चुका करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते - EV Charging Tips: Do not make these mistakes while charging an electric vehicle, otherwise it can cause major damage | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nCheque देताना चुकूनही या चुका करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते\nघामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय\nTravel Tips:प्रवासादरम्यान हॉटेल रूम बुक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा\nkitchen hacks : चाकूची धार खराब झाली असेल तर या सोप्या टिप्स अवलंबवा\nTravel Tips : गरोदरपणात प्रवास करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा\n* या गोष्टींची काळजी न घेतल्यास इलेक्ट्रिक वाहनाला आग लागू शकते. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची अधिक शक्यता तेव्हा असते जेव्हा त्यांची बॅटरी खराब होते किंवा बॅटरीमध्ये कोणतीही तीक्ष्ण वस्तू टोचली जाते. तीक्ष्ण वस्तू टोचल्यामुळे बॅटरी सर्किट निकामी होऊ शकते.\n* इलेक्ट्रिक वाहन जास्त चार्ज करण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने बॅटरीचे अंतर्गत तापमान वाढू लागते. यामुळे बॅटरी जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो आणि तुमच्या इलेक्ट्रिक वाहनासह मोठा अपघात होऊ शकतो.\n* वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी वेगवेगळी व्होल्टेज पॉवर असते. जर विद्युत वाहन त्यापेक्षा कमी किंवा जास्त व्होल्टेज पॉवरच्या उपकरणाने चार्ज केले तर त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान होऊ शकते.\n* अशा परिस्थितीत, तुमचे इलेक्ट्रिक वाहन किती अँपिअर चार्ज करते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणात, तुम्ही तुमचे वाहन त्याच पॉवर सॉकेटने चार्ज करावे.\n* जर तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन सॉकेटमधून आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी पॉवरने चार्ज केले तर. यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते. याशिवाय त्याचे लाईफ ही कमी होऊ शकते.\nयावर अधिक वाचा :\nअन्यथा मोठे नुकसान होऊ शकते\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nECIL Recruitment 2022 : ECIL मध्येआयटीआय उत्तीर्णसाठी बंपर भरती\nECIL Recruitment 2022 :इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ECIL मध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार 10 ऑक्टोबरपर्यंत किंवा त्यापूर्वी या पदांसाठी अर्ज सादर करू शकतात. त्याच वेळी, पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ecil.co.in ला भेट द्यावी लागेल. पदांचा तपशील- भर्ती प्रक्रियेद्वारे ECIL मध्ये शिकाऊ उमेदवारांची एकूण 284 पदे भरली जातील.\n फेकू नका, अशा प्रकारे वापरा\nकोणतीही वस्तू एका वेळेपर्यंत वापरण्यात येते मग अनेकदा वस्तू अगदी टाकाऊ स्थितीत नसली तरी वापरण्याची इच्छा नसते अशात आपण ही बेडशीट वापरुन कंटाळला असाल किंवा चादरीचा रंग फिका पडत असेल तर ती फेकून न देता इतर उपयोग देखील करता येतो-\nनिबंध भारतीय क्रांतिकारक भगत सिंग\nभारतीय क्रांतिकारक भगत सिंह भारताचे एक महान क्रांतिकारक होते. ह्यांचा जन्म 28 सप्टेंबर1907 रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बँगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते.\nअष्टमी प्रसाद : शिरा पुरी\nहलवा कसा बनवायचा मंद आचेवर कढईत तूप गरम करण्यासाठी ठेवा. रवा हलका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. मिश्रणाचा रंग हलका तपकिरी झाला की त्यात पाणी घाला. त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. ड्राय फ्रूट्स घाला. तुमचा हलवा तयार होईल.\nAjwain मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओवा\nजर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने हे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतं दाहक-विरोधी गुणधर्मामुळे अजवाइन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/justice-uday-lalit-is-the-49th-chief-justice-of-the-country-from-this-village-such-is-his-career-so-far-122080500065_1.html", "date_download": "2022-09-28T09:20:07Z", "digest": "sha1:HXWZV5HL3T2ONTLKJRZFCL7GGC6N3S3T", "length": 22976, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे 49 वे सरन्यायाधीश आहेत या गावचे; अशी आहे त्यांची आजवरची कारकीर्द - Justice Uday Lalit is the 49th Chief Justice of the country from this village; Such is his career so far | Webdunia Marathi", "raw_content": "बुधवार, 28 सप्टेंबर 2022\nगॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन सख्या भावांचा मृत्यू\nमंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने बंडखोरांमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला\nअमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू\nबलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले\nराज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द\nभारताचे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. हायप्रोफाईल केसमध्ये सहभाग विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली असूनही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. 80 हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम‘ हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.\nविशेष म्हणजे न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्‍याचे सुपुत्र असून गिर्ये ‘कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबीय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, ‘हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले.\nलळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.\nभारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून महत्वाचे म्हणजे याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. या न्यायालयात जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार असतात.\nन्यायदानाचा ४५ वर्षांहून अधिक अनुभव असणारे आणि संवैधानिक प्रकरणांचे जाणकार एन व्ही रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहणार आहेत. अर्थातच ते दोन वर्षांहूनही कमी काळासाठी सरन्यायाधीश पदावर राहतील. सरन्यायाधीश पदावर पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे एन व्ही रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरले होते.\nयावर अधिक वाचा :\nGood news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल\nट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. .IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वाहन कंटेनरवर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार, 5 गंभीर जखमी\nमुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पवणेतीनच्या सुमाराला झालेल्या अपघातात 5 जण गंभीर आणि 1 जण ठार झाला आहे. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.\nगणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा\nगेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n16 महिन्यांच्या रिशांतने दिले दोघांना जीवन\nदिल्लीच्या एम्समध्ये 16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवसंजीवनी मिळाली. चिमुकल्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले असतानाच, त्याच्या कुटुंबीयांनी इतरांना नवे आयुष्य दिले , त्यामुळे त्यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.16 महिन्यांचा रिशांत घरात सगळ्यांचा लाडका होता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण होते. 17 ऑगस्ट रोजी अचानक खेळत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर (दिल्ली) मध्ये दाखल करण्यात आले.\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nभारताच्या एचएस प्रणॉयने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मोठा अपसेट केला. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये देशबांधव लक्ष्य सेनचा पराभव केला. दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रणॉयने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लक्ष्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी अनुभवी सायना नेहवालचा महिला एकेरीत पराभव झाला.\nICC Rankings: हरमनप्रीत कौरने चार स्थानांची झेप घेतली, टॉप 5 मध्ये शामिल\nइंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला आहे. या मालिकेत 221 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती करत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी स्मृती मानधना एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.\nNations League: इटली नेशन्स लीग फायनलमध्ये इंग्लंड आणि जर्मनीत बरोबरी\nसलग दुसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरू न शकलेल्या इटली फुटबॉल संघाने हंगेरीचा 2-0 असा पराभव करून नेशन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.इटलीकडून जियाकोमो रास्पादोरी आणि फेडेरिको डीमार्को यांनी गोल केले. पुढील वर्षी जूनमध्ये नेदरलँड्समध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत इटली, नेदरलँड आणि क्रोएशिया यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.पोर्तुगाल आणि स्पेनचा एक संघ देखील असेल, ज्यांना मंगळवारी एकमेकांशी खेळायचे आहे.\nMyanmar: म्यानमारचा बहुतांश भूभाग एनयूजीने व्यापला\nम्यानमारमध्ये राष्ट्रीय एकता सरकार (NUG) नावाचे पर्यायी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी एनयूजीने लष्करी राजवटीविरुद्ध संघर्षाची घोषणा केली होती. म्यानमारच्या लष्कराने निवडून आलेल्या प्रतिनिधींना हुसकावून लावत 1 फेब्रुवारी 2021 रोजी सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. अनेक बंडखोर गट देशाच्या विविध भागात सशस्त्र युद्ध लढत आहेत. NUG ची स्थापना माजी सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीशी संबंधित नेत्यांनी केली होती.\nHardik Pandya: हार्दिक पांड्या पहिल्यांदा सासू-सासऱ्यांना भेटला,शेअर केला व्हिडीओ\nटीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी (25 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात अंतिम भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला.या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे\nआमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली\nअमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात रस्ते कामाची पाहणीला गेले असता त्यांचा कामकाजाच्या संदर्भात वाद - विवाद झाला आणि त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी एका कार्यकर्त्याला 'आधी ऐकून घे, शांत बस असं म्हणत कानशिलातच लगावली. या वेळी केमेऱ्या समोर पोलीस देखील उपस्थित होते. घडलेल्या या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेची चर्चा सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mavchi.in/mke/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-0", "date_download": "2022-09-28T10:33:24Z", "digest": "sha1:IRZIEJCUQ7HVRWDQLV3K5OTIU6NQXZFH", "length": 2403, "nlines": 57, "source_domain": "mavchi.in", "title": "संस्कृती फोटो | www.mavchi.in", "raw_content": "\nHome » फोटो » संस्कृती फोटो\nयामाय आपहाल आपे मावची समाजा संस्कृती फोटा उबलब्ध कोअला हेय. याहामाय मावची समाजा पेहेराव फोटो, राहणीमान फोटो, खायना फोटो, एअरां मिळी सेकहे, मोफत डाउनलोड कोई सेकतेहें. आन मावची समजा संस्कृती बारामाय आपां माहिती लीई सेकतेहें.\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीचे देवामाय येनला संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल दा का तुमा योगदां प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T09:40:19Z", "digest": "sha1:EUWNH646XJBJZGUTVSJ5TVFWXX7VDKGH", "length": 16457, "nlines": 82, "source_domain": "news105media.com", "title": "आपल्या रोजच्या जीवनशैलीत करा हे फक्त पाच सोपे उपाय आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना करा टाटा बाय बाय - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nआपल्या रोजच्या जीवनशैलीत करा हे फक्त पाच सोपे उपाय आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना करा टाटा बाय बाय\nआपल्या रोजच्या जीवनशैलीत करा हे फक्त पाच सोपे उपाय आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना करा टाटा बाय बाय\nApril 24, 2021 admin-classicLeave a Comment on आपल्या रोजच्या जीवनशैलीत करा हे फक्त पाच सोपे उपाय आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना करा टाटा बाय बाय\nआपल्याला कदाचित आठवत असेल कि पूर्वीच्या काळी म्हणजेच साधारण ८० किंवा ९० च्या दशकात जर कोणी चुकून सुद्धा म्हंटले कि ‘मला ब्ल ड प्रे शरचा त्रा स होतो’ असे जर कोणी म्हंटले तर लगेच आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागत होती, हा आता किती दिवस जगतो असे आपल्याला वाटत होते. पण त्याकाळी लोकांचा आहार, त्याची जी वनशैली ही वेगळीच होती त्यामुळे चुकून एखादा व्यक्ती हा असा असणार.\nपण आजच्या या धावत्या जगात आपण पाहत असाल कि आज प्रत्येक चाळीशी, पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीला आज ब्ल ड प्रे शर, हा र्ट अ टॅक, साखर, र क्ताची कमी, असे अनेक त्रा स होत आहेत. पण गेल्या काही वर्षात माणसाची इतकी प्रगती इतके संशोधन झाले आहे की, ब्ल ड प्रे शर, डायबेटीस, हा र्ट अ टॅक, ह्या गोष्टींची माहिती आपल्याला कधीही मिळवता यायला लागली आहे, आणि पूर्वीच्या काळी या बद्दल वाटणारी भी ती आपल्या म नातून पूर्णपणे नाहीशी झाली आहे.\nपण आजच्या या धावत्या जगात ब्ल ड प्रे शर हा मात्र बऱ्याच लोकांचा सोबती झाला आहे. आज जगातील बहुतेक लोकांमध्ये याचा त्रा स आपल्याला बघायला मिळत आहे. आणि याचे कारण म्हणजे आपला आहार, जी वनशैली, झोप, बसून काम करणे, व्यायामाची कमी, खरं तर हीच कारणे आपल्या ब्ल ड प्रे शरच्या मु ळाशी आहेत. आणि मग जेव्हा आपण डॉ क्ट रांकडे जातो तेव्हा आपल्याला डॉ क्ट र सांगतात कि तुमचा बी पी हा हा य झाला आहे आणि तुम्हाला आता रोज बीपी या गोळ्या न चु कता घ्याव्या लागतील.\nपण आपल्याला आता रोजच गो ळ्या खायच्या आहेत त्यामुळे आपल्याला आता बी पी चा त्रा स होणार नाही असे समजून आपण आपल्या जी वनशैली मध्ये कोणताच बदल करत नाही आणि साहजिकच आपण एक निवांत आयुष्य ज गतो. चला तर मग जाणून घेऊया बी पी ला आपल्या आयुष्यातून कायमचे राम राम करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत.\nआपणास माहित असेल कि सर्वसामान्य व्यक्तीचे ब्लड प्रेशर हे २०/८० असे असते. पण कधी कधी डॉ क्ट रांकडे गेल्यावर तिथले वा तावरण बघून आपले अनेक लोकांचे ब्ल ड प्रे शर हे वाढते. त्यामुळे कधीही ब्ल ड प्रे शर कफ आपण स्वतः च खरेदी करून घरच्या घरी ब्ल ड प्रे शर पाहणे योग्य असते असे तज्ञांचे मत आहे. दुसरी गोष्ठ म्हणजे रा सायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. कारण त्यात मि ठाचे प्रमाण जास्त असते.\nकारण रा सायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे आपल्या शरीराला हि तका रक नसते, त्यामुळे ते न खाणेच चांगले. त्यामुळे आपण आहारात भाज्या खव्यात, कारण त्यात पो टॅशि यम अधिक प्रमाणत असते. तसेच एक गोष्ठ लक्षात ठेवा ती म्हणजे जवढे जास्त पो टॅशि अम आपल्या शरीराला मिळेल तेवढे ब्ल ड प्रे शर कमी होण्यास आपल्याला मदत होते.\nतसेच आपल्याला श रीराचे वजन कमी करणे हा एक चांगला उ पाय आहे, कारण जेवढे शरीर स्थूल, तितक्याच प्रमाणत आपला र क्तदा ब हा वाढत असतो. वजन कमी तर उच्च र क्तदा बाची शक्यता कमी”, हे लक्षात ठेवावे. त्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करणे किंवा चालणे फिरणे खूप महत्वाचे आहे. तसेच पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे कारण जास्त काम केल्यामुळे देखील आपली झोप पूर्ण होत नाही.\nपरिणामी आपले ब्ल ड प्रे शर वाढू लागते. पुरेशी झोप घेतल्याने शा रीरिक आणि मा नसि क थ कवा जातो त्यामुळे बी.पी.ची चिं ता राहत नाही. तसेच आपल्या म नातून मा नसि क ता ण काढून टा कावा, कोणत्याही प्रकराचा ता ण आपण घेऊ नये. यासाठी रोज आपण प्रा णाया म करावे. त्यामुळे संपूर्ण शरीराला प्रा णवा यूचा चांगला पुरवठा होतो आणि शरीर ताजे तवाने व्हायला मदत होते.\nतसेच सर्वांत महत्वाची गोष्ठ म्हणजे सतत चहा, कॉफी, सो डा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, ह्यांमुळे बी.पी.वा ढते. त्यामुळे या गोष्टीचे सेवन कमी करा यामुळे बराच फरक आपल्या आयुष्यात आपल्याला दिसेल. तसेच जर आपण रात्री घोरत असाल तर वेळीच घोरण्याचे कारण शोधून त्यावर वेळीच उ पाय करावा. अन्यथा आपल्यासाठी धो क्याची घं टा असेल.\nताबडतोब डॉ क्ट रकडे जाऊन सल्ला घेऊन त्यावर उ पाय करणे जरुरीचे असते. म्हणून घोरणाऱ्यांनी उ पाय करून घ्यावेत. तसेच बिलबेरी नावाचे फळ खाण्याने देखील ब्ल ड प्रे शर कमी करता येते. तसेच को को, डा र्क चॉकलेट खाऊन सुद्धा ब्ल ड प्रे शर कमी होते. जास्तीत जास्त मॅ ग्नेशि यम आपल्या शरीरात गेल्याने ब्ल ड प्रे शर कमी होते. हे मॅ ग्नेशि यम बी.पी.तर कमी करतेच. शिवाय श रीरातील र क्तवा हिन्यांमध्ये तयार झालेल्या गाठी देखील वि तळवते. त्यामुळे र क्ताभि सरण चांगले होण्याला मदत होते.\nहे मॅ ग्नेशि यम आपल्याला हिरव्या पालेभाज्या, फळे, शेंगदाणे, चणे, ड्राय फ्रुट्स तसेच तीळ, जवस यातून मिळते. तसेच सर्व प्रथम धू म्रपा न बंद करणे आवश्यक आहे. कारण धू म्रपा न आपल्या शरीराला अनेक प्रकारे घा तक ठरते, धू म्रपा नामुळे सि गारेट सं पल्या सं पल्या तुमचे ब्ल ड प्रे शर वाढायला सुरुवात होते. जितक्या सि गारेट तुम्ही रोज सं पवाल तितक्या वेळा बी.पी.वाढते.\nहे छोटेसे बदल जरा का आपण आपल्या आयुष्यात केले तर लवकरचं आपल्याला ब्ल ड प्रे शरच्या गोळ्यापासून कायमची मुक्तता मिळेल आणि आपण एक निरो गी आयुष्य जगाल. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा एक निरो गी आयुष्य जगतील.\nया राशीमध्ये लग्न म्हणजे आपल्या घरात महाभारत घडलेच समजा…वैवाहिक सौख्य, संतती योग, गंभीर आजार, लैंगिक कमजोरी…या सारख्या अनके समस्यांना द्यावे लागते तोंड\n कोरोना सोबत आता कायम जगण्याची ठेवा तयारी…आणि आजचं करा आपल्या जीवनात हे ८ बदल…अन्यथा\nदह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात जाऊन बनतात वि’ष..बघा यामुळे शरीरात काय काय घडू शकते\n कोरोना सोबत आता कायम जगण्याची ठेवा तयारी…आणि आजचं करा आपल्या जीवनात हे ८ बदल…अन्यथा\nफक्त हा एक पदार्थ…आपल्या शरीरावरील कोणत्याही भागांमध्ये असो नायटा, खाज, खरूज, गजकर्ण काही दिवसांत मिळेल आराम…फक्त करा छोटा उपाय\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/20-corona-positive-cases-found-in-nashik", "date_download": "2022-09-28T10:49:00Z", "digest": "sha1:FH5RBJN5DBCTSDZBEJI6OMQQ6ITNHE4Z", "length": 3174, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात आढळले २० करोना पॉझिटिव्ह | 20 corona positive cases found in nashik", "raw_content": "\nजिल्ह्यात आढळले २० करोना पॉझिटिव्ह\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nजिल्ह्यात दिवसभरात २० नवे करोनाबाधित रुग्ण (Corona Patients) आढळले आहेत...\nसध्या एकूण १७१ रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात ०८ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.\nमालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज एकही रुग्ण आढळला नाही. आज जिल्हाबाह्य नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही.\nआतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०४ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आज ३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/neil-bhatt-ayesha-singh-starrer-ghum-hai-kisi-ke-pyar-mein-star-plus-serial-troll-due-to-copy-3-idiots-movie-delivery-track-scene-kak-96-3061141/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:48:21Z", "digest": "sha1:FJ5HOVMHVLE7XRQM4MBJXHF7JRZQLRLO", "length": 23713, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "'थ्री इडियट्स' चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे मालिका ट्रोल; 'गुम है किसी...' मालिकेवर प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप |neil bhatt ayesha singh starrer ghum hai kisi ke pyar mein star plus serial troll due to copy 3 idiots movie delivery track scene | Loksatta", "raw_content": "\n‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे मालिका ट्रोल; ‘गुम है किसी…’ मालिकेवर प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप\n‘गुम है किसी प्यार में’ मालिकेचे कथानक सध्या रंजक वळणावर आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n'गुम है किसी प्यार में' या मालिकेला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.\nस्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी प्यार में’ ही हिंदी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील विराट आणि सई या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेतील चव्हाण कुटुंबावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अभिनेता नील भट मालिकेत आयपीएस ऑफिसर विराट चव्हाण ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री आयेशा सिंह डॉक्टर सईच्या भूमिकेत आहे. या मालिकेत विराटची वहिनी आणि तिसरं मुख्य पात्र असलेली ‘पत्रलेखा’ ही भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा साकारताना दिसत आहे. याशिवाय मालिकेत किशोरी शहाणे, भारती पाटील, शैलेश दातार, सिद्धार्थ बोडके या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुसुम डोला’ या बंगाली मालिकेचा रिमेक असलेल्या ‘गुम है किसी प्यार में’ या मालिकेला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.\n‘गुम है किसी प्यार में’ मालिकेचे कथानक सध्या रंजक वळणावर आहे. सई आणि विराटच्या बाळाला पाखीने(पत्रलेखा) सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे. विशेष म्हणजे मालिकेत पाखीची डिलिव्हरी विराटने केली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या भागात सईची मदत घेऊन विराटने मेडिकलचं कोणतंही प्रशिक्षण नसताना पाखीची डिलिव्हरी केली. मालिकेतील हे भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सीनची आठवण झाली.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\n‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील डिलिव्हरीच्या सीनप्रमाणेच हा भागही चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात करीना कपूर आमिर खानला तिच्या बहिणीची डिलिव्हरी करण्यासाठी मार्गदर्शन करते. अगदी त्याचप्रमाणे सईही व्हिडीओ कॉलद्वारे विराटला पाखीची डिलिव्हरी करण्यासाठी सांगत असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाप्रमाणेच जन्माला आल्यानंतर मालिकेतील बाळही रडत नव्हते. या मालिकेतील प्रसारित झालेल्या भागाच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.\nहेही वाचा : “सिद्धार्थने पहिल्याच दिवशी १२ ऑम्लेट…”, मकरंद अनासपुरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा\nथ्री इडियट्स चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत. याआधीही ‘गुम है किसी प्यार में’ मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मालिकेतील पाखीने बेकायदेशीर पद्धतीने सरोगसी करून घेतल्याचं दाखवण्यात आलं होतं. मालिकेत अशा पद्धतीने दाखविण्यात आलेल्या कथानकामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. तेव्हाही मालिकेला ट्रोल करण्यात आलं होतं.\nहेही वाचा : ‘कुठे आसामला नेणार का’, देवेंद्र फडणवीसांचा फोटो पाहताच अमृता फडणवीसांनी विचारलेल्या प्रश्नावर पिकला हशा\n‘गुम है किसी प्यार में’ मालिकेत प्रेक्षकांना आणखी ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागात कथानक आठ वर्ष पुढे गेलेले प्रेक्षकांना दिसेल. सईही पुढे एका मुलीला जन्म देणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. स्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेली ‘लग्नाची बेडी’ ही मालिका याच मालिकेचा रिमेक आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण तुम्ही…” नागराज मंजुळेंबाबत आमिर खानने केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत\nनवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले\nमणी रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या निर्मितीवर राजामौलींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सांगून मला…”\nटोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने वार करुन खून, गुप्तांगही कापलं; महिलेने केले क्रूरकर्म पाहून पोलीसही चक्रावले\n“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nVikram vedha : राकेश रोशन यांनी केवळ मुलाचे नव्हे तर संपूर्ण टीमचे केले कौतुक, म्हणाले “हा चित्रपट.. “\n‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक\nनितीशकुमार यांनी केला तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, विरोधकांना मिळाली टीका करण्याची आयती संधी\nनेरूळ पी.एफ. आय. कार्यालय बंद ; फलकही काढला\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nसैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”\n‘तिची हत्या झालीय, हाच आदेश ऐकायचा का’ जिया खानच्या आईला मुंबई उच्च न्यायलयाने फटकारले\n“ही तर सर्कशीतील…” अनन्या पांडेच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nकित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा\n“मला त्यांच्यासारखं वडील व्हायचं नाही, कारण…”, रणबीरने ऋषी कपूर यांच्याबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य\nअभिनेते व भाजपा खासदार रवी किशन यांची मुंबईच्या बिल्डरकडून कोट्यवधींची फसवणूक\n“जग फिरलो पण स्वतःची संस्कृती…”, प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष\nसलमान खानला वाटतेय ईडी, इन्कम टॅक्सची भीती; म्हणाला “इकडे कमावतो आणि…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/education-success-to-strike/", "date_download": "2022-09-28T09:23:20Z", "digest": "sha1:ZOHENZXA2XGE77QLUNMNIJGICN2Y3C3E", "length": 15121, "nlines": 232, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Education : प्रहारच्या आंदोलनास यश ,70 हजार विद्यार्थ्यांना मिळाला न्याय ; विद्यापीठ प्रशासनाने घेतली माघार | Solapur City News", "raw_content": "\nEducation : प्रहारच्या आंदोलनास यश ,70 हजार विद्यार्थ्यांना मिळाला न्याय ; विद्यापीठ प्रशासनाने घेतली माघार\nसोलापुर Education – प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसमोर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास परीक्षेतील जाचक अटी रद्द कराव्या या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी विद्यापीठासमोर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. काही दिवसांपूर्वी वस्तूनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र वस्तूनिष्ठ आणि सरळ पद्धतीने परीक्षा घेत असताना विद्यापीठाने जाचक अटी लावल्या होत्या. या अटी रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची होती. प्रहारच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला विविध संघटनानी पाठिंबा देखील दिला.\nEducation सुरुवातीला विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणारे विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी गेट ढकलून विद्यार्थी थेट विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर पोहोचले. भर पावसात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठाचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली. Education परीक्षेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी यावेळेस शिष्टमंडळने केली. विशेष म्हणजे या सर्व आंदोलनाची माहिती शिवसेनेचे नेते मनीष काळजे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिली.\nहे वाचा – क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस – पहा नेमके काय आहे प्रकरण\nEducation मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तात्काळ दखल घेत विद्यापीठ प्रशासनाला तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीनेच होणार असली तरी A, B, C, D, E, Fअशा सेट पद्धतीने न घेता सर्वांसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेसाठी एक तास ऐवजी विद्यार्थ्यांना आता दीड तास मिळेल. परीक्षानंतर प्रश्नपत्रिका देखील विद्यार्थ्यांना परत दिली जाईल. Education असे निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आले. Education आंदोलनानंतर विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत उपस्थित विद्यार्थी आणि संघटनांच्यावतीने करण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, शहर संपर्कप्रमुख जमीर भाई शेख, शिवसेनेचे नेते मनीष काळजे, विद्यार्थी संघर्ष समितीचे केशव इंगळे, टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण इत्यादी उपस्थित होते.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nReligion : आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांना प्रशासनाने सर्व सोयीसुविधा द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nAxident : सोलापुरात दोन अपघात; एकात 2 वारकरी जागीच ठार, दुस-या अपघातात 11 जखमी\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे\nModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसनिमित्त आज सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात महाआरती\nEducation : विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.neon-glo.com/christmas-high-quality-high-brightness-at-night-support-led-glasses-product/", "date_download": "2022-09-28T10:24:57Z", "digest": "sha1:T34OP4Q25KM4UQYJUSOLMLWBECIKMOM3", "length": 13539, "nlines": 233, "source_domain": "mr.neon-glo.com", "title": "रात्री सप्टेंबरमध्ये घाऊक ख्रिसमस उच्च गुणवत्तेची उच्च चमक एलईडी चष्मा निर्माता आणि पुरवठादार | अप्रतिम", "raw_content": "\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\n90 एल एलईडी बॅटरी पॉवर वॉटरप्रूफ क्रिसमस कॉपर वायर ...\nचेरी ब्लॉसम ट्री डेकोरेशन आउटडोर स्ट्रिंग लाइट्स ...\nसुंदर लग्नाच्या सजावटमुळे तू स्ट्रिंग लाइटचे नेतृत्व केले ...\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 लीड स्ट्रिंग ली ...\nवॉटरप्रूफ रंगीत बॅटरी संचालित फोटो सीएल ...\nबॅटरी उबदार पांढरा 10 एलईडी स्ट्रिंग लाइट च्री ऑपरेट ...\nरात्रीच्या वेळी ख्रिसमस उच्च प्रतीची उच्च चमक ...\n2018 इव्हेंट & पार्टी रिमोट कंट्रोल एलईडी एस पुरवठा ...\nहेलोवीन पार्टी फॅव्हर्स फ्लॅशिंग लेड अप स्पिनर ...\nडान्स पार्टीसाठी न्यू इयर एलईडी लाइट फेडोरा हॅट\nहॅलोविनसाठी लाइट अप एलईडी फ्लॅशिंग नेकलेस\nरात्री ख्रिसमस उच्च गुणवत्तेची उच्च चमक एलईडी चष्मा समर्थन देते\nमूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन\nमॉडेल क्रमांक: के 30849\nप्रकार: कार्यक्रम आणि पार्टी पुरवठा, कार्यक्रम आणि पार्टी पुरवठा\nइव्हेंट आणि पार्टी आयटम प्रकार: पार्टी आवडी, पार्टी सजावट\nप्रसंगः ख्रिसमस, हॅलोविन, वाढदिवस, दररोज\nउत्पादनाचे नाव: चीन फॅक्टरी इव्हेंट पार्टी लाइट अप एलईडी शटर ग्लासेसचा पुरवठा करते\nरंग: जांभळा, निळा, पिवळा, केशरी, लाल, एक्वा, गुलाबी, पांढरा आणि हिरवा\nलाइटिंग मोड: 3 लाइटिंग मोड\nकामकाजाचा वेळ: जलद ब्लिनिंग मोडसाठी 15 तास\nबॅटरी: 2 पीसी एए\nयांचे पालन कराः सीपीएसआयए, आरओएचएस, ईएमसी\nमूळ ठिकाण: गुआंग्डोंग, चीन\nमॉडेल क्रमांक: के 30849\nप्रकार: कार्यक्रम आणि पार्टी पुरवठा, कार्यक्रम आणि पार्टी पुरवठा\nइव्हेंट आणि पार्टी आयटम प्रकार: पार्टी आवडी, पार्टी सजावट\nप्रसंगः ख्रिसमस, हॅलोविन, वाढदिवस, दररोज\nउत्पादनाचे नाव: चीन फॅक्टरी इव्हेंट पार्टी लाइट अप एलईडी शटर ग्लासेसचा पुरवठा करते\nरंग: जांभळा, निळा, पिवळा, केशरी, लाल, एक्वा, गुलाबी, पांढरा आणि हिरवा\nलाइटिंग मोड: 3 लाइटिंग मोड\nकामकाजाचा वेळ: जलद ब्लिनिंग मोडसाठी 15 तास\nबॅटरी: 2 पीसी एए\nयांचे पालन कराः सीपीएसआयए, आरओएचएस, ईएमसी\nरात्री ख्रिसमस उच्च गुणवत्तेची उच्च चमक एलईडी चष्मा समर्थन देते\nआमची चीन फॅक्टरी इव्हेंट पार्टी सप्लाइट लाइट अप एलईडी शटर ग्लासेस मऊ एल लाईट, जांभळा, निळा, पिवळा, नारंगी, लाल, एक्वा, गुलाबी, पांढरा आणि हिरवा उपलब्ध आहे, आपण कोणतेही संयोजन निवडू शकता. 3 प्रकाश सेटिंग्ज-स्थिर, मंद चमकणे आणि जलद लुकलुकणे. चष्मा 2 पीसी एए बॅटरीद्वारे ऑपरेट केले जाते, आपण बॅटरीसह खरेदी करू शकता की नाही.\nउत्पादनाचे नांव चीन फॅक्टरी इव्हेंट पार्टी सप्लाइट लाइट अप शटर ग्लासेस\nवैशिष्ट्य फॅशन डिझाइन, ईएल वायर लाइटिंग, चेंजेबल लाइटिंग मोड, ध्वनी सक्रिय\nरंग जांभळा, निळा, पिवळा, केशरी, लाल, एक्वा, गुलाबी, पांढरा आणि हिरवा\nलाइट सेटिंग 3 प्रकाशयोजना\nबॅटरी 2 पीसी एए-समाविष्ट नाही\nकार्यरत वेळ जलद ब्लिनिंग मोडसाठी 15 तास\nचे पालन करा सीपीएसआयए, आरओएचएस, ईएमसी\nQ1: बॅटरी किती काळ टिकतात\nए 1: बहुतेक 4-6 तास जे पार्टीसाठी योग्य आहेत. वेगवेगळी उत्पादने वेगवेगळ्या बॅटरीसह असल्याने, कामकाजाचा वेळ लागू शकतो भिन्न, कृपया कोणत्याही विशिष्ट उत्पादनांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nQ2: आपली कंपनी चमक उत्पादनांच्या क्षेत्रात किती काळ राहिली आहे\nए 2: आम्ही ग्लो स्टिकसह सुरुवात केली आणि 2001 पासून पार्टी सप्लायचा व्यवसाय विकसित करीत आहोत.\nQ3: आपली उत्पादने यूएस / ईयू नियमांचे पालन करतात\nए 3: होय, आमची उत्पादने यूएस / ईयू नियमांचे पालन करतात. आणि आमच्या कारखान्याने आयसीटीआय आणि बीएससीआय उत्तीर्ण केले आहे.\nQ4: गुणवत्ता नियंत्रित कशी करावी आणि हमी कशी द्यावी\nए 4: आमच्याकडे तपासणी अहवाल प्रदान करण्यासाठी एक व्यावसायिक क्यूसी विभाग आहे. बीव्ही, एसजीएस सारख्या तृतीय पक्षाकडून केलेली तपासणी स्वीकार्य आहे.\nआपल्याकडे काही चौकशी असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधायला अजिबात संकोच करू नका, आमचे छान सहकार्य आहे अशी इच्छा आहे.\nमागील: फॅक्टरी घाऊक एलईडी फ्लिकर टी लाइट\nपुढे: लाइट अप कॅमेरा बबल गन एलईडी बबल ब्लोअर\nनवीन उत्पादन दोन रंगांचे ध्वनी सक्रिय ईएल नियॉन ...\nइव्हेंट पार्टी सप्लाय डबल कलर ईएल लाइट अप जी ...\nचीनी पुरवठादार ग्लो पार्टी ईएल लाइट अप ग्लासेस ...\nहॅलोसाठी एल वायरने 3 लाइटिंग मोड चष्मा चालविला\nहॉट सेल वायरलेस यूएसबी निऑन ईएल लाइट अप सनग्लास ...\nध्वनी सक्रिय उच्च ब्राइटनेस रंगीबेरंगी वाई ...\nशेन्झेन रुंडेफेंग इंडस्ट्रियल को., लि\nप्रदर्शन हॉल पत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\nपत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\n© कॉपीराइट - 2021: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/08/28/abhishek-bachchan-arjun-rampal-kartik-aaryan-celebrate-indias-big-win-against-pakistan-in-t20-asia-world-cup-hindi-movie-news/", "date_download": "2022-09-28T09:13:03Z", "digest": "sha1:QHWS37UN44EQ2DYF6VTB7TEPZURT57HP", "length": 17919, "nlines": 390, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "Abhishek Bachchan, Arjun Rampal, Kartik Aaryan celebrate India’s big win against Pakistan in T20 Asia World Cup | Hindi Movie News - Sinhgad Express News", "raw_content": "\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nभारतीय क्रिकेट संघाच्या या मोठ्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन पाकिस्तान आशिया विश्वचषक टी-20 सामन्यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून रोमांचक विजय नोंदवला आशिया कप सलामीवीर. आमच्या बीटाउन स्टार्सनी दिलेल्या शुभेच्छा पहा.\nहोय भारत हा काय खेळ आहे. @hardikpandya7 @imjadeja धन्यवाद. इंडिया रॉक ️ #INDvsPAK\nएक उत्साही अभिषेक बच्चन ट्विट केले, “YESSSSSSS\n— अभिषेक (@juniorbachchan) १६६१७१०३६४०००\nएक व्हिडिओ शेअर करत कार्तिक आर्यनने लिहिले की, “दिवसभर आणि रात्रभर भारत #HardikRoohBaba जिंकेल, अशी मी प्रार्थना करत आहे.”\nया दरम्यान, आफताब शिवदासानी लिहिले, “जॉश इंडिया कसा आहे\nजोश इंडिया कसा आहे महाकाव्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट #INDvsPAK वेलकम बॅक किंग @imVkohli, चमकदार कलाकार… https://t.co/ee8X0PbN1j\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nHair Growth: टक्कल वाढतंय ‘या’ सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास\nहैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोग – उद्धव ठाकरे\nसोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही : नागराज मंजुळे\nGoogle Pixel 7 सीरीजचे फिचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार\nHaldiram व्यवसायाचं देशात प्रस्थ कसं वाढलं अशनीर ग्रोवर यांनी सांगितलं सीक्रेट\nअॅमेझॉन सेलमध्ये Amazfit GTS 4 च्या स्मार्टवॉचवर मिळतेय भरघोस सूट; वाचा स्पेशल ऑफर\nFact Check : काय सांगताय तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं\n20 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा सर्वात बेस्ट स्मार्टफोन; वाचा अॅमेझॉन स्पेशल ऑफर\nGoogle Pixel 7 सीरीजचे फिचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार\nHaldiram व्यवसायाचं देशात प्रस्थ कसं वाढलं अशनीर ग्रोवर यांनी सांगितलं सीक्रेट\nअॅमेझॉन सेलमध्ये Amazfit GTS 4 च्या स्मार्टवॉचवर मिळतेय भरघोस सूट; वाचा स्पेशल ऑफर\nFact Check : काय सांगताय तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं\n20 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा सर्वात बेस्ट स्मार्टफोन; वाचा अॅमेझॉन स्पेशल ऑफर\nGoogle Pixel 7 सीरीजचे फिचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार\nHaldiram व्यवसायाचं देशात प्रस्थ कसं वाढलं अशनीर ग्रोवर यांनी सांगितलं सीक्रेट\nअॅमेझॉन सेलमध्ये Amazfit GTS 4 च्या स्मार्टवॉचवर मिळतेय भरघोस सूट; वाचा स्पेशल ऑफर\nFact Check : काय सांगताय तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं\n20 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा सर्वात बेस्ट स्मार्टफोन; वाचा अॅमेझॉन स्पेशल ऑफर\nGoogle Pixel 7 सीरीजचे फिचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार\nHaldiram व्यवसायाचं देशात प्रस्थ कसं वाढलं अशनीर ग्रोवर यांनी सांगितलं सीक्रेट\nअॅमेझॉन सेलमध्ये Amazfit GTS 4 च्या स्मार्टवॉचवर मिळतेय भरघोस सूट; वाचा स्पेशल ऑफर\nFact Check : काय सांगताय तुमच्या एटीएम कार्डमध्ये सोनं\n20 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा सर्वात बेस्ट स्मार्टफोन; वाचा अॅमेझॉन स्पेशल ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/31640-crores-insurance-taken-by-gsb-board", "date_download": "2022-09-28T10:37:31Z", "digest": "sha1:W5D2LNGG7W7SE6GVDJEYWUBUKD65UHDS", "length": 5299, "nlines": 28, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "जीएसबी मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा", "raw_content": "\nजीएसबी मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा\nकिंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे.\nगणेशोत्सवाला अवघे दोन दिवस राहिलेले असतानाच संपूर्ण मुंबईत मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. भव्य मूर्ती, आकर्षक विविध देखावे, सजावट पाहायला भाविक एकच गर्दी करतात. आपला देखावा अन्य मंडळांपेक्षा वेगळा असावा, असाच त्यांचा प्रयत्न असतो. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ असलेल्या जीएसबी सेवा मंडळाने आपल्या संपूर्ण मालमत्तेचा व भक्तांचा प्रचंड रकमेचा विमा उतरवून विक्रम केला आहे. या मंडळाने आपल्या यंदाच्या गणेशोत्सवाचा ३१६.४० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.\nकिंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेला गणपती बघण्यासाठी मोठी गर्दी असते. कोणतीही आपत्ती कधीही सांगून येत नाही. त्यामुळे या मंडळाने आपल्या सर्व मालमत्तेचा १० दिवसांसाठी विमा उतरवला आहे. विशेष म्हणजे, येणाऱ्या प्रत्येक भक्तालाही विम्याचा लाभ मिळणार आहे, अशी तरतूद केली आहे.\nजीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामत म्हणाले की, “कोणत्याही मंडळापेक्षा आमच्या मंडळाने आतापर्यंत सर्वाधिक विमा कवच घेतले आहे. ३१६.४० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. त्यात ३१.८७ कोटी रुपयांचा विमा सोने, चांदी व अन्य मौल्यवान वस्तूंसाठी उतरवला आहे. तर मंडप, स्वयंसेवक, भटजी, आचारी, चप्पल सांभाळणारे कर्मचारी, पार्किंग करणारे कर्मचारी व सुरक्षारक्षकांचा २६३ कोटींचा विमा उतरवला आहे. तसेच आगीचा एक कोटीचा विमा आहे. त्यात भूकंपाचा समावेश केला आहे. तसेच फर्निचर, फिटिंग्ज, संगणक, सीसीटीव्ही, स्कॅनर आदींना विमा संरक्षणाच्या कक्षेत घेतले आहे.\nआम्ही आमच्या विम्यात प्रत्येक संभाव्य नुकसानीची तरतूद केली आहे. मंडळाच्या मंडपात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विम्याचे संरक्षण दिले आहे. आमचे गणेशोत्सव मंडळ हे सर्वात जास्त शिस्तबद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे कामत यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/opinion/a-monster-of-pseudoscience", "date_download": "2022-09-28T09:35:56Z", "digest": "sha1:LIMVNBAJKBSTAMRGHH6NOJW6YSVVNHVQ", "length": 10999, "nlines": 27, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "छद्म विज्ञानाचा विळखा", "raw_content": "\nएखाद्याच्या जन्मापूर्वी पासून बोकांडी बसलेलं कर्मकांड त्याच्या मृत्यूनंतर कर्मकांड करूनच संपतं.\nअज्ञान आणि अंधश्रद्धा ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. त्यातूनच कर्मकांडाचा जन्म झाला. हजारो वर्षे हे कर्मकांडाचं भूत जनमानसांच्या मुंडक्यावर स्वार झालेलं आहे. हे कर्मकांड हद्दपार करण्यासाठी अनेक समाजसेवकांनी खस्ता खाल्ल्या. डॉ नरेंद्र दाभोलकर तर यासाठी शहीद झाले. कांही अंशी अंधश्रद्धा कमी झाल्या. हे जरी खरं असलं तरी बुद्धीचा नेहमी चालखीने गैरवापर करून समाजात स्वतःचं खोटं वर्चस्व टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या एका घटकाने छद्मीपणाने विज्ञानाचा वापर करून नवीन अंधश्रद्धा निर्माण केल्या. त्या अंधश्रद्धा शिकलेल्या व अति शिकलेल्या; पण व्यवहारात ठार अडाणी असलेल्या घटकात प्रामुख्याने आढळतात.\nवरवर ते विज्ञान वाटतं; पण खरं तर ती फसवणूक असते. ती खोटी, आभासी व फसवी; पण वैज्ञानिक वाटणारी अंधश्रद्धा असते. तिचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. एखाद्याच्या जन्मापूर्वी पासून बोकांडी बसलेलं कर्मकांड त्याच्या मृत्यूनंतर कर्मकांड करूनच संपतं. त्याच कर्मकांडाची आभासी वैज्ञानिक आवृत्ती सध्या बाजारात तेजीत आहे. ढोबळमानाने अंधश्रद्धा तीन प्रकारच्या असतात. पैकी पहिल्या क्रमांकाच्या अंधश्रद्धा या अघोरी असतात. त्यात जादूटोणा, भूत-पिशाच्च यांचा वापर केला जातो. त्या माध्यमातून समाजाचं शोषण केलं जातं. त्या पिळवणुकीचे साधन असतात. क्रमांक दोनच्या अंधश्रद्धा धार्मिक वा आध्यत्मिक असतात. त्यात भोंदू बुवा, बाबा, महाराज असतात. ते समाजाची फसवणूक करून शोषण करतात. या दोन्हीही अंधश्रद्धांना विवेक व विज्ञान यांचा बिलकुल आधार नसतो. अशा अंधश्रद्धांना समाजातील जाणकार माणसं विरोध करतात. काही जण त्यांचा फोलपणा चव्हाट्यावर आणतात. याला छेद देण्यासाठी अलीकडे काहींनी थेट विज्ञानाचा आधार घेतल्याचे भासवत अंधश्रद्धा पसरविण्याचं काम हाती घेतले आहे. त्यालाच छद्म वैज्ञानिक अंधश्रद्धा असं म्हटलं जातं. ते विज्ञान आहे, असं भासवत फसवणूक केली जाते. याची सुरुवातही माणसाच्या जन्मापूर्वीच केली जाते. मुलगा अगर मुलगी चांगली व कर्तृत्ववान जन्माला यावी, यासाठी ‘गर्भसंस्कार’ नावाचा एक नवीन फंडा त्यांनी बाजारात आणलेला आहे. त्याचे काहींनी थेट वर्ग सुरू केले आहेत. गरोदर महिलांना आपलं अपत्य चांगलं निपजावं, असं वाटणं साहजिक असतं. त्या त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा उठवत गर्भसंस्काराचा सध्या धंदा मांडला आहे.\nआश्चर्य म्हणजे या अंधश्रद्धा थेट काही दवाखान्यातच चालविल्या जात आहेत. गर्भसंस्कार हे थोतांड आहे. दुसरं असं की, स्मरणशक्ती हा माणसाच्या उपजत शक्तीचा एक भाग आहे. त्याला खतपाणी घालायची गरज नसते. हे त्रिकालाबादित सत्य आहे. हे विज्ञान माहीत असणाऱ्या माणसांनीच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्याची चक्क जाहिरात करून फसवणूक सुरू केली आहे. त्यास शास्त्रीय आधार असल्याचे भासविले जात आहे. Midbrain activation असं त्याचं नाव आहे. ते अवैज्ञानिक तर आहेच; पण त्याही पुढं जाऊन ती अंधश्रद्धा आहे. त्या जाहिरातीला भुलून काही जण आपल्या मुलामुलींना त्यांच्याकडं पाठवून फसत आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. आयुर्वेदिक उपचार, देशी औषधे या नावाखाली काही जण हा धंदा करत आहेत. आपल्या शरीरातील रक्तदाब कमी व्हावा यासाठी चुंबक खिशात बाळगण्याचा काही जण सल्ला देत आहेत. शिकली-सवरलेली माणसं त्यांचं ऐकून लोहचुंबक घेऊन फिरायला लागलेली आहेत. असं सर्रास घडत आहे. मोबाइल टॉवरमधून ज्या लहरी हवेत येतात, त्यापासून कॅन्सरसारखा रोग होतो, असंही पसरविण्यात आलेलं आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटर जवळ बाळगणे कसं वैज्ञानिक दृष्टीने घातक आहे. हे सांगणारे अगदी अधिकार वाणीने व बेधडक अंधश्रद्धा पसरवत सुसाट सुटले आहेत. रात्री झोपताना मोबाइल उशाला ठेवून झोपणे घातक असल्याची विधाने करणारे ढीगभर आहेत. सर्वात कहर म्हणजे चुंबकीय गादी हा महागडा फंडा आहे. त्याला काही जण जपानी गादी असंही म्हणतात. त्या गादीची किंमत लाखाच्या घरात आहे. त्या गादीवर झोपल्यास सर्व रोग नष्ट होतात, असं रेटून सांगितलं जातं. अगतिक माणसं त्यावर विश्वास ठेवून फसतात. या व अशा अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या जास्त करून शिकलेल्या माणसात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू होऊन बरेच दिवस झाले; पण अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी त्या नवनवीन स्वरूपात वाढीस लागल्या आहेत. हे चिंताजनक आहे. छद्म वैज्ञानिक अंधश्रद्धाचा विळखा पडला आहे. तो दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. परत एकदा डॉ. दाभोलकर जन्म घेतील आणि आपली या विळख्यातून सुटका करतील. या भ्रमात राहून चालणार नाही. याचा मुकाबला अपणालाच करावा लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/these-are-most-attractive-actress-amongst-the-entertainment-industry/", "date_download": "2022-09-28T09:32:22Z", "digest": "sha1:2V5L534WOVBKO3T7QD7355JJPCHCMRUI", "length": 15080, "nlines": 110, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "या अभिनेत्री आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्री मधल्या सर्वात तरुण आणि सुंदर अभिनेत्री, नंबर ३ आणि ४ चे फोटोज बघतच राहाल ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News या अभिनेत्री आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्री मधल्या सर्वात तरुण आणि सुंदर अभिनेत्री,...\nया अभिनेत्री आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्री मधल्या सर्वात तरुण आणि सुंदर अभिनेत्री, नंबर ३ आणि ४ चे फोटोज बघतच राहाल \nचित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे कोणतेही वय नसते. इथे कुठल्याही वयातील व्यक्ती सहज सामावून जातात. जर या क्षेत्रात नशीब फळफळले तर मग या व्यक्तींना कोणीही मागे खेचू शकत नाही. त्यांना सतत वेगवेगळ्या चित्रपटांच्या ऑफर येत राहतात. मात्र सध्या इंडस्ट्रीमध्ये नव्या टॅलेंटचा नव्या दमाचा शोध घेण्याचा कल अधिक आहे. त्यामुळे चित्रपट तरुणाईवर अवलंबून तयार केले जातात.\nसाउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे वय खूप कमी आहे. त्यांच्या सफलते बाबत बोलायचे झाल्यास त्या इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच अनेक वर्ष काम केलेल्या अभिनेत्रींच्या देखील पुढे आहेत. चला तर जाणून घेऊन कोण आहेत या अभिनेत्री \n1. मालविका शर्मा – अभिनेत्री मालविका शर्मा चा जन्म २६ जानेवारी १९९९ मध्ये झाला होता. मालविका आता २१ वर्षांची आहे. मालविका तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असते. त्यामुळे लोक तिच्या सौंदर्याचे भरपूर कौतुक करत असतात. मालिका आणि रवी तेजा सोबत निला टिकीट या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती.\nमालविका बद्दल बोलायचे झाल्यास ती एक लॉ स्टुडंट आहे. मात्र तिने तिच्या पहिल्याच चित्रपटात एका मेडिकल स्टूडंट ची भूमिका साकारली होती. हा चित्रपट कल्याण कृष्णा यांनी दिग्दर्शित केला होता तर राम तल्लुरी यांनी निर्मित केला होता.\n२०१७ मध्ये कॉलेजमध्ये मॉडेलिंग करतानाच ती ब्लू इंडियाची ब्रँड ॲम्बेसिडर बनली. याव्यतिरिक्त तिने हिमालया, जिओनी, मीरा प्युयर कोकोनट ऑइल, संतूर यांसारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे.\n2. अनु इम्मानुएल – अनु इम्मानुएल ही साउथ फिल्म इंडस्ट्री मधील सुंदर अभिनेत्री असून तिच्यासमोर अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. अनु चा जन्म २८ मार्च १९९७ मध्ये झाला होता. ती आता २३ वर्षांची आहे. अनुचा स्वप्न संचारी हा पहिला चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता.\nअनुने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले. २०१६ मध्ये तिने मल्याळम चित्रपटांमधून तिचा डेब्यू केला. २०१७ मध्ये तिने तामिळ चित्रपटांमधून डब्ल्यू केला. यामध्ये तिने सस्पेन्स थ्रिलर अशा एका चित्रपटात काम केले होते.\n3. श्रिया शर्मा – अभिनेत्री श्रिया शर्मा चा जन्म ९ सप्टेंबर १९९७ ला झाला होता. श्रिया आता २३ वर्षांची असून तिने अनेक साउथ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेक निर्मात्यांच्या चित्रपटांसाठी ‌ऑफर येत असतात. श्रिया चा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. तिचे वडील इंजिनियर तर आई डायटीशियन आहे.\nश्रियाने साउथ इंडस्ट्री सोबतच बॉलिवुडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिला २०११ मध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तिने टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे त्यापैकी कसोटी जिंदगी की या मालिकेतील भूमिका तिची फार गाजली.\n4. कीर्ती सुरेश – साउथ फिल्म इंडस्ट्री मधील नामांकित आणि सुंदर अभिनेत्री कीर्ती सुरेश चा जन्म १७ ऑक्टोबर १९९२ मध्ये झाला होता. कीर्ती सुरेश आता २८ वर्षांची आहे. तिने ३ वर्षांपूर्वी तिच्या करिअरला सुरुवात केली होती. अगदी कमी वेळातच तिने फिल्म इंडस्ट्री मध्ये भरपूर यश संपादन केले आहे.\nकीर्ती निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका कुमार यांची मुलगी आहे. तिने फॅशन डिझायनिंग मध्ये शिक्षण घेतले आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट गीतांजलि मधून तिने पहिला मुख्य भूमिकेत काम केले होते. १० ऑगस्ट २०१९ मध्ये तिला ६६ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleमेहेंदी मध्ये फक्त ही गोष्ट मिक्स करा आणि केसांना लावा, केस राहतील आयुष्यभर दाट आणि काळेभोर \nNext articleमलायकाचा १७ वर्षाचा मुलगा ‘अरहान’ला काय वाटते मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल, मलायकाने स्वतःच सांगितले \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nराणादा आणि अंजली बाईं लग्नापूर्वीच गेले लंडन ट्रीपला, पहा त्यांचे फोटोज...\nटीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील मुख्य भूमिकेतील कलाकार कायमच आपल्या आवडीचे असतात. त्या मालिकांमध्ये त्यांचं खुलणारं प्रेम आणि प्रसंग काल्पनिक असले तरी प्रत्यक्ष जीवनात ते...\nएका चाहत्याने मालिकेतली भूमिका पाहून चक्क सिगारेट सोडून दिली, वाचा नक्की...\nमाधुरी दीक्षितने पूर्ण दुनियेला सांगितलं या धक्कादायक कारणामुळे अनिल कपूर सोबत...\nऐश्वर्याच्या डुबलीकेटने सोशल मीडियावर उडवून दिली धमाल, जाणून घ्या कोण आहे...\nउर्मिला मातोंडकरवर चिडली कंगना म्हणाली उर्मिला सॉफ्ट पॉ र्न स्टा र...\nस्वतःची बायको सोडून नवऱ्याला शेजारची बाई का आवडते \nकाय आहे ई-श्रम कार्ड, जाणून घ्या काय आहेत फायदे आणि कसे...\nही अभिनेत्री मराठी मालिका विश्वात कमवतेय जबरदस्त नाव, जाणून घ्या कोण...\nनागपंचमी हा सण का साजरा केला जातो, या दिवशी शेतकरी आपल्या...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/cwg-2022-indian-badminton-star-pv-sindhu-won-gold-medal-in-women-singles-vkk-95-3061872/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:34:28Z", "digest": "sha1:IMXEAR2GBWTK675U5JKDSI6TD6LD2W6I", "length": 19903, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CWG 2022 Indian Badminton star PV Sindhu won Gold Medal in Women Singles vkk 95 | Loksatta", "raw_content": "\nCWG 2022: पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’; राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण\nPV Sindhu Gold Medal: बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो सौजन्य – डीडी स्पोर्ट्स\nPV Sindhu CWG 2022 Final: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.\nकॅनाडाची मिशेल ली आणि भारताची पीव्ही सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सिंधून मिशेल लीचा २१-१५,२१-१३ अशा फरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, २०१४मध्ये ग्लासगो येथे आणि २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nरविवारी (७ ऑगस्ट) झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पीव्ही सिंधूने जबरदस्त खेळ दाखवला होता. तिने सिंगापूरच्या वाई जिया मिनचा २१-१९, २१-१७ असा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. सिंगापूरची खेळाडू जिया मिनने सिंधूला कडवी झुंज दिली होती.\nहेही वाचा – विश्लेषण: राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळाडू बेपत्ता का होतात\nपीव्ही सिंधूने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळी अंतिम फेरीत सायना नेहवाल आणि सिंधूचा सामना झाला होता. सायनाने सिंधूचा पराभव केला होता. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण: राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळाडू बेपत्ता का होतात\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nदेवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सरप्राईज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nIND vs SA: विश्वचषकाआधी रोहित सेनेला संघातील समस्या सोडवण्याची अखेरची संधी, कशी असेल खेळपट्टी…\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद\nIND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह\nIND vs SA: भारत व दक्षिण आफ्रिका आज भिडणार; पंड्या, भुवनेश्वरला सुट्टी, कशी असणार टीम इंडियाची बांधणी पाहा\nT20 World Cup: IPL फक्त पैसे व फेम देईल पण.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर श्रीसंत स्पष्टच बोलला\nविश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा\nPetrol-Diesel Price on 28 September 2022: आज किती रुपयांनी कमी झाली पेट्रोल-डिझेलची किंमत\nशार्दूलमुळे भारत-अ संघाचे निर्विवाद वर्चस्व\nविश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची स्पेनशी सलामी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/election-right-to-vote-to-farmers/", "date_download": "2022-09-28T10:41:48Z", "digest": "sha1:AIZIMGJJKENCSWJI376IQMZOOWD3H6G6", "length": 16605, "nlines": 235, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Election : बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला- आ. सुभाष देशमुख | Solapur City News", "raw_content": "\nElection : बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला- आ. सुभाष देशमुख\nमुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन\nसोलापूर Election- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीमध्ये सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन सहकार तथा पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकाळात हा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला होता. आता पुन्हा भाजप सेनेच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केला केले असून शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.\nTrain : 12169/12170 पुणे-सोलापूर – पुणे एक्सप्रेस दररोज धावणार\nElection बाजार समितीचा मुख्य कणा हा शेतकरीच आहे, हे ध्यानात ठेवून तत्कालीन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समिती निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाचा खरेदी-विक्री व्यवहार होत असताना संचालक मंडळामध्ये मात्र शेतकऱ्यांना कोठेही स्थान मिळत नव्हते. बाजार समितीचा शेतकरी हाच प्रमुख कणा असून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात शेतकऱ्यांचे हित आहे, हे लक्षात घेऊन काही निकष लावून कालीन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सातबाराधारक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात तेच मतदानाचे हक्क बजावतील. यामुळे बाजार समित्यांच्या कामकाजात मोठा बदल होईल,\nElection शेतकऱ्यांच्या जिवावर समित्या चालतात त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी असावा या उद्देशाने आता सुभाष देशमुख यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी स्वागत केले होते. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये संचालक म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. मात्र 2019 मध्ये भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्या सरकारने हा निर्णय रद्द केला होता याबद्दल शेतकऱ्यांनी रोषही व्यक्त केला होता. मात्र आता नव्याने आलेल्या भाजप सेनेच्या सरकारने कालीन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. या निर्णयाचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वागत केले असून अ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.\nसरकारचा योग्य आणि स्वागताहार्य निर्णय: आमदार देशमुख\nशेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी बाजार समितीमध्ये जाणे आवश्यक आहे. भाव न मिळाला तर शेतकरी संबंधिताला जाब विचारू शकतो. त्यामुळे बाजार समिती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी काम करू शकते. त्यामुळे भाजप- सेना सरकारने घेतलेल्या हा निर्णय योग्य आणि स्वागतहार्य असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nElection : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती\nElection : राहाता मधील ‘बीएलओ’च्या नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\nElection : राहाता मधील ‘बीएलओ’च्या नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक\nElection : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/tag/dhurala/", "date_download": "2022-09-28T10:21:35Z", "digest": "sha1:I5ONBO54IIKHMFIBUGSXXXSFI2L2O4IE", "length": 2588, "nlines": 81, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Dhurala Archives - SongLyricsIndia.com", "raw_content": "\nबारी बारी हे गीत धुरळा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक उर्मिला धनगर आणि सायली खरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत...\nजलमाची वारी हे गीत धुरळा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मनीष राजगीरे, साहिल कुलकर्णी आणि एव्ही ए प्रफुल्लचंद्र हे आहेत. ह्या...\nराडा धुरळा हे गीत धुरळा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे, मनीष राजगीरे आणि रुपाली मोघे हे आहेत. तसेच ह्या...\nनाद करा हे गीत धुरला या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-knife-wielding-woman-injures-14-children-in-china-school-attack-5974602.html", "date_download": "2022-09-28T10:04:34Z", "digest": "sha1:COAPESOGZZDKQINXG6DYMHXZEABVMTAJ", "length": 4115, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शाळेत घुसून महिलेने केला चाकू हल्ला...14 चिमुरडे गंभीर जखमी; हल्ल्यावेळी मुले खेळत होती मैदानात | Knife Wielding Woman Injures 14 Children In China School Attack - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशाळेत घुसून महिलेने केला चाकू हल्ला...14 चिमुरडे गंभीर जखमी; हल्ल्यावेळी मुले खेळत होती मैदानात\nबीजिंग- चीनमध्ये चांगमिंग शहरातील एका किंडरगार्टन शाळेत शुक्रवारी सकाळी एका महिलेने चाकू हल्ल्या केला. या हल्ल्यात 14 मुले गंभीर जखमी झाली आहेत. या प्रकरणात महिलेस अटक करण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय महिला शाळेच्या स्वयंपाक घरात चाकू घेऊन घुसली होती. तेव्हा मुले मैदानात खेळत होते. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. लियू एवढीच हल्लेखोर महिलेची ओळख सांगण्यात आली.\nजखमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सदर महिला सरकारच्या काही धोरणांवर नाराज असल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात आले होते.\nदरम्यान, चीनमध्ये गेल्या काही वर्षांत शाळांसह रेल्वे स्टेशन व इतर गर्दीच्या ठिकाणी चाकूने हल्ल्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. यंदा जूनमध्ये शांघायच्या एका प्राथमिक शाळेबाहेर 29 वर्षीय व्यक्तीने दोन मुलांवर सुरीने हल्ला केला होता. एप्रिलमध्ये शानशी प्रांतात नऊ शालेय विद्यार्थ्यांवर सुरीने हल्ला झाला होता.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/religion/do-you-also-like-to-wear-rudraksh-then-take-special-care-of-these-things-mhpj-748284.html", "date_download": "2022-09-28T10:22:37Z", "digest": "sha1:E6WDMGT6FYIH4RBOW525SZ37ZX3UI4M7", "length": 19317, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी | Religion - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nजनावरांना गोमूत्र पाजल्याने 'लम्पी' संसर्ग बरा होतो, नागपूरच्या संशोधकांचा दावा\nकामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली\nरेकॉर्डिंगआधी न विसरता हे काम करायच्या लतादीदी, वाचून तुम्हीही व्हाल चकित\nभावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना\nजनावरांना गोमूत्र पाजल्याने 'लम्पी' संसर्ग बरा होतो, नागपूरच्या संशोधकांचा दावा\nभावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना\nअमरावतीमधील रुग्णालयातच मध्यरात्री रुग्णाची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप\nऑक्टोबर हिटचा दणका सप्टेंबरमध्येच, परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण\nPFI ची उत्पत्ती कशी झाली केंद्र सरकारने का घातली बंदी केंद्र सरकारने का घातली बंदी संघटनेचा A टू Z इतिहास\n17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही कानपुरमधील त्या घटनेचं सत्य\nचहल VS डीकॉक: ...म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल\nकापसाचे भाव उतरले, हिवाळ्यात कपडे खरेदी स्वस्त होणार का\nNavratri : दांडिया खेळण्यासाठी घरीच करा मेकअप, पाहा सोप्या टिप्स, Video\nऔषधी गुणधर्म असले तरी आल्याचे अतिसेवन हानीकारक ठरू शकते, हे त्रास होतात\nRabies Day: ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी या 4 गोष्टी अवश्य कराव्यात\nआई होण्याचं योग्य वय कोणतं तज्ज्ञ काय सांगतात\nकामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली\nरेकॉर्डिंगआधी न विसरता हे काम करायच्या लतादीदी, वाचून तुम्हीही व्हाल चकित\nअभिनय नाही तर जेठालालच्या बबिता जींना करायचं होतं 'या' क्षेत्रात काम\nकतरिनाने दीर सनीला खास अंदाजात केलं बर्थडे विश; शेअर केला Unseen Photo\nवर्ल्ड कपआधी शेवटची परीक्षा, द. आफ्रिकेविरुद्ध आज कशी असेल भारताची प्लेईंग XI\nT20 WC : हार्दिक पांड्याचा खेळ पाहून आफ्रिदीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...\nचहल VS डीकॉक: ...म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल\nSanju Samson : टी-20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर मिळणार मोठी जबाबदारी\nनशीबानं मिळते अशी कंपनी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम, तरीही मिळतात सर्व सुविधा\nऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ 5 नवीन नियम, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम\nPMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य\nमोबाईलबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार, तुम्हाला कसा होणार फायदा\nNavratri : दांडिया खेळण्यासाठी घरीच करा मेकअप, पाहा सोप्या टिप्स, Video\nऔषधी गुणधर्म असले तरी आल्याचे अतिसेवन हानीकारक ठरू शकते, हे त्रास होतात\nRabies Day: ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी या 4 गोष्टी अवश्य कराव्यात\nआई होण्याचं योग्य वय कोणतं तज्ज्ञ काय सांगतात\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईचा Desi Jugaad, सायकलवर मुलीसाठी बनवली 'कार वाली सीट'... पाहा Video\nमहाराष्ट्रातील असं ठिकाण, जिथे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावाचे स्टेशन\nVideo : शिव मंदिरात चोरल्या सोना-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच...\nवार्षिक फी तब्बल दीड कोटी, 'या' आहे जगातल्या सर्वात महागड्या शाळा\nThane: 46 वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी 'या' कारणामुळे सुरू केला नवरात्रोत्सव, Video\nबुधवारी चुकूनही ही 5 कामे करू नयेत, आर्थिक अडचणीसह संकटे वाढतात\nMoney Mantra : आज या राशीला आर्थिक तोटा आणि हातच्या संधी जाण्याची शक्यता\nNavratri : नवरात्रीचा तिसरा दिवस, चंद्रघंटा देवीची अख्यायिका आणि पूजाविधी, Video\nतुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी\nबुधवारी चुकूनही ही 5 कामे करू नयेत, आर्थिक अडचणीसह संकटे वाढतात\nफक्त तुळसच नव्हे, या 3 वनस्पती सुकणे म्हणजे धनहानी होण्याचे संकेत\nस्वप्नात दिसणाऱ्या या घटना शुभ मानल्या जातात; लवकरच मिळते चांगली बातमी\nआंब्याच्या पानांना पूजेमध्ये का असतं इतकं महत्त्व शुभ कार्यांमध्ये केला जातो वापर\nNavratri 2022: नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी या मंत्रांचा करा पाठ; संकटे टळतील, मनोकामना होतील पूर्ण\nतुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी\nआजकाल बरेचजण रुद्राक्ष धारण करतात. कोणी गळ्यात तर कोणी हाताच्या मनगटावर रुद्राक्ष बांधतो. मात्र तुम्हाला माहित आहे का रुद्राक्ष धारण करण्याचे किंवा घालण्याचे काही नियम आहेत.\nमुंबई, 20 ऑगस्ट : रुद्राक्ष महादेवाचा प्रसाद मानले जाते. ती एक चमत्कारिक वस्तू आहे. रुद्राक्षांचे अनेक प्रकार आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या देवता आणि इच्छा यांच्याशी संबंधित आहेत. आजकाल बरेचजण रुद्राक्ष धारण करतात. कोणी गळ्यात तर कोणी हाताच्या मनगटावर रुद्राक्ष बांधतो. मात्र तुम्हाला माहित आहे का रुद्राक्ष धारण करण्याचे किंवा घालण्याचे काही नियम आहेत. त्यानुसारच रुद्राक्ष धारण करणे चांगले असते.\n- मांस आणि मद्य सेवन करताना चुकूनही रुद्राक्ष धारण करू नये. असे केल्याने राशीला अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात.\n- ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने रुद्राक्ष धारण केला असेल तर त्याने झोपताना रुद्राक्ष उतरवावा. झोपताना रुद्राक्ष धारण केल्याने तो अपवित्र होतो. झोपताना रुद्राक्ष काढून डोक्याजवळ ठेवावा आणि सकाळी आंघोळ करून धारण करावा.\nघरातील जुना झाडू फेकताना या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या\n- घरात बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा घरातील मृत्यूच्या वेळी रुद्राक्ष धारण करू नये. हा सुतक काळ मानला जातो आणि सुतकमध्ये रुद्राक्ष धारण करणे अशुभ आहे.\n- काळ्या धाग्यात रुद्राक्ष कधीही धारण करू नका. फक्त लाल, पिवळा किंवा पांढरा धागा वापरा.\n- रुद्राक्ष चांदी, सोने किंवा तांब्यामध्येही धारण करता येतो.\n- रुद्राक्ष धारण करताना ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. पूर्ण शुद्धतेने रुद्राक्ष धारण करा.\n- तुमचा रुद्राक्ष चुकूनही दुसर्‍याला घालण्यासाठी देऊ नका.\n- रुद्राक्ष नेहमी विषम संख्येने धारण करावा.\nश्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत\n- 27 पेक्षा कमी रुद्राक्षाची माळ कधीही धारण करू नका. असे केल्याने शिव दोष जाणवतो.\nजनावरांना गोमूत्र पाजल्याने 'लम्पी' संसर्ग बरा होतो, नागपूरच्या संशोधकांचा दावा\nकामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली\nरेकॉर्डिंगआधी न विसरता हे काम करायच्या लतादीदी, वाचून तुम्हीही व्हाल चकित\nआता पोस्टातही मिळणार अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करता येणार ऑनलाइन खरेदी\n70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता\nखात्यात चुकून आले 11 हजार कोटी, बँकेत न जाता खेळला असा गेम, पाहूण सगळेच हैराण\nIPL मध्ये आता खेळू शकेल इम्पॅक्ट प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी\nतुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या\nक्रिती सेनन 'बाहुबली' स्टार प्रभासला करतेय डेट 'या' कारणामुळे चर्चेला उधाण\nअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव 'प्रतीक्षा' का बिग बीनी सांगितलं कारण\nमदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे\nसरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना\nशाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर\nमहागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3", "date_download": "2022-09-28T09:52:52Z", "digest": "sha1:NPBB6KUSCH7THHKZDMHPLS24FCI6IBNN", "length": 8099, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोंदण - विकिपीडिया", "raw_content": "\nगोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती/आहे.\nगोंदण्याची प्रथा कशी सुरू झाली याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही किंवा याविषयीचे लेखन, संदर्भही कुठे आढळत नाहीत. हर्बर्ट स्पेन्सर हा तत्त्ववेत्ता या कलेच्या निर्मितीसंबंधात म्हणतो, \"अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण कला उदयास आली असावी व तीद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे.\"[१]\nगोंदवून घेण्याबद्दलचे काही गैरसमज अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहेत. एकदा टॅटू गोंदवल्यावर रक्तदान करता येत नाही, कारण टॅटू काढताना ती शाई तुमच्या रक्तात मिसळते व त्यामुळे ते अशुद्ध होतं. असं रक्त अन्य कोणासाठीही घातक ठरू शकतं, असं म्हटलं जातं. हे काही अंशी खरं असलं तरी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार टॅटू गोंदवलेला माणूस सहा महिन्यांनी रक्तदान करू शकतो, असं डॉक्टरांनी मान्य केलं आहे.[२]\n^ गोखले, कमल; खोडवे, अच्युत. गोंदणे. मराठी विश्वकोश. ४ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\n^ विदिशा कुलकर्णी. ‘गोंदण’गिरी. लोकसत्ता. 15-03-2018 रोजी पाहिले. भारतात गोंदवून घेण्याची कला प्राचीन काळापासून प्रचलित असली तरीही ती फक्त गावांपुरतीच एक प्रथा म्हणून मर्यादित राहिली. आता मात्र हाच गोंदवून घेण्याचा ट्रेंड सेलेब्रिटीपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी डोक्यावर घेतला आहे. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०२२ रोजी ००:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/this-is-reachest-actress-than-akshay-kumar-and-ajay-devgan/", "date_download": "2022-09-28T09:24:44Z", "digest": "sha1:55YWQTZIIEGOH35JJW25GI6EFIN36NQR", "length": 10864, "nlines": 103, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ? - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे...\nअक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण \nहिंदी चित्रपट सृष्टीतील अक्षय कुमार आणि अजय देवगण हे अधिक यशस्वी व प्रसिद्ध अभिनेते आहेत. आपल्या एकामागून एक हिट चित्रपटांमुळे ते सर्वांचे आवडते अभिनेते आहेत, सोबतच ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. अशाच काही अभिनेत्यांव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहेत. तर अशाच एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात, जी या दोन्ही करोडोंचे मालक असलेल्या सुपरहिट अभिनेत्यांपेक्षा अधिक श्रीमंत आहे.\nतर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी “लिम्का” या शीतपेयाच्या ब्रँडसाठी तिने मॉडेल म्हणून काम केले. अभिनेत्री होण्याआधी शिल्पा शेट्टीने मॉडेल म्हणून काम सुरु ठेवले. १९९३ मधील “बाजीगर” या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक हिट चित्रपट तिने केले. त्याचबरोबर शिल्पा शेट्टी एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे.\n२००९ मध्ये तिने व्यावसायिक राज कुंद्रा यांसोबत लग्न केले. राज कुंद्रा हे एक मोठे आणि श्रीमंत व्यावसायिक आहेत. Msn.com या वेबसाईट च्या अहवालानुसार शिल्पाचे पती यांचे वार्षिक उत्त्पन्न एकूण ४०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळ जवळ २७०० करोड रुपये इतके आहे. तर अजय देवगणचे वार्षिक उत्पन्न ३० मिलियन डॉलर म्हणजे २२८ करोड रुपये आणि अक्षय कुमारचे १५० मिलियन डॉलर म्हणजेच ११०० करोड रुपये इतके आहे.\nत्यामुळे शिल्पा शेट्टी ही अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांपेक्षा ही श्रीमंत आहे. शिल्पा शेट्टी ४४ वर्षांची असली तरी फार सुंदर आणि तरुण दिसते. तिच्याकडे एकापेक्षा सुंदर अशा मोठमोठ्या गाड्या आहेत. मुंबई मध्ये तरं त्यांचं स्वतःच घर आहे पण लंडन मध्ये देखील त्यांचं घर आहे. शिल्पा शेट्टी स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून देखील प्रवास करते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nPrevious articleया आहेत त्या अभिनेत्री ज्या चित्रपटात बिनधास्त देतात किसिंग सीन \nNext articleएका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nधन्यवाद सीतारामनजी, भारताच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही,...\n२०२० हे संपुर्ण वर्ष सर्वांसाठीच विचित्र होते. २०२० मध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद हे येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा दिसणार हे प्रत्येकालाच ठाऊक होते. गेल्या संपुर्ण...\nया कलाकारांच्या प्रेम कहाण्या सुरू झाल्या चित्रपटांच्या सेटवर, नावं पाहून तुम्हाला...\nशत्रुघ्न सिन्हा यांनी काढली करण जोहरच्या शोची इज्जत, म्हणाले आमच्या काळात...\nसापाबद्दल या माहित नसलेल्या गोष्टी नक्की पहा जाणून घ्या साप बदला...\nवाजिद खान यांनी जाता जाता सलमान खानला दिली हि शेवटची भेट...\nरामायणाच्या शूटिंग दरम्यान लक्ष्मणाला राग यावा म्हणून असे वागायचे डायरेक्टर \nरात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर बद्दलच्या या गोष्टी...\nप्रसिद्ध मराठी गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची या शुल्लक कारणामुळे आ’त्म’ह’त्या,...\nमृणाल दुसानिस काय करतेय आता, काय करतो नवरा, ते का राहतात...\nसरकारच्या ५३ हजार रुपयांच्या मदतीने सुरु करा हा व्यवसाय होईल ३५...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2018/03/blog-post_89.html", "date_download": "2022-09-28T08:51:36Z", "digest": "sha1:PPWQH5LRBACJH5AHDXEQJ5BMX7BCAU3U", "length": 56910, "nlines": 309, "source_domain": "www.krushinews.com", "title": "झिंक व सल्फरचे महत्त्व", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nमुख्यपृष्ठझिंक व सल्फरचे महत्त्व\nझिंक व सल्फरचे महत्त्व\nझिंक व सल्फरचे महत्त्व :\nकोणत्याही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पिकाला भासली तरी त्याचे परिणाम स्पष्ट दिसतात व इतर कोणत्याही अन्नद्रव्याने त्या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढता येत नाही आणि परिणामतः आपल्या शेती उत्पादनात घट येते. माणसाच्या शरीराला ज्याप्रमाणे विविध कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध व इतर अन्नघटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पिकांनाही त्यांच्या वाढीसाठी 17 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या तीन घटकांनी मिळून पिकांची जवळपास 94-95 �रीररचना तयार होते व कोणतेही पीक हे वरील तीनही घटक वातावरणातील हवेतून व पाण्यातून मिळवत असते. याखेरीज नत्र, स्फुरद व पालाश ही तीन प्राथमिक अन्नद्रव्ये आहेत. जी शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून पिकांना देत राहतात. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर यांना दुय्यम अन्नद्रव्ये म्हंटले जाते. उरलेली आठ अन्नद्रव्ये म्हणजे झिंक, बोराॅन, काॅपर, लोह, क्लोराईड, मॅग्नेशियम, माॅलिब्डेनम व निकेल यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हंटले जाते. यांचे प्रमाण पिकांना जरी सूक्ष्म प्रमाणात लागत असले तरी त्यांचे कार्य हे इतर अन्नघटकांसारखेच महत्त्वाचे असते. **झिंक :-- झिंक हे एक अतिमहत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. परंतु भारतीय मातीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता आढळून येते. वर्षानुवर्षे होणारी शेती आणि झिंकच्या नगण्य वापरामुळे मातीतील या मूलद्रव्याची पातळी खालावली आहे. पिकांच्या निरोगी वाढीसाठी व प्रजनन क्रियेदरम्यान होणार्या विविध प्रक्रियांसाठी झिंकची आवश्यकता असते. **झिंकचे कार्य :-- ***** झिंक हे पिकांसाठी लागणार्या विविध संप्रेरकांचे कार्य करते. झिंक हे परागकण विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. दाणे व फळे तयार होण्यामध्येही झिंकचे महत्त्व अबाधित आहे. विविध प्रकारची प्रथिने, कर्बोदके व प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी त्याची आवश्यकता असते. ____________________________________________________\n**झिंक कमतरतेची लक्षणे :-- ******* पिकांची वाढ खुंटणे, परिपक्वतेचा कालावधी वाढणे, नवी पाने खालच्या बाजूस शिरांच्या मध्ये पिवळी पडणे, फळझाडांमध्ये गुच्छाप्रमाणे किंवा झुडपाप्रमाणे शेंड्यांची खुंटलेली वाढ दिसणे. ही झिंक कमतरतेची लक्षणे आहेत. त्यामुळे कोणत्याही पिकाच्या उत्पादनात 20 �ून अधिक घट येऊ शकते. मका, तांदूळ, कापूस, गहू व विविध प्रकारची फळझाडे आणि पालेभाज्या ही झिंकच्या कमतरतेस अतिसंवेदनशील पिके आहेत. **माती परिक्षण :-- ***** नैसर्गिकरीत्याच मातीमध्ये झिंकची कमतरता असते. उदा.-- *रेताळ जमिन. *जमिनीत कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण अधिक असल्यासही झिंकची कमतरता भासते. *जमिनीचा सामू जास्त असल्यास किंवा जमिनीत फाॅस्फरस व लोहाचे प्रमाण अधिक असल्यास झिंकची उपलब्धता कमी राहते. *जास्त काळ पाणी साचून राहिलेल्या जमिनीतही झिंक उपलब्ध होऊ शकत नाही. *झिंकच्या कमतरतेची माहिती मिळवायची असल्यास माती परिक्षण करणे हा उत्तम पर्याय आहे. *जमिनीत झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट हे अत्यंत प्रभावी खत आहे. *सर्वसाधारणपणे शेत तयार करतेवेळी एकरी 10 किलो झिंक सल्फेट जमिनीत पसरून व्यवस्थित मिसळून द्यावे. *एकदा वापरलेल्या झिंक सल्फेटचा उपयोग पुढील दोन ते तीन वर्षापर्यंत पिकांना होतो व उत्तम प्रतीच्या शेतमालासह उत्पादनातही लक्षणीय वाढ मिळू शकते. **सल्फर :-- *** सल्फर हा पिकांमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. पिकांमध्ये विविध संप्रेरकांची व व्हिटॅमिन्सची कार्ये व विकास होण्यासाठी मदत करतो. पानांमध्ये हरितकण तयार करण्यासाठी हा उपकारक ठरतो. मुळांची वाढ व दाणे भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असतो. थंड वातावरणात पिकांना प्रतिकारक्षम बनवून निरोगी वाढीसाठी मदत करतो. कांदा, आले, मोहरी, लसूण, कोबी पिकांना असलेला गंध हा सल्फरमुळे असतो. म्हणून या पिकांसाठी तो आवश्यक ठरतो. तेलवर्गीय पिकांमध्ये तेल तयार होण्याच्या क्रियेत सल्फर हा महत्त्वाचा ठरतो. उदा.-- सोयाबीन, मोहरी, भुईमूग इत्यादी. **सल्फर कमतरतेची लक्षणे :-- ******* *पिकांमध्ये वाहून जाण्याचा गुणधर्म नसल्यामुळे व कमतरतेमुळे सल्फर हा शेंड्यापर्यंत पोचत नाही व सर्वप्रथम नवी पाने पिवळी पडतात. (नत्राच्या कमतरतेमुळे जुनी व खालची पाने पिवळी पडतात.) *अतिकमतरतेमुळे पूर्ण पीक किंवा झाड पिवळे पडून वाढ खुंटते. *पीक परिपक्वतेचा कालावधी वाढतो. *कडधान्यांच्या मुळावर गाठींची संख्या कमी होते. *अधिक उत्पादन देणार्या जातींमुळे जमिनीतून मोठ्या प्रमाणावर सल्फरचे शोषण होते. *सल्फरयुक्त खतांचा होणारा कमी वापर हेही त्याचे कारण आहे. *सल्फरयुक्त कीटकनाशकांचा कमी होणारा वापर, *मातीमध्ये रासायनिक अभिक्रियेमुळे सल्फरचे होणारे स्थिरीकरण हेही याचे कारण आहे. *बाजारात सहजपणे उपलब्ध असणार्या जिप्सममध्ये जवळपास 18 �ल्फर असते. *अलीकडील काळात सल्फरची कमतरता कमी करण्यासाठी विशेष 90 �ल्फर असलेले बेन्टोनाईट सल्फर हे खत उपलब्ध आहे. हे 10 किलो प्रतिएकर या प्रमाणात शेतजमीन तयार करतेवेळी व्यवस्थित पसरवून शेतात मिसळून द्यावे. याचा उपयोग पिकांना आगामी दोन वर्षांपर्यंत होऊ शकतो. साभार :~ 🙏🙏🙏🙏 माहिती संदर्भ व स्रोत :-- संजीव पाटील. वरिष्ठ क्षेत्र प्रबंधक, इफ्को, बारामती. (शब्दांकन--ज्ञानेश्वर रायते,बारामती)\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nझिंक व सल्फरचे महत्त्व\nसंकरीकरणामुळे भारतीय देशी गायी नामशेष होण्याच्या ...\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2022-09-28T10:29:00Z", "digest": "sha1:D4DFYZNQTNID2CJHTXOZMGJXCAFAJODB", "length": 70043, "nlines": 581, "source_domain": "www.krushinews.com", "title": "कीटकनाशकांची व्यापारी नावे", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nKishor M Sonawane सप्टेंबर ०४, २०१८\n*कीटकनाशकांची व्यापारी नावे*क्लोरेन्टॅनिलिप्रेल 20 एस.सी.* -\n*इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी* -\n*प्रोक्लेम, डॉमिनेटर ,डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी\n*अल्फामेथ्रीन १० ईसी प्रवाही* -\n*स्टॉप, ब्यटन,जेम, अल्फागार्ड, कॉनगार्ड, डेल्थान, टाटाअल्फा, अल्फामेक, अल्फाक्युअर, नायक\n*ऑक्झीडिमेटॉन मिथाईल २५ ईसी* - मेटॉसिस्टॉक्स, झेन्टॉक्स, मॅसिटॉक्स\n*ॲसिफेट ७५ एसपी* - असाटाफ, फिल्डमार्शल, टामरानगोल्ड, लोड, ऑसिफा, स्टारथेन, ऑसोमिल, ऑसाविप, लान्सर, ट्रीमोर, टीनगार्ड, मिलटाफ, चेतक\n*ॲसिटामेप्रिड २० एसपी* -\n*प्राईड, प्राईझ, माणीक, लिफ्ट, रेकॉर्ड, शार्प, मुद्रा, पोलार, नाईज\n*बायफेनथ्रीन १० टक्के प्रवाही* -\n*टालस्टार, स्पाईन, सुपरस्टार, प्लेअर, डिसेक्ट\n*बुप्रोफेझीन २५ ईसी* -\n*ॲपलॉड, तोरण, ब्लेझ, फेनटॉम, काल,बुप्रोलॉड\n*इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स\n*क्लोरपायरीफॉस २० ईसी* - डर्सबान, रसबान,त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील\n*लिथल सुपर ५५०, बॉश\n*सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही*-\n*बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस\n*सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही -*\n*सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद\n*कार्बोफ्युरान ३ टक्के जी. -*\n*फुराडान, हेक्साफुरान, फ्युराक्लार, फ्युरॉन, हॉमर\n*कार्बोसल्फान २५ डि.सी. -*\n*कार्बोसल्फान २५ टक्के प्रवाही* -\n*क्लोथिनियाडीन ५० टक्के डब्यू.डि.जी.* -\n*कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० एसपी -* पदान, केल्डान, कंपास, कारटॉक्स, बेकॉन एसपी\n**कारटॅप हायड्रोक्लोराईट ४%जीआर* -\nबेकॉन जीआर, कार्बन, कारडॅन ४ जी\n*डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही -*\n*डायकोफॉल १८.५ ईसी -*\n*केलथेन, डिफॉल, हिम्फोल, कोलोनेल- एस\n*डायक्लोरव्हास ७६ ईसी -*\n*नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच\n*डायमेथोएट ३० टक्के प्रवाही* -\n*डायफेनथुरॉन ५० डब्ल्यु.पी. -*\n*पोलो, अनमोल,पेगासस, रुबी, डिक्लेअर\n*इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू. एस.* -\n*इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू.जी.* -\n*ॲडमायर, डॉन सुपर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस, सेनसेक्स गोल्ड\n*इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल.* -\n*टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स\n*इमिडाक्लोप्रीड ३०.५ एससी -*\n*इन्डोक्झाकार्ब १४.५ टक्के -*\n*अवॉन्ट, धावा, स्टीवार्ट, दक्ष, क्विनडोक्झा, अव्वल, यमराज\n*इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही*-\n*इथीऑन ५० टक्के प्रवाही* -\n*लेझर, इन्डोथिऑन, इथीओसूल, फॉसमाईट, मिट ५०५, निलमाईट, टाफेथिऑन\n*फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही* -\n*बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल\n*फेनिट्रोथीऑन ५० टक्के प्रवाही* -\n*फेनप्रोपाथ्रिन १० टक्के प्रवाही* -\n*फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही* -\n*फेनथीऑन ५० टक्के प्रवाही*-\n*फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्यु जी* -\n*फ्ल्युवालिनेट २० टक्के प्रवाही* -\n*फोरेट १० जी.* -\n*थिमेट, मिलेट, लुफेट, जी-४, १० जी, युमेट\n*फोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही* -\n*फिप्रोनिल ५ एससी* -\n*रिजेंट, महावीर, सारजंट, स्टालकर, रेफरी, युनीप्रो\n*फिप्रोनिल ०.३ टक्के जीआर* -\n*स्टालकर जीआर, रेफरी जीआर\n*फेनथोएट ५० टक्के प्रवाही* -\n*फ्ल्युबेनडायअमाईड २० डब्ल्युजी.* -\n*फ्ल्युबेनडायअमाईड ३९.३५ टक्के प्रवाही* -\n*लिंडेन २० टक्के प्रवाही* -\n*लिन टाफ, कॉनोलीन, स्टार लिंडेन\n*लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी*-\n*रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री\n*लॅमडा- सीहॅलोथ्रीन २.५ ईसी*-\n*लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस*-\n*मिथोमिल ४० एसपी* -\n*मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही*-\n*सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन\n*मिथिल पॅरिथिऑन २ टक्के भुकटी*\n*नोवालूरॉन १० ईसी प्रवाही* -\n*प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी*-\n*क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन\n*मास्टामाईट, ओमाईट, इंडोमाईट, प्रोगार्ड\n*स्पिनोसॅड ४५ टक्के एस.सी.* -\n*ट्रेसर, स्पिनटॉर, कॉन्झर्व, सक्सेस\n*स्पिनोसॅड २.५ टक्के एस.सी.* -\n*थायमिथॉक्झाम २५ डब्ल्यू जी*-\n*ॲक्टरा, सितारा, ॲरो, क्लिक, स्लेअर, रिनोवा\n*थायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.*-\n*ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही* -\n*होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो\n*ट्रायझोफॉस ३५ टक्के + डेल्टा मेथ्रीन १ टक्का* -\n*डेफॉस, स्पार्क, शार्क, सरपंच\n*क्लोरोपायरिफॉस ५० टक्के + सापरमेथ्रीन ५ टक्के*-\n*मेगा ५०५, टेरर, नुरल-डि, न्युरेल, केनॉन, इम्पाला, हामला, क्लोरोथीन, हमला, सायक्लोन\n*क्लोरोपायरिफॉस १६ टक्के + आल्फामेर्थीन १ टक्का* -\n*प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायफरमेथ्रीन ४ टक्के* -\n*हिटसेल, पॉलेट्रीन-सी, बॅन्जो सुपर, डायरेक्ट\n*सापरमेथ्रीन ३ टक्के प्रवाही + क्वीनॉलफॉस २० टक्के* -\n*ॲसिफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के एस पी* -\n*रायनाक्झीपार २० एस.सी.* -\n*इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी* -\n*प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी\n*अल्फामेथ्रीन १० ईसी प्रवाही* -\n*स्टॉप, जेम, अल्फागार्ड, कॉनगार्ड, डेल्थान, टाटाअल्फा, अल्फामेक, अल्फाक्युअर, नायक\n*ऑक्झीडिमेटॉन मिथाईल २५ ईसी* - मेटॉसिस्टॉक्स, झेन्टॉक्स, मॅसिटॉक्स\n*ॲसिफेट ७५ एसपी* - असाटाफ, फिल्डमार्शल, टामरानगोल्ड, लोड, ऑसिफा, स्टारथेन, ऑसोमिल, ऑसाविप, लान्सर, ट्रीमोर, टीनगार्ड, मिलटाफ, चेतक\n*ॲसिटामेप्रिड २० एसपी* -\n*प्राईड, माणीक, लिफ्ट, रेकॉर्ड, शार्प, मुद्रा, पोलार, नाईज\n*बायफेनथ्रीन १० टक्के प्रवाही* -\n*टालस्टार, सुपरस्टार, प्लेअर, डिसेक्ट\n*बुप्रोफेझीन २५ ईसी* -\n*ॲपलॉड, तोरण, ब्लेझ, फेनटॉम, काल,बुप्रोलॉड\n*इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स\n*क्लोरपायरीफॉस २० ईसी* - डर्सबान, त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील\n*लिथल सुपर ५५०, बॉश\n*सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही*-\n*बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस\n*सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही -*\n*सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद\n*कार्बोफ्युरान ३ टक्के जी. -*\n*फुराडान, हेक्साफुरान, फ्युराक्लार, फ्युरॉन, हॉमर\n*कार्बोसल्फान २५ डि.सी. -*\n*कार्बोसल्फान २५ टक्के प्रवाही* -\n*क्लोथिनियाडीन ५० टक्के डब्यू.डि.जी.* -\n*कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० एसपी -* पदान, केल्डान, कंपास, कारटॉक्स, बेकॉन एसपी\n**कारटॅप हायड्रोक्लोराईट ४%जीआर* -\nबेकॉन जीआर, कार्बन, कारडॅन ४ जी\n*डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही -*\n*डायकोफॉल १८.५ ईसी -*\n*केलथेन, डिफॉल, हिम्फोल, कोलोनेल- एस\n*डायक्लोरव्हास ७६ ईसी -*\n*नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच\n*डायमेथोएट ३० टक्के प्रवाही* -\n*डायफेनथुरॉन ५० डब्ल्यु.पी. -*\n*पोलो, पेगासस, रुबी, डिक्लेअर\n*इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू. एस.* -\n*इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू.जी.* -\n*ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस, सेनसेक्स गोल्ड\n*इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल.* -\n*टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स\n*इमिडाक्लोप्रीड ३०.५ एससी -*\n*इन्डोक्झाकार्ब १४.५ टक्के -*\n*अवॉन्ट, धावा, स्टीवार्ट, दक्ष, क्विनडोक्झा, अव्वल, यमराज\n*इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही*-\n*इथीऑन ५० टक्के प्रवाही* -\n*लेझर, इन्डोथिऑन, इथीओसूल, फॉसमाईट, मिट ५०५, निलमाईट, टाफेथिऑन\n*फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही* -\n*बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल\n*फेनिट्रोथीऑन ५० टक्के प्रवाही* -\n*फेनप्रोपाथ्रिन १० टक्के प्रवाही* -\n*फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही* -\n*फेनथीऑन ५० टक्के प्रवाही*-\n*फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्यु जी* -\n*फ्ल्युवालिनेट २० टक्के प्रवाही* -\n*फोरेट १० जी.* -\n*थिमेट, मिलेट, लुफेट, जी-४, १० जी, युमेट\n*फोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही* -\n*फिप्रोनिल ५ एससी* -\n*रिजेंट, महावीर, सारजंट, स्टालकर, रेफरी, युनीप्रो\n*फिप्रोनिल ०.३ टक्के जीआर* -\n*स्टालकर जीआर, रेफरी जीआर\n*फेनथोएट ५० टक्के प्रवाही* -\n*फ्ल्युबेनडायअमाईड २० डब्ल्युजी.* -\n*फ्ल्युबेनडायअमाईड ३९.३५ टक्के प्रवाही* -\n*लिंडेन २० टक्के प्रवाही* -\n*लिन टाफ, कॉनोलीन, स्टार लिंडेन\n*लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी*-\n*रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री\n*लॅमडा- सीहॅलोथ्रीन २.५ ईसी*-\n*लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस*-\n*मिथोमिल ४० एसपी* -\n*मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही*-\n*सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन\n*मिथिल पॅरिथिऑन २ टक्के भुकटी*-\n*मिथिल पॅरिथिऑन ५० टक्के* प्रवाही -\n*मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल -*\n*नुवाक्रॉन, मोनोसील, मोनोफॉस, हिलक्रॉन, बलवान, लुफॉस, सुफॉस, मिलफॉस, फॉसकिल, गार्डीयन, मोनोमार\n*नोवालूरॉन १० ईसी प्रवाही* -\n*प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी*-\n*क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन\n*मास्टामाईट, ओमाईट, इंडोमाईट, प्रोगार्ड\n*स्पिनोसॅड ४५ टक्के एस.सी.* -\n*ट्रेसर, स्पिनटॉर, कॉन्झर्व, सक्सेस\n*स्पिनोसॅड २.५ टक्के एस.सी.* -\n*थायमिथॉक्झाम २५ डब्ल्यू जी*-\n*ॲक्टरा, ॲरो, क्लिक, स्लेअर, रिनोवा\n*थायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.*-\n*ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही* -\n*होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो\n*ट्रायझोफॉस ३५ टक्के + डेल्टा मेथ्रीन १ टक्का* -\n*डेफॉस, स्पार्क, शार्क, सरपंच\n*क्लोरोपायरिफॉस ५० टक्के + सापरमेथ्रीन ५ टक्के*-\n*मेगा ५०५, टेरर, नुरल-डि, न्युरेल, केनॉन, इम्पाला, हामला, क्लोरोथीन, हमला, सायक्लोन\n*क्लोरोपायरिफॉस १६ टक्के + आल्फामेर्थीन १ टक्का* -\n*प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायफरमेथ्रीन ४ टक्के* -\n*हिटसेल, पॉलेट्रीन-सी, बॅन्जो सुपर, डायरेक्ट\n*सापरमेथ्रीन ३ टक्के प्रवाही मी + क्वीनॉलफॉस २० टक्के* -\n*ॲसिफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के एस पी* -\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nकाय असते 'गोमूत्र व् शेणात\nहिरवळीचे खते व त्याचे फायदे\nमाती सर्व सजीवांसाठी दूषित आहे का याचे कारण आणि उ...\ncotton कपाशी पिक सल्ला\nपिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2022-09-28T09:29:37Z", "digest": "sha1:FR25UAWK5UADYNZKIT7XO3V4MC5QZQRV", "length": 7244, "nlines": 118, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पेरूबोट – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nJanuary 18, 2017 संजीव वेलणकर गोड पदार्थ\nसाहित्य:- मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धा वाटी, व्हॅनिला कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे.\nकृती:- व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट करून घ्यावे किंवा एका भांडय़ात पाणी गरम करून गॅसवर ठेवावे. त्याच्या आतमध्ये बसणाऱ्या भांडय़ात कस्टर्डचे मिश्रण ठेवून ढवळावे. घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवावे. (याला डबल बॉयलिंग प्रोसेस म्हणतात, यामुळे कस्टर्ड जळत नाही.)\nकृती ग्वावाबोट:- पेरूचे लांबट भागाचे मधोमध दोन भाग करून बियांचा भाग काढून टाकावा व पेरूला थोडेसे वाफवून घ्यावे. थंड करून यामध्ये जेली घालून सर्व्हिंग प्लेटमध्ये पहिले कस्टर्ड ओतून त्यावर ही पेरूची फोड ठेवावी. वरून बदाम, पिस्त्याचे काप व मधाने सजवून थंड करून सव्‍‌र्ह करावे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय मेथी भाग एक\nमटकीची डाळ व पिकलेल्या टोमॅटोची कोशिंबीर\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune/drivers-fault-in-vinayak-metes-car-accident-nephew-balasaheb-chavans-allegation-mhss-747791.html", "date_download": "2022-09-28T08:51:10Z", "digest": "sha1:5JZ523W7J5J5EYBJF7VSJ3XQQXRSQNOD", "length": 12260, "nlines": 95, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Drivers fault in Vinayak Metes car accident nephew Balasaheb Chavans allegation mhss - विनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nविनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा\nविनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा\n'टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही.\n'टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही.\nपुणे, 17 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (, vinayak mete car accident) यांचं अपघाती निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. मेटे यांच्या अपघाताबद्दल आता नवीन बाब समोर आली आहे. अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे. तसंच, चालक एकनाथ कदम (eknath kadam) याच्यावरही संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चालक एकनाथ कदम यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 'विनायक मेटे हे आपल्यामध्ये नाही. त्या दुखातून आम्ही अजून सावरलो नाही. विनायक मेटे यांचा अपघात झाला आहे की घातपात झाला आहे, हे स्पष्ट झाले नाही. ड्रायव्हर वारंवार विधानं बदलत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. 14 तारखेला साहेबांच्या गाडीला अपघात झाला, मला पहाटे 5.30 वाजता फोन आला होता. साहेबांच्या गाडीचा अपघात झाला आहे, आपल्याला निघायचं आहे, आम्ही तसेच लगेच निघालो. साहेबांचे पीए विनोद काकडे यांचा फोन आला होता, बाळासाहेब तुम्ही लवकरात लवकर दुसऱ्या बोगद्याजवळ जा. मी त्यावेळी विचारलं ड्रायव्हर कोण आहे. साहेबांकडे तीन ड्रायव्हर आहे. मी मुंबईतील ऑफिसला फोन केला, तेव्हा कळलं की एकनाथ कदम नावाचा ड्रायव्हर आहे. मी फोन एकनाथ कदम यांना फोन केला, तर फोन उचलत नव्हता. त्यावेळी मी त्याला विचारलं तू कुठे आहे, तर तो रडत होता. मी लोकेशन विचारलं तर तो सांगत नव्हता. नंतर त्याने मला तुम्ही कोण आहे, असं विचारलं. गेल्या 12 वर्षांपासून तो काम करतो, मलाही तो ओळखतो. मी दुसऱ्या फोनवरून जरी फोन केला तरी तो आवाज ओळखत होता. पण, तो अचानक मला तुम्ही कोण आहे, असं विचारत आहे. तो सारखा रडत होता. मी त्याला ठिकाण विचारलं, त्यानंतर तिथे उपस्थितीत एक व्यक्ती मदतीला आली होती. त्यांना मी अपघाताबद्दल विचारलं, तर त्यांनी सांगितलं की, ड्रायव्हरला काहीही झालं नाही, अंगरक्षक बेशुद्ध आहे, तुम्ही ऐकण्याच्या परिस्थितीत आहात का, मी हो म्हटल्यावर त्याने सांगितलं की, साहेब जागेवर गेले आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं. (गडकरी आऊट, फडणवीस इन भाजपच्या संसदीय आणि निवडणूक समितीचं काम नेमकं काय भाजपच्या संसदीय आणि निवडणूक समितीचं काम नेमकं काय) पण चालक एकनाथ कदम सांगत होता की, मेटेंच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्याला दुखापत झाली होती. साहेब बरे आहे, मी साहेबांना 20 मिनिटांपर्यंत बोलत होतो. तेही मी चांगला असल्याचं सांगत होते. मी जेव्हा साहेबांना फोन केला तेव्हा ते फोन उचलत नव्हते, असंही चव्हाण यांनी सांगितलं. 'मुख्यमंत्री शिंदे यांनी समिती नेमली आहे. पण चार दिवस झाले अजूनही काही अहवाल आमच्या कुटुंबीयांकडे आला नाही. ना मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आला आहे. आम्ही या दुखामधून सावरलो नाही, हे आमच्यासाठी खूप मोठं दु:ख आहे, त्यामुळे चालकांची संपूर्ण चुकी आहे, असा आरोप भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केला. (Maharashtra Assembly Monsoon Session : आधी फडणवीस आता मुख्यमंत्री शिंदे, अस्लम शेख यांनी घेतली गुपचूप भेट) पण चालक एकनाथ कदम सांगत होता की, मेटेंच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्याला दुखापत झाली होती. साहेब बरे आहे, मी साहेबांना 20 मिनिटांपर्यंत बोलत होतो. तेही मी चांगला असल्याचं सांगत होते. मी जेव्हा साहेबांना फोन केला तेव्हा ते फोन उचलत नव्हते, असंही चव्हाण यांनी सांगितलं. 'मुख्यमंत्री शिंदे यांनी समिती नेमली आहे. पण चार दिवस झाले अजूनही काही अहवाल आमच्या कुटुंबीयांकडे आला नाही. ना मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आला आहे. आम्ही या दुखामधून सावरलो नाही, हे आमच्यासाठी खूप मोठं दु:ख आहे, त्यामुळे चालकांची संपूर्ण चुकी आहे, असा आरोप भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केला. (Maharashtra Assembly Monsoon Session : आधी फडणवीस आता मुख्यमंत्री शिंदे, अस्लम शेख यांनी घेतली गुपचूप भेट) 'टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मेटे साहेबांचा चेहरा दिसला नाही. समोर बॉडीगार्ड दिसत होता. चालक कदम हा कुणाला तरी फोनवर बोलत होता, फोन खाली ठेवत होता. दोन महिन्यात कदम याला कुणाचे फोन आले आणि कुणी फोन केले, याची माहिती समोर आली पाहिजे, असा आरोपही चव्हाण यांनी केला. विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रेकॉर्ड पाहिला तर कधीच जास्त वेगात चालवण्याची पावती मिळाली नाही. पण त्याच दिवशी जास्त वेगात का गाडी चालवण्यात आली होती, असा सवालही चव्हाण यांनी केला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/100-to-150-casualties-feared-in-the-flash-flood-in-uttarakhands-chamoli-district-says-chief-secretary-om-prakash-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:43:36Z", "digest": "sha1:KWQ5CRQEWVG3G2UP6JFN73HIYRJRDNX4", "length": 12114, "nlines": 145, "source_domain": "lokrashtra.com", "title": "100 to 150 casualties feared in the flash flood in uttarakhands chamoli district says chief secretary om prakash - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nVideo : उत्तराखंड जलप्रलय, १५० जण वाहून गेल्याची भिती, १६ जणांना सुखरूप बाहेर काढले\nVideo : उत्तराखंड जलप्रलय, १५० जण वाहून गेल्याची भिती, १६ जणांना सुखरूप बाहेर काढले\nमदत कार्य सुरू, बेपत्ता नागरिकांना वाचविण्यासाठी जवानांचे शर्तीचे प्रयत्न\nलोकराष्ट्र वृत्तसेवा : उत्तराखंडमधील जलप्रलयात अनेकजण बेपत्ता झाले असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांनी १६ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरूच असून, अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आयटीपीबीचे जवना प्रयत्नशील आहेत. दरम्यान उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ रविवारी सकाळी ही भयंकर घटना घडल्याचे समोर आले. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीवरील धरण फुटले. त्यामुळे धौलीगंगेच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने अचानकच पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदीकाठच्या लाेकांना याचा जबरदस्त तडाखा बसला असून, अचानक आलेल्या पुरात अनेकजण बेपत्ता झाले आहेत.\nयाबाबतची सविस्तर माहिती अशी की, उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना त्याचा तडाखा बसला. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून, हिमस्खलन झाल्यानं ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nजोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे.\nजनमानस को सूचित किया जाता है कि तपोवन रैणी क्षेत्र में ग्लेशियर आने के कारण ऋषिगंगा पावर प्रोजेक्ट को क्षति पहुँची है,जिससे नदी का जल स्तर लगातार बढ़ता जा रहा है,ज़िस कारण अलकनंदा नदी किनारे रह रहे लोगों से अपील है कि अतिशीघ्र सुरक्षित स्थानों पर चले जाएं\nहेलिकॉप्टरने पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढले जात आहे. त्याचबरोबर सैनिकांनी बचावकार्यात उडी घेतली असून, आतापर्यंत १६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अजूनही बरेचसे लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.\nएहतियातन भागीरथी नदी का फ्लो रोक दिया गया है अलकनन्दा का पानी का बहाव रोका जा सके इसलिए श्रीनगर डैम तथा ऋषिकेष डैम को खाली करवा दिया है अलकनन्दा का पानी का बहाव रोका जा सके इसलिए श्रीनगर डैम तथा ऋषिकेष डैम को खाली करवा दिया है SDRF अलर्ट पर है SDRF अलर्ट पर है मेरी आपसे विनती है अफवाहें न फैलाएं मेरी आपसे विनती है अफवाहें न फैलाएं सरकारी प्रमाणिक सूचनाओं पर ही ध्यान दें सरकारी प्रमाणिक सूचनाओं पर ही ध्यान दें मैं स्वयं घटनास्थल के लिए रवाना हो रहा हूं\nसेलिब्रिटींनो जरा भान ठेवा… नाहीतर तुमचं तुणतुंण बंद पडेल, राजू शेट्टी संतापले\nवेब सिरीजच्या नावाखाली पॉर्नोग्राफीचा गोरखधंदा, अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक\nपंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ऋषी सुनक यांना धक्का; आता ‘या’ होणार ब्रिटनच्या नव्या…\nपलायन केलेले गोटाबाय राजपक्षे मायदेशी परतले, विमानतळावर पोहोचताच…\nदोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nलहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला; जगभरात रुग्णांची संख्या वाढली\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/21/4812/", "date_download": "2022-09-28T09:48:24Z", "digest": "sha1:5KTV2NOMSZMSL75YWVZC4MWSQVH3DTOI", "length": 19610, "nlines": 197, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "नांदेड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवीन चार रुग्ण ६४ जणांच्या स्वॅबची तपासणी चालू – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\nनांदेड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवीन चार रुग्ण ६४ जणांच्या स्वॅबची तपासणी चालू\nनांदेड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवीन चार रुग्ण ६४ जणांच्या स्वॅबची तपासणी चालू\n*नांदेड जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवीन चार रुग्ण ६४ जणांच्या स्वॅबची तपासणी चालू*\n*नांदेड, दि. 20 : राजेश एन भांगे*\nकोरोना विषाणु संदर्भात बुधवार 20 मे 2020 रोजी सायं. 7 वा. नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवार 20 मे रोजी प्राप्त एकुण 13 अहवालापैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहचली असून उर्वरीत 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले तर 33 स्वॅब प्रलंबित असून एकुण 64 स्वॅबची तपासणी चालू आहे.\nनवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 24, 32, 33, 54 आहे. स्नेह नगर पोलीस कॉलनी, सांगवी नांदेड, तालुका मुखेड, भोकर येथील प्रत्येक एक याप्रमाणे 4 रुग्ण असून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे, एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मुखेड व एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे औषधोपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे. एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.\nकोरोनाचे 67 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण, तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे 2 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे एक रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.\nसर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.\nनवरी नटली’ फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन; कोरोना व्हायरस चाचणी आली होती पॉझिटीव्ह \nदेवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.\nता.आमगांव येथे खा.अशोकजी नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा. यांची विविध ठिकाणी घडलेल्या प्रसंगी सांत्वनपर भेट.\nतुम्हाला माहीत आहे का लॉकडाऊन सुरू झाल्यापासून किती लोकांना केले क्वारंटाइन\nबाबुल की दुवाँये लेती जा…. गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान\nBy राजेंद्र पाटील राऊत\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE,_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-09-28T10:54:49Z", "digest": "sha1:B5AUWZT6QFT2UG6JZSKOG5DHT22UPNWD", "length": 4673, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांता रोसा, कॅलिफोर्निया - विकिपीडिया", "raw_content": "\nसांता रोसा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सोनोमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१४ च्या अंदाजानुसार १,७४,१७० होती. या शहराच्या आसपास द्राक्षांचे मळे व त्यापासून वाइन बनविणारे छोटे उद्योग आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/aniruddha-rajput-1336080/lite/", "date_download": "2022-09-28T10:36:21Z", "digest": "sha1:VNWMTFLDKLHTRSEBQ4LY5ZLZMM2CJL7C", "length": 19572, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनिरुद्ध राजपूत | Loksatta", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील तरुण उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.\nWritten by लोकसत्ता टीम\nआंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील तरुण उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. या मालिकेत आता आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवडून गेलेले अनिरुद्ध राजपूत यांची भर पडली आहे. या आयोगाच्या ६८ वर्षांच्या इतिहासात वयाच्या ३३ व्या वर्षी निवड होणारे ते सर्वात तरुण सदस्य आणि पहिलेच मराठी वकील ठरले आहेत. आशिया खंडातून निवडून आलेल्या सात उमेदवारांमध्ये सर्वाधिक १६० मते राजपूत यांना मिळाली. ही निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसाला १९ बठकांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी जगातील एकूण १२० देशांमध्ये प्रचार केला.\nपुण्यातील आयएलएस या संस्थेच्या विधि महाविद्यालयातून त्यांनी २००५ मध्ये एलएल.बी.ची पदवी मिळवलीच, पण महाविद्यालयातर्फे दिला जाणारा सवरेत्कृष्ट विद्यार्थ्यांचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. नंतर त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांनाच जेथे प्रवेश मिळू शकतो अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्स या विख्यात संस्थेतून एलएल.एम. ही पदव्युत्तर पदवी मिळविली. तेथून पीएच.डी.साठी त्यांनी सिंगापूर गाठले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथे गुंतवणूकविषयक करारातील लवाद आणि नियमन या विषयात त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट मिळविली. गेली सहा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असून अल्पावधीतच त्यांची कारकीर्द बहरली. वकिली करीत असतानाच इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट येथे दोन वर्षे ते अभ्यागत प्रोफेसर होते. आंतरराष्ट्रीय व्यापार लवाद आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे हे विषय ते पदवी पातळीवर शिकवीत असत. सध्या ते दिल्लीच्या राष्ट्रीय विधि विद्यापीठात विशेष आमंत्रित म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विविध कायद्यांचे राजपूत यांना सखोल ज्ञान असल्याने अनेक राज्यांनी उच्च न्यायालयात त्यांना आपली बाजू मांडण्याची जबाबदारी वेळोवेळी सोपवली. पर्यावरण ते जागतिक पातळीवरील किचकट करारांसंदर्भातील हे दावे होते. केंद्र व विविध राज्यांनीही महत्त्वाच्या पदांवर त्यांना नियुक्त केले. हरयाणा वित्त आयोगाचे सदस्य, विधि आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ गटाचे सदस्य, २०१२ मध्ये क्रीडा विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे ते सदस्य होते. हे विधेयक संसदेसमोर विचारार्थ प्रलंबित आहे. इंडिया अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट ट्रीटी अर्ब्रिटेशन आणि डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर ही राजपूत यांची दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत. याशिवाय जागतिक स्तरावरील विविध नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. हिंदी साहित्याचाही त्यांचा दांडगा व्यासंग आहे. नवीन वर्षांपासून त्यांची ही आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होईल. या आयोगावर काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आपल्या पाच वर्षांच्या काळात पर्यावरणासह विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नेमलेल्या लवादांच्या प्रक्रियेचे नियम तयार करण्यावर आपला भर राहील, असे ते सांगतात.\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nमराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘Not An Airline’ असा बायो असणाऱ्या Vistara नावाच्या माहिलेला टॅग करून प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…\nSleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच\nपीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nउरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nमुंबई : करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले, रेल्वे प्रवासात दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/ladoo-chirote-chakli-anarse/", "date_download": "2022-09-28T10:31:55Z", "digest": "sha1:5PMXY36T4L52AHNPL7NTIXLVNXUZGSWV", "length": 14296, "nlines": 122, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "लाडू, चिरोटे, चकली, अनारसे, नेमकं बिघडतात कुठे? – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nHomeलेखलाडू, चिरोटे, चकली, अनारसे, नेमकं बिघडतात कुठे\nलाडू, चिरोटे, चकली, अनारसे, नेमकं बिघडतात कुठे\nApril 17, 2017 संजीव वेलणकर लेख\nआपण फराळाचे पदार्थ आवर्जून घरी करण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी सर्व व्यवस्थित करूनही एखादा पदार्थ मनासारखा जमतंच नाही. थोडं इकडे-तिकडे होतं. आणि केलेल्या सर्व कष्टांवर पाणी फिरतं आणि पदार्थ बिघडतो. पदार्थ बिघडण्याची निराशाच इतकी असते की पदार्थ नेमका का बिघडला याचा विचारचं होत नाही.\nपण पदार्थ फसण्यामागेही एक विज्ञान असतं. पाकातले लाडू, करंजी, चकली, अनारसे हे हमखास फसणारे पदार्थ. ते का फसतात आणि फसले तर ते कसे सुधारायचे \nपाकातले लाडू का बिघडतात\nघरी बनवलेल्या लाडूंमध्ये जास्त करून रव्याच्या लाडूचा अंतर्भाव होतो. यासाठी साखरेचा पाक वापरला जातो. जेव्हा घटक पदार्थ कोरडे असतात तेव्हा पाण्याचा अंश जास्त असावा लागतो त्यामुळे एकतारी पाकाची आवश्यकता असते. घटक पदार्थ ओलसर असले तर पाकात पाण्याचा अंशी कमी असावा लागतो म्हणून दोन तारी पाकाची आवश्यकता असते. रव्याचे लाडू करताना नुसत्या रव्याचे असतील तर एक तारी, रवा, नारळ मिश्रित असतील तर दीड तारी आणि रव्यावर दूध वगैरे शिंपडले असल्यास, त्यात रवा असल्यास दोन तारी पाक लागतो. रव्याचे लाडू करताना पाक कच्चा राहिला तर लाडू मऊ होतात. अशा वेळी आणखी थोडा रवा थोड्या तुपावर भाजून त्यात मिश्रण केल्यास लाडू चांगले होतात. या उलट पाक जास्त पक्का झाल्यास भगरा होतो. अशा वेळी थोडं पाणी अथवा दूध उकळून मिश्रणात घालून कालवलं की लाडू करता येतात. कोणत्याही कडक लाडूंसाठी किंवा फार ओलसर घटक पदार्थांसाठी गोळीबंद पाक लागतो.\nबेसन तुपावर भाजताना सुरुवातीला गरम, पातळ तूप पीठ शोषून घेतं. तुपात संपृक्त मेदाम्लांचं प्रमाण प्रचंड असतं. अशा मेदाम्लाचा रेणू छोटा, चार किंवा सहा कार्बनची साखळी असलेला असतो. असे रेणू पिठामध्ये लगेच शिरून पिठाच्या कणांमधली जागा व्यापून टाकून कणांना सुटे ठेवतात. त्यामुळे लाडू खुसखुशीत होतो. मायलार रिअँक्शन पूर्ण होते. तेव्हा पिठाला सोनेरी रंग येतो. पिठातले प्रथिनांचे रेणू प्रसरण पावलेले असतात. त्यामुळे कणांमध्ये पूर्वी तुपाच्या रेणूंनी व्यापलेली जागा आता कमी पडते व त्यामुळेच पीठ तुपाला बाहेर टाकू लागतं पीठ पूर्ण भाजलं गेल्याची ती खूण असते. पीठ जर यापेक्षा जास्त भाजलं गेलं तर प्रथिनांचे लोंबकळणारे धागे पुन्हा वेगळं जाळं बनवू लागल्यानं पिठात एक प्रकारचा चिवटपणा येतो. अशा फार भाजलेल्या पिठाचे लाडू खुसखुशीत न लागता त्यात एक प्रकारचा कडकपणा व चिवटपणा येतो. बेसन सोनेरी रंगावर भाजून झाल्यावर त्यावर दूध शिंपडतात. उच्च तपमानामुळे त्याची वाफ होऊन ती बेसनात शिरते व बेसनातील स्टार्चमध्ये असलेले अमायलोज व अमायलोपोक्टिन विरघळून बेसन फुलतं-हलकं बनतं. बेसन कोमट असताना त्यात पिठी साखर मिसळली की तूप गरम असल्यानं त्याचे रेणू साखरेच्या कणांमध्ये शिरून त्यांना अलग ठेवतात. त्यामुळे लाडू रवाळ होतो. लाडवामध्ये पिठीसाखर घालताना ती मिक्सरवर दळून ताजी घालावी म्हणजे लाडू रवाळ आणि हलका होतो.\nकरंज्या करणं हे देखील कौशल्याचं काम आहे. कित्येक वेळा करंजीचं आवरण मऊ पडतं. आतलं सारण कडक होतं. सारण कमी भरलं गेल्यामुळे करंज्याचे खुळखुळे होतात. हे सर्व टाळण्यासाठी काय करता येईल ते पाहा. साधारणपणे रवा व मैदा करंजीच्या पारीसाठी घेतले जातात. ही दोन्ही पिठं पाण्यापेक्षा दुधात भिजवणं जास्त योग्य असतं. कारण दुधातील स्निग्ध पदार्थांमुळे खुसखुशीतपणा येतो. करंजीची पारी पातळ लाटता येण्यासाठी भिजवलेलं पीठ कुटून मऊ करावं लागतं. यामुळे पिठात ग्लूटेन भरपूर होतं पण ग्लुटेन फार झालं तर पारी चिवट होऊ शकते म्हणून पिठात मोहन घालावं लागतं. गरम तुपात मोहन घातल्यास तुपाचे रेणू पिठाच्या कणांमध्ये जाऊन त्यांना अलग ठेवतात व करंजी खुसखुशीत होते. तुपाचे रेणू तेलाच्या रेणूपेक्षा छोटे असतात. त्यामुळे तुपाचे रेणू खूप प्रमाणात पिठात जाऊ शकतात. तसेच पिठात खोलवरही जाऊ शकतात. त्यामुळे तेलापेक्षा तुपाच्या मोहनामुळे करंजी जास्त खुसखुशीत होते.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nपास्ता इन रेड सॉस\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/02/5638/", "date_download": "2022-09-28T10:30:34Z", "digest": "sha1:JN6MKAQLU46HFRFKFP4FWOA2QKLURPLB", "length": 22628, "nlines": 203, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "८०% खाटांबाबत बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लिलावती रुग्णालयांना सरकारची नोटीस! – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n८०% खाटांबाबत बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लिलावती रुग्णालयांना सरकारची नोटीस\n८०% खाटांबाबत बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लिलावती रुग्णालयांना सरकारची नोटीस\n🛑 ८०% खाटांबाबत बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, लिलावती रुग्णालयांना सरकारची नोटीस\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते. त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध अशा बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल आणि हिंदुजा हॉस्पिटल यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.\nरुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी, राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.\nकोरोना तसेच कोरोना शिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचारांअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. ८० टक्के खाटा राखीव करूनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते. यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल घेत काल रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले. त्यांच्या सोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते.\nसुरूवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण खाटा, ८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला.\nरात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. काही रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेड बाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या ५० टक्के खाटांचा वापर रुग्णालयांकडून न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे अशा विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या.\nराज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल आणि लिलावती हॉस्पीटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.⭕\nमहाराष्ट्रात चक्रीवादळचा धोका वाढला\nनिसर्ग चक्रीवादळ आधी अलिबागला धडकण्याची शक्यता; १२ तास अतीमहत्त्वाचे\nदिलासादायक” नांदेड येथुन आज पुन्हा ४ जणांना सुट्टी, तर दिवसभरात एका रुग्णांची भर\nभंडारा जिल्ह्यात आज ५ नवे रुग्ण कोरोना बाधित सापडले 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nआगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करावे, शाळा सुरु झाल्या नाही तरीही शिक्षण सुरूच राहील ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/news/take-a-break-eat-watermelon/", "date_download": "2022-09-28T10:10:20Z", "digest": "sha1:JKRYIFY4TARYLB5D2BBT2QRMHNDWGMAQ", "length": 3877, "nlines": 175, "source_domain": "mr.horsent.com", "title": " बातम्या - ब्रेक घ्या आणि टरबूज खा.", "raw_content": "\nब्रेक घ्या आणि टरबूज खा.\nघोडा100 कर्मचारी आणि एक लहान मुलगा उन्हाळ्यात अतिरिक्त आनंद घेत आहे.\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/868/", "date_download": "2022-09-28T08:52:31Z", "digest": "sha1:ZWOFW3IQKWNPF3QZHOCI4I5FQ4UDDO5V", "length": 7690, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nबदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव दि.22 – ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे.\nचित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले.\nकोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात आहे. तसेच बद्रीनारायण, संभाजी कदम, ग.ना.जाधव यासारख्या दिवंगत चित्रकारांनी रेखाटलेली सुबक चित्रे नव्या पिढीला कळावीत यासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यासह ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, विजयराज बोधनकर, प्रतिमा वैद्य, कैलास संन्याल या प्रसिद्ध कलावंतांच्याही कलाकृती यामध्ये आहेत.\nकलाक्षेत्रातील मान्यवरांसोबत जळगावमधील चित्रकार राजू बाविस्कर, शाम कुमावत, यशवंत गरूड यांच्यासह जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील चित्रकार विजय जैन, आनंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा कलाकृती बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये अवतरल्या आहेत. जळगावमधील कलावंतांसाठी ही बाब भूषणावह आहे. मंगलमूर्तीच्या विविध रूपांच्या रंगरेषांच्या गणेश कलाकृतींचे प्रदर्शन दि.9 ते 25 सप्टेंबरपर्यंत पाहता येणार असून सायंकाळी 5 ते 9 यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.\nयुवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/nation/fifa-gave-a-big-shock-to-india-immediate-suspension-action-against-the-football-federation", "date_download": "2022-09-28T10:19:37Z", "digest": "sha1:LZZNL5WHAALGAZPJNNN542HVPTBIUO7U", "length": 6084, "nlines": 30, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "फिफाने दिला भारताला मोठा धक्का; फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई", "raw_content": "\nफिफाने दिला भारताला मोठा धक्का; फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई\nमहिलांच्या अंडर-१७ विश्वचषकाचे आयोजन भारताला करता येणार नाही, असे ‘फिफा’ने स्पष्टपणे म्हटले आहे\nजागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) भारताला मोठा धक्का दिला. फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढत असल्याने तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे फिफाने स्पष्ट केले. या कारवाईमुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात नियोजित करण्यात आलेल्या महिलांच्या अंडर-१७ विश्वचषकाच्या यजमानपदाला भारत मुकला आहे. महिलांच्या अंडर-१७ विश्वचषकाचे आयोजन भारताला करता येणार नाही, असे ‘फिफा’ने स्पष्टपणे म्हटले आहे.\nफिफाने स्पष्ट केले की, “एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समितीची स्थापन करण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर आणि एआयएफएफ प्रशासनाला दैनंदिन कामकाजाचे नियंत्रण मिळाल्यानंतर निलंबन मागे घेण्यात येईल,”\nभारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात ‘फिफा’ असून सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा ‘फिफा’ने व्यक्त केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त केला होता. खेळाचे नियोजन करण्यासाठी, महासंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी आणि गेल्या १८ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. न्यायालयाने तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. तीन महिन्यांसाठी निवडणूक समिती अंतरिम संस्था असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. डिसेंबर २०२०मध्ये फुटबॉल महासंघाची निवडणूक होणे अपेक्षित होते; मात्र घटनेतील काही सुधारणांवरील विरोधामुळे ही निवडणूक रखडली.\n‘फिफा’च्या नियमांनुसार, सदस्य असणाऱ्या देशातील संस्थांमध्ये कायदेशीर आणि राजकीय मध्यस्थी होण्यास निर्बंध आहेत. ‘फिफा’ने याआधीही इतर देशातील काही राष्ट्रीय संघटनांवर याच कारणामुळे निलंबनाची कारवाई केली आहे.\nफिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाने एएफसीचे सरचिटणीस विंडसर जॉन यांच्या नेतृत्वाखालील एक पथक भारतीय फुटबॉल भागधारकांशी चर्चेसाठी पाठविले होते. एआयएफएफने जुलैच्या अखेरपर्यंत आपल्या कायद्यात सुधारणा करावी आणि १५ सप्टेंबपर्यंत निवडणुका घेण्यासाठी धोरण आखावे, यासाठी हे पथक आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2022-09-28T10:51:52Z", "digest": "sha1:JEDTBHP3ND6C4DSMR6SDVUE4O5CMFKYL", "length": 22555, "nlines": 299, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१ - विकिपीडिया", "raw_content": "इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१\n(इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०२०-२१ या पानावरून पुनर्निर्देशित)\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१\nतारीख १४ फेब्रुवारी – ७ मार्च २०२१\nसंघनायक सोफी डिव्हाइन हेदर नाइट (म.ए.दि., १ली,२री म.ट्वेंटी२०)\nनॅटली सायव्हर (३री म.ट्वेंटी२०)\nनिकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली\nसर्वाधिक धावा एमी सॅटरथ्वाइट (१३५) टॅमी बोमाँट (२३१)\nसर्वाधिक बळी आमेलिया केर (४) नॅटली सायव्हर (५)\nनिकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nसर्वाधिक धावा एमी सॅटरथ्वाइट (७६) टॅमी बोमाँट (१०२)\nसर्वाधिक बळी ली कॅस्पेरेक (४) फ्रेया डेव्हीस (५)\nमालिकावीर टॅमी बोमाँट (इंग्लंड)\nइंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. हा दौरा एक वर्षाने पुढे ढकलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या कालावधीत झाला. फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये न्यू झीलंडमध्येच महिला क्रिकेट विश्वचषक नियोजित वेळापत्रकानुसार होणार होता, परंतु कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी विश्वचषक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली. त्यामुळे न्यू झीलंड महिला संघाला सराव व्हावा या अनुशंगाने इंग्लंड महिला संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी न्यू झीलंडला आला. महिला ट्वेंटी२० सामने हे न्यू झीलंड पुरुष संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. न्यू झीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाइन हिने केले तर अनुभवी हेदर नाइट हिला इंग्लंडची कर्णधार म्हणून कायम केले गेले.\nमहिला वनडे मालिकेआधी इंग्लंड महिला संघाने दोन ५० षटकांचे सराव सामने खेळले. ज्यातला एक सामना इंग्लंड महिलांनी जिंकला तर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंड संघ पराभूत झाला. एकदिवसीय मालिकेत पहिला सामना इंग्लंडने जिंकत मालिकेला साजेशी सुरुवात केली. इंग्लंडच्या सोफी एसलस्टोनने मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिच्या कारकिर्दीतले १०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण केले. दुसऱ्या सामन्यातही इंग्लंड महिलांनी उत्तम खेळत विजय संपादन करत एकदिवसीय मालिका जिंकली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात न्यू झीलंडच्या एमी सॅटरथ्वाइटच्या ११९ धावांच्या शतकी खेळीमुळे न्यू झीलंडने इंग्लंड महिलांचा पराभव केला.\nऑकलंड मध्ये २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे टाळेबंदी जाहीर केल्याने महिला ट्वेंटी२० चे सर्व सामने वेलिंग्टनला हलविण्यात आले. महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका इंग्लंड महिलांनी ३-० अशी जिंकली.\nही मालिका संपताच मार्चमध्येच तीन महिला वनडे आणि तीन महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यास ऑस्ट्रेलियन महिला संघाने न्यू झीलंडचा दौरा केला.\n१.१ ५० षटकांचा सामना: इंग्लंड महिला वि न्यू झीलंड XI महिला\n१.२ ५० षटकांचा सामना: इंग्लंड महिला वि न्यू झीलंड XI महिला\n२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका\n५० षटकांचा सामना: इंग्लंड महिला वि न्यू झीलंड XI महिला[संपादन]\nन्यू झीलंड XI महिला\nनॅटली सायव्हर ७५ (७४)\nहेली जेन्सन २/२५ (६ षटके)\nलॉरेन डाउन ९७ (१०८)\nटॅश फॅरंट १/१७ (४ षटके)\nइंग्लंड महिला २० धावांनी विजयी.\nजॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन\nनाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.\n५० षटकांचा सामना: इंग्लंड महिला वि न्यू झीलंड XI महिला[संपादन]\nन्यू झीलंड XI महिला\nनॅटली डॉड ९१ (१०४)\nसोफी एसलस्टोन २/३८ (८ षटके)\nडॅनियेल वायट ५४ (४२)\nक्लॉडिया ग्रीन ५/५६ (१० षटके)\nन्यू झीलंड XI महिला ३० धावांनी विजयी.\nजॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन\nनाणेफेक : न्यू झीलंड XI महिला, फलंदाजी.\nमहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]\nहेली जेन्सन ५३ (५८)\nटॅश फॅरंट २/३१ (७ षटके)\nटॅमी बोमाँट ७१ (८६)\nहेली जेन्सन १/१८ (५ षटके)\nइंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.\nसामनावीर: टॅमी बोमाँट (इंग्लंड)\nनाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.\nब्रुक हालीडे आणि फ्रॅन जोनस (न्यू) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.\nब्रुक हालीडे ६० (८०)\nनॅटली सायव्हर ३/२६ (९ षटके)\nनॅटली सायव्हर ६३ (६१)\nब्रुक हालीडे १/१८ (४ षटके)\nइंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी.\nसामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)\nनाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.\nटॅमी बोमाँट ८८* (११३)\nआमेलिया केर ४/४२ (८.५ षटके)\nएमी सॅटरथ्वाइट ११९* (१२८)\nफ्रेया डेव्हीस १/३३ (८ षटके)\nन्यू झीलंड महिला ७ गडी राखून विजयी.\nसामनावीर: आमेलिया केर (न्यू झीलंड)\nनाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.\nमहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]\nकेटी मार्टिन ३६ (३२)\nसाराह ग्लेन २/११ (४ षटके)\nडॅनियेल वायट ३३ (२६)\nली कॅस्पेरेक २/२४ (४ षटके)\nइंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी.\nवेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन\nसामनावीर: साराह ग्लेन (इंग्लंड)\nनाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.\nब्रुक हालीडे (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.\nएमी सॅटरथ्वाइट ४९ (३०)\nफ्रेया डेव्हीस ४/२३ (४ षटके)\nटॅमी बोमाँट ६३ (५३)\nरोझमेरी मायर २/२२ (३ षटके)\nइंग्लंड महिला ६ गडी राखून विजयी.\nवेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन\nसामनावीर: फ्रेया डेव्हीस (इंग्लंड)\nनाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.\nसोफिया डंकली २६ (२९)\nसोफी डिव्हाइन ३/३० (४ षटके)\nएमी सॅटरथ्वाइट २५ (२६)\nमॅडी विलियर्स ३/१० (२ षटके)\nइंग्लंड महिला ३२ धावांनी विजयी.\nवेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियम, वेलिंग्टन\nसामनावीर: कॅथेरिन ब्रंट (इंग्लंड)\nनाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०\nऑस्ट्रेलिया महिला वि न्यूझीलंड महिला\nन्यूझीलंड वि वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि इंग्लंड\nदक्षिण आफ्रिका वि श्रीलंका\nसंयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड\nबांगलादेश वि वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका महिला वि पाकिस्तान महिला\nअफगाणिस्तान वि आयर्लंड, युएईमध्ये\nपाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका\nझिम्बाब्वे महिला वि पाकिस्तान महिला\nन्यूझीलंड महिला वि इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, युएईमध्ये\nवेस्ट इंडीज वि श्रीलंका\nभारत महिला वि दक्षिण आफ्रिका महिला\nन्यूझीलंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला\nदक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१\nआंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे\nमहिला कसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१९४७-४८ · १९६०-६१ · १९७४-७५ · १९८५-८६ · १९८७-८८ · १९८९-९० · १९९३-९४ ·\n१९३४-३५ · १९४८-४९ · १९५७-५८ · १९६८-६९ · १९९१-९२\nइ.स. २०२१ मधील क्रिकेट\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे\nइंग्लंड महिला क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०२२ रोजी १५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2-%E0%A4%97/", "date_download": "2022-09-28T09:44:30Z", "digest": "sha1:WP75WVPIOG6N43IJTCTB7HUYZXD3W6ZL", "length": 13840, "nlines": 79, "source_domain": "news105media.com", "title": "प्रत्येक तरुण मुलांना ल ग्न झालेल्या महिला का अधिक आवडतात...जाणून घ्या सर्वेक्षण...तरुण मुलांची कारणे जाणून आपले सुद्धा होश उडतील.. त्याच्या मते - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nप्रत्येक तरुण मुलांना ल ग्न झालेल्या महिला का अधिक आवडतात…जाणून घ्या सर्वेक्षण…तरुण मुलांची कारणे जाणून आपले सुद्धा होश उडतील.. त्याच्या मते\nप्रत्येक तरुण मुलांना ल ग्न झालेल्या महिला का अधिक आवडतात…जाणून घ्या सर्वेक्षण…तरुण मुलांची कारणे जाणून आपले सुद्धा होश उडतील.. त्याच्या मते\nMay 24, 2021 admin-classicLeave a Comment on प्रत्येक तरुण मुलांना ल ग्न झालेल्या महिला का अधिक आवडतात…जाणून घ्या सर्वेक्षण…तरुण मुलांची कारणे जाणून आपले सुद्धा होश उडतील.. त्याच्या मते\nप्रे माचे विश्व हे व्या पक आणि र म्य असते. प्रेमाच्या जगात कोण कुणाला आवडेल हे काही सांगता येत नाही. पण आज कालची तरुण पिढी कोणाच्या प्रे मात प डेल हे काही सांगता येत नाही. होय, कारण नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तरुण म्हणजेच अगदी विशीतील तसेच तिशीतील मुलांनी त्यांना ल ग्न झालेल्या महिला या अधिक आवडतात असे सांगितले आहे.\nपण जेव्हा वि वाहित महिला मुलांना अधिक भावतात याची काय कारणे आहेत याचे जेव्हा सं शोधन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे लक्षात आले आहे कि, मुले वि वाहित स्त्रीशी रि लेश न ठेवण्यासाठी आग्रही असतात कारण त्यांना त्यात जास्त सुर क्षितता वाटते. कारण वि वाहित महिला या त्यांच्यासाठी अधिक विश्वासू वाटतात. चला तर मग जाणून घेऊया या तरुणांनी दिलेली अनेक कारणे.\nआपल्याला माहित आहे कि तसं तर ल ग्नानंतर इतर कोणाशी देखील सं बं ध असणे हे भारतीय सं स्कृतीमध्ये चु कीचं मा नलं गेलं आहे परंतू हा विचार पुरुषांवर पूर्णपणे लागू होत नाही. आपल्याला जाणून ध क्का बसेल पण हे सत्य आहे की वि वाहित पुरुष असो वा अवि वाहित तरुण त्यांना ल ग्न झालेल्या महिला अधिक आकर्षित करतात. अशात आज आपण त्या पुरुषांच्या आवडी मागील कारणे जाणून घेणार आहोत.\nआता आपण पाहिला असेल कि ल ग्न झाल्यानंतर एखाद्या मुली मध्ये किती बदल होतो, त्याच्या सर्वच श रीर रचनेत बदल दिसतो, तसेच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणि तेजस्वी पणा असतो. कारण त्या शा री रिक रीत्या सर्वात सु खी असतात व त्या स्वत:कडे अधिक लक्ष देत असतात. अर्थात त्यामुळे पुरुष देखील त्यांना बघून आ कर्षित होतात. आणि ही गोष्ट सर्वच पु रुषांना लागू होते.\nतसेच ल ग्नानंतर म हिलांनी केलेल्या प्र ण यामुळे म्हणजेच का म क्री डेमुळे त्याच्या हा र्मो नल मध्ये बदल होतात, यामुळे त्याच्या छा तीवर तसेच त्याच्या नि तं बामध्ये खूप मोठा बदल घडून येतो, तसेच यामुळे त्या अधिकच मा द क दिसू लागतात. म्हणून तरुण मुले त्यांना भा ळतात. स्त्रीच्या आ क र्षण दिसण्यावरच मुले भु लतात असे नाही तर त्यांच्या बोलण्या चालण्याचे हि मुलांना आक र्षण वाटते. तसेच वि वाहित स्त्री सोबत ना ते बनवायला मुलांना सुरक्षि तता वाटते.\nतसेच ल ग्न झालेल्या स्त्रियांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये अवि वाहित मुलींपेक्षा अधिक समजूतदारपणा दिसून येतो. त्या प्रत्येक गोष्टीवर जबाबदारीने प्रतिसाद देतात तसेच पु रुषांना नेहमीच मॅ च्योर म हिला पसंत असतात. कारण त्या त्रा स न देता पुरुषांच्या प्रत्येक स मस्येवर योग्य समाधान सांगण्यात सक्षम असतात.\nतसेच अनेक पुरुषाची अशी देखील भा वना आहे कि ल ग्न झालेल्या महिला या प्र ण य करताना त्यांना अधिक स माधान देतात, तसेच त्या बाबतीत त्या अधिक स कारा त्मक प्रतिसाद देतात, तसेच महि लांना ल ग्न झाल्यावर अनेक काम करण्याची कौशल्य अवगत होतात. अशा स कारा त्मक ऊर्जा असणाऱ्या स्त्री सोबत रिले शन ठेवायला मुलांना आवडते.\nवि वाहित स्त्री सोबत जरी आपली जवळीक असली चांगले बोलणे चालणे असले तरी प्रे म हे प्रे म असते. त्यामुळे प्रे माची व्या पकता ओळखता आली पाहिजे. परंतु प्रे मात वेगळे सौंदर्य असते ते माणसाला जपता आले पाहिजे. भविष्यात आपणच केलेल्या कृतीची आपणालाच ला ज वाटेल असे कि ळसवाणे प्रे म आपण करू नये. तसेच दोघाच्या राजी खूशी शिवाय वि वाहित स्त्रीच्या प्रे मात पडणे योग्य नाही हे हि आपण जाणले पाहिजे.\nतर आपल्याला याबद्दल काय वाटते ही कारणे योग्य आहेत का ही कारणे योग्य आहेत का हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.\nसर्वेक्षण: जाणून घ्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावी पणे सामना केला…जाणून घ्या मिळालेली मते\nअंघोळ करताना आपल्या या दोन अवयवांवर अजिबात साबण लावू नका…अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम… तसेच या दर्जाचाच साबण वापरावा\nसंतान प्राप्तीसाठी ही महिला १० रात्र या स्प-र्म डो’नर सोबत होती.. पण नंतर तीला सत्य समजल्यावर बघा काय घडले..\nभारतातील असे एक गाव जेथे मुला-मुलींना लग्नाआधीच बनवावे लागतात सं बंध…कारण त्या मुलीला समजले पाहिजे कि…जाणून आपण सुद्धा हैराण व्हाल\nपुणेकरांचा ना द खु ळाच पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला आज महिन्याला क मावत आहे तब्ब्ल दोन ला ख रुपये…या गोष्टींमधून आज त्याला संपूर्ण जगात ओळख मिळाली\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/the-indian-nationalism-rooted-here-is-the-gift-of-the-national-saint-who-calls-himself-sanatani-hindu-pkd-83-3061126/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-28T08:41:25Z", "digest": "sha1:VO3G3LD7VPJPCBVUMXCSWXMFVKPFFRJM", "length": 39863, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Indian nationalism rooted here is the gift of the national saint who calls himself Sanatani Hindu | Loksatta", "raw_content": "\nइथे रुजलेला भारतीय राष्ट्रवाद ही ‘सनातनी हिंदू’ म्हणवणाऱ्या राष्ट्रसंताची देणगी…\n‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे महासंचालक रवींद्र माधव साठे यांच्या ‘हिंदी राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे’ या लेखाचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलेला हा प्रतिवाद…\nWritten by सचिन सावंत\n( संग्रहित छायचित्र )\nबुद्धिभेद, जड संस्कृताळलेली भाषा, अतार्किक आणि सोयिस्कर मांडणी करून मूळ हेतू लपवण्याच्या कुटिलनीतीचा वापर रा. स्व. संघाकडून स्थापनेपासूनच होत आला आहे. दिनांक पाच ऑगस्टला रवींद्र साठे यांच्या ‘राष्ट्रभाव’ या सदरात प्रकाशित झालेल्या ‘हिंदी राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे’ या याच पठडीतील लेखाचे नाव खरे तर ‘हिंदू राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे’ या याच पठडीतील लेखाचे नाव खरे तर ‘हिंदू राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे’ असे असले पाहिजे होते. ते का याचा आढावा घेऊ.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nस्वातंत्र्यपूर्व काळात ‘राष्ट्रवादाच्या संदर्भातील हिंदी राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद आणि द्विराष्ट्रवाद असे तीन विचार प्रवाह पुढे आले’ असे लेखक म्हणतात. त्यातील द्विराष्ट्रवादाचे मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांप्रमाणे सावरकरांसारखे अनेक हिंदू राष्ट्रवादीही समर्थक असल्याने या विचारप्रवाहाबद्दल पुरेसे विवेचन साठे करत नाहीत. पण काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सनदशीर पद्धतीने लढा दिला. यात सर्व जाती-धर्मांचा समावेश व्हावा म्हणून हिंदी राष्ट्रवादाची कल्पना जन्मास आणली असे म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांतून भारतीय राष्ट्रवादाचा जन्म झाला व हिंदू राष्ट्रवाद्यांचे या लढ्यात फारसे योगदान नव्हते हे लेखक मान्य करतात हे नसे थोडके साठे यांनी ‘भारतीय राष्ट्रवाद’ हा शब्द वापरण्याऐवजी फारसा प्रचलित नसलेला ‘हिंदी राष्ट्रवाद’ हा शब्द वापरला आहे. तसेही ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे म्हणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना अहिंदू हे सर्व अराष्ट्रीय वाटतात म्हणून ‘भारतीय’ हा शब्द त्यांनी घेतला नव्हता. गोळवलकरांच्या ‘विचारधना’त याची सम्यक कारणे आली आहेतच. असो\nभारतीय राष्ट्रवादाचा पराभव भारताचे १९४७ साली विभाजन झाले तेव्हाच झाला, असे लेखक म्हणतात. परंतु फाळणीसाठी कारणीभूत असलेल्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामागे हिंदू राष्ट्रवादी आणि मुस्लिम मूलतत्त्ववादी दोन्ही संघटना होत्या हे सांगायचे विसरतात. असे असतानाही विभाजन पूर्व भारतात असलेल्या मुस्लिम लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला, हा हिंदू राष्ट्रवाद्यांचा पराभव नव्हे काय\nविभाजनानंतरही या देशात काँग्रेस विचारधारेची सरकारे अनेक वर्षे राहिली आहेत. गेली आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आहे म्हणून भारतीय राष्ट्रवादाचा पराभव झाला असे वाटत असेल तर आजही ४० टक्क्यांच्या पलीकडे मते भाजपला घेता आलेली नाहीत आणि निवडणुकांमध्ये ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपला म्हणावे लागते, हे लक्षात घ्यावे.\nकाँग्रेसच्या विचारातील भारतीय राष्ट्रवाद ‘तर्कशुद्ध व स्वयंसिद्ध नव्हता’ असे लेखक म्हणतात. मग गेली ९७ वर्षे संघाला आपला विचार जनतेला का पटवून देता आला नाही आजही देशातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी अलोकशाही पध्दतीचा वापर का करावासा वाटतो आजही देशातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी अलोकशाही पध्दतीचा वापर का करावासा वाटतो स्वतःचा विचार तर्कशुद्ध असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना देशात धार्मिक अशांतता पसरवावी याकरिता स्थापनेपासून कार्यरत का आहेत स्वतःचा विचार तर्कशुद्ध असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना देशात धार्मिक अशांतता पसरवावी याकरिता स्थापनेपासून कार्यरत का आहेत या प्रश्नांची उत्तरे लेखकाला द्यावी लागतील.\n‘हिंदू राष्ट्रवादा’तील वैचारिक विरोधाभास\nहिंदू राष्ट्रवादाच्या पराभवाचे खरे कारण हेच आहे की आजवर हिंदुत्ववादी नेत्यांना हिंदुत्वाची व्याख्या देखील नीटपणे करता आलेली नाही आणि त्यातही हिंदुत्ववादी संघटनांमध्ये विरोधाभास व अंतर्विरोध मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. याचकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोळवलकरांचे विचार दडवून इतर नेत्यांना पुढे करावे लागते. याही लेखात रवींद्र साठे यांनी सावरकरांसहित टिळक, स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करताना गोळवळकरांचा उल्लेख मात्र टाळला आहे.\nहिंदुत्ववादी नेत्यांच्या विचारातील विरोधाभास सांगायचा झाला तर सावरकरांपासून सुरुवात करावी लागेल. १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सावरकरांनी मुस्लिमांबद्दल द्वेष ठेवणे हे मूर्खपणाचे म्हटले होते. ६ जुलै १९२० ला ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात सावरकर विश्वकुटुंबाची व्याख्या करतात आणि अशा संयुक्त राष्ट्र कुटुंबासाठी सहकार्य करीन असे आश्वासन देतात. नंतर मात्र हेच सावरकर विश्वकुटुंबाची संकल्पना विसरून ‘पितृभू आणि पुण्यभू’च्या आधारे आपल्या हिंदुत्वाच्या केलेल्या व्याख्येतून मुस्लिम आणि ख्रिश्चनांना वेगळे काढतात. परंतु देशातील नास्तिकांचे काय होणार हे मात्र सांगत नसल्याने सावरकर स्वतःही हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात का हा प्रश्न उपस्थित होतो. सावरकर ‘हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नव्हे आणि हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म नव्हे’ असे म्हणतात. हिंदू धर्म म्हणताना सावरकरांना या देशातील पुण्यभू असणारे वैदिक, बौद्ध, जैन व शीख हे सर्व अभिप्रेत होते. पण हेच सावरकर पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी त्यांना ‘धर्मद्रोही’ म्हणतात, हा विरोधाभास नव्हे काय\nपंतप्रधान मोदींनी नुकतेच अशोक स्तंभाच्या राष्ट्रीय चिन्हाचे उद्घाटन करताना वैदिक पद्धतीने केलेली पूजा सावरकरांच्या ‘हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म नव्हे’ या मताशी फारकत नाही का\nपुढे हेच सावरकर आपल्या राष्ट्रवादाच्या कल्पनेत, ‘या देशात मुस्लिम राष्ट्राचे वेगळे अस्तित्व आहे’ असे मान्य करतात. त्याचवेळी एक व्यक्ती एक मत या तत्त्वाचा पुरस्कारही करतात. आपल्या हिंदू राष्ट्रवादाच्या परिभाषेत ‘अल्पसंख्याकांच्या धार्मिक व शैक्षणिक अधिकाराचे संरक्षण करू’ असे आश्वासनही देतात. (हिंदू महासभा अधिवेशन अध्यक्षीय भाषण – १९३९ ) याबाबत लेखक अनभिज्ञ आहेत का\nदेशातील दुसरे हिंदू राष्ट्रवादी नेते एम.एस. गोळवलकर यांनी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या स्वीकारली होती. परंतु सावरकरांचे गाईबद्दलचे मत, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि उपयुक्तता वादाच्या सिद्धांतावर वाईट भाषेत टीका केलेली आहे. भाई परमानंद या हिंदू राष्ट्रवादी नेत्याच्या हिंदू साम्यवादी संघटनेवर टीका करताना ‘कोणी मनुष्य एक तर हिंदू असेल किंवा साम्यवादी असेल’ असे गोळवलकर म्हणतात. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे गोळवलकरांनी केलेले समर्थन तसेच सावरकरांच्या पोथ्यापुराणांबद्दलच्या मतांचा अव्हेर हिंदू राष्ट्रवादींच्या मतांतील विरोधाभास दर्शवत नाही का\nहिंदू राष्ट्रवादात जाती धर्म भेद गोळवलकर स्वतः चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करून मान्य करत नाहीत का जातीभेद हे वर्ण व्यवस्थेचे विकृत स्वरूप आहे असे गोळवलकर म्हणतात. पण ही व्यवस्था संपवण्याची दीक्षा मात्र ते संघाच्या कार्यकर्त्यांना देत नाहीत. जातीभेद सांभाळून समरस व्हा असे म्हणतात. त्यामुळे ‘समता’ या शब्दाच्या संघाला असलेल्या ॲलर्जीबाबत साठे यांनी प्रकाश टाकावा.\nभारताची तुलना इतर राष्ट्रांशी करणे योग्य नाही. भारत हे कधीही एक राष्ट्र नव्हते. येथील प्रत्येक जातीचा, प्रत्येक संस्कृतीचा वेगळा इतिहास आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या परिभाषेत या सर्व विविधतेला एक इतिहास व एका संस्कृतीच्या अभिमानाच्या धाग्यात बांधण्याचा प्रयत्न थकल्यानंतर सावरकर शेवटी ‘आम्हाला वाटते म्हणून ते तसे आहे’ असे अतार्किक विधान करतात.\nभारतीय (हिंदी) राष्ट्रवादात हिंदू ,मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी भेदांचे स्थान खचितच नव्हते. कारण हा राष्ट्रवाद गांधीजींच्या विचारातून आला होता. गांधींचा विचार संघाच्या किंवा हिंदू राष्ट्रवादींच्या विचाराप्रमाणे मुस्लिम मुलतत्ववाद्यांच्या विचाराची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आलेला नव्हता. तर तो विचार स्वत:ला ‘सनातनी हिंदू’ म्हणवणाऱ्या एका राष्ट्रसंतांचा होता. ज्या स्वामी विवेकानंदांच्या १२ नोव्हेंबर १८९७ च्या लाहोरमधील भाषणाचा उल्लेख करून विवेकानंदांच्या मुखात आपले बोल टाकण्याचा प्रयत्न साठे करतात, त्या भाषणातच भारतातील अद्वैतवादाचा जगाला लाभ कसा होईल हे सांगताना भारताला ‘तथागत गौतम बुद्धांचे हृदय आणि श्रीकृष्णाच्या गीता ज्ञानाची आवश्यकता आहे’ असेदेखील स्वामी म्हणतात. गांधीजींच्या मनात हे दोन्ही होते. खरा हिंदू कसा असावा हे गांधी आपल्या आचरणातून सांगत होते. हिंदू राष्ट्रवाद्यांप्रमाणे मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांकडे बोट दाखवून हिंदूंना कट्टर बनवण्याची दीक्षा त्यांनी दिली नाही.\nखऱ्या अर्थाने या देशातील विविधतेचा सन्मान करून एक राष्ट्र म्हणून गुंफण्याचे काम महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने केले. संविधानाने त्याला आधार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारताना केलेल्या भाषणात ही राष्ट्र घटना भारताला एक राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत उगीच व्यक्त केले नव्हते.\nमुस्लिमांनी हिंदी व्हावे यासाठी मुस्लिम नेतृत्वाकडून कष्ट घेतले गेले नाहीत असे म्हणणाऱ्या साठे यांचा इतिहासाचा अभ्यास हा संघ शाखेच्या शिकवणीपुढे गेलेला नाही असे विनम्रतेने म्हणावे लागते. काँग्रेसच्या नेतृत्वात स्वातंत्र्यसंग्रामात हिंदूंबरोबरच मुस्लिमांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. एम.ए अन्सारी, हकीम अजमल खान, मौलाना अबुल कलाम आझाद, सैफुद्दीन किचलू, असफ अली, अब्बास तय्यबजी ,युसुफ मेहर अली इत्यादी अनेक जणांची नावे घेता येतील. ज्याप्रमाणे हिंदूंना स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रोखले त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेत असलेल्या अनेक मुसलमानांना मुस्लिम मूलतत्त्ववादी रोखत होते हे विशेष\n‘लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांनी मुस्लिम मनोवृत्तीची चिकित्सा केली पण काँग्रेसने केली नाही’ असे मत साठे व्यक्त करतात. पण पुढे ‘टिळकांना हिंदू मुस्लिम ऐक्य अपेक्षित होते,’ असे स्वतःच मान्य करतात. स्वामी विवेकानंद यांच्या मते तर ‘वेदान्तातील उदारमतवादाचा भारतातील इस्लामवर मोठा परिणाम झाला आहे’. आपल्या एका शिष्याला या संदर्भात स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मुघल सम्राट शहाजहानला परकीय म्हटल्यास त्याच्या कबरीतील मृतदेहाचा देखील थरकाप होईल. आपल्या देशात मुस्लिम शरीर आणि वैदिक मन या दोन आदर्शांचा संगम व्हावा ही स्वामींची एकमेव प्रार्थना असे. ती टिळकांच्या नावावर खपवणे लेखकाचे अज्ञान दर्शवते. मुसलमान राजवटीचे भारतातील योगदान हे की गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली असे विवेकानंद म्हणतात. (स्वामी विवेकानंदांची खरी ओळख – ले. दत्तप्रसाद दाभोळकर, पृष्ठ १४८-१५०)\nत्यामुळे या देशातील इतिहास मुस्लिमांचा देखील आहे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तसेच महान विभूतींच्या वक्तव्याचा विपर्यास हिंदू राष्ट्रवाद्यांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी केला हेच सत्य आहे.\n२४ जानेवारी १९४८ च्या पंडित नेहरूंच्या मुस्लिम विद्यार्थ्यांपुढे केलेल्या भाषणाचा साठे यांनी केलेला विपर्यास याच पठडीतील आहे. पंडित नेहरू भारताला बौद्धिक आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्व मिळवून देणाऱ्या पूर्वजांविषयी व त्या वारसा विषयी अभिमान वाटतो का हा प्रश्न विचारतात. पुढे ‘हा सांस्कृतिक वारसा हिंदू आणि मुसलमान या दोघांचाही आहे’ असे म्हणतात. याच भाषणात मी हे प्रश्न का विचारतो आहे याचे कारण देताना नेहरू म्हणतात की ‘गेल्या काही वर्षात अनेक शक्ती जनतेचे लक्ष विचलित करण्याचे आणि देशाचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत’. या भाषणानंतर केवळ सहा दिवसांतच गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे होता हे सांगण्याची आवश्यकता आहे का\nलेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत.\nमराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअग्रलेख : अमृतकालीन विष\nमुंबई : खून करून पळणाऱ्या आरोपीला अटक\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडले होते, ७३व्या वेळी दिप्तीने केले बाद\nडायबिटीज, रक्तदाब, वजन व अनेक प्रश्नांचं उत्तर आहे ‘हे’ स्वस्त सुपरफूड; ‘असा’ ठेवा डाएट प्लॅन\nसैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”\n‘तिची हत्या झालीय, हाच आदेश ऐकायचा का’ जिया खानच्या आईला मुंबई उच्च न्यायलयाने फटकारले\nसंघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\nशव बदलल्याने नातेवाईकांची उडाली धावपळ\nकल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे\nकल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर\nजास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देणार; पिण्याच्या पाण्याची बचत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nPhotos: सुष्मिता सेनने आंघोळीला टेरेसवर केली सोय तर शाहरुखला.. सेलिब्रिटींच्या ‘या’ विचित्र सवयी बघा\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nमाहितीचा अधिकार अधिनियमातील काही दुर्लक्षित तरतुदी\nकॉक्लिअर इम्प्लान्टसारख्या महागड्या उपचार तंत्राचे नेमके काय करायचे\nअन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nअग्रलेख : आजा मेला नि..\nसाम्ययोग : सत्याग्रहाचे प्रयोग\nलोकमानस : अधिक संतुलित, परिपक्व विचारांची गरज\nचतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nप्रकल्प अन्य राज्यात नेताना गुणवत्तेच्या तत्त्वांना तिलांजली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/corona-breaks-economic-woes-the-crippled-loom-industry-awaits-government-help-nrvk-68953/", "date_download": "2022-09-28T09:33:18Z", "digest": "sha1:JMKS76K7TNOQGY4FQU3J5A5ITYSXKH4L", "length": 11084, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | कोरोनाने मोडले आर्थिक कंबरडे; डबघाईला आलेला यंत्रमाग उद्योग सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nशिवसेनेच्या पहिल्या आमदाराची कन्या एकनाथ शिंदेंच्या पाठिशी\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nसनी कौशलच्या वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशलने दिल्या शुभेच्छा\nमुंबईकोरोनाने मोडले आर्थिक कंबरडे; डबघाईला आलेला यंत्रमाग उद्योग सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत\nमुंबई : कोरोनामुळे आधीच देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे विविध संकटामुळे यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. सातत्याने येणाऱ्या संकटांमुळे यंत्रमाग उद्योजक हतबल झाले आहे.\nयातून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने या उद्योगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून मदतीचा हात द्यावा, अशी भावना उद्योजकांत निर्माण होत आहे.\nउद्योगातून प्रगती होण्याऐवजी आर्थिक संकटात सापडत चालल्यामुळे दोन वर्षांत २० पेक्षा जादा यंत्रमागधारकांनी आपले जीवन संपवले आहे. या उद्योगाची वेळीच परिस्थिती न सुधारल्यास शेतकऱ्यांप्रमाणे यंत्रमागधारकांचेही आत्महत्येचे सत्र नजीकच्या काळात सुरू होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यंत्रमाग उद्योजकांनी बँका, पतसंस्था व वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.\nपुढे परिस्थिती सुधारेल, या आशेने उद्योजक नुकसानीत जाऊनही उत्पादन करीत आहेत, पण त्यातून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे. व्यवसायात असणारी मंदी, यंत्रमागाच्या सुट्या भागाचे वाढते दर, वीज दरात वाढ, कामगार मजुरी, सूत दरवाढीप्रमाणे उत्पादित कापडाला न मिळालेला दर, सुताचा काऊंटमधील घोळ अशा विविध कारणांनी यंत्रमागधारक मेटाकुटीला आला आहे. यामुळे उद्योग नुकसानीत जात असल्याने कर्जाची परतफेड करताना नाकीनऊ येत आहे.\nसरकारने मद्य परवाना शुल्‍कावर ५० टक्‍के सवलत दिल्यानंतर हॉटेल असोसिएशनचे सदस्य म्हणतात…\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/state/delhi/priyanka-gandhi-took-the-initiative-to-reduce-internal-unrest-in-the-congress-67673/", "date_download": "2022-09-28T10:23:42Z", "digest": "sha1:UUZFUO74LT3WJMZ5R4FYSNX7MKS2SZKI", "length": 11138, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दिल्ली | कॉंग्रेसमधील अंतर्गत अस्वस्था कमी करण्यासाठी प्रियंका गांधीने घेतला पुढाकार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\nमॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज\nनवी मुंबईतील PFI च्या कार्यालयातील होर्डिंग्ज हटवण्यात आले\nप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री झाली कोझिकोड मॉलमध्ये लैंगिक छळाची शिकार\nदांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला\nचीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी\nसरकारची दिवाळीपूर्वी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ\n२०२४ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार; उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच\nऐतिहासिक चित्रपट ‘द वुमन किंग’ भारतात १४ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित\nअंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा\nमाधुरी दीक्षितने शेअर केला Amazon Original Movie, Maja Ma च्या टीमसोबतचा मजेदार अनुभव\nदिल्लीकॉंग्रेसमधील अंतर्गत अस्वस्था कमी करण्यासाठी प्रियंका गांधीने घेतला पुढाकार\nकॉंग्रेसमध्ये जन्मलेल्या या संकटाचे निराकरण करण्यासाठी प्रियंका गांधींनी एक पाऊल पुढे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियंका गांधी यांनी गेल्या महिन्यात काँगेसमधील प्रमुख जी -२३ नेत्यांशी बोलून पक्षातील असंतोषाचे अंतर कमी केले आहे.\nनवी दिल्ली: नवीन अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अखेर निराश आणि अस्वस्थ कॉंग्रेस एकत्र झाली कॉंग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांच्या अकाली निधनानंतर प्रियंका गांधी वड्रा यांनी तातडीने त्यांची जबाबदारी स्वीकारली आणि दुवा म्हणून पक्षात उद्भवणारे तणाव कमी करण्यास मदत केली. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) ऑगस्टच्या बैठकीनंतर पक्षात निर्माण झालेला असंतोष संपुष्टात आला असून त्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षांचे पत्र लिहिले गेल्याची बाब समोर आली होती.\nकॉंग्रेसमध्ये जन्मलेल्या या संकटाचे निराकरण करण्यासाठी प्रियंका गांधींनी एक पाऊल पुढे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियंका गांधी यांनी गेल्या महिन्यात काँगेसमधील प्रमुख जी -२३ नेत्यांशी बोलून पक्षातील असंतोषाचे अंतर कमी केले आहे, अशीही माहिती मिळाली आहे. अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत सर्वांनी ऐक्य पाळण्याचे आवाहन केले.\nखरं तर, कॉंग्रेस अध्यक्षांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सोनिया गांधींनी शनिवारी नाराज गटातील ज्येष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेतली. यामध्ये पक्षाचे विद्यमान अंतर्गत संकट सोडविण्यासाठी असंतुष्ट जी -२३ गटातील नेते थेट संवादाच्या मार्गावर आणण्यात कॉंग्रेसचे नेतृत्व यशस्वी ठरले आहे.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sansthajagat.in/page.php?id=2", "date_download": "2022-09-28T08:58:08Z", "digest": "sha1:QLM2G4XAYI2PPD3NODMJOMQQWPNVAOJI", "length": 1608, "nlines": 21, "source_domain": "www.sansthajagat.in", "title": "Contact Us | संस्था जगत | सार्वजनिक संस्थाचे विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील एकमेव पत्रिका", "raw_content": "\n\"वसंत विहार\" , म.न.पा. कार्यालया जवळ,\nश्री हनुमान मंदिराच्या बाजूला,\nगोकुळपेठ, नागपूर - ४४००१०\n९९७५५४९९०१ / ९८९०४४९९०१ / ९९०२ / ९९२४ / ९९५९ / ९९९८\n\"वसंत विहार\" , म.न.पा. कार्यालया जवळ,\nश्री हनुमान मंदिराच्या बाजूला,\nगोकुळपेठ, नागपूर - ४४००१०\n© 2022 संस्था जगत | सार्वजनिक संस्थाचे विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील एकमेव पत्रिका | All Rights Reserved\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/239/", "date_download": "2022-09-28T09:08:14Z", "digest": "sha1:DO2XURW5IOXMBQOHU24TWCT55ULSR23N", "length": 10107, "nlines": 87, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nप्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत\nजिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक संपन्न\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव | (जिमाका) दि. 17 – जिल्हा वार्षिक योजनेमधून प्राप्त होणाऱ्या निधीतून पस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी विकास कामांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. ज्या विभागांना निधी वितरीत करण्यात आला आहे परंतु अद्यापपर्यंत खर्च झाला नसेल, त्यांना पुढील निधी वितरीत करता येणार नाहीत. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सांगितले.\nजिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संतोष बिडवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रांताधिकारी प्रसाद मते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती विनीता सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डिगंबर लोखंडे, जिल्हा नियोजनचे डी. एस. पाटील यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांमधून प्रस्ताव सादर करतांना त्या कामाची आवश्यकता, उपयोगिता व जनहित लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. विकास कामे सुचवितांना बहुउपयोगी कामांवर भर देण्यात यावा. विशेषत: शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबरच शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. सुचविलेली कामे विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर राहील. त्यानुसारच कामांचे नियोजन करावे. मुलभूत बाबींना प्राधान्य राहील याकडे सर्व विभागांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कामे पूर्ण करतांना कामांचा दर्जा व गुणवत्ता तपासावी. जिल्हा परिषदेला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेला निधी यावर्षी पूर्ण खर्च होणे आवश्यक आहे. मागील वर्षीच्या स्पीलमधून करावयाची कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचेही त्यांनी सूचित केले.\nजळगाव जिल्ह्याला सन 2021-22 मध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 400 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुद प्राप्त झाली असून 176 कोटी 63 लाख 91 हजार रुपयांचा निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत 28 कोटी 78 लाख 59 हजार रुपयांचा निधी विविध विभागांना वितरीत करण्यात आला असून यापैकी 24 कोटी 45 लाख 24 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कोरोना प्रंतिबंधासह इतर विभागांनाही विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत तरतुदीशी आतापर्यंत खर्चाची टक्केवारी 84.95 टक्के इतकी असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.\nतरसोद ते चिखली फोर वे महामार्ग मुदतीच्याआत पूर्ण- VIDEO\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/734/", "date_download": "2022-09-28T09:57:47Z", "digest": "sha1:VJQCTRVLPUBWK7PNB5DQYV5LINM5RPTO", "length": 6625, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "प्रगती विद्या मंदिरात 'बहुरंगी कौशल्य' उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nप्रगती विद्या मंदिरात ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाद्वारे हिंदी भाषा दिवस साजरा\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. 14 – आज देशभरात हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचे महत्व सर्वाना कळावे. या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी मंंगळवारी शाळेत ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रमाचे आयोजन केले. यात ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोष वाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध लेखन अशा बहुरंगी स्पर्धाचा समावेश होता.\nविद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आनंदायी शिक्षणाचा आनंद अनुभवला. दरम्यान विद्यार्थ्यांनी हम सब का अभिमान हैं हिंदी, भारत की शान हैं हिंदी, एकता की जान है, हिंदी देश की शान है, राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है, राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है अशा पद्धतीचे घोषवाक्य असलेले फलक तयार केले. पालकांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमांचा आनंद घेतला.\nविद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी हिंदी भाषा दिवसाचे महत्व सांगत उपक्रमाचे कौतुक केले. तसेच अध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देने महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. मुख्याध्यपिका शोभा फेगडे यांनी पालकांना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपक्रमात सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहित करावे हे सांगितले.\nयाप्रसंगी संध्या अट्रावलकर, संगीता गोहील, नम्रता पवार, अविदीप पवार, सारिका तडवी, रमेश ससाणे आदींसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, भाजप आघाडी सरकार विरोधात करणार आंदोलन\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nsscdcl-recruitment/", "date_download": "2022-09-28T09:18:43Z", "digest": "sha1:5IBG22PA5GVKZ26R3JKBKMT34GNIVVQ6", "length": 20733, "nlines": 207, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NSSCDCL Recruitment 2018 - Nagpur Smart City Bharti 2018", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n(NSSCDCL) नागपूर स्मार्ट & सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती\nजनरल मॅनेजर (मोबिलिटी विभाग) : 01 जागा\nजनरल मॅनेजर (पर्यावरण विभाग): 01 जागा\nजनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा विभाग): 01 जागा\nजनरल मॅनेजर (ई-शासन विभाग): 01 जागा\nप्रोजेक्ट मॅनेजर (मोबिलिटी विभाग): 02 जागा\nप्रोजेक्ट मॅनेजर (पर्यावरण विभाग): 02 जागा\nप्रोजेक्ट मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग): 02 जागा\nमुख्य ज्ञान अधिकारी (ई-शासन विभाग): 01 जागा\nप्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (मोबिलिटी विभाग): 04 जागा\nप्रोजेक्टएक्झिक्युटिव्ह (पर्यावरण विभाग): 04 जागा\nप्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इन्फ्रास्ट्रक्चर विभाग): 04 जागा\nप्रोग्रामर (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन): 02 जागा\nसिस्टम अॅनॅलिस्ट (ई-गव्हर्नन्स डिव्हिजन): 01 जागा\nकॉम्पुटर ऑपरेटर (ई-शासन विभाग): 12 जागा\nविशेष ड्यूटीवरील अधिकारी (टेक्निकल): 02 जागा\nविशेष ड्यूटीवरील अधिकारी (नॉन-टेक्निकल): 02 जागा\nअकाउंट्स ऑफिसर : 02 जागा\nकायदेशीर सहाय्यक: 01 जागा\nसुपरिन्टेन्डेन्ट (आस्थापना): 01 जागा\nपद क्र.1: i) शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी/वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव\nकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.2: पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.3: M.Tech/ M.Arch व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.4: इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.5 . i) शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी /वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 05 वर्षे अनुभव\nकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव\nपद क्र.6: पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.7: M.Tech/ M.Arch व 10 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.8 इनफार्मेशन टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव किंवा IT इंजिनिअरिंग/कॉम्पुटर सायन्स पदवी व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.9: i) शहरी मोबिलिटी पदव्युत्तर पदवी/वाहतूक यंत्रणा इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव\nकिंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 07 वर्षे अनुभव\nपद क्र.10: i) पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.11: i) इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेण्ट पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.12: i) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.13: i) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.14: i) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/कॉम्पुटर सायन्स पदवी ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.15: i) इंजिनिअरिंग पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.16: कोणत्याही शाखेतील पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण व 15 वर्षे अनुभव\nपद क्र.17: i) MCom /MBA (फायनांस) ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.18: i) कायदा पदवी (LLB) ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.19: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) स्थानिक स्वराज्य संस्था डिप्लोमा\nवयाची अट: 20 जानेवारी 2018 रोजी,\nपद क्र.1 ते 4: 45 ते 65 वर्षे\nपद क्र.7: 30 ते 50 वर्षे\nपद क्र.9 ते 14,19: 25 ते 35 वर्षे\nपद क्र.15 ते 17: 35 ते 45 वर्षे\nपद क्र.18: 25 ते 65 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2018\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती\n(UPSC CAPF) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2022 [DAF]\n(IOCL) इंडियन ऑइल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1535 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 52 जागांसाठी भरती\n(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती\n(ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती\n(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1673 जागांसाठी भरती\n(MPSC WRD) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘उपअभियंता’ पदाची भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/saved-the-lives-of-youths-who-were-swept-away-in-the-flood", "date_download": "2022-09-28T09:38:06Z", "digest": "sha1:PGMI6OFSDFULNDCHGXPJ5WKL5NABT4T7", "length": 4105, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Saved the lives of youths who were swept away in the flood", "raw_content": "\nपुरात वाहून जाणाऱ्या तरुणांचे वाचवले प्राण\nतालुक्यातील कणकोरी-मानोरी ( Kankori- Manori Road ) रस्त्यावर जाम व लेंडी नदीच्या संगमावर पुरात वाहून जाताना दोघे दुचाकीस्वार बालंबाल बचावले. दोन तरुणांनी पाण्यात उड्या घेत वाहून जाणार्‍यांचे प्राण वाचवले आहे.\nगोविंद भिकाजी अहिरे व संजय आंधळे हे दोघे सकाळी कणकोरी-मानोरी रस्त्याने दुचाकीवरून जात होते. काल सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता.\nकाही वाहने पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र, एका दुचाकीस्वाराने पुराच्या पाण्यातून दुचाकी घातली. तो सुखरुप पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ अहिरे व आंधळे यांनीही दुचाकी टाकली.\nमात्र, पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह दोघे पुलावरुन लोटले गेले. नदीपात्राच्या कडेला पूर पाहत उभे असलेल्या चंद्रकांत सांगळे व निलेश बर्डे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या फेकल्या व दोघांना मोठ्या हिंमतीने वाचवले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/surendra-thorat-statement-devalali-pravara", "date_download": "2022-09-28T09:27:23Z", "digest": "sha1:HBWZTWZZONMWG4FUSYZO3462LPELELRV", "length": 6405, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले खपवून घेणार नाही - सुरेंद्र थोरात", "raw_content": "\nआंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले खपवून घेणार नाही - सुरेंद्र थोरात\nदेवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara\nआंबेडकर चळवळीतील कोणत्याही गटा-तटाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.\nआरपीआयच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण हे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. त्यांनी नेहमीच अन्याय अत्याचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले. त्यामुळे केवळ द्वेषापोटी त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठीच त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.\nआरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही गटातटाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले यापुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत. शेवगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केवळ द्वेष भावनेतून आकसापोटी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते त्यांनी तात्काळ मागे घ्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी असून ती मान्य न झाल्यास आमचे कार्यकर्ते आरपीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तहसील कचेरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून शेवटी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावरही भव्य मोर्चा काढला जाईल, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकार्‍याची राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.\nहे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सिद्धांत सगळगिळे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्नेहल सांगळे, मयूर कदम, माऊली भागवत, मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष आयुबभाई पठाण, बाळासाहेब पडागळे, दादू साळवे, किरण साळवे, नवीन साळवे, राजू दाभाडे, रवींद्र शिरसाठ, सूरज साळवे, भाऊसाहेब साळवे, भूषण साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.kalnirnay.com/blog/2021/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82-prevention-and-treatment-of-dengue/", "date_download": "2022-09-28T10:06:42Z", "digest": "sha1:MRICP3YCOLV7BBHHVVVVJWP5XRCIMMB2", "length": 20879, "nlines": 143, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "डेंगू | असा करा डेंगूचा सामना | Dengue Prevention And Control | Dengue Cure", "raw_content": "\nअसा करा डेंगूचा सामना | डॉ. कविता जोशी, एम.डी.मेडिसिन. | How to deal with Dengue | Dr. Kavita Joshi\nअसा करा डेंगू चा सामना\nडेंगू हा एक विषाणू (व्हायरस) असून तो डासांच्या माध्यमातून पसरतो. एडिस इजिप्ती किंवा टायगर जातीतील मादी डासांच्या चावण्याने हा व्हायरस तयार होतो. डेंगू विषाणूने संक्रमित झाल्यावर एडिस जातीचा हा डास जेव्हा मनुष्याला चावतो तेव्हा माणसाला ह्या विषाणूची लागण होते. डेंगूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जेव्हा दुसरा टायगर डास चावतो तेव्हा हा डेंगू विषाणू मनुष्याकडून डासामध्ये हस्तांतरित होतो. अशा प्रकारे डेंगू विषाणूचे जीवनचक्र पूर्ण होते. मनुष्यापासून मनुष्याला हा रोग होत नाही म्हणजेच तो संसर्गजन्य नाही.\nयाच डासाची मादी चावल्याने चिकनगुनिया आणि झिका या विषाणूची सुद्धा लागण होऊ शकते. ही मादी अत्यंत निडर असून ती अंधाऱ्या, थंड ठिकाणी वावरते. घरातील कपाटे, कोपऱ्यांत हे डास दिवसाही वास्तवास असतात. आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात टायगर डास पटाईत आहे. ह्या डासांची अंडी पाण्याच्या भांड्याच्या आतील पृष्ठभागाला चिकटून राहतात आणि पाण्याशिवाय जगू शकतात. पाणी मिळताच दहा-बारा दिवसांत अळीतून पूर्ण डास तयार होतो. मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते. मनुष्यवस्तीत अशा प्रकारचे स्वच्छ पाणी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक पाणी साठविण्याच्या टाक्या, घरातील माठ किंवा तस्सम भांड्यांमध्ये असते. पावसाळ्यात तर सर्वच ठिकाणी पाणी साठलेले असते. त्यामुळेच डेंगूची साथ ही प्रामुख्याने पावसाळ्यात पसरते.\nडेंगू हा सर्वसाधारणपणे तापाच्या स्वरूपात होतो. ह्यात रुग्णाला आजाराच्या कार्यकाळात तीन अवस्थांमधून जावे लागते.\nपहिली अवस्था : ताप (दोन-सात दिवस), मळमळ, उलट्या, डोकेदुखी, डोळ्याच्या आत दुखणे.\nदुसरी अवस्था (क्रिटिकल फेज) : तापाच्या तीन-चार दिवसांनंतर ही स्थिती येऊ शकते. यात रक्तदाब अचानक कमी होतो, अंतर्गत रक्तस्राव होतो.\nतिसरी अवस्था : बरे होण्याची स्थिती (रिकव्हरी स्टेज) – तापानंतर सहा-सात दिवसांनी ही अवस्था येते व दोन ते तीन दिवस राहते.\nडेंगू तापाचे प्रकार :\n१. डेंगू साधा ताप : बऱ्याच रुग्णांमध्ये तापाची सौम्य लक्षणे दिसतात. ही सौम्य लक्षणे जाणवल्यावर आपण साधा ताप, व्हायरल फिव्हर किंवा फ्लू यासारखा आजार समजतो. साधारणतः एका आठवड्यात हा ताप बराही होतो. यात सहसा रुग्णाला रुग्णालयात भरती करावे लागत नाही.\n२. डेंगू हिमोरेजिक फिवर : या प्रकारात ताप येणे, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, डोळ्यांच्या आत दुखणे, सांधेदुखी, हाडेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे दिसून येतात. अंगावर लाल पुरळ उठणे हे डेंगूच्या आजारातील एक प्रमुख लक्षण आहे. रक्तामधील प्लेटलेट्स कमी होतात, त्यामुळे रक्तस्राव होतो. तसेच मूत्रपिंड आणि यकृत यांच्या कामातही बाधा येते.\n३. डेंगू शॉक सिंड्रोम : हा डेंगूचा सर्वात गंभीर प्रकार आहे. ह्यात रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होतो, शरीर थंड पडते, अर्धवट शुद्ध हरपते, रुग्णाला मानसिक संभ्रम होऊ शकतो. प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णाला अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. हिमोग्लोबीन कमी होणे तसेच मूत्रपिंड, यकृत आणि शरीरात पाणी झाल्यामुळे या सर्व महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यात बाधा येऊन शेवटी मृत्यूदेखील होऊ शकतो. सर्वच डेंगूचे रुग्ण या प्रकारे गंभीर आजारी पडतील असे नाही.\nगरोदर स्त्रिया, अर्भक, ज्येष्ठ नागरिक, थॅलेसेमिया व मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त, तसेच एड्सचे रुग्ण, तसेच याशिवाय मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनाही डेंगूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांनी कोणत्याही स्वरूपाचा ताप अंगावर काढू नये.\nडेंगूचे निदान करण्यासाठी तपासण्या :\n१. डेंगू इम्यूनोग्लोबुलीन जी (IgG) किंवा इम्यूनोग्लोबुलीन एम (IgM) अँटीबॉडी\n२. डेंगू एलायझा टेस्ट\n३. डेंगू आरटी पीसीआर\nया चाचण्या करून डेंगूचे निदान केले जाते. परंतु बहुतांशी रुग्णाची लक्षणे आणि शारीरिक अभ्यास करून निदान केले जाते. अशाच प्रकारची लक्षणे मलेरिया, टायफॉईड, एन्फ्लुएंझा, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया आणि इतर व्हायरल तापामध्ये दिसून येतात.\n१. डेंगूसाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही.\n२. डेंगूवर औषध किंवा थेट उपचार अद्याप उपलब्ध नाहीत. कमी मुदतीच्या तापाचे रुग्ण जेव्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होतात आणि निदान झालेले नसते त्यावेळी बऱ्याचदा रुग्णाला मलेरियाचे औषध दिले जाते. रुग्णाची रक्ततपासणी करून अहवाल येईपर्यंत मोलाचा वेळ वाया जाऊ शकतो\n३. जर प्लेटलेट्स कमी झाल्या तर प्लेटलेट्स चढविण्यात येतात. हिमोग्लोबीन कमी झाले, तर रक्त देण्यात येते. रक्तदाब कमी झाल्यास सलाईन देण्यात येते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाला तर रुग्णाला श्वसनयंत्रावर ठेवावे लागते.\n४. गेल्या काही वर्षांत पपयाच्या पानाचा अर्क गोळीच्या रूपात बाजारात उपलब्ध झाला आहे. नवीन संशोधनाप्रमाणे ह्या गोळ्या प्लेटलेट्स वाढविण्यात मदत करतात, परंतु ह्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांना विचारा. पपयाच्या झाडाची पाने तोडून रुग्णांना देणे हानिकारक होऊ शकते.\nअशी घ्या रुग्णाची काळजी\nडेंगू साधा ताप : साधारणतः बऱ्याच जणांमध्ये डेंगूच्या तापाची सौम्य लक्षणे दिसून येतात. अशा रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार केले जाऊ शकतात. यावेळी पुढील काळजी घ्यायला हवी :\n१. तापासाठी अस्प्रिन किंवा ब्रुफेन घेऊ नये. ताप जास्त असला तर थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढावे.\n२. रुग्णाला जास्तीत जास्त आराम करू द्यावा. भरपूर पाणी पिऊन निर्जलीकरण टाळावे.\n३. तापाच्या पहिल्या आठवड्यात स्वतःला पुन्हा डासांचे लक्ष्य होण्यापासून वाचवावे, जेणेकरून डेंगूचा प्रसार होणे टळेल.\n४. ताप असताना मच्छरदाणीमध्ये झोपावे.\nपुढील धोक्याची लक्षणे आढळल्यास रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे/ हॉस्पिटलमध्ये न्यावेः\n१. सतत उलट्या होणे.\n२. फुप्फुसात, पोटात पाणी भरणे\n३. दम लागणे, रक्तदाब कमी होणे.\n४. कावीळ होणे, लघवी कमी होणे.\n६. हात-पाय थंड पडणे.\n७. रक्ताच्या उलट्या, शरीरात कुठूनही रक्तस्राव होणे.\n१. डेंगूचे रुग्ण हे गंभीर आजारी असतात, हा एक मोठा गैरसमज आहे. बऱ्याच रुग्णांना साधा डेंगू होतो, त्यांच्यामध्ये डेंगूची सौम्य लक्षणे दिसतात. डेंगू झालेल्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात भरती करावे लागतेच, हासुद्धा असाच आणखी एक गैरसमज आहे.\n२. प्लेटलेट्स जरा कमी झाल्या तरी प्लेटलेट्स चढविल्याच पाहिजे, असे रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना वाटते. जर रुग्णाला शरीरात कुठूनही रक्तस्राव होत नसेल आणि प्लेटलेट्सची संख्या ५०,००० एमएलच्यावर असेल तर प्लेटलेट्स देण्यात येत नाहीत. ह्या रुग्णांना प्लेटलेट्सची गरज नसते. महत्त्वाचे म्हणजे प्लेटलेट्स ह्या रक्तदान केलेल्या रक्तामधून वेगळ्या करून बनवितात. प्लेटलेट्स प्रयोगशाळेत तयार करू शकत नाही, त्यांची उपलब्धता मोजकीच असते.\nसार्वजनिक ठिकाणी घ्यायची काळजी\n१. टायर, कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक, कुंड्यांखालील ताटल्या, तुटलेली खेळणी यामध्ये पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे तयार होतात. महानगरपालिका, ग्रामपंचायत वेळोवेळी याविषयी माहिती देण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम करत असते, त्यांना सहकार्य करावे. आपल्या सभोवताली असे पाणी साठत असेल तर ते पाणी नष्ट करायला हवे.\n२. डेंगू पसरविणाऱ्या एडिस डासाची मादी घरोघरी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वा ड्रममध्ये अळ्या घालते. त्यामुळे पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी करावी.\n३. घरांच्या खिडक्या, स्लायडिंगला मच्छरजाळी लावा. ही जाळी संध्याकाळी मच्छर आत येण्याच्या वेळी बंद करावी.\n४. सार्वजनिक बागांत कॅटलीप, गोंडा, रोजमेरी, सायट्रोनला गवत, सुगंधित जर्नीमस अशी डासांना दूर ठेवणारी झाडे लावता येतील.\n१. मुलांना सायंकाळी खेळायला जाताना लांब बाह्यांचे आणि पाय झाकले जातील असे कपडे घालावे.\n२. घरात मॉस्किटो रेपेलन्टस, मच्छरदाणीचा वापर करावा.\n३. बाजारात बरीच आयुर्वेदिक घटक असलेले ड्रॉप्स आणि क्रीम्स उपलब्ध आहेत, तेही वापरता येतील. प्रवासात हे अतिशय सोयीचे पडते.\nडेंगू हा जीवघेणा आजार असला, तरी त्याला प्रतिबंध करणे हे आपल्याच हातात आहे. तसेच वेळीच घेतलेल्या वैद्यकीय मदतीमुळे ह्या आजारापासून आपला बचाव करणे शक्य आहे.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/31/9337/", "date_download": "2022-09-28T10:41:24Z", "digest": "sha1:LKIVNHHNKJHTU4WWYRAOD6NE6QTPVHI6", "length": 16793, "nlines": 197, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*अखेर पगाराचा तिढा सुटला.* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n*अखेर पगाराचा तिढा सुटला.*\n*अखेर पगाराचा तिढा सुटला.*\n*अखेर पगाराचा तिढा सुटला.*\nकोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन खात्याचे मंत्री अनिल परब यांची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर साहेब यांनी भेट घेतली. याप्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार संदर्भात सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी आग्रह केला असतांना परिवहन मंत्री यांनी काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत एसटी महामंडळाला २००० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत चर्चा झाली असुन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारी रक्कम त्वरित महामंडळाला देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसाच्या आतच एसटी कर्मचाऱ्यांना पगार अदा करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री महोदयांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस मा. हिरेनजी रेडकर यांना दिली.\nतसेच 50 लाखाचा विमा सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना सरसकट लागू करण्यात यावा, वीस दिवसाच्या रजा सक्तीच्या आदेशाला स्थगिती व नविन कर्मचा-यांच्या सेवा खंडित करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी. कामगार सेनेचे सरचिटणीस रेडकर यांनी केली असता परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.\nमहत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.\nखुल्या प्रवर्गातील 10% आरक्षण मराठा समाजाला लागू नाही, राज्य शासनाचे आदेश\nआय.जी.एम.इस्पितळाची बदनामी करणारी क्लिप दोघांना अटक.*\nदुर्गुळे सनराइझर्स संघ अंतिम सामण्यात दाखल\n🛑 *अखेर सुशांतच्या १५ कोटी रुपयांचा हिशोब लागला; स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा* 🛑\nपंढरपूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/08/26/pics-of-suriya-from-suriya-42-muhurat-pooja/", "date_download": "2022-09-28T10:17:12Z", "digest": "sha1:MTSVXNUELQYXL6AUIORWFQ4WL3OWGGIC", "length": 15269, "nlines": 379, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "Pics of Suriya from 'Suriya 42' muhurat pooja - Sinhgad Express News", "raw_content": "\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nदिग्दर्शक सिरुथाई शिवासोबतच्या सुरियाच्या चित्रपटाला ‘सुर्या 42’ असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे आणि चित्रपटाची सुरुवात नुकतीच पूजाने झाली आहे. ‘सूर्या 42’ मुहूर्ताच्या पूजेमधील सुर्याची काही स्टायलिश छायाचित्रे येथे आहेत.\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nHair Growth: टक्कल वाढतंय ‘या’ सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास\nहैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोग – उद्धव ठाकरे\nसोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही : नागराज मंजुळे\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\nInstagram Down: इंस्टाग्राम डाऊन, युजर्सनी ट्वीट करत केली तक्रार\nBank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद\nअॅमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होतोय\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\nInstagram Down: इंस्टाग्राम डाऊन, युजर्सनी ट्वीट करत केली तक्रार\nBank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद\nअॅमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होतोय\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\nInstagram Down: इंस्टाग्राम डाऊन, युजर्सनी ट्वीट करत केली तक्रार\nBank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद\nअॅमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होतोय\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\n पिटबुलनं घेतला गाईचा चावा; Video पाहून येईल अंगावर काटा\nInstagram Down: इंस्टाग्राम डाऊन, युजर्सनी ट्वीट करत केली तक्रार\nBank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद\nअॅमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होतोय\nभारतात आलेल्या 7 चित्यांची ‘ही’ आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T09:10:14Z", "digest": "sha1:ZSA4DPYZEE3IHD4TNIMHK6SUZPQHOMHJ", "length": 7730, "nlines": 129, "source_domain": "lokrashtra.com", "title": "या पालेभाज्या खा, निरोगी राहा!", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nया पालेभाज्या खा, निरोगी राहा\nया पालेभाज्या खा, निरोगी राहा\nनिरोगी आरोग्यासाठी जेवणात पालेभाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण पालेभाज्यांमुळे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. शिवाय पालेभाज्या आपली रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यातही पालक या पालेभाजीचे अनेक महत्त्व आहेत. पालक पंचनसंस्था आणि मूत्रसंस्ता यांच्या आतील सूज कमी करून मऊपणा आणण्यास उपयुक्त दमा आणि खोकला कमी करणारी भाजी म्हणूनही पालकला ओळखले जाते.\nमेथीचेही बरेचसे महत्त्व आहेत. सारक आणि पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. शेवगा ही भाजी वातनाशक आणि पित्तनाशक आहे. हृदय आणि रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारण्यास मदत होते.\nअळू : याच्या पानांचा आणि दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखम लवकर भरून येते. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होतो. टाकळा : सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांचे पीठ अशक्तपाणा कमी करण्यास मदत करते. कोथिंबीर : उष्णता कमी करणारी, पित्तनाशक आहे. हृदरोगावर अतिशय उपयुक्त\nहाडांमधून आवाज येतो, मग या आजाराची शक्यता असू शकते, जाणून घ्या\nचणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर\nअबब… अंबानींच्या सुनेच्या हातातील पर्सची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल;…\nऑफिसमध्ये एक्सबरोबर काम करावं लागतंय… कशी हाताळाल परिस्थिती\nफक्त रात्रच नव्हे तर ‘ही’ आहे सेक्स करण्याची योग्य वेळ\nउन्हाचा कडाका वाढला; उन्हापासून बचाव करण्यासाठी या टिप्स वाचाच…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%A9", "date_download": "2022-09-28T10:47:37Z", "digest": "sha1:XFGHQ2NJTMAMPQBRU5G64UZWJW7PYZQW", "length": 5197, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३९३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ४१० चे - पू. ४०० चे - पू. ३९० चे - पू. ३८० चे - पू. ३७० चे\nवर्षे: पू. ३९६ - पू. ३९५ - पू. ३९४ - पू. ३९३ - पू. ३९२ - पू. ३९१ - पू. ३९०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३९० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2022-09-28T09:59:56Z", "digest": "sha1:2VBEFEVAT5YY6NQQ6O6CLPF6LT5T7WVE", "length": 3911, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरिस जयराज - विकिपीडिया", "raw_content": "\nहॅरिस जयराज एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mtsolympiad.ac.in/ans/", "date_download": "2022-09-28T08:50:20Z", "digest": "sha1:YIR62UBZ6GHX2HOMT7DRH53GS4NCNBY2", "length": 2641, "nlines": 27, "source_domain": "mtsolympiad.ac.in", "title": "उत्तरसूची – एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा", "raw_content": "\n2023 च्‍या परीक्षेचे स्‍वरूप ( परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. )\n2023 परीक्षेचे माहिती पत्रक\nपुस्‍तक नको असल्‍यास पुढील फॉर्म भरावा\n1ST PAPER with ANSWER प्रश्न क्रमांक 2 , 20, 74 या तीन प्रश्नांची सर्व विद्यार्थ्यांना 6 गुण देण्यात आले आहेत.\n2ND FINAL PAPER WITH ANSWER प्रश्न क्रमांक 45 चे सर्व विद्यार्थ्यांना 2 गुण देण्यात आले आहेत.\n3rd FINAL PAPER WITH ANSWER प्रश्न क्रमांक 28, 57, 129, 131 या चार प्रश्नांची सर्व विद्यार्थ्यांना 8 गुण देण्यात आले आहेत.\n4th FINAL PAPER WITH ANSWER प्रश्न क्रमांक 47 , 73, 128 या तीन प्रश्नांची सर्व विद्यार्थ्यांना 6 गुण देण्यात आले आहेत.\n6th FINAL PAPER WITH ANSWER प्रश्न क्रमांक 121 व 135 या दोन प्रश्नांची सर्व विद्यार्थ्यांना 4 गुण देण्यात आले आहेत.\n7th FINAL PAPER WITH ANSWER प्रश्न क्रमांक 73 व 128 या दोन प्रश्नांची सर्व विद्यार्थ्यांना 4 गुण देण्यात आले आहेत\n© 2020-21 : एमटीएस ऑलंपियाड महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2017/07/blog-post_22.html", "date_download": "2022-09-28T09:41:28Z", "digest": "sha1:G2MHXQHJIGRZOLDRZHBXNLFKK4TSEN6B", "length": 59390, "nlines": 383, "source_domain": "www.krushinews.com", "title": "जीवामृत माहिती", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nजीवामृत: प्रमाण 1 एकर साठी:\n200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे.\nमहिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 ली. जीवामृत दयावे.\nते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे.\nफळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :\nपहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड\nव नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड\nदुसऱ्या वर्षी: प्रती झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड\nतिसरया वर्षी: प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड\nचौथ्या वर्षी: प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड\nपाचव्या वर्षी: प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड\nआणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण कायम राहील\n1.खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर\nपहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी\n100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत\nदुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी\n150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत.\nतिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी\n200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत.\nशेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.\n200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक.\n2.भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी\n1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी\n100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत\n2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क\n3 री फवारणी : दुसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक\n4 थी फवारणी : तिसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत\n5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा\n150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क\n6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक\n7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत\n8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी\n200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा\n200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क\nशेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसा\n200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा\n200 लि. सप्तधान्यांकुर अर्क\n3.नविन फळबागांसाठी :प्रमाण प्रती एकर\n1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी\n100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत\n2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी\n150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत\n3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी\n200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत\nव पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात ठेवाव्यात.प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत\nजीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी 12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर दयावे.\n4.उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक :(वय 5 ते 10 वर्ष)\nफळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या पाहिजेत .\nझाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर\n200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले\nह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना फवारणे.\nझाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात.\nफळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी\nप्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत\n200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक\nजीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू असते व संजीवकांची निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी.\n1) जीवामृत हे जीवाणूचे विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.\n2) कोणत्याही झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्‍लेषनक्रिये द्वारे सुर्यप्रकाशातून फोटान कणांचा रुपात एका दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच मुळयांनी जमिनीतून घेतलेल्या पाण्याशी व पानांनी घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5ग्रॅम अन्न निर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्लेवाट लावले जाते. त्यापैकी काही अन्न मुळयावाटे जमिनीतील जीवाणुंना खाऊ घातल जाते व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतो. काही अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेल अन्न दाण्याचे पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते. किंवा ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25ग्रॅम फळाचे टनेज मिळतं .\nजेव्हा आपण एक चौरसफुट पानांत 4.5ग्रॅम अन्न निर्मिती करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळाचं टनेज मिळतं . हा टनेज आपल्याला एक चौरसफुट पानावर जमा होणारी 12.5कॅलरी सूर्य ऊर्जा होय. म्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेजसुद्धा जास्त मिळेल. पानांचा आकार वाढवणारे हारमोंस जीवामृतामध्ये असतात व जीवामृतांची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो.\n3) कधी कधी जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळी जवळच्या सगळया पोकळया पाण्यांन भरतात त्यामुळे पोकळयांमधील हवा निघून जाते व जीवाणूंना व मुळयांना प्राण वायू मिळत नाही व पिकं पिवळ पडतात कारण जमिनीतून नत्राचा पुरवठा थांबलेला असतो. अशा वेळी झिरोबजेट नैसर्गिक शेती मध्ये अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवामृतांची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवाणू पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात. एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिजं उपलब्ध करतात\nद्वारा पोस्ट केलेले Kishor M Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nUnknown ३ ऑगस्ट, २०२० रोजी ७:३८ PM\nकेळी विषयक माहिती पाहिजे सुरुवाती पासुन कोण कोण ते खत पाहिजे\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nपंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जुलै ...\nकिड व्यवस्थापन व् किड माहिती\nकर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T08:50:21Z", "digest": "sha1:X3H7QCIWHGXJUM7PAHS4QXXF4DPBGD7E", "length": 6794, "nlines": 117, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पालकाचे दहीवडे – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nMarch 19, 2017 संजीव वेलणकर नाश्त्याचे पदार्थ\nयात पालक वापरल्यामुळे त्याला हिरवा रंग येतो.\nसाहित्य : उडदाच्या डाळीचा रवा १ वाटी, पालकाची पेस्ट अर्धीवाटी, मीठ चवीनुसार, सोडा १ चमचा, कोथिंबिरीची पेस्ट पाव वाटी, ते तळायला, घोटलेले घट्ट दही २ वाटय़ा, चाट मसाला १ चमचा.\nकृती : प्रथम उडदाच्या डाळीचा रवा काढून त्यात पालकाची पेस्ट, मीठ, सोडा व कोथिंबिरीची पेस्ट घालून मिश्रण अर्धा ते एक तास भिजवून ठेवणे. त्यानंतर त्याचे वडे काढून घेणे. व ते वडे थंड पाण्यात घालून दोन ते तीन मिनिटांनी बाहेर काढून घेणे. नंतर घोटलेल्या घट्ट दह्य़ात चाट मसाला घालून खायला द्यावे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nआजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे\nआजचा विषय आवळा भाग दोन\nआजचा विषय केळी भाग तीन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Jamchade_19.html", "date_download": "2022-09-28T09:50:34Z", "digest": "sha1:HAPPOAVCK3WWSMGDZQSJXYVDXSTBUD3N", "length": 15421, "nlines": 89, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "आ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केल ः पाटील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar आ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केल ः पाटील\nआ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केल ः पाटील\nआ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केल ः पाटील\nअद्ययावत पोलिस चेकपोस्टचे लोकार्पण; पोलीस यंत्रणा होणार अधिक सक्षम\nजामखेड ः ’आ. रोहित पवारांनी उपलब्ध करून दिलेल्या चेक पोस्टमुळे पोलिसांना ऊन,वारा,पावसात राहणे, काम करणे सोयीचे होणार आहे.अशी पोलिसांची काळजी घेतली तर पोलिसांच्या मनात देखील समाजाप्रती काळजी घेण्याची इच्छा निर्माण होईल.कुणावर कुठे अन्याय झाला, अत्याचार झाला तर केवळ फिर्याद द्यावी पुढची सर्व जबाबदारी पोलीस पार पाडतील.पोलिसांना केवळ पोलीस कर्मचारी न म्हणता ’पोलिस अधिकारी’ म्हणुन जो मान सन्मान दिला जाईल त्याची निश्चितच समाजाला चांगल्या कामातून परतफेड होईल.पोलिसांचे मनोधेर्य वाढवण्याचे काम आ. पवार यांनी केले आहे.जिल्ह्याचा पोलिस खात्याचा प्रमुख म्हणुन मी आभार व अभिनंदन व्यक्त करतो.पोलिसांची जेवढी काळजी घेतली आहे तेवढी जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्य जनतेची उत्कृष्ट सेवा करण्याची हमी देतो’ असे मत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले.\nआ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व सीएसआर फंडातून उपलब्ध करण्यात आलेल्या चेकपोस्ट अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.\nयावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,प्रांताधिकारी अर्चना नष्टे,जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड,तहसीलदार नानासाहेब आगळे आदी उपस्थित होते.\nआ. रोहित पवार म्हणाले,मतदारसंघात असलेल्या सर्वसामान्य जनतेची चांगली सेवा व्हावी यासाठी ही मदत आहे.न्याय देताना राजकारण न आणता पोलिसांनी सर्वसामान्यांची काळजी घ्यावी.पोलिसांनी सुरू केलेल्या अनेक यंत्रणा लोकांना न्याय मिळवून देत आहेत.पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्यासाठी पुढाकार घेतला.सर्वांच्या वतीने मी आभार मानतो.यापुढेही अशी कोणतीही प्रभावी यंत्रणा राबवायची असेल तर त्यासाठी आमचा कर्जत जामखेड मतदारसंघ सर्वात पुढे असेल असा शब्द देतो.\nदि.18 रोजी कर्जत येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यात चेक पोस्टचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सध्या चार चेकपोस्ट देण्यात आले असून आणखी चार लहान अशा एकूण आठ पोलिस चौक्यांचा यामध्ये सामावेश आहे.संबंधित भागासाठी पोलिस कर्मचार्‍यांची असलेली आवश्यकता व त्या भागात असलेले गुन्ह्यांचे प्रमाण आदींच्या आलेखावरून हे चेकपोस्ट ज्या-त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेकडून स्थानबद्ध करण्यात येणार आहेत.नागरिकांच्या अडचणी तसेच अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आ.रोहित पवारांचे हे महत्वपुर्ण पाऊल आहे.त्यांच्या या कल्पकता मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलत आहेत.\nगुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी विविध प्रभावी संकल्पना राबवून कर्जत व जामखेड मतदारसंघात सुरू असलेला ’रोहित पवार पॅटर्न’ नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरताना दिसत आहे.सध्या आ.पवारांच्या पुढाकारातून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.यामध्ये पोलिस अधिकारीही स्वतःला झोकून देऊन हे उपक्रम यशस्वीरीत्या राबवून जनतेला न्याय मिळवून देत आहेत.त्यामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेसारख्या प्रभावी यंत्रणा नागरिकांना आधार देण्याचे काम करत आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या ’भरोसा सेलमुळे’ पिडितांना न्याय मिळत आहे.कर्जत व जामखेड शहराच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पातून अंदाजे 49 स्थळांवर 120 कॅमेरे बसणार असुन गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष राहणार आहे.कर्जत-जामखेडची पोलीस यंत्रणा अधिक वेगवान होण्यासाठी गस्तीसाठी पोलिसांना चारचाकी दोन वाहने व चार दुचाकी वाहने देण्यात आली आहेत.कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणीही नव्याने पोलीस ठाण्याची मंजूरी मिळाली असुन आता पोलिसांचे संख्याबळही वाढणार आहे.हे समाजाभिमुख कामे करत असताना पोलिस बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठीही आ.रोहित पवार कायम पुढेच आहेत.त्यांनी कर्जत-जामखेडच्या पोलिस बांधवांना राहण्यासाठी 74 निवासस्थानांची अद्यावत पोलीस वसाहत मंजूर करून आणली आहे.सध्या कर्जत जामखेडमध्ये पोलिसांचे संख्याबळ हे दिडशेच्या घरात आहे त्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळणार असुन हे कामही प्रगतीपथावर आहे.\nमतदारसंघाला मी माझे कुटुंब समजतो. इथल्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी माझा कायम प्रयत्न सुरू असतो.पोलिस यंत्रणेला प्रत्येक गावाच्या नजीक आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे.जेणे करून नागरिकांच्या प्रश्नांची पोलिस बांधवांकडून सोडवणूक होईल.चुकीच्या बाबींकडे लक्ष राहून या चेकपोस्टच्या माध्यमातून गुन्ह्यांना आळा घालता येईल\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2020/06/aqJ3lh.html", "date_download": "2022-09-28T09:45:09Z", "digest": "sha1:VULAC5YLPJIBZTZFWDUL5MIXAK35YS72", "length": 8161, "nlines": 39, "source_domain": "www.saptarang.page", "title": "मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जोरात", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nमराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जोरात\nमराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जोरात\nजिंकण्यासाठी भक्कम तयारी - अशोक चव्हाण\nमंत्रिमंडळ उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा\nमुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज, मंगळवारी दुपारी येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. बैठकीला समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. न्यायालयीन सुनावणीसाठी विधी विभाग व राज्य शासनाच्या वकिलांनी केलेल्या तयारीचा या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने समोर आलेल्या इतर काही मुद्यांवरही चर्चा झाली. राज्य विधीमंडळात एकमताने मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी उपसमितीच्या सदस्यांनी काही सूचना देखील मांडल्या.\nबैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी राज्य शासनाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. प्रख्यात विधीज्ञ मुकूल रोहतगी व इतर ज्येष्ठ वकिल महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार आहेत. मुकूल रोहतगी यांच्यासमवेत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक यापूर्वीच झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सुमारे १५०० पानांची आपली बाजू मांडली आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे, हीच सर्वांची भूमिका असून, त्याअनुषंगाने राज्य शासन अतिशय गांभिर्याने व सक्षमपणे काम करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.\nखासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सूचना मांडल्या आहेत. त्या सूचनांवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यांनी मांडलेल्या बहुतांश मुद्यांचा आजच्या बैठकीच्या विषयपत्रिकेत अगोदरच अंतर्भाव केलेला होता. त्यावर सरकार अतिशय सकारात्मकपणे काम करीत असून, या विधायक सूचनांबद्दल अशोक चव्हाण यांनी खा. छत्रपती संभाजी राजे यांचे आभार व्यक्त केले.\nबैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, सरकारी वकील ॲड. राहुल चिटणीस वरिष्ठ विधीज्ञ ॲड. अक्षय शिंदे ॲड. वैभव सजगुरे आदी उपस्थित होते.\nघरी राहा, सुरक्षित राहा\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2021/05/blog-post_54.html", "date_download": "2022-09-28T09:37:50Z", "digest": "sha1:7HH23SOTT3XOJLKNMPFRQSJICAAGZPSY", "length": 8893, "nlines": 32, "source_domain": "www.saptarang.page", "title": "आनंद विश्व गुरुकुल येथे ऑक्सिजन बँक योजनेचा शुभारंभ", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\nआनंद विश्व गुरुकुल येथे ऑक्सिजन बँक योजनेचा शुभारंभ\nठाणे प्रतिनिधी : आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात पॅरामेडिकल अभ्यासक्रम आणि ऑक्सिजन बँक योजनेचा शुभारंभ ठाणे : सध्या राज्यभर होत असलेल्या ऑक्सिजनचा तुटवडा आणि अपुरी पडत असलेली वैद्यकीय यंत्रणा लक्षात घेता आज ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात पॅरामेडिकल अर्थात सहवैद्यकीय क्षेत्र अभ्यासक्रम तसेच ऑक्सीजन बँक योजनेचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा . ना . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला . ठाण्यातील तीन हात नाका स्थित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात प्राथमिक शाळेपासून ज्येष्ठ रात्र महाविद्यालय , विधी महाविद्यालय , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत डिप्लोमा इन जर्नालिजम , बी . ए . इन जर्नालिजम असे वर्ग सुरु आहेत . यंदाच्या वर्षी जूनपासून पॅरामेडिकल अर्थात सहवैद्यकीय क्षेत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला . सदर अभ्यासक्रमाद्वारे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार असून , पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे . सहवैद्यकीय क्षेत्रातील सर्टिफिकेट , डिप्लोमा , पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा , डिग्री या अभ्यासक्रमांद्वारे उज्वल करिअरची संधी उपलब्ध होणार आहे . सदर अभ्यासक्रम १० वी पास नंतर २ वर्षे तर १२ नंतर १ वर्ष असा आहे . या अभ्यासक्रमात १. सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी २. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी , पी . जी . डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी , ४. डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्नोलॉजी , ५ . डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्नोलॉजी ६. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नोलॉजी यांचा समावेश आहे . दरम्यान यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डॉ . श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अर्थात शिवसेना\nवैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू कोविडग्रस्त रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजनेचाही शुभारंभ केला . ऑक्सिजन बँक योजनेद्वारे ऑक्सिजन प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना विशिष्ट कालावधीपर्यंत ऑक्सीजन कॉन्सट्रेटर पुरविण्यात येणार आहे . यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय , मंगला हायस्कूल शेजारी , कोपरी येथे ऑक्सीजन बँक योजनेचे व्यवस्थापक माऊली धुळगंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे . याशिवाय अरविंद मांडवकर ( ठाणे ) ९ ८०७७७६०१० , राम राऊत ( कल्याण ) ८ ९ ०७७७६००४ , रविंद्र ननावरे ( डोंबिवली ) ८ ९ ०७७७६०१३ , प्रसाद सुर्यराव ( उल्हासनगर ) ८ ९ ०७७७६०१३ , ऋषिकेश देशमुख ( अंबरनाथ ) ८ ९ ०७७७६०१२ यांच्याशी संपर्क साधण्यास कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले आहे . या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे , महापौर नरेश म्हस्के , शिवसेना खासदार राजन विचारे , अशोक वैती , रवींद्र फाटक , आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे सचिव प्रा . डॉ . प्रदीप ढवळ , पॅरामेडिकलच्या प्राचार्या डॉ . पद्मिनी कृष्णा , को - ऑर्डिनेटर मयुरा गुप्ते , ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते , कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . सीमा हर्डीकर , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही कोळंबकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.shabdakshar.in/2022/08/baby-girl-names-in-marathi-from-ch.html", "date_download": "2022-09-28T09:13:22Z", "digest": "sha1:VASX5Y6T4QWLE6K5JRUX3KD6R3UBOYVY", "length": 7303, "nlines": 95, "source_domain": "www.shabdakshar.in", "title": "छ वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from Ch", "raw_content": "\nछ वरून लहान मुलींची नावे \nमुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.\nमुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते\nजेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात\n‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.\nअशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात छ वरून लहान मुलींची नावे\nअद्याक्षरावरून लहान मुलींची नावे\nछ वरून लहान मुलींची नावे\nआम्ही निवडलेली छ वरून लहान मुलींची नावे\nलहान बाळाची काळजी कशी घ्याल लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी\nअद्याक्षरावरून लहान मुलींची नावे\nअ इ उ ए ओ क\nख ग घ च छ ज\nझ ट ठ ड ढ त\nथ द ध न प फ\nब भ म य र ल\nव श स ह क्ष ज्ञ\nछ वरून लहान मुलींची नावे\nछायावती एका रागाचे नाव\nछवि रूप, ढंग, आकृति\nछायावती एका रागाचे नाव\nछवि रूप, ढंग, आकृति\nआम्ही निवडलेली छ वरून लहान मुलींची नावे\nतुम्हाला हि छ वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.\nहे नक्की वाचा :\nलहान बाळाची काळजी कशी घ्याल लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी\nलहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….\n-: अधिक वाचा :-\nद वरून लहान मुलींची नावे \nन वरून लहान मुलींची नावे \n1 thought on “छ वरून लहान मुलींची नावे \n जुळ्या मुलांची नावे मराठी मध्ये\n[2022] बैलपोळा शुभेच्छा संदेश | Bail Pola Wishes In Marathi |बेंदूर शुभेच्छा संदेश\n{2022} मेष राशीची नावे | Aries Rashi Names | मेष राशीच्या बाळांची नावे\n[2022] बकरी ईद शुभेच्छा/शायरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1-tod-fod-birthday-song-lyrics-in-marathi-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%9D-2-2018/", "date_download": "2022-09-28T10:05:20Z", "digest": "sha1:KRSA54C65GGV7MXCN4TISP5MZ7TA63K2", "length": 6819, "nlines": 172, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "टोड फोड - Tod Fod (Birthday Song) Lyrics in Marathi - बॉईझ 2 (2018)", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: टोड फोड\nगायक: मुग्धा करहाडे, गणेश चंदनशिव, प्रसेनजित कोसंबी\nटोड फोड हे गीत बॉईझ 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मुग्धा करहाडे, गणेश चंदनशिव, प्रसेनजित कोसंबी हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द ऋषिकेश कोळी यांनी लिहिले आहेत.\nगोल गोल केक त्याची क्रीम गोड गोड\nलावलाय बॅनर कडक केलाय सॉलिड इचार\nघातला सोनियाचा शर्ट त्याचे तोळे हजार\nभर जुनीच ग्लास नाग मापामंदी पाप\nभावड्या वाजव कडक फुल्ल नाईट नॉनस्टॉप\nगर्दिमंदी पोरी हले पोरींचा झगा\nडिजेवर डुलतो माझा मदन बघा\nएक पेग जात बघ वळे कसा पाय\nहिची झुलते कंबर स्पीड फोर जी चा हाय\nडान्स रंगला कडक मूड सेल्फीचा भाय\nदूध पापण्या अगुदरच उटण्याची घाई\nल्येक टर्न हिथं तरणाबाडसुद्धा बाप\nफेसबुक लाईव्ह करून उडू दे की थरकाप\nआग नाच पोरी नाच, तुला केवढा गं माज\nचाल्ल होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते आज\nचाल्ल होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते आज\nचाल्ल होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते आज\nतोंडात भरला केक त्याचे तुकडे हजार\nमधाळ गुळचट इष्काचा आजार\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2021/07/dada-wakyam-pramanm/", "date_download": "2022-09-28T10:35:40Z", "digest": "sha1:STXWSVTZE5FFGUU4HZ6KSSNMI6NY6SFG", "length": 61830, "nlines": 169, "source_domain": "chaprak.com", "title": "दादा वाक्यं प्रमाणम् - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nयशवंतराव चव्हाण यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘‘आमच्या पुढार्‍यांना ‘नाही’ म्हणायची सवय नाही आणि आमच्या अधिकार्‍यांना ‘हो’ म्हणता येत नाही. सामान्य माणसाला त्याचं काम होईल असं सांगणारे अधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्याचे जे काम करणे शक्य होणार नाही त्यांना स्पष्टपणे नाही म्हणणारे नेते मला हवेेत.’’\nयशवंतरावांना त्यांच्या हयातीत असे फार कमी पुढारी आणि थोडेच अधिकारी भेटले. आजच्या काळातही तीच परिस्थिती आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पंचवीस-तीस वर्षे अशाच पद्धतीने काम होणार असेल तर हो आणि नसेल तर नाही म्हणणारे अजित पवार नावाचे एक धाडसी नेतृत्व आहे. त्यांनी कधी कुणाला खोटी आश्वासने देत झुलवत ठेवलेय, असे ऐकिवात नाही.\nकुणालाही चुकीची आशा लावत खेळवत ठेवण्याचा उद्योग अजितदादांनी कधीही केला नाही. त्यांच्या नेतृत्वाचा एक विलोभणीय गुण आहे. तो म्हणजे काम न करणार्‍या अधिकार्‍यांना, सतत नकार देणार्‍या अधिकार्‍यांना सामान्य माणसाची कामे करण्यासाठी होकार द्यायला लावायची धमक त्यांच्यात आहे. प्रशासनावर अशी जबरदस्त पकड असणारा दुसरा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. राजकारणातल्या माणसाला प्रसिद्धीचा सोस असतो. आपण सतत प्रसिद्धीच्या झोतात असावे असे त्याला वाटत असते. त्यासाठी आपल्या मुलाखती याव्यात, आपल्यावर चर्चा घडावी, आपल्यावर पुस्तके यावीत असे त्याला वाटत असते. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षाचे राजकारण पाहता अनेक नेत्यांनी त्यासाठी केलेली पेरणी दिसून येते. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे असे नेतेही यात मागे नव्हते. आपल्यावर चांगलं लिहिणारे लेखक, कवी, चांगलं बोलू शकतील असे पत्रकार शोधून त्यांना मदत करणं, त्यांना उपकृत करणं आणि त्यांना आपल्यावर लिहिण्यासाठी प्रवृत्त करणं हे सर्व काळात सर्व प्रकारचे राजकारणी करत असतात. याला अपवाद जर कोणी असेल तर तो म्हणजे अजित पवार.\nत्यांना स्वतःला प्रसिद्धीची हाव नाही. कधी कोणी त्यांच्या दीर्घ मुलाखती घ्यायला गेलं नाही आणि त्यांनी कुणाला बोलवून अशा मुलाखती दिल्या नाहीत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत असूनही अजून त्यांच्यावर कोणी पुस्तक लिहिलं नाही. एवढी ताकत आणि सत्ता असताना त्यांनीही कधी असे प्रयत्न केले नाहीत. मला बोलायची आवश्यकता नाही, माझं काम बोलत राहील या पद्धतीनं काम करणारे जे अपवादात्मक नेते आहेत त्यात अजितदादा आहेत.\nअजित पवार हे खर्‍याअर्थी कार्यकर्त्यांचे नेते आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देणे, त्यांची वैयक्तिक, कौटुंबीक कामे करणे आणि प्रसंगी त्यासाठी सगळ्या यंत्रणा पूर्ण ताकदीने वाकवणे यात त्यांचा हातखंडा आहे. वीस-वीस वर्षे एखाद्या नेत्यांकडं काम करणार्‍या, रोज त्याच्या दारात उभ्या असलेल्या कार्यकर्त्याचंही काम त्या नेत्याकडून होत नाही. एखाद्या पंचायत समिती सभापतीचं, जिल्हा परिषद सदस्यांचं काम वर्षानुवर्षे न करणारे आणि त्यांना झुलवत ठेवणारे अनेक मंत्री आपल्या मंत्रीमंडळात आहेत. मात्र ग्रामपंचायतीचाही सदस्य नसलेल्या छोट्या कार्यकर्त्याचं काम लक्षात ठेवून करायचं आणि तुझं काम केलंय म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा, एवढं करूनही त्याला प्रसिद्धी द्यायची नाही की ढोल पिटायचे नाहीत हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सातत्याने फक्त आणि फक्त अजित पवारच करत आहेत.\nत्यांनी कधी विकासाच्या ब्लू प्रिंट काढल्या नाहीत. ‘मला विकास कसा पाहिजे’ हे सांगत बसले नाहीत. ‘सगळ्यांना हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय’ म्हणत त्यांनी सभा घेतल्या नाहीत की भाषणबाजी केली नाही. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या विकासात मात्र त्यांचा मोठा वाटा आहे हे निर्विवाद मान्य करायलाच हवे. या शहरांचा विकास करत असताना त्यांनी काय प्रयोग केलेत हे पिंपरी-चिंचवडला येऊन बघावं. दादांकडे आजवर अर्थखातं नव्हतं. ते हातात आल्यावर त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले आहेत. त्यांनी जलसंपदा खातं कसं सांभाळलं यावरून ज्यांना जी काही चर्चा करायची ती करू द्यात; परंतु जलसंपदा असेल किंवा त्यांनी ज्या ज्या विभागात काम केलं त्यातील त्यांची प्रशासनावरील पकड सदैव चर्चेत राहिलेली आहे. 2014 ते 2019 दरम्यान ते मंत्री नव्हते. त्यांच्याकडं कोणतंही खातं नव्हतं. तरीही त्यांच्याकडे गेल्यावरच काम होईल असा विश्वास सामान्य माणसाला होता आणि तो त्यांनी सार्थ ठरवला. मंत्रीपद नसतानाही माणसांची इतकी वर्दळ ज्यांच्याकडे असते असे अजित पवार हे एकमेव नेते आहेत.\nअजितदादांची भाषा हा अनेकदा लोकांच्या टिकेचा विषय होतो. तसं पाहिलं तर ते काही राजकारणी माणूस नाहीत. ओठात एक, पोटात दुसरे आणि कृतीत तिसरेच अशी सवय राजकारणात अनेकांना असते. असा दुर्गुण अजितदादांकडे नाही. त्यांच्या मनात जे आहे ते दादा बिनधास्त बोलतात. बोलताना शब्दांची कमतरता ते जाणवू देत नाहीत. जे मनात आहे ते लपवून ठेवायचं आणि कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी गोड गोड बोलायचं असं वागणं त्यांना जमत नाहीत. समोरच्या माणसानं त्रास दिल्यावर त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं असाही त्यांचा स्वभाव नाही. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं काही बांधकाम झाल्यावर अधिकारी त्यांना भेटायला बोलावतात आणि आल्यावर त्यातील कामाचा निकृष्ट दर्जा पाहून दादा विचारतात, कोणाला हे काम दिलं होतं हे कंत्राटदार पोलिसांची कामं अशी करत असतील तर बाकीच्या सरकारी कामांची ते किती वाट लावत असतील हे कंत्राटदार पोलिसांची कामं अशी करत असतील तर बाकीच्या सरकारी कामांची ते किती वाट लावत असतील असं विचारत त्या बांधकामात कोणकोणत्या उणिवा आहेत हे ते सांगतात. एखाद्या नगरपालिकेत भेट द्यायला आल्यावर भिंतीवर जळमटं दिसली म्हणून सगळ्यांना फैलावर घेणारे अजितदादा आपण बघितले आहेत. आम्ही तुम्हाला अनेक योजनांसाठी कोट्यवधी रूपये देतो, तुम्ही साधी स्वच्छता ठेऊ शकत नाही का असं विचारत त्या बांधकामात कोणकोणत्या उणिवा आहेत हे ते सांगतात. एखाद्या नगरपालिकेत भेट द्यायला आल्यावर भिंतीवर जळमटं दिसली म्हणून सगळ्यांना फैलावर घेणारे अजितदादा आपण बघितले आहेत. आम्ही तुम्हाला अनेक योजनांसाठी कोट्यवधी रूपये देतो, तुम्ही साधी स्वच्छता ठेऊ शकत नाही का म्हणत ते सर्वांना झापडतात. आपल्याला सन्मानानं बोलावलंय म्हणजे त्यांचं कौतुकच करायचं, असला काही प्रकार त्यांच्याकडे नसतो. अशा दिखावू सभ्यता त्यांच्याकडे नाहीत ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे.\nअजितदादा हे चौथ्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. प्रशासन म्हणून महाराष्ट्रासारखं राज्य त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वात असावं आणि राष्ट्रवादी काँगे्रसची धुराही त्यांनीच सांभाळावी ही काळाची गरज आहे. ते आता वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की पुढची दहा-पंधरा वर्षे ते आणखी सक्षमपणे काम करू शकतील. या काळात महाराष्ट्राला असं नेतृत्व लाभलं तर अनावश्यक गप्पा, बडबड न करता, ट्विटरवर टीवटीव न करता ते मोठं योगदान देऊ शकतील. ते समाजमाध्यमांवर काही वादग्रस्त पोस्ट करत नाहीत, लाखोंच्या सभा गाजवत नाहीत किंवा ‘ग्रेट भेट’ अथवा ‘माझा कट्टा’वर कुणाला मुलाखती देवून मिरवत नाहीत. त्यांच्यावर काही डॉक्युमेंटरी आल्यात असंही नाही. तरीही महाराष्ट्रातल्या गावागावात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. जो आपल्या कामातून बोलायची महत्त्वाकांक्षा बाळगतो असा महाराष्ट्राच्या राजकारणातला एकमेव चेहरा म्हणजे अजित पवार आहेत.\nभविष्यात ज्यांना राजकारणात यायचंय, स्वतःची प्रतिमा निर्माण करायचीय त्यांनी अजित पवारांच्या राजकारणाचा सखोल आणि बारकाईने अभ्यास करावा. राजकारण म्हणजे गोड गोड बोलणं, भाषणबाजी करणं, फोटो-बॅनरबाजी करणं, सोशल मीडियावर सतत अभिव्यक्त होणं नाही यालाच राजकारण म्हणतात, असं समजणार्‍या रोहित पवार, आदित्य ठाकरेंच्या पिढीनं हे समजून घ्यावं. फुले, शाहू, आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार पवार साहेब कायम मांडत असतात. तो विचार अजितदादा कायम पुढे नेताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची व्यापक आणि उदात्त संकल्पना त्यांना कळलेली आहे. कोणावर टीका-टिपण्णी करून, कुणाला नावं ठेवून, विरोध करून ते पुढे आलेले नाहीत. त्यांना राजकारणात जे मोठेपण मिळालंय ते त्यांच्या कर्तृत्वातून मिळालंय.\nकाकाच्या जिवावर जगण्याचं एक वय असतं, त्यानंतर स्वतःला सिद्ध करावं लागतं, असं त्यांना सांगणं सोपं असतं. मात्र दादांनी लोकांची जी कामं केलीत त्याच्या दहा टक्के कामंही त्यांना असे सल्ले देणार्‍यांकडून झाली नाहीत. काही बर्‍यावाईट प्रसंगी त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे दाखवली असेल पण आपल्या काकांशी बेईमानी करत त्यांनी ना कधी घर फोडले, ना आपला पक्ष आजवर तरी त्यांनी त्यांच्या निष्ठा कायम सिद्ध केल्या आहेत.\nमराठी मुलांना नोकर्‍या करा, व्यवसाय करा, आपापल्या कामात पुढे जा असा सल्ला भेटणार्‍या प्रत्येकाला ते देत असतात. फोन केल्यावर तुझं कसं चाललंय, माझं काय चाललंय अशी अनावश्यक बडबड न करता ‘मुद्याचं बोल आणि कामाशी गाठ घाल’ हा संदेश ते धाडसाने देत असतात. मुद्याचं बोलायचं आणि कामाशी गाठ घालायची असं राजकारण महाराष्ट्रात सध्या दुसरं कोणी करताना दिसत नाही. मोठमोठ्या प्रशासकीय अधिकार्‍यांनाही त्यांची भीती वाटते कारण राजकारणातले, प्रशासनातले खाचखळगे, बारकावे दादांना माहीत असतात. मनात आणलं तर दादा प्रशासकीय पातळीवर आपल्याला दणका देऊ शकतात हे अशा अधिकार्‍यांना माहीत असतं. त्यामुळं दादांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं वागणं हे प्रचलीत राजकारण्यांप्रमाणे नाही. सवंग लोकप्रियतेसाठी चुकीचे निर्णय घेणं, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वाटेल ती विधानं करणं हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यात नाही. गेली तीस वर्षे ते त्यांच्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असतील आणि अजूनही लोक तितक्याच उत्साहात, जिव्हाळ्यानं त्यांच्या मागे पळत असतील तर हे वेगळं रसायन आहे हे त्यांच्या विरोधकांनीही ध्यानात घ्यायला हवं.\nअजित पवार सत्तेत असतात तेव्हा सगळ्या विचारधारेचे, सगळ्या पक्षांचे लोक त्यांच्याकडे कामे घेऊन जातात. तेही त्यांची वैयक्तिक विचारपूस न करता कामे समजून घेतात. जी होणार आहेत ती लगेच हातावेगळी करतात. जे शक्य नाही त्याला तोंडावर तसे स्पष्टपणे सांगतात. राजकारण करतानाही दादा काही लपवाछपवी करत नाहीत. जे मनात आहे ते बिनधास्त जाहीरपणे सांगतात. ‘तुला मी पाडणार आहे, तू निवडून कसा येतो ते मी बघतोच’ असे पुरंदरच्या विजय शिवतारेंना किंवा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना ते सांगतात आणि त्याची अंमलबजावणीही करतात. जो विरोधात आला त्याला गाडला असं त्यांचं सूत्र असतं. एखाद्याला गाडायचं किंवा एखाद्याला उभं करायचं ही दोन्ही कामे दादांनी सातत्याने दाखवून दिली आहेत. तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसायचा अशी त्यांची कृती नाही, तसा त्यांचा व्यवहार नाही, तसं त्यांचं वागणंही नाही. मुळा-मुठा, कर्‍हा-भीमेच्या मातीतला हा रांगडा राजकारणी वाटत असला तरी त्यांचं वागणं नेहमी प्रामाणिक राहिलेलं आहे.\nअजित पवारांच्या राजकारणातले आणि वागण्यातले मॅनर्स आणि एटीकेटस हे त्यांचे स्वतःचे आहेत. प्रेम केलं तर मनापासून करायचं आणि शिव्या दिल्या तरी त्या मोकळेपणाने द्यायच्या हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. काम होत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत करून घ्यायचं आणि शक्य नसेल तर पहिल्याच भेटीत त्याला स्पष्टपणे सांगायचं हे तसं सोपं नसतं.\nअजितदादा कधीतरी दिल्लीत गेले आणि त्यांचा सुटाबुटातला फोटो व्हायरल झाला. एरवी ते कधी अशा पेहरावात दिसत नाहीत, जॅकेट घालत नाहीत वा कोणती टोपी घालत नाहीत. हा साधा गडी आहे आणि साध्या माणसासारखा साधेपणाने राहतो. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत त्या त्यांच्याकडे आहेत. आता फक्त काकांच्या सकारात्मक आणि होकारात्मक प्रतिसादाची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अजितदादांसारखा नेता पुढच्या एक-दोन वर्षासाठी नाही तर दहा-पंधरा वर्षांसाठी हवाय. तसं झालं तरच महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणार्‍या कंपन्या वाचतील, गुजरात आणि मध्यप्रदेशला पळवलं जाणारं आणि कृष्णा खोर्‍याचं कर्नाटकला जाणारं पाणी इथंच थांबेल. हे प्रश्न सोडवण्यासाठी का होईना पण महाराष्ट्राला दादांसारखं नेतृत्व मिळावं ही दादांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा.\n(लेखक ‘चपराक प्रकाशन’चे संचालक आणि राजकीय विश्लेषक आहेत.)\nमंत्रालयासमोरील महिला मंडळाचे सभागृह. वेळ साधारण रात्री आठची. नानासाहेब पाटील यांच्या मुलीचा स्वागतसमारंभ. त्यासाठी अनेक बडेबडे लोक आलेले. त्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यांनतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपला खिसा तपासत होते. त्यांना नेण्यासाठी आलेली गाडी समोर येऊन थांबली पण त्यांच्या चेहर्‍यावर प्रचंड तगमग, शोधाशोध आणि अस्वस्थता.\nशेवटी त्यांच्या एका सहकार्‍याने न राहवून विचारले, ‘‘दादा काय शोधताय\nत्यांनी सांगितले, ‘‘अरे, आज बारामतीहून एक गरीब पोरगं नोकरीसाठी आलं होतं. त्याला ज्याच्याकडे काम हवंय त्या कंपनीचा मालक आत रिसेप्शनला आलाय. इथेच त्यांच्याकडे त्या पोराचा कागद दिला तर काम होऊन जाईल. माझ्या मतदार संघातील मोलमजुरी करणार्‍या गरिबाघरचं ते पोर. आई-बापांनी दोनचार दिवसाचे मजुरीचे पैसे साठवून त्याला मुंबईला धाडलं असेलं. त्यांचे कष्ट वाया जायला नकोत. त्यामुळे त्याचे नाव लिहिलेला कागद शोधतोय.’’\nएकदाचा त्यांनी तो कागद शोधला आणि पुन्हा आत गेले. त्या कंपनीच्या मालकाला भेटून सांगितले की, ‘‘हे माझ्या गावचं पोरगं आहे. गरीब असलं तरी हुशार आहे. त्याचं काम करा म्हणजे एक कुटुंब उभारेल. एका गरजूला खर्‍याअर्थी मदत होईल.’’ इतके बोलून ते तडक बाहेर पडले आणि समाधानाने गाडीत येऊन बसले.\nया धडाडीच्या नेत्याला सामान्यांविषयी वाटणारी कळकळ आणि त्यांच्या नेतृत्वाचे असामान्यत्व सिद्ध करण्यासाठी आणखी काय हवंय…\nअजितदादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. काही क्रीडा संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. या शिक्षण मंडळांचं आणि क्रीडा संस्थाचं कुशल प्रशासक म्हणून ते काम करताहेत. त्यांचं दुर्दैव इतकंच की ते एका खूप मोठ्या माणसाचे पुतणे आहेत. त्यांच्या कामाशी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी दादांची सदैव तुलना केली जाते. त्यामुळे दादांना अनेकदा दुय्यम स्थान स्वीकारावं लागतं. दादांची आजवरची सगळी राजकीय ताकद काकांच्या पाठिशी उभे राहण्यात गेलीय. चिडले, संतापले तरी शेवटपर्यंत काकांसोबत राहणारे, त्यांच्यावर सर्व निष्ठा समर्पित करणारे अपवादात्मक नेतृत्व म्हणून दादांकडे पहावे लागेल.\n‘तुला परत तुझ्या गावात आणलंय…’\nपुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या एका कर्मचार्‍याने त्यांचा अनुभव सांगितला. त्यांची त्यांच्या गावातून बदली झाली. ते दादांना जाऊन भेटले. त्यांनी सांगितलं, ‘‘दादा मी गावात शेतीकडेही लक्ष देतो. माझ्या मुली लहान आहेत. आई-वडिलांची काळजी घ्यावी लागते. ही बदली मला खूप गैरसोयीची आहे. त्यामुळे ती थांबवता येईल का’’ दादांनी सगळी माहिती घेतली आणि सांगितलं, ‘‘मी सांगतोय म्हणून बदलीच्या ठिकाणी वर्षभर काम कर’’ दादांनी सगळी माहिती घेतली आणि सांगितलं, ‘‘मी सांगतोय म्हणून बदलीच्या ठिकाणी वर्षभर काम कर पुन्हा तुझी गावात बदली करतो. त्यानंतर कायमस्वरूपी तू गावात असशील याची जबाबदारी माझी.’’ ते सद्गृहस्थ बदलीच्या ठिकाणी रूजू झाले. बरोबर वर्षभराने त्यांची बदली पुन्हा त्यांच्या गावात झाली. दादांनी स्वतःहून फोन केला आणि सांगितलं, ‘‘तुला परत तुझ्या गावात आणलंय. आता तू कायमस्वरूपी इथं असशील.’’ त्यानंतर खरोखरी ते निवृत्तीपर्यंत त्यांच्या गावातच कार्यरत होते.\nकार्यकर्त्यांना कामाच्या बाबतीत दिलेला शब्द पाळायचा असतो, याचा अनेकांना, अनेकदा विसर पडतो. अजित पवार नेमके याच्या उलट वागतात. एखाद्याला शब्द दिला की तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालाच म्हणून समजा. दिलेला शब्द पाळायचा आणि जो शब्द पाळता येत नाही तो कुणाला द्यायचाच नाही असा त्यांचा फंडा आहे.\nअजितदादा आपल्याला फार साहित्यिक, सांस्कृतिक गोष्टी कळतात असे दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आपण सुसंस्कृत राजकारणी आहोत असाही त्यांचा दावा नाही. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते कोणत्याही उमेदवाराला पळवण्यापर्यंत जी टगेगिरी करावी लागते ती सगळी माझ्यात आहे, मी राजकारणातला ‘टग्या’ आहे असं आपल्या भाषणात जाहीरपणे सांगणारा हा प्रांजळ नेता आहे. स्वतःची प्रतिमा तयार करण्याच्या मागे न लागलेला हा साधा, सरळ नेता आहे.\nविधिमंडळाच्या कामकाजाची सर्वाधिक माहिती असलेला नेता म्हणून त्यांच्याकडं बघावं लागेल. सत्ता असताना किंवा नसतानाही प्रशासनावर आणि विरोधकांवर सर्वाधिक दहशत असलेला हा आमदार आहे. ‘दादा मला परदेशात सोबत नेत नाहीत’ असं गंमतीनं म्हटल्यावर ‘लेका तू तंबाखू खायचं आधी बंद कर. बाहेर नेल्यावर आमची अब्रू निघायची’ असं आर. आर. पाटलांना व्यासपीठावरून सांगण्याचं धाडस त्यांच्यात आहे. दादांचा हा सल्ला आबांनी ऐकला असता तर आबांसारखा एक सुसंस्कृत राजकारणी आज आपल्यात असता.\nराजकारणात लोक बरं बोलतात. महाराष्ट्राच्या पुढच्या काळातल्या राजकारणात बरं बोलणारे राजकारणी नकोत तर अजितदादांसारखे खरं बोलणारे राजकारणी हवेत. महाराष्ट्रातली सहकारी चळवळ भविष्यात टिकवायची असेल तर अजितदादांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं ग्रामीण आणि शहरी असं वर्गीकरण केलं तर ग्रामीण महाराष्ट्राचं निर्विवाद नेतृत्व दादा करतात. मग तो चंद्रपुरातला चिमुर तालुका असेल, पुण्यातला बारामती तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला शिराळा तालुका असेल. दादांचं रांगडं बोलणं आणि वागणं सामान्य माणसाला आपल्यातलं वाटतं.\nमहाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या लोकांनाही त्यांच्यासाठी ते काय करू शकतात हे पहायचं असेल तर पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या आजूबाजूचा नव्यानं विकसित झालेला भाग नक्की बघावा. हा फक्त पोपटपंची करणारा नाही तर काम करणारा नेता आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या विकासकामांचा संबंध ना आघाडी सरकारशी आहे, ना युती सरकारशी. विकास योजना हातात घ्यायच्या आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवत अहोरात्र परिश्रम घ्यायचे ही त्यांची कार्यपद्धती आहे.\nदादा बोलताना, भाषण करताना वज्रासारखे कडक, फणसासारखे खडबडीत वाटतात पण त्यांचं मन गर्‍यासारख भावूक आहे. याबाबत त्यांचे स्नेही रवींद्र माळवदकर सांगतात, एकदा त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून येत असताना अपोलो टॉकिजसमोर त्यांनी सांगितले की ‘याठिकाणी राहुल लॉज होता. लहानपणी वडील आम्हा भावंडांना पुण्यात गणपती बघायला घेऊन यायचे. त्यावेळी आम्ही या लॉजवर उतरत असू.’ ही आठवण सांगताना ते पूर्णपणे भूतकाळात हरवले होते. दादांनी त्यांच्या गावात बालगणेश मंडळ स्थापन केले होते. गणेशभक्त असलेले दादा त्यांच्या बालसवंगड्यासह मोठ्या उत्साहात गावात गणपती बसवायचे.\nपुणे जिल्हा शिक्षण मंंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक व अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यात सर्व महाविद्यालये व शाळांसाठी अद्ययावत सुविधा असणार्‍या व सुंदर दिसणार्‍या इमारती बांधण्याचे काम त्यांनी सर्वप्रथम हाती घेतले व पूर्ण केले. काही शाळांच्या इमारती अतिशय दयनीय अवस्थेत होत्या. पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीत बसून शिकणे विद्यार्थ्यांसाठी अतिशय त्रासदायक असायचे. बर्‍याच ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधादेखील उपलब्ध नव्हत्या. हे केविलवाणे चित्र पाहून दादांनी समाजातील दानशूर व्यक्तिंना आवाहन केले आणि सर्व शाळा व महाविद्यालयाच्या नवीन इमारती तातडीने बांधून घेतल्या. अजितदादा जर संस्थेचे अध्यक्ष झाले नसते तर पुढील किमान पन्नास वर्षे तरी एवढे प्रचंड काम संस्थेला करता आले नसते.\nराज्याचा गाडा हाकण्याबरोबरच प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे, यावर श्रद्धा असणारे आणि त्यादृष्टिने कार्यरत असणारे दादा हे खर्‍याअर्थी जनसेवक आहेत. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. ‘दादा वाक्यं प्रमाणम्’ अशी अवस्था आज महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे ती त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे कोणतेही काम हे गुणवत्तापूर्ण आणि लोकांच्या भल्याचेच असले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष. त्यामुळेच ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे सर्वांनाच वाटते.\nक्रिकेट, गोट्या नि पतंग\nअजित पवार हे त्यांच्या रोखठोक भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वभावातील बिनधास्तपणा प्रत्येकाला जाणवतो. मात्र त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ. रजनी इंदुलकर म्हणतात, अजित प्रचंड लाजाळू होता. इतका की, बहिणींची ओळख करून द्यायलाही तो लाजायचा. त्याच्या या स्वभावाकडे पाहिले, तर भविष्यात तो नेता होईल असे अजिबातच वाटले नाही.\nत्यांचं क्रीडाप्रेमही बालपणापासूनचंच. याविषयी रजनीताई सांगतात, अजितला खेळाची भारी हौस. कोणतीही क्रिकेटची मॅच तो चुकवायचा नाही. क्रिकेटच काय, तर पतंग उडविण्यात किंवा गोट्या खेळण्यातही तो खूप रमायचा. अभ्यासाचा ताण कधी त्याने मनावर घेतला नाही. शाळेत तो भरपूर मस्ती करायचा. त्याच्या क्रिकेटच्या वेडापायी मॅच बघण्यासाठी आम्ही अनेकदा मुंबईही गाठली.\nअजितदादा सहसा भावूक होत नाहीत. बारामती तालुक्यातील तीन हजार शालेय मुलींना सायकल वाटपाच्या कार्यक्रमात मात्र त्यांना भरून आलं. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना अजितदादा म्हणाले, ‘‘आज कोजागरी पौर्णिमा. कोजागरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा. आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला.’’ काका शरद पवार आणि आजी शारदाताई पवार यांच्याविषयी बोलताना ते अत्यंत भावूक होतात.\nराज्य सरकारने नुकताच गुंठेवारीचा विषय मंजूर केला. पुण्यात कौन्सिल हॉल येथे अजित पवार बैठकीसाठी आले होते. त्यावेळी काही गावकर्‍यांना घेऊन शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे अंकुश काकडे तिथे हजर झाले. त्यांना दादांचा सत्कार करायचा होता. दादांनी स्पष्ट नकार दिल्यावर काकडे म्हणाले, फक्त पाच मिनिट त्या. त्यासाठी लोक थांबलेत. त्यावर दादा चांगलेच संतापले. ‘‘मी काम करू की सत्कार स्वीकारू केलं ना तुमचं काम केलं ना तुमचं काम आता सत्कार कशाला अशामुळेच तुम्ही लोक मागे राहता…’’ असं त्यांनी सुनावलं. एखादं काम निरपेक्षपणे केल्यावर साधा सत्कारही न स्वीकारणारा आणि कामालाच महत्त्व देणारा असा हा नेता आहे.\nआत्मक्लेष करून घेणारा एकमेव नेता\nइंदापूर येथील एका सभेत अजित पवारांनी एक वादग्रस्त विधान केले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर अजित पवारांनी थेट कराड गाठून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी एक दिवसाचे आत्मक्लेष उपोषण केले. आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात जे काही घडले त्याचे प्रायश्चित घेण्यासाठी आलोय, असे त्यांनी सांगितले. जो काम करतो तोच चुकतो. माझी चूक झाल्याने मी येथे प्रायश्चित घेण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले होते. आपल्या चुकीसाठी असा आत्मक्लेष करून घेणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे.\nअजित पवार यांनी अत्यंत परिश्रमाने महाराष्ट्रात ‘दादापर्व’ तयार केले. ते करताना त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. त्यासाठीची शिक्षाही त्यांना मिळाली आणि कौतुकही वाट्याला आले. सोन्यालाही त्याचे सोनेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा पुन्हा अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते, याची अजितदादांना कल्पना आहे. त्यामुळेच प्रत्येक संकट व अडचणींमधून त्यांनी स्वत:चे नेतृत्व लख्खपणे सिद्ध केले आहे. महाराष्ट्रतील सहकारी कारखानदारी, बँका, दूध संस्था, शेती, उद्योग, शिक्षण, बांधकाम, खेळ, वित्त, ऊर्जा, अर्थ या सर्व बाबींचा त्यांचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. ‘बोले तैसा चाले’ या उक्तिने ते कार्यरत असल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘दादापर्व’ निर्माण केले आहे.\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\n5 Thoughts to “दादा वाक्यं प्रमाणम्”\nरवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर\nएक अतिशय सर्वसमावेशक आणि अजितदादांच्या समग्र व्यक्तिमत्व आणि वाटचालीवर प्रकाशझोत टाकणारा वाचनीय आणि सर्वांग सुंदर लेख….\nघनश्यामदादा आपल्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीला आणि व्यासंगी लेखनशैलीला लाख-लाख सलाम…\n– रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर 9423090526\nअतिशय सुंदर लेख. “बोले तैसा चाले …” याचा प्रत्यय आला. दादांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा\nअजितदादांबद्दल असलेली अनेकांचु नकारात्मक भूमिका नक्कीच बदलेल.\nपरखड व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारा लेख…\nपरखड अजिदादांची खरी ओळख , आवडला लेख…\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/105/", "date_download": "2022-09-28T10:18:15Z", "digest": "sha1:UPUK3EMF3D3ILXTDWSBIKBWCVZY6IMXT", "length": 9735, "nlines": 89, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे, व्रतस्थ पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nराज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे, व्रतस्थ पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन\nधुळे येथे करण्यात येणार अंत्यसंस्कार\nby टीम खान्देश प्रभात\nधुळे, प्रतिनिधी | धुळ्यातील दैनिक “मतदार”चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंदित पा.वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक जगतरावनाना सोनवणे यांचे आज, 12 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी निधन झाले. बुधगाव (ता. चोपडा) हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.\nत्यांनी मरणोत्तर देहदानाची ईच्छा प्रकट केली होती. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता उद्या, बुधवारी, 13 ऑगस्ट रोजी, सकाळी 9 वाजता, देवापुरातील, एकविरा मंदिरजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nजिल्हा परिषदेतील नोकरीवर पाणी सोडून नानांनी “मतदार” हे सर्वसामान्य जनता, शेतकरी व वंचित समाजासाठी वाहिलेले वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना करून कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्याय संस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.\nभास्कर वाघ प्रकरणात त्यांना गुंडांनी व राजकीय नेत्यांनी अतोनात त्रास दिला. तरीही नानांची लेखणी थांबली नाही. त्यांना व कुटुंबाला झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. त्यांनी खणून काढलेल्या या अपहार घोटाळ्याने तेव्हा सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील हा पहिला कोट्यवधीचा घोटाळा\nहे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कारभारात अनेक बदल करण्यात आले.\nगेले काही दिवस देशातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन चिरडण्याचा सरकारी प्रयत्नांनी नाना अस्वस्थ होते. प्रकृती साथ देत नसतानाही ते कापडणे येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. चळवळीचा वारसा असलेल्या या गावातील सभेनंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते.\nपुरोगामी विचारांची बैठक पक्की असलेल्या नानांनी आयुष्यभर व्रतस्थ पत्रकारिता केली. सेवा शर्ती तसेच कायदेशीर बाबींबाबत ते शेवटपर्यंत सर्वसामान्यांना मोफत मार्गदर्शन करत होते. धुळे जिल्ह्यातील काटवन परिसर विकासासह अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.\nमुख्यमंत्र्यांच्या दरबारात अमळनेरच्या आमदाराचे साकडे\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/Gettogether1985.html", "date_download": "2022-09-28T08:47:08Z", "digest": "sha1:LXMKBMKTUREJSCVK7EAVBAJFEMH4XDNF", "length": 12482, "nlines": 206, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "तब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना भेटले वर्गमित्र", "raw_content": "\nHomeकोकण रायगडतब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना भेटले वर्गमित्र\nतब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना भेटले वर्गमित्र\nतब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना भेटले वर्गमित्र\nसरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखली येथील १९८५ ते १९९० पर्यंत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत एकत्र शिकलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा एकदा त्याच हायस्कूलमध्ये एकत्र जमले व जुन्या आठवणींना उजाळा देत अगदी एकमेकांना सुख दुःख सांगून भारावून गेले.\nस्वच्छंद पाटील व मीनाक्षी केणी यांच्या प्रयत्नांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला व त्याद्वारे ग्रूपमध्ये एक एक मित्र सामील होत गेला आणि दूरदूरपर्यंतचे सर्व मित्र एकत्र आले व एकमेकांना भेटण्याच्या ओढीने ३० जानेवारी २०२२ रोजी एकत्र भेटले. ज्या शाळेत १० वी पर्यंत शिक्षण घेतले त्याच शाळेत, त्याच वर्गात, त्याच बेंचवर, त्याच भिंतीकडे पाहून जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे सुख दुःख जाणून घेत आनंद व्यक्त करताना भारावून गेले. यावेळी ज्या मित्रांचा मृत्यू झाला किंवा जे कोरोनाचे शिकार झाले अशा सतीश पाटील, अविनाश खरसंबळे, ज्योती थळे, सुनील पाटील, संजय पाटील, किरण पाटील, राजश्री वावेकर, कोमल पाटील, संजीव खरसंबळे, मधुकर नाईक, मनीषा पाटील, प्रवीण पाटील या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १० वी झाल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये कोणी शिक्षक, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर मुंबई महानगरपालिका कर्मचारी बीएसटी, कोणी कॉलेजवर क्लार्क तर काहीजण ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, ग्रामसेवक, छोटे-मोठे उद्योजक अशा उच्च पदावर कार्यरत आहेत. यावेळी सर्वांनी आपल्या ३२ वर्षांनंतरच्या पहिल्या भेटीचा आनंद केक कापून एकमेकांना भरून व्यक्त केला. त्यानंतर गप्पा रंगल्या, नाच गाण्यातून आनंद व्यक्त करताना प्रत्येकाने आपापल्या घरातून बनवून आणलेले पदार्थ एकमेकांसोबत मिळून-मिसळून खाल्ले काहींनी आपले मनोगत व्यक्त केले तर काहींना मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या यावेळी स्वच्छंद पाटील, जीवन पाटील, समीर कोठेकर, रमेश गोळे, उदय पाटील, आनंद पाटील, संतोष हुजरे, कौशिक पाटील, अरुण धुमाळ, सतीश पाटील, प्रवीण पाटील, सुनिता पाटील, रंजना निळकर, सुरेखा पाटील, मीनाक्षी केणी, माधुरी पाटील, कलावती पाटील, राजेंद्र शेलार, सुशील पाटील, विजया म्हात्रे, संतोषी म्हात्रे इत्यादी विद्यार्थी एकत्र जमले होते. शेवटी सर्वांनी वर्गात जाऊन वंदे मातरम हे गीत गायले. जड अंत:करणाने एकमेकांना निरोप दिला पुन्हा भेटण्यासाठी. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलचे चेअरमन व मुख्याध्यापक यांनी विशेष सहकार्य केले सर्वांचे आभार व सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केले.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE-4/", "date_download": "2022-09-28T10:42:30Z", "digest": "sha1:GPQXZMG7JUC36O6S3A5JVT6V5DE7Z4OR", "length": 15255, "nlines": 238, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन | Solapur City News", "raw_content": "\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nसोलापूर- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम महाराष्ट्र शासनाने हाती घेतली आहे. याअंतर्गत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.\nजनतेला कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमेत आपले योगदान नोंदविण्याची संधी मिळणार असून त्यांच्या अंगी असलेल्या कल्पकतेला, सृजनशीलतेला योग्य व्यासपीठ स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. निबंध, पोस्टर्स, आरोग्य शिक्षणाचे संदेश / घोषवाक्य आणि शॉर्ट फिल्म (लघुपट) अशा प्रकारच्या स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थी गट, पालक-नागरिक गट अशा दोन गटात आणि ग्रामीण व शहरी अशा दोन्ही पातळ्यांवर स्पर्धा होणार आहेत.\nस्पर्धेचा कालावधी 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 असा आहे. सर्व स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील स्पर्धक त्यांच्या विधानसभा मतदारसंघस्तरावर सहभागी होऊ शकतील. तहसीलदार यांच्या नियंत्रणाखालील समिती या स्पर्धांचे संपूर्ण आयोजन करणार आहे. विधानसभा मतदारसंघस्तरावर पहिल्या तीन क्रमांकांची निवड करून त्यातून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड केली जाईल. विधानसभा मतदारसंघस्तरावरील विजेत्यांना ढाल आणि गुणानुक्रमे 3000 रुपये, 2000 रुपये आणि 1000 रुपये रोख रक्कम तर जिल्हास्तरावरील विजेत्यांना ढाल व गुणानुक्रमे 5000 रुपये, 3000 रुपये व 2000 रुपये रोख रक्कम अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.\nबक्षीसप्राप्त निबंध, पोस्टर्स, मेसेजेस व शॉर्ट फिल्म यांना राज्यस्तरावर प्रसिद्धी देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. इच्छुक स्पर्धकांनी त्यांचे निबंध, पोस्टर्स, मेसेजेस व शॉर्ट फिल्म हे आपल्या मतदारसंघाशी संबंधित तालुकास्तरीय समितीने घोषित केलेल्या ईमेल आयडीवर पाठवावेत. त्यासाठी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nविभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा संकुलाची पाहणी\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2021/05/samaj-adhpatnala-jatoy/", "date_download": "2022-09-28T09:32:25Z", "digest": "sha1:CMAYCWIQMYLUDVIZRTPRVXCZRILQ3M2M", "length": 20616, "nlines": 121, "source_domain": "chaprak.com", "title": "समाज अध:पतनाला जातोय... - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nअडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी जातक कथा लिहिल्या कारण समाज अध:पतनाला जात होता. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी माणसाच्या खलप्रवृत्तीचं वाकडेपण नष्ट करण्यासाठी विश्वनियंत्याकडे पसायदान मागितलं कारण समाज अध:पतनाला जात होता. तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला त्यात मुर्खांची लक्षणं सांगितली. तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता. दीडशे वर्षांपूर्वी लोकहितवादींनी लोकपत्र लिहिली, निबंध लिहिली गेली तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता आणि आज एकविसाव्या शतकात समाजातील प्रत्येक घटक सांगू पाहतोय की समाज अध:पतनाला जातोय\nमग अडीच हजार वर्षांपूर्वीपासून ते एकविसाव्या शतकापर्यंत समाजात झालेल्या अध:पतनात नक्की फरक तो काय\nजेव्हा विचार विकार होऊ पाहतात, अनैतिकताच नैतिकता भासू लागते आणि सत्याला असत्याची रंगरंगोटी आणि दांभिकतेची झालर चढू पाहते तेव्हा समाज खरंच अधःपतनाला जात असतो\nनिर्भयासारखी एखादी वयात आलेली, एखादी वयात येऊ पाहणारी, कलियुगातील पुरुषरुपी कलीकडून कुस्करली जाते, उद्ध्वस्त केली जाते तेव्हा झोपलेला नव्हे झोपेचं सोंग घेतलेला हा समाज खडबडून जागा होत तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो. मूक मोर्चे निघतात, मेणबत्या लावल्या जातात, वृत्तपत्राचे रकाने भरतात, मथळे सजतात, क्वचित एखादा अधिकारी एन्काऊंटरसारखं पाऊल उचलतो, विधेयकं मांडली जातात आणि वृत्तवाहिन्या हे विदारक चित्र घशाला कोरड पडेस्तोवर समाजाला ओरडुन सांगत राहतात.\nपरंतु हृदयी अमृताचं स्तन्य असलेली अनंतकाळची माता म्हणवणारी एखादी ती कलीचं रूप धारण करत, स्वतःच्या वासनांचं हिडीस आणि ओंगळवाणं रूप नाटकी प्रेमाचा मखमली मुलामा चढवत स्वतःच्या एकटेपणाची जाहिरात अंतरजालाच्या माध्यमातून करते तेव्हा त्या क्षणिक सुखासाठी अधीर झालेले किंवा सहानुभुतीतून आधार देऊ पाहणारे तरुण त्या वासनेच्या दलदलीत सहज सापडतात आणि तिच्या न संपणार्‍या वासनेची आणि विकृत मानसिकतेची शिकार होतात. परिणीती, काही भीतीनं गर्भगळीत होत शरण जातात, काही व्यसनाधीन होतात, नैराश्येच्या गर्तेत ढकलले जातात, आत्मविश्वास गमावतात, उद्ध्वस्त होतात.\nगुन्हेगारी क्षेत्रातील बाईंच्या भाईगिरीचे कारनामे वाचण्यासाठी हे पुस्तक घरपोच मागवा\nकाही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. किमान पक्षी निर्भयांचे आक्रोश समाजापर्यंत पोचतात परंतु अशा पीडित तरुणांचे आक्रोश या निद्रिस्त समाजाच्या कर्णाला स्पर्शही करू शकत नाहीत तर समाजमनाला चटका लागणं दूरच\nपुण्यासारख्या पुण्यनगरीत, मुंबईसारख्या मायानगरीत, एक ना अनेक महानगरात, उपनगरात, उच्चभ्रू म्हणवणार्‍या वसाहतीतून अशी विकृत असंस्कृत संस्कृती रुजू होऊ पाहतेय की अनैतिकता नैतिकतेचे कपडे घालून समाजापुढे वावरतेय आणि समाजाला वाटतंय हीच नैतिकता… हीच नैतिकता… हीच नैतिकता…\nव्यक्तिमत्त्वाला जसे असंख्य पैलू असतात तसेच व्यक्तिपासूनच बनलेल्या समाजाच्या विकृतपणालही अनेक पैलू असू शकतात\nवासनांध विकृतीत अनेक तरुणी होरपळतात. अनेक तरुण उद्ध्वस्त होतात आणि हे होत असतानाच दुसरीकडे समवयीन तरुणीकडं आकर्षित न होता ‘आंटीज रॉक्स’ म्हणत चेहर्‍यावर चाळीशीची लाली आणि केसातून एखादी चंदेरी बट उठून दिसणार्‍या स्त्री वर्गाकडे आकर्षित होणारी तरुण पिढी उदयास येऊ पाहतेय आणि या कृतीची अनेक कारणं बिनधास्तपणे हे तरुण देतात\nएखादी वीस वर्षीय तरुणी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तिच्या प्रेमात (…) नव्हे पैशाच्या प्रेमात पडून त्याचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त करते आणि वाहिन्यावरच्या अशा मालिका आणि असले पात्र समाजाच्या मनोरंजनाचा विषय ठरत असतील तर वाहिन्यांची टीआरपी आणि लोकांची मनोरंजनाची भूक नीतिमत्ता आणि नैतिकतेचा उंबरठा ओलांडून केव्हाच बाहेर गेलीय हे वेगळं सांगायला नकोय आणि असले आदर्श आपणच नव्या पिढीपुढं ठेवू पाहत असू तर वैचारिक अध:पतन अपेक्षितच आहे.\nस्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही लोकसंख्येचा फुगवटा घेऊन भारत विकसनशीलतेच्या उंबरठ्यावर उभा असताना उद्याचा एकेक स्तंभ देशाची धुरा समर्थपणे खांद्यावर पेलण्यापूर्वीच निखळलेला उद्ध्वस्त झालेला भारताला परवडणार आहे का\nमग आता नक्की काय करायला हवंय…\nस्त्रियांच्या ‘अंतरीचे रंग’ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक घरपोच मागवा\n‘परस्त्री मातेसमान’ या विचारधारेचा निश्चयाचा महामेरू पुन्हा जन्म घेईल की कोण ज्ञानोबा आता समाजाच्या नैतिकतेचं पसायदान मागतील माता, समाज-वैरीण न होता माउली व्हावी या तत्त्वज्ञानाची भगवदगीता सांगायला आणि समाजाला खडबडून जागं करायला श्रीकृष्ण स्वतःच्या वचनात बांधील राहून पुन्हा कल्कीच्या रुपात जन्म घेईल आणि समाजाला आलेली अनैतिकतेची ग्लानी दूर करेल याची वाट पहायला हवं का\nमाणूस घडत असतो तो परिस्थितीच्या उबेतून, शिक्षणातून निर्माण झालेल्या सारासार विवेकबुद्धितुन\nत्यामुळे शिक्षण हे केवळ साक्षर करण्यासाठी नव्हे तर माणूस सरस करण्यासाठी असायला हवं कारण सरस हा शब्द उलटा फिरवला तरी तो सरसच ठरतो पण साक्षरतेचं चाक उलट फिरू लागलं तर मनुष्याचा राक्षस होतो\nइ साक्षरता अनेक विकृत राक्षस जन्माला घालू पाहतेय. तेव्हा शिक्षणमूल्यांचं अधिष्ठान प्रदान करणारं स्तन्य असायला हवं. तेव्हाच व्यक्ती साक्षर न होता सरस होईल आणि नैतिकतेचं सकस पोषण समाजाला मिळेल कारण खरोखर समाज अध:पतनाला जातोय..\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nवात, वारा आणि हवा\n3 Thoughts to “समाज अध:पतनाला जातोय…”\nसायली कस्तुरे बोर्डे यांनी समाजाच्या नैतिकतेवर व अनैतिकतेवर केलेलं भाष्य मनाला सुन्न करणारे आहे.\nसमाजाचं विदारक वास्तव मांडलय \nअतिशय परखड…अधःपतन होते आहे हेच खरं .. पुन्हा ज्ञानेश्वर जन्मण्याची वाट पाहू ,…\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/511/", "date_download": "2022-09-28T08:39:36Z", "digest": "sha1:TZ65IQMEAL3X2576HZXVPCPBSYHJJ4HO", "length": 5193, "nlines": 84, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nशासकीय वाहन चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि.02 – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात शासकीय वाहन चालक संघटनेच्यावतीने गुरुवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.\nदरम्यान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, अशोक लाडवंजारी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, मंगला पाटील, वाल्मीक पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बहारे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू वावरे, राजू माळी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.\nअमेरिकेतील अत्तरदे फाउंडेशनने दिली जळगावकरांना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर व इतर मशीन सामग्री\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7/", "date_download": "2022-09-28T10:51:49Z", "digest": "sha1:PDBVLLOQXJT747EI7U7MF6Z7MAZCPJRW", "length": 18657, "nlines": 84, "source_domain": "news105media.com", "title": "मेष राशी ऑगस्ट महिना भविष्य:- ऑगस्ट महिन्यात या गोष्टी आपल्या जीवनात घडणारचं…आ रोग्य, नोकरी, संतती वैवाहिक जीवन, पैसे - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nमेष राशी ऑगस्ट महिना भविष्य:- ऑगस्ट महिन्यात या गोष्टी आपल्या जीवनात घडणारचं…आ रोग्य, नोकरी, संतती वैवाहिक जीवन, पैसे\nमेष राशी ऑगस्ट महिना भविष्य:- ऑगस्ट महिन्यात या गोष्टी आपल्या जीवनात घडणारचं…आ रोग्य, नोकरी, संतती वैवाहिक जीवन, पैसे\nAugust 2, 2022 admin-classicLeave a Comment on मेष राशी ऑगस्ट महिना भविष्य:- ऑगस्ट महिन्यात या गोष्टी आपल्या जीवनात घडणारचं…आ रोग्य, नोकरी, संतती वैवाहिक जीवन, पैसे\nनमस्कार मित्रांनो, साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह हा तुमच्या मेष राशीचा स्वामी आहे, मेष ही राशी चक्रातील पहिली रास असून मेंढा हे त्याचे प्रतिक आहे. समोरून कोणताही प्रश्न आला की त्याला सर्व धडक देण ही तुमची प्रवृत्ती आहे. थोडक्यात तुम्ही प्रश्नांचा आक्रमकतेने न विचार करता सामना करता मात्र स्वतः योग्य वेळी योग्य सुधारणा देखील करता.\nतुमचे भागेश म्हणजे गुरु महाराज आणि पंचमेश म्हणजे साक्षात सूर्यदेव होय. एकंदरीतच हीच स्थिती तुमच्या स्वभावाला पूर्णपणे जुळून येते. आज आपण मेष राशीच्या जातकांनी साठी हा ऑगस्ट महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचा शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत.\nव्यक्तिमत्व:- व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीची स्थिती बघण अत्यंत आवश्यक ठरते. तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह संपूर्ण जुलै महिना तुमच्या राशीत विराजमान होता. ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस तुमच्या राशीतच आहे, त्यानंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात म्हणजे धन कुटुंब वाढीच्या स्थानात प्रवेश करेल. राशीत विराजमान असलेला राशीस्वामी तुमच्या स्वभावातील धडाडीला वृध्दींगत करत होता.\nमात्र मंगळाच्या सोबत राहू ग्रह विराजमान असल्यामुळे अंगारक योग निर्माण झालेला होता. कळत-नकळत संतापावर आवर घालणे तुमच्यासाठी कठीण देखील गेल असेल. या महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस अजून हा त्रा स तुम्हाला होईल 10 ऑगस्ट रोजी मंगळ तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल त्यामुळे कुटुंबाचे योग्य ती काळजी घेणे, धन प्राप्तीचे योग्य मार्ग निवडणे आणि वाणीत सौम्यता येण या तीनही बाबी त्यातून घडणार आहेत. एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा विचार केला असता ऑगस्ट महिना मेष जातकांसाठी अत्यंत उत्तम राहील.\nकुटुंब:- कौटुंबिक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुटुंबेशाची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. मेष राशीचा कुटुंबेश म्हणजे शुक्र ग्रह होय, तो तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे. धनात वाढ होणं, मनात आनंद निर्माण करणं आणि वाडीत प्रगल्भता येणे अशा तीनही गोष्टी एकाच वेळी घडतील. विशेष म्हणजे राशीस्वामी आणि धनेश यांच्यात लाभयोग देखील निर्माण होत आहे त्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर नक्की होईल त्याचा पूर्ण लाभ करून घ्यावा.\nपराक्रम आणि परिश्रम – पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचा परिश्रमेष म्हणजे बुध ग्रह होय. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम परिश्रम लेखन, कला, लहान-मोठे प्रवास, बंधू सौख्य आधी गोष्टी दर्शन या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहे. भावंडांशी सौख्य वाटणे भावंडाच्या भेटीचे योग निर्माण होणे असे अनेक शुभयोग या महिन्यात निर्माण होतील. विशेषतः राखी पौर्णिमेला प्रत्येक मेष भावाला वाटेल बहिणीला भेटायला हव. मेष बहिणीला वाटेल की आपल्या भावाला भेटायला हवे.\nवास्तू, वाहन, जमीन, सुख शांती:- वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील चतुर्थस्थानात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. पत्रिकेच्या चतुर्थस्थानात चंद्राची कर्क राशीचे राशी परिवर्तन करत असतो. त्यानुसार मेष जातक देखील सतत फिरत असतात सतत परिश्रम करत असतात किंबहुना घरात आल्यानंतर ही त्यांची नोकरीचे व्यवसायाचे विषय सुरू असतात.\nत्यामुळे अनेक वेळा त्यांचं घर हे ऑफिस देखील बनत. या दृष्टीने अत्यंत शुभयोग निर्माण होत आहे. विशेषतः गुरुमहाराजांची शुभ दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर राहणार आहे. पण या स्थानावर वक्री दृष्टी असल्यामुळे कुठेतरी विलंबाचे निर्माण होऊ शकतात. मात्र कुणीच विचार केला असता वास्तू होण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम योग निर्माण होतील त्याचा सदुपयोग करा.\nशिक्षण:- शिक्षण, संतती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेला या सर्व गोष्टींचे कारक रवी ग्रह आहेत. शिक्षणासाठी रवी ग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातो. सध्या रवी तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे, 17 ऑगस्टला पंचम स्थानात जाईल त्यामुळे पंचमेश पंचमात ही स्थिती निर्माण होईल जी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील.\nशिक्षणात या काळात तुम्हाला मोठे यश प्राप्त होऊ शकत. शैक्षणिक यशाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील विशेषतः जे जातक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल फार्मा किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम मानता येईल.\nआ रोग्य:- महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आ रोग्याचा काही स मस्या निर्माण होणे आणि दुसऱ्या पंधरवड्यात नंतर उत्तम आ रोग्य लाभन या गोष्टी घडून येतील. महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून स्पर्धक व हीत श त्रू हळूहळू माघार घ्यायला लागततील. महत्वाचे कागदपत्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठेतरी ठेवुन विसरले जाण्याची शक्यता आहे त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी.\nनोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक मेष जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी उत्तम लाभाचा प्रगतीचां राहील. विविध संधी निर्माण होणार नवीन उपक्रम राबवण, नवीन करार होणे अशा अनेक गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्या जात महिन्याचा पहिला पंधरवडा संघर्ष तर दुसरा पंधरवडा प्रगतीचा राहील. महिन्यातील शेवटचा आठवडा विशेष लाभदायक प्रगतीचा आहे अस आपण म्हणू शकतो.\nशुभ आणि अशुभ दिवस:- प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ-उतार यांनी भरलेले असतात त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी चांगले तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात. त्या दृष्टीने या महिन्यात लोकांसाठी 1, 10, 18 ऑगस्ट हे दिवस शुभ आहेत.\nमहत्त्वाचे काम या दिवसांमध्ये पूर्ण करा तर 8, 16 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे सं घर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेले असेल या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाच्या मा नसिक स्वास्थ्य टिकून राहील ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.\nमृत्यूपूर्वी रावणाचे वय किती होते.. रावणाने पृथ्वीवर किती वर्षे राज्य केले.. रावणाने पृथ्वीवर किती वर्षे राज्य केले.. बघा त्याच्या वयाचे रहस्य…\nकुंभ राशी मासिक भविष्य:- ऑगस्ट महिन्यात या गोष्टी आपल्या जीवनात घडणारचं…आ रोग्य, नोकरी, संतती वैवाहिक जी वन, पैसे\nग्रह बदल या चार राशींना करावा लागणार संकटाचा सामना…तर या राशींवर राहील शिव शंकराची कृपादृष्टी…पैसा, अडका, यशप्राप्ती, मान, सन्मान मिळेल\nमेष रास:- सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच… येणारे ४० दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे\nराशीफल २० मार्च- या सहा राशींवर राहील शनि देवाची विशेष कृपा..तर या राशींना आहेत धन प्राप्तीचे प्रबळ योग…या कामात आपण होणार आहात यशस्वी\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/pits-on-roads-in-kalwan-taluka", "date_download": "2022-09-28T09:47:02Z", "digest": "sha1:KIV4Z3XSPX5R6KIZFHPOY3KOQ7VFA2SC", "length": 10827, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Pits on Roads in Kalwan taluka", "raw_content": "\nकळवण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष\nकळवण तालुक्यातील ( Kalwan Taluka ) सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. असा एकही रस्ता नाही, त्यावर खड्डे ( Pits on Roads )नाहीत. तालुक्यात मुख्य रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींची फक्त कागदावर विकास आहे अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.\nकळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील कनाशी - सापुतारा रस्ता ( Kanashi- Saputara Road )खिळखिळा झाला आहे. त्याच रस्त्यावरून शेतकर्‍यांचा भाजीपाला गुजरात राज्यामध्ये विक्रीस जातो, मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे वाहन वेळेवर पोहचत नसल्याने भाव योग्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहेत त्याच बरोबर पाळे ते हिंगवे रस्त्याची पूर्णत दुरवस्था झाली असून मोठे मोठे खड्डे पडले आहे.\nएक - एक फुटाचे खड्डे पडल्याने असल्यामुळे अपघात संख्या वाढली आहे. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाहनचालकांनाच दुखापत होत आहे. जिल्हा परिषद विभाग व सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अधिकारी हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. कळवण तालुक्यातील बोरगाव ते अभोणा या मुख्य रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. दोन - दोन फुटाचे खड्डे पडले आहे. वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nअभोणा ते बोरगाव कनाशी ते हातगड मुख्य रास्ता गुजरात राज्याला जोडला जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने भाजीपाला घेऊन जाणार्‍या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांचा भाजीपाला वेळेवर पोहचत नसल्याने व भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याचे नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून तात्काळ रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी वेळोवेळी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून अभोणा ते बोरगाव कनाशी ते हातगड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या प्रमुख रस्त्यावर अंदाजे 60 ते 70 गावाची रहदारी असल्यामुळे रोजचे हजारो नागरिक रस्त्यावरून ये - जा करीत असल्यामुळे काही नागरिकांना मणक्याचा आजार लागला आहे. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षी या रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातात. परंतु एक ते दोन महिन्यात त्याची परिस्थिती जैसे थे होते. पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पायी चालणे देखील कठीण झाले आहे.\nरस्त्यावरील खड्ड्यांचे काम हे पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परंतु अनेक वर्षे झाली तरी या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. याचा मात्र नागरिकांना व वाहधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\nतालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या आजूबाजूच्या साईट गटारी काढल्या नसल्यामुळे पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून त्वरीत या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जनतेनी केली आहे.\nखड्ड्यांची डोकेदुखी गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. खड्डे मोठे असल्यामुळे चालणेदेखील कठीण असते. खड्डयांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने .वाहनचालक थेट खड्ड्यात जाऊन अपघात होतात. लोकप्रतिनिधींचा विकास फक्त कागदावरच आहे तसेच तालुक्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nप्रदीप पगार, तालुकाध्यक्ष - क्रांतिवीर छावा संघटना\nकळवण तालुक्यातील अनेक रस्त्याने रात्री चालणे किंवा वाहन चालविणे सर्वात कठीण आहे. खड्डा केव्हा मध्ये येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे वाहनचालक चाचपडत आपली वाहने चालवितात. यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. काही नागरिकांना मणक्याचा आजार लागला आहे,रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहे. त्वरीत संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ahmednagar-crime-news-the-man-who-molested-the-minor-girl-was-caught", "date_download": "2022-09-28T08:50:20Z", "digest": "sha1:CBUQT3NMMMWTLIIKIGAP7X5ESRNS5WTM", "length": 5494, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ahmednagar Crime news The man who molested the minor girl was caught अल्पवयीन मुलीस छेडणार्‍याला पकडले", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीस छेडणार्‍याला पकडले\nएसपी कार्यालयासमोरील घटना : तिघांविरूध्द गुन्हा\nअल्पवयीन मुलीस पळविण्याचा प्रयत्न करणार्‍याला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पकडून पाहुणचार करत तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. नगर-औरंगाबाद महामार्गावर पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ गुरूवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.\nउच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी सव्वाचार वाजता घरी जाण्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गाने जात होती. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील यशवंत कॉलनीतील शोभा सदन बंगल्याजवळ ती आली असता बुलेटवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने मुलीचा हात धरून गैरवर्तन केले. बुलेटवर बसण्यासाठी धमकावले, या मुलीने बुलेटवर बसण्यास नकार दिला असता दुसर्‍या एका दुचाकीवर आलेल्या आणखी एकाने धमकावले. अल्पवयीन मुलीने मदतीसाठी आरडाओरड केल्यावर चौकात असलेले पोलीस, नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी बुलेटवरील तरूणास पकडले. त्यास पाहुणचार करत तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.\nत्याचे नाव विचारले असता सुजित बाजीराव तोडमल (वय 23, रा. संभाजीनगर, तपोवन रस्ता, सावेडी) असे सांगितले तसेच त्याचा साथीदार गौरव एडके (रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे असल्यास सांगितले. पोलिसांनी त्याची बुलेट (एमएच 16 सी के 6713) ताब्यात घेतली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सुजित तोडमल, गौरव एडके आणि एका अनोळखी तरूण अशा तिघांविरूध्द अपहरण करणे, विनयभंग करणे, धमकावणे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathinibandh.in/2019/01/essay-on-Granth-hech-guru.html", "date_download": "2022-09-28T08:52:18Z", "digest": "sha1:UW6W7H4VFJTLQY5NKIFRDB2EOHMUGF5X", "length": 12990, "nlines": 199, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on \"Granth hech Guru\".", "raw_content": "\nHost बुधवार, जानेवारी २३, २०१९\nनमस्त्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान ठेवणारी वस्तू म्हणजेच ग्रंथ (पुस्तके) ह्या वर एक अतिशय सुंदर असा निबंध लिहिला आहे, ह्या निबंध मदे ग्रंथाला गुरु ची जागा देण्यात आली आहे तर चला निबंधाला सुरवात करू या.\nगुरुब्रह्मा, गुरुविष्णू गुरुदेवो महेश्र्वरा अशी गुरूची महती आहे. गुरुशिवाय कुठलेही ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच संत कवी ने म्हंटले आहे कि गुरुविना कौन बतावे वाट बडा विकट हे यम घाट.\nअसे म्हणतात कि मनुष्य लहानपण पासून ते म्हातारपणा पर्यंत शिकतच असतो. ह्या काळात जे-जे त्यला विद्या देणारे भेटील ते वक्ती त्यचे गुरूच असतील. म्हणूनच दत्तात्रेय महाराज म्हणतात कि \" जो जो जायचा घेईल गुण तो तो मी गुरु केला जाण. \" आता या प्रत्येक वेळी ज्ञान देणारे मानवी गुरूच असतील असे नाही.\nशिवाय मानवी गुरुची यांना त्या नात्याने काही तरी सेवा करावीच लागते. पण असा कोणताही त्रास न होता ज्ञान देणारे गुरु म्हणजे ग्रंथ आहे. या गुरुकडून विद्या मिळवताना कोणतीही सेवा करावी लागत नाही. मग त्यात आम्हाला लागणारा सर्वप्रकारच ज्ञान उपलब्ध करून ठेवलेले आहे. आजच्या आधुनिक युगात तर ग्रंथांची भरपूर रेलचेल आहे.\nतेव्हा कोणताही हि ज्ञान तुम्ही या ग्रंथामधून मिळवू शकतात, मात्र ग्रंथाची निवड करणे हेही एक महत्वाचे अंक विसरता कामा नये. या ग्रंथरुपी गुरूच्या आधारे आपण अगदी अध्यात्म ज्ञानापासून ते रानागानाची नीती व व्यावहारिक तंत्र इत्यादी सर्व प्रकारचे ज्ञान आपल्यांना ग्रंथामध्ये बग्याला मिळते.\nग्रंथामदून भूतकाळाच्या गोष्टी तुम्हीही अनुभवू शकतात तर वर्तमान, भविष्यकाळाची स्वपणे आपण ह्या ग्रंथामदून बगू शकतात. ग्रंथांना काळ वेळ, जाती धर्म यांचे बंधन नाही आपण कधी यांच्याकडून ज्ञान घेऊ शकतात.\nअसे हेय ज्ञानदान करणरे आमचे धर्मग्रंथ आहेत आणि तेच आमचे गुरु आहेत व हेच ग्रंथ आपल्या संस्कृतीचे खरे वारसदार आहेत. आणि म्हणूनच ग्रंथ हे माजे पहिले गुरु आहेत.\nतर मित्रांनो काय वाटते तुम्हाला ह्या निबंध बदल आणि तुमचे पहिले गुरु कोण आम्हाला नक्की सांगा खाली comment करून. आणि जर तुम्हाला कोणता हि मराठी निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment च्या माध्यमातून नक्की कालवा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nUnknown १ सप्टेंबर, २०१९ रोजी ३:१६ PM\nअनामित २८ जुलै, २०२१ रोजी ८:०६ PM\nHost २९ जुलै, २०२१ रोजी ७:४१ AM\nUnknown २६ ऑक्टोबर, २०१९ रोजी ८:५४ PM\nHost २८ ऑक्टोबर, २०१९ रोजी १:३१ PM\nUnknown १२ डिसेंबर, २०१९ रोजी ५:५७ PM\nHost १२ डिसेंबर, २०१९ रोजी ९:०५ PM\nUnknown १४ जानेवारी, २०२० रोजी ८:३९ AM\nHost १४ जानेवारी, २०२० रोजी ४:०८ PM\nHost २९ जानेवारी, २०२० रोजी ११:२६ AM\nUnknown १७ नोव्हेंबर, २०२१ रोजी ७:५२ PM\nHost १७ नोव्हेंबर, २०२१ रोजी ९:४८ PM\nUnknown १७ जानेवारी, २०२० रोजी १०:३३ PM\nHost १७ जानेवारी, २०२० रोजी १०:४४ PM\nUnknown ४ मार्च, २०२० रोजी ३:३२ PM\nHost ४ मार्च, २०२० रोजी ६:५५ PM\nUnknown १८ सप्टेंबर, २०२० रोजी १:३० PM\nHost १८ सप्टेंबर, २०२० रोजी ११:३४ PM\nUnknown १५ ऑक्टोबर, २०२० रोजी १०:२९ PM\nHost १६ ऑक्टोबर, २०२० रोजी ४:४१ PM\nअनामित २९ जुलै, २०२१ रोजी ८:०६ AM\nHost २९ जुलै, २०२१ रोजी ३:१२ PM\nUnknown २ ऑगस्ट, २०२१ रोजी २:४० PM\nमाझे पहिले गुरू म्हणजे माझे आई बाबा\nआणि दुसरे गुरू म्हणजे शाळेतल्या सगळ्या बाई\nHost २ ऑगस्ट, २०२१ रोजी ८:४३ PM\nएकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही, आपले हेच गुरु आपलये आयुष्य घडवतात. :)\nHost शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२\nनमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…\nमाझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.\nशनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nशनिवार, डिसेंबर २९, २०१८\nरविवार, ऑगस्ट ११, २०१९\nसोमवार, डिसेंबर २३, २०१९\nअसे झाले तर 9\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/abortion-in-just-6-weeks-of-pregnancy-5976098.html", "date_download": "2022-09-28T09:23:27Z", "digest": "sha1:IQ5BTXZMF73E2ZDFVSW6QBQZ7EIXMOUV", "length": 7476, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गर्भावस्थेच्या फक्त 6 आठवड्यांतच गर्भपात, दुःखातून सावरले नव्हते दाम्पत्य, 7 महिन्यानंतर पुन्हा घडली एक घटना | Abortion in just 6 weeks of pregnancy - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगर्भावस्थेच्या फक्त 6 आठवड्यांतच गर्भपात, दुःखातून सावरले नव्हते दाम्पत्य, 7 महिन्यानंतर पुन्हा घडली एक घटना\nटोलैडो - अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला आपण गर्भवती असल्याची सुखद घटना समजली. परंतु हा आनंद फक्त ६ महिन्यांपुरताच मर्यादित होता. अचानक जेंव्हा डॉक्टरांनी त्यांना गर्भपाताची बातमी दिली. तेंव्हा दोघांना अतिशय दुःख झाले. या दुःखातून सावरायला त्यांना खूप वेळ लागला. जवळपास ७ महिन्यानंतर तिला पुन्हा पोटात दुखू लागले. आणि अचानक मोठ्या बॅग सारखे काहीतरी त्यांच्या बेडरूममध्ये येऊन पडले. त्या ऍमोनॉटिक बॅगमध्ये त्यांचे बाळ होते. अचानक झालेल्या बाळाच्या जन्माने दाम्पत्य आनंदी झाले.\nगर्भवती असल्याचे समजलेही नव्हते महिलेला\n- ही गोष्ट आहे ओहियो राज्यातील टेलैडो शहरातील. मेरेडिथ ली बरचम आणि तिचे पती ब्रेंडन यांना मूल होणार असल्याची आनंदी बातमी समजली. पण हा, आनंद ६ आठवड्यांपुरताच मर्यादित होता.\n- डॉटरांनी दाम्पत्यांना सांगितले की, मेरेडिथ यांचा गर्भपात झालाय. दोघांना ही,बातमी कळताच अतिशय दुःख झाले. या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न दाम्पत्य करत होते.\n- या गोष्टीला जवळपास ७ महिने होऊन गेले होते. ते आपल्या पारिवारिक आयुष्यात पूर्णपणे व्यस्त होऊन गेले होते. घटनेचा त्यांना जवळजवळ विसर पडला होता .या दरम्यानच एक दिवस दोघेही घरी असतांना विचित्र घटना घडली.\n- मेरेडिथच्या पोटामध्ये अचानक वेदना होवू लागल्या. ती वेदनेने त्रस्त होती. आणि ब्रेंडन तिची मदत करत होता. त्याला काहीच समजेनासे झाले.\n- ब्रेंडनने थोड्या वेळात पहिले की, फरशीवर एका बॅग सारखे काहीतरी पडलेले होते. त्याने पहिले त्यामध्ये एक छोटे बाळ आहे. ही बॅग एमनियॉटिक बॅग सारखी होती.आणि त्या बॅग बरोबरच बाळ मेरेडिथ यांच्या गर्भातून बाहेर आले होते .\n- बाळाला पाहून दाम्पत्य चकित झाले. कारण त्यांना त्याविषयी काहीच कल्पना नव्हती. गर्भपातानंतर तिला गर्भवती असल्याची जाणीवही कधी झालेली नव्हती.\n- घरात अचानक होणाऱ्या विचित्र वेदनेननंतर तिला एका बाळाला जन्म दिल्याचा अनुभव झाला. 80 हजारांतून एखाद्या सोबत अशी घटना घडत असते.\n- बॅगजवळ पोहचले तेव्हा आतील बाळ मृत अवस्थेत आहे की जीवंत हेच त्यांना कळत नव्हते. पण एक दोन मिनिटांत ही बॅग फाटली आणि मुलीला जन्म डिल्याचे मेरिडीथला लक्षात आले.\n- पण अजूनही बाळ रडत नव्हते किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करत नव्हते. तेवढ्यात ब्रँडनने इमर्जनसी नंबर वर कॉल केला आणि मेडिकल टीमला बोलावले.\n- मेडिकल टीमने बाळाच्या गळ्यात अडकलेला कॉर्ड कट केले. त्यानंतर त्याने रडणे आणि नेहमीप्रमाणे श्वास घेणे सुरु केले. त्यानंतर दोघांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/378/", "date_download": "2022-09-28T09:19:26Z", "digest": "sha1:7YTDPC3ZOUWRNOVWFYFYREABNVBKC3XO", "length": 6208, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "जिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या मेळाव्याचे आयोजन - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nजिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या मेळाव्याचे आयोजन\nby टीम खान्देश प्रभात\nजळगांव, दि.26- जळगाव जिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र पद्मालय ता.एरंडोल येथे करण्यात आले आहे.\nमेळावा शनीवार दि.२८ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार असून यात तालुका निहाय आढावा, तालुका निहाय पद नियुक्ती, ड्रायव्हींग स्कूल संचालकांना येणाऱ्या अडचणी, व्यवसायात होणारे नवीन बदल, नवीन परिवहन नियमावली, व्यवसायात नाविन्यपूर्णता, एक सारखे प्रशिक्षण शुल्क या बाबत मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे.\nदरम्यान जळगांव जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे आणि धुळे-नंदूरबार जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत.\nजिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी या मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव किरण अडकमोल यांनी केले आहे. सर्व संचालकांनी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग स्कूल नमुना ८ या कागदपत्रांची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईझ फोटो सोबत आणावे. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.\nTags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातमोटार ड्रायव्हिंग स्कूल\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/weekly-horoscope-in-marathi-rashibhavishya-07-to-13-august-2022-rashichakra-rashifal-zodiac-sign-astrolgy-742625.html", "date_download": "2022-09-28T09:15:51Z", "digest": "sha1:IRT3UNO6L5527XLBPCOFUSV6DX5D35CC", "length": 15791, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weekly horoscope in marathi rashibhavishya 07 to 13 august 2022 rashichakra rashifal zodiac sign astrolgy - साप्ताहिक राशिभविष्य : संकटांचा आहे हा आठवडा; मोठी उलथापालथ होण्याची शक्यता – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /\nसाप्ताहिक राशिभविष्य : संकटांचा आहे हा आठवडा; मोठी उलथापालथ होण्याची शक्यता\nसाप्ताहिक राशिभविष्य : संकटांचा आहे हा आठवडा; मोठी उलथापालथ होण्याची शक्यता\nया आठवड्यात युद्धसदृश स्थिती, मोठे अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. सर्वांनी सामाजिक स्तरावरदेखील जपून राहण्याचा काळ आहे.\nया आठवड्यात युद्धसदृश स्थिती, मोठे अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. सर्वांनी सामाजिक स्तरावरदेखील जपून राहण्याचा काळ आहे.\nकल्याण : बेरोजगार पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, रागाच्या भरात केलं कांड\nबुधवारी चुकूनही ही 5 कामे करू नयेत, आर्थिक अडचणीसह संकटे वाढतात\n2 राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, वाचा तुमच्या शहरातले कसे पाहाचे दर\nफक्त तुळसच नव्हे, या 3 वनस्पती सुकणे म्हणजे धनहानी होण्याचे संकेत\nआज दिनांक 07 ऑगस्ट 2022 वार रविवार. या आठवड्यात होणारे महत्त्वाचे ग्रह बदल म्हणजे दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी मंगळ वृषभ या शुक्राच्या राशीत प्रवेश करेल. मंगळ राहू अंगारक योग समाप्त होईल. तसंच शुक्र दिनांक 08 रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य कर्क राशीत तर बुध सिंह राशीत असेल. गुरू मीन आणि शनी मकरेत वक्री अवस्थेत असतील. काही विपदा जसे की युद्धसदृश स्थिती, मोठे अपघात, राजकीय अस्थिरता निर्माण होईल. सर्वांनी सामाजिक स्तरावरदेखील जपून राहण्याचा काळ आहे. राहू मेष तर केतू तूळ राशीत असतील. या आठवड्यात रक्षाबंधन आहे. दिनांक 11 रोजी नारळी पौर्णिमा सकाळी दहानंतर आहे. सर्व बंधू भगिनींना मंगल शुभेच्छा. पाहूया या सप्ताहात काय घटना घडणार आहेत. साप्ताहिक राशी भविष्य लग्नानुसार आहे. मेष दशमस्थान म्हणजे कर्म स्थान, पितृ स्थान. वक्री शनी वडीलांसंबंधी समस्या निर्माण करेल. कार्यालयीन, घरगुती संदर्भात येणाऱ्या अडचणीचे वेळीच निवारण करा. गाफील राहू नका. हितशत्रू निर्माण होतील. विरुद्ध कारवाया करतील. मात्र मंगळ व गुरुकृपा यातून तुम्हाला मार्ग दाखवेल. चतुर्थात येणारा शुक्र वाहन, घर यासंबंधी काही घटना घडतील. दुरुस्ती वर फार खर्च होईल. आर्थिक स्थितीकडे लक्ष असू द्या. सप्ताह उत्तम. वृषभ भाग्य स्थानात होणारे वक्री शनी भ्रमण धार्मिक आस्था निर्माण करत आहे. अचानक भाग्योदय होईल. शनी-चंद्र युती जरी धोकादायक असली तरी तुम्हाला काही बाबतीत शुभ फळ देईल. घरात धार्मिक कार्य होतील. संतानसंबंधी काही प्रगती होईल. राशीत येणारा मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. आर्थिक बाजू बळकट होईल. प्रवासात सावध रहा. सप्ताह उत्तम. मिथुन अष्टम स्थानात होणारी वक्री शनी-चंद्र युती ही धोकादायक आहे. काळजी घ्या. अचानक घडणाऱ्या घटनापासून सावध राहा. वाहन जपून चालवा. मोठे आर्थिक निर्णय होतील. संतती, आईवडील आणि जोडीदार यांची काळजी वाटेल. शनी जप, दान करा. व्यय मंगळ खर्च वाढवेल. सप्ताह सांभाळून राहण्याचा आहे. कर्क राशी स्वामी चंद्र शनीसोबत सप्ताहाच्या मध्यावर असेल. शुक्र, सूर्य, बुधासोबत असल्याने मानसिक ताणतणाव राहिल. विवाहाचे योग येतील. गुरू बल उत्तम आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. डोळ्यांची काळजी घ्या. एकूण सगळ्या बाजूने जपून रहा. हाडाची स्नायूंची दुखणी निघतील. सप्ताह मध्यम. सिंह राशीच्या अष्टमात गुरू काही चिंता निर्माण करेल. आत्मविश्वास आणि पराक्रमात वाढ होईल. दशम मंगळ कार्यालयात उत्तम संधी आणेल. शत्रू पिडा होईल. मात्र विजय तुमचाच होईल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. घरात देखील काही बदल होतील सप्ताह मध्यम आहे. कन्या पंचम स्थानात होणारी वक्री शनी-चंद्र युती ही संतानसंबंधी विशेष घटना घडवेल. काळजी लागून राहिल. विशेष करून गर्भवती स्त्रियांनी जपून राहावं. मुलांना कुठेही अनावश्यक धाडस करू देऊ नये. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल पण काही अडचणी देखील येतील. मारुती स्तोत्र पाठ करावा. सप्ताह मिश्र फळ देईल. तूळ सुख स्थानात येणारे शनी महाराज वास्तू योग आणतील. मात्र घरात होणाऱ्या खर्चामुळे त्रस्त होऊन जाल. वाहन काळजीपूर्वक चालवा. नवीन वाहन घेत असाल तर नीट तपासणी करून घ्या. आर्थिक आणि शारीरिक बाजू जपा. दशम शुक्र लाभदायक ठरेल. अचानक घडणाऱ्या घटनांपासून सावध राहा. प्रवास योग येतील. सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ वृषभ राशीत आहे. तुमच्या ऊर्जेत आणि पराक्रमात अचानक वाढ होईल. मात्र फार धाडस नकोच. शनी वक्री आहे. प्रवास योग येतील. बहीणभावंडांशी जपून वागा. कलह टाळा. त्यांना काही समस्या निर्माण होईल. घरामध्ये अनेक सुधारणा कराल. सप्ताह चांगला. धनु राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात असून, कुटुंब स्थानात शनी आहे. घरात काही समस्या तसंच कठोर बोलण्यातून होणारे वाद विवाद टाळा. कोणाचंही मन दुखावू नका. आर्थिक व्यवहार स्वच्छ ठेवा. कुठेही अडकणार नाही असं बघा. अपघात घडू शकतात. सावध राहा. सप्ताह मिश्र आहे. मकर राशीतील शनी ग्रह मानसिक उद्विग्नता निर्माण करेल. अकस्मात घटना घडतील. संतती आणि आई वडील तुम्हाला टेन्शन देतील. प्रकृती सांभाळा. मात्र मंगळ तुमच्यात एक तेज निर्माण करेल. प्रभावशाली बोलणं होईल. जोडीदाराला शुभ काळ आहे. मात्र घरामध्ये कलह टाळा. रक्त विकार असणाऱ्यांनी सावध राहा. सप्ताह एकूण मिश्र फळ देईल. कुंभ सावध राहण्याचा काळ आहे. अचानक येणारे परदेशसंबंधी योग चकित करतील. कायदा आणि सरकारी काम यात सावध राहा. कुठेही अडकणार नाही याची खबरदारी घ्या. प्रकृती जपा. व्यय स्थानातील ग्रह विनाकारण कटकटी मागे लावतील. गुरू आर्थिक पाठबळ देईल. सप्ताह मध्यम. मीन शनी-चंद्र मकर राशीत संतती चिंता निर्माण करील. गुरू प्रगतीचे अनेक मार्ग दाखवेल. अनेक ठिकाणाहून लाभ होतील. मित्रमैत्रिणी मदत करतील पण वाईट संगत टाळा. संततीकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. सामाजिक जीवनात पद आणि प्रतिष्ठा लाभेल. गुरू उपासना करा. सप्ताह उत्तम. शुभम भवतू\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/kbc-amitabh-bachchan-returned-10-rupee-to-contestant-kpw-89-3063540/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T10:42:27Z", "digest": "sha1:IENIRQGTXDFFOYMT52XHMJN3VCI3HALZ", "length": 21295, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kbc amitabh bachchan returned 10 rupee to contestant kpw 89 | Loksatta", "raw_content": "\nKBC14: बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्याजासह परत केले स्पर्धकाचे १० रुपये\nया भागात स्पर्धक धुलिचंद यांनी एक जुना किस्सा शेअर केला.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n‘कौन बनेगा करोडपती’ या शोचं नुकतचं चौदावं पर्व सुरू झालं आहे. नेहमीप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन या पर्वातही स्पर्धकांबरोबर धमाल करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागात प्रोफेसर धुलिचंद यांना हॉट सीटवर बसण्याची सुवर्णसंधी मिळाली. फास्टेस्ट फिंगरची फेरी जिंकल्यानंतर हॉटसीटवर बसण्यापूर्वी धुलीचंद यांनी संपूर्ण मंचाला तीन प्रदक्षिणा मारल्या. या शोचा मंच म्हणजे त्यांच्यासाठी मंदिर असून गेल्या २१ वर्षांपासूनचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं ते म्हणाले.\nया खास भागात स्पर्धक धुलिचंद यांनी बिग बींसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी एक खास किस्सा शेअर केला. बिग बींकडे १० रुपये उधार असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी या १० रुपयाचा किस्सा सांगितला. “मला तुमचा मुकद्दर का सिकंदर सिनेमा पाहायचा होता. सिनेमा पाहण्यासाठी १० रुपये पुरतील असा अंदाज लावून मी कसेबसे १० रुपये जमवले. त्यानंतर कित्येक मैल पायी चालून गेलो. तिकिटासाठी बरेच तास लाईनमध्ये उभा राहिलो आणि जेव्हा माझा नंबर येणार तेव्हाच नेमकी तिकीट खिडकी बंद झाली. त्यानंतर तिकिटासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी धक्काबुक्कीत मी जमिनीवर पडलो आणि माझ्या डोक्याला मार लागला.” अशाप्रकारे धुलिचंद यांनी रंगवून किस्सा सांगितला.\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nहे देखील वाचा: तापसी पन्नूशी फोटोग्राफर्सनी घातला वाद, हात जोडत अभिनेत्री म्हणाली “तुम्ही नेहमीच…”\nपुढे धुलिचंद यांनी सांगितलं की त्यांनंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांचा एकही सिनेमा न पाहण्याची शपथ घेतली. शिवाय एके दिवशी तरी अमिताभ बच्चन यांच्या समोर त्यांना हा किस्सा शेअर करू आणि त्यांच्यासोबत सिनेमा पाहू असं स्वप्न ते कायम पाहू लागले. अखेर २१ वर्षांनी त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या मंचावर येवून धुलिचंद यांना त्यांचा किस्सा सांगण्याची संधी मिळाली.\nहे देखील वाचा: ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, पोस्ट शेअर करत विकी कौशल म्हणाला…\nदरम्यान या भागात अमिताभ बच्चन यांनी धुलिचंद यांना १० रुपयांची नोट काढून दिली. यावेळी तुमचे १० रुपये व्याजसह परत करत असल्याचं ते म्हणाले. तसचं नक्कीच एकत्र सिनेमा पाहू असं आश्वासन बिग बींनी धुलिचंद यांना दिलं. ‘ कौन बनेगा करोडपती’ या शोच्या मंचावर अनेक चाहते बिग बींना भेटण्याचं स्वप्न उराशई बाळगून येतात. या मंचावर धनलभासोबतच स्पर्धकांची अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा पूर्ण होते.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, बहिष्कार कशाला” अक्षय कुमारचा सवाल\nICC Women’s ODI rankings: मंकडिंग पद्धतीने बाद करणारी दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप\n‘Not An Airline’ असा बायो असणाऱ्या Vistara नावाच्या माहिलेला टॅग करून प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…\nSleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच\nपीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\nक्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादा वाढवून देतो सांगून डोंबिवलीत महिलेची फसवणूक\nउरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nMaharashtra Breaking News Live : केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर बंदी; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…\n“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nभाजपा हायकमांडने रात्री फोन करुन राजीनामा द्या सांगितलं आणि सकाळी…; विजय रुपानी यांचा मोठा खुलासा\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\nमुंबई : करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले, रेल्वे प्रवासात दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“रिमिक्समध्ये चुकीचे काहीही नाही, पण…” ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक स्पष्टच बोलली\n“मधुबाला- दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी मसाला लावून…” अभिनेत्रीच्या बायोपिकला बहिणीचा विरोध\nVikram vedha : राकेश रोशन यांनी केवळ मुलाचे नव्हे तर संपूर्ण टीमचे केले कौतुक, म्हणाले “हा चित्रपट.. “\n‘पुष्पा २’ च्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये होणार सुरुवात; लवकरच समोर येणार अल्लू अर्जुनचा नवीन लूक\nमणी रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या निर्मितीवर राजामौलींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला बाहुबलीच्या…”\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nसैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/05/KarjatMunicipaladministration.html", "date_download": "2022-09-28T10:31:18Z", "digest": "sha1:JJUZA4POSO67DKFMNLXC6QO5L6WGD5VK", "length": 10417, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "माथेरानच्या कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार", "raw_content": "\nHomeकोकणमाथेरानच्या कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार\nमाथेरानच्या कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार\nमाथेरानच्या कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार\nकर्जतचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांची वसई विरार महानगरपालिका वर उपायुक्त या पदावर पदोन्नती झाल्यामुळे माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे (शिंदे) यांच्याकडे कर्जत नगरपालिकेचा पदभार देण्यात आला आहे.\nमाथेरानमध्ये मुख्याधिकारी उपलब्ध नसताना कर्जत येथील मुख्याधिकार्‍यांनी माथेरान येथे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम नेहमीच पाहत आले आहेत पण यावेळी पहिल्यांदाच माथेरानच्या मुख्याधिकारी असलेल्या सुरेखा भणगे शिंदे ह्या कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी हा पदभार सांभाळणार आहेत कर्जतचे मुख्याधिकारी पंकज पवार पाटील यांना वसई-विरार महानगरपालिकेमध्ये पदोन्नती मिळाली असून उपायुक्त पदावर ते रुजू होण्यासाठी 2 /5 /2022 ही तारीख देण्यात आली आहे त्यामुळे तातडीने कर्जतचे मुख्यअधिकारी हे पद खाली होणार असल्याने येथून जवळ असलेल्या माथेरानच्या मुख्याधिकार्‍यांना प्रभारी मुख्याधिकारी म्हणून आपले काम सांभाळून कर्जत नगरपालिकेचा कार्यभार सांभाळण्याचे आदेश जारी केले आहेत त्यामुळे आता माथेरानच्या मुख्याधिकारी यांच्याकडे माथेरान व कर्जत ह्या दोन्ही नगरपालिकांचा कार्यभार असणार आहे या नियुक्तीमुळे माथेरान मधून सर्व स्तरातील मंडळींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7/?vpage=2", "date_download": "2022-09-28T10:10:26Z", "digest": "sha1:GNVUVZQT63PFJ7ZTEAW6S464YHMGNQP5", "length": 24629, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आजचा विषय कुकीज – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ February 3, 2022 ] साबुदाणा वडा नाश्त्याचे पदार्थ\n[ February 3, 2022 ] पनीर माखनवाला जेवणातील पदार्थ\n[ February 3, 2022 ] पावभाजी जेवणातील पदार्थ\n[ February 2, 2022 ] इडली नाश्त्याचे पदार्थ\nHomeगोड पदार्थआजचा विषय कुकीज\nMarch 7, 2017 संजीव वेलणकर गोड पदार्थ\nसकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. खरं म्हणजे बिस्किटं आणि कुकीज यात काही फारसा फरक नाही. दोन्ही बेक करूनच तयार केले जातात. मात्र बिस्किटांमध्ये गोड आणि नमकीन असे प्रकार पाहायला मिळतात तर कुकीजमध्येही स्वाद भरपूर असले तरीही त्यांची चव ही गोडच असते. घरच्या घरी कुकीज करायच्या म्हटल्यावर कित्येकांना दडपण येईल. मात्र या कुकीज करायला अतिशय सोप्या आहेत आणि अर्थात घरी केल्यामुळे त्यांचा स्वादही चांगला असतो. नानकटाई सोडली तर घरच्या घरी बिस्किटं किंवा कुकीज करण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अगदीच थोडी लोकं करतात. कारण अन्य काही प्रकार कदाचित त्यांना माहितीच नसतात.\nसाहित्य- एक दिड वाटी तुकडे झालेल्या बिस्किटांचा चुरा,प्रत्तेकी दोन चमचे कणिक,दोन चमचे ब्रेड क्रंब्स,दोन चमचे बारीक रवा,पाच सात सीड्लेस खजूर ,एक चमचा खसखस,एक दिड चमचा गुळ,दिड चमचा खोबरा कीस बारीक,एक दिड चमचा साजुक तूप,एक दिड चमचा कुठलाही च्यवनप्राश..\nकृती – प्रथम कणिक किंचित तुपावर गरम करुन घ्यावी. मग रवाही गरम करुन कणकेमधे मिक्स करुन ठेवावा.त्यातक गुळाला एक उकळी करुन त्यात टाकावा,खसखस कच्यीच बारीक करुन घालावी मग खोबरा कीस, गरम करुन साजूक तूप बिस्किटाचा चुरा आणि खजूर पेस्ट करुन व च्यवनप्राश आहे तसेच मिश्रणात टाकुन गरम केलेले साजूक तुपे घालावे मोहन म्हणून मग सगळेच मिश्रण मिक्सीवर एकजीव करुन घ्यावे, ओव्हनला १२० डिग्री वर गरम करुन त्यातील ग्रीलवर हव्या त्या आकारात बिस्किटे खसखस वर थापून पाच ते सात मिनिटे ओव्हन ला लावावीत पुन्हा उलटे करुन दोन तीनच मिनिटे ठेवावीत. मधूमेही लोकांसाठी ही कुकीज अतिशय पौष्टीक असतात बंद डब्यात आठ ते दहा दिवस छान टिकतात.\nएका बाऊलमध्ये कणिक, मीठ, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. दुस-या एका बाऊलमध्ये साखर आणि बटर एकत्रित करून घ्यावा. पूर्ण एकजीव होईपर्यंत ते हँडमिक्सरने एकत्रित करावं. म्हणजे ते हलकं होईल. आता या हलक्या झालेल्या मिश्रणात अंडी आणि व्हॅनिला एकत्रित करून तेदेखील एकजीव करून घ्या. हे एकजीव झालेलं मिश्रण कणकेत घालावं. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. पांढरा भाग दिसणार नाही असा तो एकजीव करावा. नंतर त्यात चॉकलेटच्या चिप्स घालाव्यात. ओव्हन १८० अंश सेल्सिअसला प्रथम तापवून घ्यावा. आता हे मिश्रण बेकिंग प्लेटमध्ये चमच्याच्या साहाय्याने घालून घ्या. खाली चिकटू नयेत म्हणून त्याला तुपाचा हात लावा किंवा बाजारात पेपर मिळतो त्याचा वापर करा, पंधरा मिनिटं ओव्हनमध्ये बेक करा. सोनेरी रंग होईपर्यंत बेक करा. नंतर बाहेर काढून एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.\nओव्हन ३५० डिग्रीला तापवून घ्यावा. कणिक, मीठ, बेकिंग सोडा एकत्रित करून घ्यावं. चांगलं मिक्स करावं. त्यानंतर दुस-या बाऊलमध्ये बटर, शुगर, व्हॅनिला आणि अंडी एकत्रित करा. मिश्रण चांगलं हलकं होईपर्यंत फेटा. हलकं झालेलं मिश्रण पिठात ओता. चांगलं एकजीव करा. पीठ दिसता कामा नये. चमच्याच्या साहाय्याने ते मिश्रण बेकिंग ताटात ठेवा. ग्लासच्या साहाय्याने त्याला वरून थोडासा दाब द्या. त्या ताटाला तूप लावून घ्यायला विसरू नका. थोडीशी साखर वरून भुरभुरवा. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत पंधरा मिनिटं बेक करा. झाली शुगर कुकीज तयार. थंड करून खा. या कुकीजवर तुम्ही चॉकलेटने किंवा आइसिंगने डेकोरेट करू शकता.\nनो बेकिंग बटर कुकीज\nएका भांडय़ात दूध आणि साखर घालून ते मध्यम आचेवर उकळायला ठेवा. साखर विरघळेपर्यंत उकळवा. आता त्यात बटर, व्हॅनिला इसेन्स, भुईमुगाच्या शेंगा आणि मीठ घालून एकत्रित करा. थोडेसे ओट्सदेखील घाला. हे मिश्रण जरा पातळ असतं. चांगलं एकजीव झालं की ते बटरपेपरवर किंवा थाळीत चमच्याच्या साहाय्याने घाला. यासाठी तुम्हाला ओव्हन तापवण्याची गरज नाही. पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर या कडकडीत होतील. त्या उचलताना पूर्ण उचलल्या गेल्या पाहिजेत.\nकणिक चाळून त्यात, बेकिंग सोडा, मीठ, दालचिनी, आल्याची पूड किंवा पेस्ट, लवंग पूड, व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. साखर आणि बटर एकजीव करून हलकं होईपर्यंत फेटून घ्यावं. फेटलेल्या मिश्रणात अंडी, व्हॅनिला इसेन्स घाला. हे मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत गॅसवर गरम करा. चांगलं ढवळा. चॉकलेटी रंगाचं हे मिश्रण आता कणकेत घाला आणि चांगलं एकजीव करा. कणकेचा गोळा तयार होईल. हा गोळा फ्रीजमध्ये अध्र्या तासासाठी ठेवा. नंतर तो काढून घ्या आणि बटर पेपरवर पाव इंच जाडीमध्ये थापून घ्या. कटरच्या साहाय्याने गोल आकारात कापून घ्या. ३५० डीग्री तापवलेल्या ओव्हनमध्ये चॉकलेटी रंग होईपर्यंत बेक करा. थंड करून सव्‍‌र्ह करा.\nसाहित्यः- १ कप गव्हाचे पीठ, १ स्टिक अनसॉल्टेड बटर (रूम टेंपरेचरला आलेले), पाऊण कप पिठीसाखर, १ चिमूटभर मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, १/४ कप बदाम\nकृती:- बदामाचे फ्लेक्स (लहान तुकडे) करून घ्या. त्यातले थोडे बिस्किटं सजवायला बाजूला काढून ठेवा. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बटर, पिठीसाखर, मीठ, वेलचीपूड, बदामाचे फ्लेक्स हाताने चुरून घाला. मिश्रण चांगलं मळून त्याचा एक गोळा करून घ्या. मळताना गरज वाटली तर १-२ चमचे बटर/तूप अजून घाला. ओव्हन 360 °F ला प्रिहिट करायला लावा. एका कुकी शीटला अल्युमिनियम फॉइल लावून घ्या. मळलेल्या मिश्रणाच्या गोळ्याचे आता लहान लहान (पेढ्याएवढे) गोळे करून घ्या. त्यावर बदामाचे फ्लेक्स लावून बिस्किटं थोडी चपटी बनवून कूकीशीटवर एकमेकापासून बर्यालपैकी अंतरावर ठेवा. (कारण बेक केल्यानंतर कुकीजचा साइझ जवळजवळ दुप्पट होतो.) ओव्हन प्रिहिट झाल्यानंतर ५ मिनिटांनी ही कुकीशीट ओव्हनमध्ये ठेवा.\nसाहित्य : १२५ ग्रॅम बटर, १२५ ग्रॅम साखर, २५ मिलि. पाणी, १५० ग्रॅम मैदा, २ ग्रॅम बेकिंग पावडर, १ टीस्पू व्हॅनिला इसेन्स.\nकृती : साखर आणि बटर एकत्र करून चांगलं फेटून घ्या. त्यात पाणी आणि क्रीम घाला. मग व्हॅनिला इसेन्स घाला. मैदा चाळून घेऊन त्यात बेकिंग पावडर घाला. त्यात बटरचं तयार केलेलं मिश्रणात घालून एकत्र करून घ्या. मिश्रण घट्ट होण्यासाठी वीस मिनिटांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा. आवडीप्रमाणे बदामाचं काप किंवा पिस्त्याचे तुकडे किंवा कॉर्नफ्लेक्स तयार ठेवा. ते कुकीजच्या मिश्रणात घालून एकजीव करून घ्या. मग बोराच्या आकाराचे गोळे करून बेकींग ट्रे मध्ये सेट करा. १४० अंश वर तापवलेल्या ओव्हनमध्ये दहा मिनिटं बेक करा. गार झाल्यावर कुकीज खुसखुशीत होतील.\nचॉकलेटमध्ये बुडवलेली काजू पिस्ता कुकी\nसाहित्य:- ३ वाटी मैदा, २ वाटी लोणी, १.२५ वाटी साखर, १ अंड्याचे पिवळे, २ चमचा व्हॅनिला ईसेन्स, १/२ वाटी काजू, १/२ वाटी पिस्ता, १ वाटी सेमी स्वीट चॉकोचिप्स, १/४ वाटी पांढर्या चॉकोचिप्स, ५ चमचा शॉर्टनिन्ग.\nकृती:- एका भांड्यात लोणी आणि साखर घालुन फेटणे. त्यात अंड्याचे पिवळे आणि व्हॅनिला ईसेन्स घालुन पुन्हा फेटणे. काजू मिक्सर मध्ये वाटून बारीक पूड करणे. वर बनवलेल्या मिश्रणात ही पूड घालणे. मैदा चाळून वरच्या मिश्रणात घालणे. घट्ट एकजीव होईपर्यंत मिश्रण चांगले ढवळणे लिंबाच्या आकाराचे लाडू बनवून फ्रीजमध्ये १ तास थंडे होण्यासाठी ठेवणे. ३७५F/१९०C वर ओव्हन गरम करणे. पिस्त्यांचे बारीक तुकडे करणे. प्रत्येक लाडू तळव्यावर घेऊन हलका दाबून जाड चकत्या बनवणे. बारीक चिरलेले पिस्त्यांचे तुकडे अर्ध्या कुकीवर पसरवणे. हलके दाबून पिस्ते कुकीमध्ये ढकलणे. पार्चमेंट पेपर बेकिंग तव्यावर घालुन कुकी ठेवणे. प्रत्येक कुकीत साधारण १ इंच जागा सोडणे.\n३७५F/१९०C वर ओव्हनमध्ये १२ मिनिट भाजणे. अंदाजे ५-१० मिनिट कुकी थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. एका भांड्यात सेमीस्वीट चॉकोचिप्स आणि ४ चमचे शॉर्टनिन्ग घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे. मध्ये ३० सेकंद झाल्यावर एकदा ढवळणे. मिश्रण चकचकीत आणि एकजीव होईपर्यंत चांगले ढवळणे. बेकिंग तव्यावर पार्चमेंट पेपर पसरवणे. प्रत्येक कुकीचा पिस्ते नसलेला भाग चॉकोलेटमध्ये बुडवून बेकिंग तव्यावर ठेवणे. एका भांडयामध्ये पांढर्या चोकोचिप्स आणि उरलेले १ चमचा शॉर्टनिन्ग घालुन ३० सेकंद मायक्रोवेव्ह करणे. मिश्रण चांगले एकजीव आणि चकचकीत होईपर्यंत ढवळणे. एका पायपिंग बॅगमध्ये हे चोकोलेट घालुन आधीच्या चोकोलेटवर झिग झॅग रेषा काढणे. चोकोलेट साधारण एक तास सेट होण्यासाठी ठेवणे.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआजचा विषय थालीपीठ भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग एक\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय आमचूर पावडर\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nआजचा विषय कुल्फी भाग दोन\nआजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती\nआजचा विषय आवळा भाग एक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/1-61.html", "date_download": "2022-09-28T10:11:02Z", "digest": "sha1:YF4N2JNAB22OPC5UYHJMQQCE2PYMIBS7", "length": 14251, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "नगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar नगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान\nनगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान\nनगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान\nअहमदनगर ः अ‍ॅड. स्वर्गीय मच्छिंद्र नगराळे यांनी आपली कायदा व विधीचे शिक्षण अत्यंत हलाखीच्या व गरिबीमध्ये यशस्वी पूर्ण केले कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाला अतिशय प्रामाणिकपणे सुरुवात केली, जनमानसात स्व. नगराळे यांचा चांगला परिचय होता. त्यांनी अनेक गरजुंना अनेक प्रकारचे सहकार्य करत असत ,आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर व्यवसायात त्यांनी आपल्या अनेक अशिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अतिशय कष्टाळू ,नम्रशील, कायदा आणि गीतेचे गाढे अभ्यासक ,ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व असलेले, धार्मिक प्रवृत्तीचे, नेहमी सर्वांसाठी मदतीसाठी पुढाकार घेणारे असे परिचित असणारे व कल्याण रोड परिसरातील सर्वांना हेवा वाटावा असे स्वर्गीय मच्छिंद्र नगराळे यांचे दोन महिन्यापूर्वी कोरोनाने निधन झाले.\nत्यांच्या जाण्यानं नगराळे परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला त्यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांच्या पाठीमागे पत्नी ,दोन मुली व एक मुलगा असून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आधार देण्याची अतिशय गरज आहे त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी व मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी भरीव मदत मिळावी यासाठी कल्याण रोड परिसरातील शिक्षक सेनेचे शहरजिल्हाध्यक्ष श्री.पारुनाथ ढोकळे सर यांनी कल्याण रोड परिसरातील नागरिकांना व आपल्या थहरीं’ी र्ीि ग्रुपमधील सर्व सदस्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते.\nया मदतीसाठी आदरणीय माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर ,प्रा. उत्तमराव राजळे सर अँड. चेतन रोहकले , अँड अंकुशराव रोहकले ,डॉ. विजय म्हस्के, अँड गजानन गटणे, श्री. गणेश डेरे यांनी आपापल्या माध्यमातून मदतीसाठी आपल्या मित्र परिवारांला आवाहन केले. या आवाहनाला कल्याण परिसरातील, इतर ठिकाणाहून अनेक नागरिक बंधू भगिनी आणि नगराळे परिवारावर प्रेम व जिव्हाळा असणारे अनेक वकील बंधू-भगिनी यांनी मदतीसाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि जवळपास एक लाख 61 हजार रुपयाची मदत या कुटुंबाला मिळवून दिली . भविष्यात नगराळे परिवाराला व त्यांच्या मुलींना व मुलांना जी काही गरज लागेल ,शिक्षणाची असेल किंवा इतर काही गरज असेल ती आम्ही सर्व कल्याण रोड परिसरातील नागरिक देण्याचा निश्चित प्रयत्न करू असे आदरणीय माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर यांनी यानिमित्ताने सांगितले. चेक प्रदान करण्याचा कार्यक्रम कल्याण रोड परिसरातील जाधव नगर येथील डऋए ढठएए खछऊणडढठखड ङखचखढएऊ संचलित ऋचखङध विश्व मॉल येथे संपन्न झाला.\nमित्रांनो भविष्यात या कुटुंबाला, त्यांच्या दोन्ही मुलींच्या व मुलाच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. तरी यापुढे आपण समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था ,संघटना यांनीसुद्धा या परिवारासाठी मदत करावी असे आवाहन श्री. पारुनाथ ढोकळे सर यांनी यानिमित्ताने केले आहे. स्वर्गीय नगराळे परिवाराला आर्थिक मदतीचा चेक देताना माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर, शहर जिल्हाध्यक्ष श्री. पारुनाथ ढोकळे सर ,नगरी दवंडीचे संपादक श्री. रामभाऊ नळकांडे, सेफ ट्री इंडस्ट्रीज कंपनीचे चेअरमन श्री. परशुराम कोतकर, कंपनीचे सचिव श्री प्रा. मनोहर गोबरे सर ,प्रा.उत्तमराव राजळे सर, अँड. गजानन गटणे, सौ.सत्यभामा कानडे मॅडम ,डॉ.विजय म्हस्के सर ,प्रा.श्री.अनिल आठरे सर, श्री. अरुण कर्डिले , अँड.अजित रोकडे ,श्री संतोष कोरडे, मेजर पर्वतराव हराळ मेजर, हरिभाऊ चव्हाण सर , श्री. बाबुराव कानडे ,श्री भाऊसाहेब डेरे, सौ आशा डेरे व नगराळे परिवारातील पत्नी , दोन्ही मुली व मुलगा यांच्या उपस्थितीमध्ये नगराळे परिवाराला चेक प्रदान करण्यात आला. यापुढे आपणास नगराळे परिवारास मदत पत्नी श्रीम.जयश्री मच्छिंद्र नगराळे यांच्या बँक ऑफ बडोदा येथील खाते नंबर 04550100011241 यावर जरुर जरुर करावीव त्यांचा फोन नंबर पुढिलप्रमाणे 9604142372 , 9370359242 या नंबर वर आपण जरूर संपर्क साधावा ही विनंती.\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची\nकर्जत नगर पंचायत प्रभाग 12 ची लढत ठरणार प्रतिष्ठेची नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायत निवडणुकीत सर्वात मोठी लढाई म्हणून ज्याकड...\nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार \nआ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार पारनेर - जिल्...\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.\nराज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोन...\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.\n‘त्या’ ठेकेदाराचे खोटे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुलेंनी टक्केवारीचा आरोप फेटाळला. अहमदनगर - निविदा ...\n24 तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रास्ता रोको\n२४ तास उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना जवळा ग्रामस्थांचा रस्ता रोको,, नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगरी दवंडी पारनेर प्रतिनिधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%96-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87-jaganyala-pankh-phutale-lyrics-in-marathi/", "date_download": "2022-09-28T08:41:29Z", "digest": "sha1:6SKFIVXUTZZRKDZNUG7KW6AUS57VFYVP", "length": 4863, "nlines": 138, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "जगण्याला पंख फुटले - Jaganyala Pankh Phutale Lyrics in Marathi – बबन 2018", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: जगण्याला पंख फुटले\nगीत: डॉ विनायक पवार\nसंगीत लेबल: चित्राक्ष फिल्म\nजगण्याला पंख फुटले हे गीत बबन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ओंकारस्वरूप, अन्वेषा हे आहेत. ह्या गीत ला संगीत हर्षित अभिराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द डॉ विनायक पवार यांनी लिहिले आहेत. आणि चित्राक्ष फिल्म यांनी हे गीत सादर केले आहे.\nये माझ्या… जगण्याला पंख फुटले\nरान सारं गाण झालं\nये माझ्या… जगण्याला पंख फुटले\nहे डोळ्यामंदी तूच साचली\nजीव घेई लाजणं हे\nये माझ्या… जगण्याला पंख फुटले\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\nलाँकडाऊन Lockdown Lyrics – केवल जयवंत वालंज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/pubg-game-addicted-killed-an-innocent-boy-in-uttar-pradesh-sticking-his-mouth-with-feviquick-rp-729462.html", "date_download": "2022-09-28T10:25:51Z", "digest": "sha1:RBJ4ODN4IM6YUOI5F7CXSRGTMU7PYUL6", "length": 11570, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pubg game addicted killed an innocent boy in uttar pradesh sticking his mouth with feviquick rp - PUBG Murder: मुलाचे ओठ Feviquick ने चिकटवले; हात-पाय बांधून खून आणि मृतदेह टॉयलेटमध्ये – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nPUBG Murder: मुलाचे ओठ Feviquick ने चिकटवले; हात-पाय बांधून खून आणि मृतदेह टॉयलेटमध्ये\nPUBG Murder: मुलाचे ओठ Feviquick ने चिकटवले; हात-पाय बांधून खून आणि मृतदेह टॉयलेटमध्ये\nसंशयाच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा शिकवणी शिक्षकाचा मुलगा राजकुमार याच्याकडे चौकशी केली, तेव्हा शिकवणी शिक्षकाच्या घराच्या शौचालयात निष्पाप मुलाचा मृतदेह पडल्याचे समोर आले.\nकामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली\nअमरावतीमधील रुग्णालयातच मध्यरात्री रुग्णाची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप\nवर्ल्ड कपआधी शेवटची परीक्षा, द. आफ्रिकेविरुद्ध आज कशी असेल भारताची प्लेईंग XI\nमुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप\nनवी दिल्ली, 09 जुलै : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात अपहरणानंतर मुलाची हत्या केल्याप्रकरणी ट्यूशन शिक्षकाचा मुलगा, सून आणि नातवाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. शिक्षकाच्या घरात 6 वर्षीय निष्पाप बाळाचा मृतदेह आढळून आला. PUBG गेम खेळण्याची सवय असलेल्या नातवाने आजोबांना अडकवण्यासाठी ही घटना घडवली होती. काही वेळाने पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. ही घटना लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरखौली गावात घडली. गावातील रहिवासी गोरख यादव यांचा 6 वर्षीय मुलगा बुधवारी ट्यूशन शिकण्यासाठी जवळच राहणारे वृद्ध शिक्षक नरसिंग विश्वकर्मा यांच्या घरी गेला होता. पण, तो परत आलाच नाही. कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता त्यांना कुठेच मुलगा सापडला नाही. काही वेळाने गावाबाहेरील शेतात एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये मूल हवे असल्यास 5 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस गावात पोहोचले आणि तपास सुरू केला, तरीही मुलाचा काहीही पत्ता लागला नाही. यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा शिकवणी शिक्षकाचा मुलगा राजकुमार याच्याकडे चौकशी केली, तेव्हा शिकवणी शिक्षकाच्या घराच्या शौचालयात निष्पाप मुलाचा मृतदेह पडल्याचे समोर आले. पोलिसांच्या चौकशीत वृद्ध शिक्षकाचा नातू अरुण विश्वकर्मा (वय 20) यानेच मुलाचे अपहरण केल्याचे उघड झाले. क्रूरतेचा कळस म्हणजे मुलाचे दोन्ही ओठ फेविक्विकने चिकटवून तोंड बंद करून दोन्ही हात पाय बांधले. अशा स्थितीत मारहाणीनंतर निष्पाप बाळाची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह घराबाहेरील शौचालयात लपवून ठेवला होता. रात्री उशिरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शिक्षकाचा नातू अरुण विश्वकर्मा हा काहीच काम-धंदा करत नव्हता. बेटिंगमध्ये पैसे गुंतवायचे, तसेच PUBG गेम खेळण्याचे त्याला व्यसन आहे. त्याचे आजी-आजोबा (ट्यूशन टीचर आणि बायको) असे करण्यास त्याला नकार देत असत आणि जेव्हा तो त्यांच्याकडे पैसे मागायचा तेव्हा ते त्याला शिवीगाळ करायचे, त्यामुळे नातू अरुणने आजोबांना धडा शिकविण्याचे ठरवले आणि 6 वर्षाच्या निर्दयी मुलाची हत्या केली. हे वाचा - महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी म्हणून पाच लाखांची खंडणी मागणारे पत्रही गावाबाहेर ठेवले होते. आरोपीला त्याच्या आजोबांना तुरुंगात पाठवायचे होते. वृद्ध शिक्षकाचा मुलगा राजकुमार आणि सून कुसुम यांनाही मुलाने केलेल्या या कृत्याची कल्पना होती. मात्र त्यांनी प्रकरण लपवून आरोपीला पाठिंबा दिला. हे वाचा - महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 302, 201,120 बी आणि 364 अ अन्वये गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपींसह, प्रकरण लपविणाऱ्या सहआरोपी पालकांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी सांगितले की, या गंभीर हत्येप्रकरणी लाळ पोलीस सामूहिक हत्याकांडाचा गुन्हा दाखल करणार आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/pm-modi-photo-on-vaccination-certificate-ncp-leader-nawab-malik-attack-on-narendra-modi-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T09:42:20Z", "digest": "sha1:ZKFM4XMKL4JXN67UGVBOUBKYFNA5LLTJ", "length": 12529, "nlines": 134, "source_domain": "lokrashtra.com", "title": "pm modi photo on vaccination certificate ncp leader nawab malik attack on narendra modi - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\n…तर मोदी नोटेवरून गांधीजींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील\n…तर मोदी नोटेवरून गांधीजींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे ट्विट\nमुंबई : देशात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट आल्याची स्थिती निर्माण होत असतानाच पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांचा ज्वरही चांगलाच चढताना दिसत आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर धरल्याने, कोरोनाच्या चिंतेबरोबरच वातावरण तापत असताना दिसत आहे. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये घमासान बघावयास मिळत असून, दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहे. त्यामुळे दररोज नवा वाद निर्माण होत असून, देशातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आता तृणमूल आणि भाजपच्या या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने मोदींना चिमटा काढला आहे.\nकाही दिवसांपूर्वीच निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील पेट्रोल पंम्पांवरील होर्डिग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्री आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. याचाच आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवून दिली आहे. हिंदीमध्ये केलेल्या या ट्विटमध्ये नवाल मलिक यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.\nखादी के कैलेंडर पर भी गांधी जी की जगह अपनी तस्वीर छपा दी अब वैक्सीन के सर्टिफिकेट पर भी मोदी जी अपनी तस्वीर लगा रहे है\nअगर ऐसा ही चलता रहा तो हमे लगता है नोटों से गांधीजी की तस्वीर हटा के मोदीजी स्वयंम अपनी तस्वीर लगाएंगे\nदरम्यान, याबाबतची माहिती अशी की, सध्या बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र झळकत आहे. मात्र आता त्यास विरोध केला जात आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही नाराजीचा सूर लावला जात आहे. सध्या दुसरी लस दिलेल्यांच्या भ्रमणध्वनीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे एक संदेश येतो. त्यावरील लिंक उघडल्यास प्रमाणपत्रावर लाभार्थ्यांचे नाव, लिंग, ओळख क्रमांक, लसीकरणाची तारीख, कोणती लस दिली याबाबत माहिती दिसते. त्यात ‘दवाई भी और कडाई भी’ या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र बघून वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, गोवरसह इतर लशीकरणाच्या नोंदीच्या कागदांवरही कधी कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात तसेच लाभार्थ्यांमध्ये होत आहे.\nIndia vs England 4th Test : भारताकडून इंग्लंडचा दारुण पराभव, मालिका जिंकली\nज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T09:37:28Z", "digest": "sha1:Q2MCQP2H2SPSGUJPMJYKPXYUNQHRP6TQ", "length": 12202, "nlines": 118, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "हा व्हॅलेंटाईन डे मोबाग आमच्या विलक्षण रॅफलसह देत आहे | आयफोन बातम्या", "raw_content": "\nहा व्हॅलेंटाईन डे मोबॅग आमच्या विलक्षण राफलसह दूर देतो\nमिगुएल हरनांडीज | | वर अपडेट केले 13/02/2018 20:58 | आयफोन oriesक्सेसरीज, आयफोन\nप्रत्येक वेळी जेव्हा आम्ही अधिक \"मोबाइल\" वयात राहतो, की एअरपॉड्स, आयपॅड असल्यास, मॅकबुक असल्यास आम्हाला सर्व काही आपल्याबरोबर ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण प्रत्येक डिव्हाइस त्याचे कार्य पूर्ण करते. तथापि, जागा आणि स्वायत्तता सामान्यतः काही प्रमाणात आपल्या स्वातंत्र्यास प्रतिबंधित करते ... पोर्टेबल ऑफिसमध्ये जर आपण आमच्या सर्व समस्यांचे निराकरण केले तर\nस्मार्ट बॅकपैक्सची स्पॅनिश कंपनी मोबाग हा व्हॅलेंटाईन डे आमच्याबरोबर साजरा करू इच्छित आहे आणि आम्ही आपल्यासाठी डिव्हाइस प्रेमींसाठी एक मस्त रॅफल आणून देतो. आम्ही आधीच त्यावेळी विश्लेषण केलेले हे बॅकपॅक आमच्या राफेलमध्ये भाग घेऊन ते पूर्णपणे विनामूल्य असू शकते.\nपूर्णपणे विनामूल्य मोबाग बॅकपॅक जिंकण्यासाठी मी राफलमध्ये कसे प्रवेश करू\nमोबागचे लोक आम्हाला याची आठवण करून देतात #व्हॅलेंटाईन डे तुमच्याकडे बाजारात सर्वोत्कृष्ट बॅकपॅक पूर्णपणे मोफत मिळू शकतात.\nतुम्हाला ते हवे आहे का आमच्या गिव्हवेमध्ये भाग घ्या, आमचे अनुसरण करा, RT करा आणि ते तुमचे का असावे ते आम्हाला सांगा. pic.twitter.com/Pk8K9cegkd\n- आयफोन बातम्या (@ ए_आयफोन) फेब्रुवारी 13, 2018\nआम्ही आधीच नमूद केल्याप्रमाणे, आपण फक्त आयफोन न्यूजचे अनुयायी असावे, आरटी ट्विट आपण या ओळींच्या वर सोडले आहे आणि हे बॅकपॅक आपलेच का असावे ते आम्हाला सांगा. आम्ही लवकरच ट्विटरद्वारे विजेता देऊ, ही संधी जाऊ देऊ नका वाढत्या अपरिहार्य गॅझेटसाठी\nहा बॅकपॅक म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांसाठी आहे डिजिटल भटक्या, ज्यात संगणक अभियांत्रिकीचा महाविद्यालयीन विद्यार्थी सहजपणे व्यापू शकतो, ज्याच्या कारणास्तव लॅपटॉप सारख्या विविध तंत्रज्ञानाची उत्पादने आणि दररोज ब्रीफकेससारखे तंत्रज्ञान नसतात. परंतु त्याच वेळी कार्यकारी आणि व्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले गेले आहे, सल्लामसलत यासारख्या क्षेत्रात तीव्र कामगार हालचाली असलेले कामगार अशा प्रकारचे, जे काही मागे न ठेवता आपल्याला द्रुतगतीने जाण्याची परवानगी देतात आणि आपल्याला एक किंवा अनेक दिवस सामोरे जाण्यासाठी आवश्यक स्वायत्तता देतात. कामाचे तास तथापि, या शैलीच्या कोणत्याही उत्पादनांप्रमाणेच त्याची किंमत देखील आहे. आपण हे Amazonमेझॉनवर 119,90 युरोमधून मिळवू शकताकिंवा त्यांच्या साइटवर थांबवा वेब.\nतसेच, ते प्रवास करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, तुला शंका होती का मागच्या बाजूला आमच्या ट्रॉलीचा धारक आहे, हा बॅकपॅक केवळ आपला कामाचा सहकारीच नाही तर आपला प्रवासी सहकारी देखील असू शकतो\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » हा व्हॅलेंटाईन डे मोबॅग आमच्या विलक्षण राफलसह दूर देतो\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nखूप तांत्रिक बॅकपॅक. आमच्यापैकी ज्यांना बर्‍याच गॅझेटसह लोड करणे आवडते त्यांच्यासाठी एक पास, जो आम्हाला रीचार्ज करण्यास अनुमती देतो.\nपको लावेदांना प्रत्युत्तर द्या\nइंजिन बंद केले असले तरी कारच्या आतील स्मार्टफोनला स्पर्श केल्याबद्दल फ्रान्स ड्राइव्हर्स्ना दंड करेल\nग्राहक अहवाल आणि होमपॉड ... मी हा चित्रपट यापूर्वी पाहिला आहे\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathinibandh.in/2019/02/mi-napass-jhalo-tar-essay.html", "date_download": "2022-09-28T10:08:27Z", "digest": "sha1:LZA7AQCGAH4RDH4YGOHPRKMTNFEPGECD", "length": 7936, "nlines": 74, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "मी नापास झालो तर! मराठी निबंध. Marathi essay on What if I got fail !.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकाल्पनिकमी नापास झालो तर मराठी निबंध. Marathi essay on What if I got fail \nमी नापास झालो तर मराठी निबंध. Marathi essay on What if I got fail \nHost मंगळवार, फेब्रुवारी १२, २०१९\nमित्रांनो एक विचार मनात आला आहे कि जर मी नापास झालो तर काय . तर ह्याच विचारावर आज आम्ही मराठी निबंध घेऊन आले आहेत, तर चला निबंधा ला सुरवात करू या.\nमी नापास झालो तर\nमी नापास झालो तर, हि कल्पना किती विचित्र आहे. हि कल्पना देखील करायला नको, पण कधी न कधी अश्या प्रसंगाला हि सामोरे जावेच लागते, म्हणून एका संत कवी ने सांगितले आहे \"समयाशी सदर व्होवे, देव ठेवील तसे राहावे\" ह्या ओळी प्रमाणेच आपल्यांना राहावे लागते.\nप्रयत्नाती परमेश्वर हि म्हण हि खरी आहे. पण काही प्रमाणात नशिबाच्या पुढेही आपणास नमावे लागतेच. आणि म्हणूच मी नापास झालो तर अशी विचित्र कल्पना मनात उभी राहिली आहे.\nएकदा कि मुले परीक्षा मदे नापास जाले कि ती मुले त्या परीक्षेचा नाद सोडून देतात. तर कितेक जण अगदी त्यागून जातात. पण मला असे म्हण्याचे आहे कि एखादा पहिलवान कुस्तीत पडला तर तो त्याच वेळेपासून खूप तयारी करून दुसऱ्या वेळेला त्यला पडायची जिद्द मनात बाळक्तोच व लगेच तयारीला लागतो. तसेच जेव्हा आपण एखाद सामना हरतो तेव्हा आपण पुढच्या वेळेला खूप मेहनत करून तो सामना खेळतो आणि जेव्हा आपल्यांना त्यामदे यश मिळते तेव्हा आपल्यांना समाधान वाटते आणि आपण खूप आनंदी होतो.\nपरीक्षेच्या बाबतीत मात्र तसा अनुभव येत नाही. उलट नापास झाले कि, त्यची नाराजी विसरून नका. त्यचे कशात हि चित लावणार नाही. बरे, उलट जास्त जोमाने आभास करून कूप चांगले गुण मिळवून मी पुन्हा पास होईल अशी जिद न करता परीक्षेला बसावेच लागते पण काहीही तयारी न करता व उलटपक्षी अगदीच कसे तरी पास होणे भाग पडते. हि गोष्ट मला पसंद नाही. कारण अनुभवा सारखा गुरु नाही. आणि अपयश हि यशाची पाहिली पायरी आहे. ह्या म्हणी तरी खोट्या ठरवव्या लागतील. कारण एकतर अपयश पदरी नको हे तर खरच पण कधी कधी अगदीच अशक्य कोटतील गोष्टी शक्य होतात. त्याप्रमाणे तजे पदरी पडेल तर रडत बसने, उगीच वेळ घालवणे हिंडणे, काही तरी सोंग करणे, हे सर्व करण्यापेक्षा पुन्हा नवीन जोमाने तो विद्यार्थी अभासाला लागला तर नकीच त्याला चांगले गुण मिळून तो पास होईल.\nमाझी हि नाप्पास होण्याची विचित्र काल्पन तुम्हाला पटते का पटणार नाही, हे अगदीच सत्य आहे.\nतर मित्रांनो तुम्हाला मी नापास झोलो तर हा निबंध कास वाटला. आणि तुम्ही तुमच्या जिवंत कधी असे अपयश अनुभवले आहे का आम्हाला नक्की सांगा खाली comment करून.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nHost शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२\nनमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…\nमाझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.\nशनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nशनिवार, डिसेंबर २९, २०१८\nरविवार, ऑगस्ट ११, २०१९\nसोमवार, डिसेंबर २३, २०१९\nअसे झाले तर 9\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.horsent.com/", "date_download": "2022-09-28T10:20:47Z", "digest": "sha1:OQUBWUIJ4DSAMSIHMLGQPVWW464GWZPW", "length": 8843, "nlines": 233, "source_domain": "mr.horsent.com", "title": " टच मॉनिटर|परस्परसंवादी प्रदर्शन|व्यावसायिक आणि औद्योगिक|घोडा", "raw_content": "\nजलद आणि स्लिम टच स्क्रीन\nसमोरचा पूर्णपणे सपाट काच\n100+ कर्मचार्‍यांसह प्रथम श्रेणी टचस्क्रीन कारखाना\nसरळ किओस्कसाठी तीव्र कोपरे टचस्क्रीन\nहॉर्सेंटकडून कमी किमतीसह टिकाऊ टचस्क्रीन,\nतुमचा विश्वासार्ह टचस्क्रीन निर्माता आणि डिझायनर.\nHorsent, एक प्रभावशाली टचस्क्रीन निर्माता आणि 15 वर्षांचा अनुभव असलेल्या डिझायनरने परस्परसंवादाचा मार्ग सुधारला आहे.\nउद्योग 4.0 साठी मानव आणि मशीन यांच्यात अखंड संवाद\nHorsent, एक प्रभावशाली टचस्क्रीन निर्माता आणि 15 वर्षांचा अनुभव असलेल्या डिझायनरने परस्परसंवादाचा मार्ग सुधारला आहे.\nआम्ही टिकाऊ, अजूनही कमी किमतीचे टच स्क्रीन मॉनिटर्स, व्यावसायिक आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी ऑल-इन-वन आणि टर्नकी सोल्यूशन्स वितरीत करतो, उत्कृष्ट उत्पादनांसह, जलद प्रतिसाद आणि मूल्यवर्धित कौशल्य सेवेसह ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.\nचेंगडू, चीन येथे स्थित, हॉर्सेंट 22,000 चौरस मीटर कारखाना आणि विभक्त स्वच्छ खोलीसह सुसज्ज आहे: टचस्क्रीनची वार्षिक क्षमता 210,000 सेट आहे.\nजागतिक स्थापना >1 दशलक्ष.\nटचस्क्रीन किटपासून ते मॉनिटर्स आणि किओस्कपर्यंत, जगभरात 1,000,000 पेक्षा जास्त डिस्प्ले हॉर्सेंटचे आहेत.\n35+ देशांना सेवा देत आहे\nउत्तर अमेरिकेत आमची पहिली शिपमेंट झाल्यापासून, हॉर्सेंट 35 पेक्षा जास्त देशांना सेवा देत आहे.\n100+ तज्ञ आणि तज्ञ\nHorsent कडे 100 कर्मचारी आहेत, ज्यात R&D, उत्पादन, उत्पादन, विक्री आणि समर्थन अभियंता ची 1ली श्रेणी टीम म्हणून 40 अभियंते आणि तुमच्या सेवेत उत्पादनासाठी सुमारे 60 ऑपरेटर आहेत.\nक्षमता 210K प्रति वर्ष\nप्रति वर्ष 130,000 संच, स्वतंत्र स्वच्छ खोलीसह 2 उत्पादन लाइन\n[खरेदीदार मार्गदर्शक] व्यावसायिक टच स्क्रीनसाठी\nहॉर्सेंट डिलिव्हरीची वेळ कशी कमी करते\nतुमचे किओस्क वाढवण्यासाठी 6 सूचना.\nटच मॉनिटरच्या काठावर काच, का\nब्रेक घ्या आणि टरबूज खा.\nHorsent, टच स्क्रीन तंत्रज्ञान आणि उपायांचा एक प्रभावशाली प्रदाता, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी सर्वोच्च परस्परसंवादी प्रदर्शन ऑफर करतो जे कालांतराने टिकाऊ राहते.\nआजच आमच्याशी संपर्क साधा, Horsent तुम्हाला टच स्क्रीन उत्पादन देऊ करेल जे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.neon-glo.com/", "date_download": "2022-09-28T10:35:16Z", "digest": "sha1:NBCFYK6YTW2DOM6L5W5QV6B2MP42PPGJ", "length": 7272, "nlines": 159, "source_domain": "mr.neon-glo.com", "title": "इव्हेंट पार्टी सप्लाय, नवीनता, थीम पार्टी - अद्भुत", "raw_content": "\nएलईडी परिधान आणि .क्सेसरीज\nएलईडी हॅट्स आणि हेडवेअर\n2001 पासून आतापर्यंत आम्ही एलईडी पार्टी सप्लायसह विकसित ग्लो स्टिकसह वंडरफुल एंटरप्राइझस सुरू केले. आम्ही ठराविक निर्मात्यापेक्षा निराकरण प्रदाता आहोत. येथे आपण पक्ष, जाहिराती, हंगामी प्रसंग आणि बाहेरच्या सुरक्षिततेसाठी एलईडी आयटम शोधू शकता. आमच्या मजबूत आर अँड डी कार्यसंघासह आम्ही आपल्याला OEM सेवा ऑफर करण्यास सक्षम आहोत. आम्ही आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्या कल्पना ओळखण्यासाठी आमच्या सर्जनशील पद्धतींचा वापर करतो.\nआमच्याकडे लाइट अप पार्टी उत्पादनांची संपूर्ण ओळ आहे, जी आम्ही आपल्याला एक स्टॉप सेवा प्रदान करतो.\nसुंदर लग्नाच्या सजावटने स्ट्रिंग लाईट्सचे नेतृत्व केले ...\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 लीड स्ट्रिप ...\nवॉटरप्रूफ रंगीत बॅटरी संचालित फो फो ...\nबॅटरीने उबदार पांढरा 10 एलईडी स्ट्रिंग लाइट चालविला ...\nरात्री ख्रिसमस उच्च प्रतीची उच्च चमक ...\n90 एल एलईडी बॅटरी पॉवर वॉटरप्रूफ ख्रिसमस कॉपर ...\nसुंदर लग्नाच्या सजावटने स्ट्रिंग लाईट्सचे नेतृत्व केले ...\nमोठ्या मैदानी ख्रिसमस सजावट 30 लीड स्ट्रिप ...\nवॉटरप्रूफ रंगीत बॅटरी संचालित फो फो ...\nबॅटरीने उबदार पांढरा 10 एलईडी स्ट्रिंग लाइट चालविला ...\nरात्री ख्रिसमस उच्च प्रतीची उच्च चमक ...\n90 एल एलईडी बॅटरी पॉवर वॉटरप्रूफ ख्रिसमस कॉपर ...\nचेरी ब्लॉसम ट्री डेकोरेशन आउटडोर स्ट्रिंग एल ...\nहेलोवीन पार्टी फॅव्हर्स फ्लॅशिंग, एलईडी लाईट अप एसपी ...\nवंडरफुल एंटरप्राइझ कंपनी, लिमिटेडची स्थापना 2001 मध्ये झाली. हा एक उद्योग आणि व्यापार एकात्मिक एंटरप्राइझ आहे जे आर एंड डी, उत्पादन आणि विक्री एकत्रित करते. लाइटिंग फेस्टिव्हल आणि पार्टी सप्लायांचा हा एक व्यावसायिक स्टॉप सप्लायर आहे. मुख्य उत्पादनाची श्रेणी इलेक्ट्रॉनिक आणि केमिलीमिनेसेन्स खेळणी, भेटवस्तू आणि प्रचारात्मक उत्पादनांचे नेतृत्व करते. कंपनीच्या वार्षिक विक्रीचे प्रमाण सुमारे 45 दशलक्ष आहे आणि त्यातील 90% उत्पादने मुख्यत्वे युरोपियन आणि उत्तर अमेरिकन बाजारात विकली जातात.\nशेन्झेन रुंडेफेंग इंडस्ट्रियल को., लि\nप्रदर्शन हॉल पत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\nपत्ता: 14 वा मजला, ब्लॉक ए, योंगटोंग बिल्डिंग, 3146 रेन्मीन नॉर्थ रोड\n© कॉपीराइट - 2021: सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17708/", "date_download": "2022-09-28T08:47:09Z", "digest": "sha1:DEC3DLSJVILX7SWWYDSN7VQ6XILZ2RBS", "length": 22899, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "डांगे, श्रीपाद अमृत – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nडांगे, श्रीपाद अमृत : (१० ऑक्टोबर १८९९– ). एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण नासिक येथे. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पण गांधीच्या तत्त्वज्ञानाने भ्रमनिरास झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन (१९२१) हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते (१९२४). या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत.\nडांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर्. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६–२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना\nउभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७) हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास ते हजर राहिले (१९२८). १९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली. तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले.\nडांगे हे व्यवहारी राजकारणपटू आहेत. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास सखोल असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी (१९४९) व व्हेन कम्युनिस्ट डिफर (१९७०) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.\nखासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nमुखर्जी, डॉ. श्‍यामा प्रसाद\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/organization-of-international-hematology-conference-in-nashik", "date_download": "2022-09-28T09:22:02Z", "digest": "sha1:OQE6ITKX3JKYKUF4SO4S6EUTIVTFXVOD", "length": 6037, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Organization of International Hematology Conference in Nashik", "raw_content": "\nनाशकात आंतरराष्ट्रीय हिमॅटॉलॉजी परिषदेचे आयोजन\nआयएमए नाशिक ( IMA Nashik ) आणि भारतीय हिमॅटॉलॉजी ट्रांस्फ्युजन सोसायटी(Indian Society of Hematology Transfusion)यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.20)आणि उद्या (दि.21) आंतरराष्ट्रीय हिमॅटॉलॉजी परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयएमए नाशिकच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील व सचिव डॉ. विशाल पवार यांनी दिली. परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ हजेरी लावणार असल्याची माहिती हिमॅटोलॉजीस्ट डॉ. सिद्धेश कलंत्री यांनी दिली.\nरक्तविकार, प्लेटलेटस कमी होणे, रक्तगोठण्यांच्या प्रक्रियेत अडथळा होणे, गरोदरपणातील रक्ताच्या संदर्भातील विकार, लोहाची कमतरता, रक्त संक्रमणाच्या विवीध रिअ‍ॅक्शन्स् अशा विविध विषयांवर माहीती दिली जाणार आहे. परिषदेसाठी राष्ट्रीय सचिव डॉ. मैत्रेयी भट्टाचार्य यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच परिषदेसाठी वक्ते म्हणून सुप्रसिद्ध हिमॅटोलॉजीस्ट डॉ.उदय यनमंद्रा, डॉ. उत्तमकुमार नाथ, डॉ. देवेंद्र डे, डॉ. शेहनाज खोदाजी , डॉ. अभय भावे , डॉ . प्रंतर चकवर्ती, डॉ. परिक्षीत प्रयाग, डॉ. समीर मेर्लीनकेरी उपस्थित राहणार आहेत.\nया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार असणार आहेत.तसेच डॉ.एच.पी.पाटील व सचिव डॉ. मैत्रेय भट्टाचार्य तसेच प्रसिडेंट इलेक्ट डॉ.शहेनाज खोदाजी उपस्थित राहणार आहे.\nया कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिमॅटॉलॉजी सोसायटीचे डॉ. कलंत्री तसेच आयएमए नाशिकचे उपाध्यक्ष डॉ. किरण शिंदे, उपाध्यक्षा डॉ. गितांजली गोंदकर, खजिनदार डॉ. माधवी गोरे - मुठाळ, वुमेन्स विंगच्या चेअरपर्सन डॉ. शलाका बागुल तसेच को चेअरपर्सन डॉ. प्रेरणा शिंदे तसेच डॉ. अस्मिता मोरे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. सुचेता गंधे, डॉ. शितल मोगल विशेष मेहनत घेत आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून जवळपास 400 डॉक्टर्स हजेरी लावणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/pune/mns-office-bearer-arrested-in-rs-20-lakh-ransom-case-68099/", "date_download": "2022-09-28T09:02:44Z", "digest": "sha1:B4J7MLA6AFJSGX7MNEBDYRRAPQQXXXTG", "length": 13066, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | २० लाखांची खंडणी प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला अटक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, सप्टेंबर २८, २०२२\n१० दिवसांपासून गायब जिनपिंग सापडले : सोशल मीडियाच्या अफवांना पूर्णविराम\nनोटबंदी प्रकरणी 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात घटनापीठ समोर होणार सुनावणी\nसनी कौशलच्या वाढदिवसानिमित्त भाऊ विकी कौशलने दिल्या शुभेच्छा\nPFI नंतर RSSवर बंदी घाला, काँग्रेस खासदार के. सुरेश यांची मागणी\nफोर्ब्सने घेतली मराठमोळ्या ‘पल्याड’ चित्रपटाची दखल\n‘कोड नेम तिरंगा’चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’चा ट्रेलर झाला रिलीज\nपंतप्रधान मोदींनी दिला लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा\nलालू यादव आता सिंगापूरला जाऊ शकणार; कोर्टाने दिली परवानगी\nदेशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर ३१५ किमी करु शकणार प्रवास\nपुणे२० लाखांची खंडणी प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला अटक\nपिंपरी : कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी २० लाखांची खंडणी मागितली. मनसेच्या पदाधिकाऱ्याने महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २० लाखांची खंडणी मागितली असून त्यातील टोकन म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्या सह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपिंपरी : कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी २० लाखांची खंडणी मागितली. मनसेच्या पदाधिकाऱ्याने महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २० लाखांची खंडणी मागितली असून त्यातील टोकन म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्या सह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह आशिष अरबाळे, पंढरीनाथ साबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वाकडेवाडी येथील रिजनल ऑफिसर डॉ. जितेंद्र संघेवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कपिल सुभाष पाटील (वय ४२, रा. लोढा बेलमांडो, गहुंजे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे चिंचवड एमआयडीसी मधील स्टार इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीत सीआयओ पदावर काम करतात. आरोपी आशिष अरबाळे हा पाटील यांच्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करतो. आशिष याने पाटील यांच्या स्टार इंजिनिअर्स इंडिया कंपनीची माहिती आरोपी पंढरीनाथ साबळे याला दिली. पंढरीनाथ साबळे याच्या माहितीवरून मनसे पदाधिकारी कैलास नरके याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात स्टार इंजिनिअर्स इंडिआ प्राि लि. या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली.\nही तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसर आरोपी डॉ. जितेंद्र संघेवार याच्या वतीने कैलास याने फिर्यादी पाटील यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या खंडणीतील टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पुणे-नगर रोडवर कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये हा लाच देण्याचे ठरले. दरम्यान पाटील यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मनसे पदाधिकारी कैलास नरके याला एक लाख रुपये रकमेचे पाकीट खंडणी म्हणून घेताना पोलिसांनी पकडले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.\nCode Name Tiranga Released'कोड नेम तिरंगा'चा ट्रेलर रिलीज, परिणीती चोप्रा-हार्डी संधू जबरदस्त दिसले भूमिकेत\nHaaniya Ve Teaser'थँक गॉड'चे दुसरे गाणे रिलीज, सिद्धार्थ मल्होत्रा-रकुलप्रीत दिसले एकमेकांच्या प्रेमात हरवलेले\nHina Khan Vacation Photosहिना खान दिसली प्रिंटेड बिकिनीमध्ये, पहा मालदीवमधले बोल्ड फोटो\nRinku Rajguru रिंकू राजगुरूच्या साडीतील दिल खेचक अदा\nTejasswi Prakashतेजस्वी प्रकाशच्या फोटोंवर चाहते घायाळ\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होतील का \nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2022-09-28T08:57:42Z", "digest": "sha1:OLTYFO47AEQXEE37NLZ2XBIBNNHKWSPM", "length": 12601, "nlines": 78, "source_domain": "news105media.com", "title": "पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते.. तेव्हा काय घडले तिच्यासोबत ! नक्की वाचा सविस्तर.. - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nपळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते.. तेव्हा काय घडले तिच्यासोबत \nपळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते.. तेव्हा काय घडले तिच्यासोबत \nNovember 20, 2021 admin-classicLeave a Comment on पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते.. तेव्हा काय घडले तिच्यासोबत \nमित्रांनो आजकालच्या जी वनात फारच बदल झालेला दिसतो. लग्न म्हणजे दोन जी वांचे एकत्र येणे. यासाठी खूप विचार करून निर्णय घेतला जाई. पण आज आपल्या आई-बाबांना देखील आपल्या मुलांचे ल ग्न झाले आहे हे देखील मुले ल ग्न करून जेव्हा घरी येतात त्यावेळेस समजते. मित्रांनो आई वडील हे आपले कधीच वा ईट साधत नाहीत.\nआज-काल सर्व ठिकाणे प्रेम वि वाह खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. प्रेमवि वाहात काहीजण आई वडिलांची परवानगी घेतात तर काही जण आई वडिलांची परवानगी न घेता पळून जाऊन लग्न करतात. मुलांना आंतरजा तीय मुलांबरोबर ल ग्न करण्याची परवानगी कुटुंबातील आई वडील हे कधीच देत नसतात.\nत्यामुळे ही मुले पळून जाऊन लग्न करतात. कारण त्यांना माहित असते की, आपले कुटुंब परवानगी देणार नाही.असे जास्तीत जास्त मुलींच्या बाबतीत खूप भरून येते कारण त्यांचे आई-वडील आंतरजा तीय मुलाबरोबर ल ग्न करण्याची परवानगी देत नाहीत. मित्रानो या कथेचे संपूर्ण श्रेय लेखिका अश्विनी दंडवते खांदवे यांना जाते आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृ दयस्पर्शी कथा या कथेचे नाव आहे ‘वाटा’.\nआणि लेखन केले आहे अश्विनी दंडवते खांदवे मॅडम यांनी. लेखिकेचे लेखन खूप अप्रतिम आहे. ही कथा तुम्हा सर्वाना नक्की आवडेल. चला तर मग कथेला सुरवात करूया…घरात आरतीचा भाऊ सुजय, मेघा सुजयची बायको आणि आई जरा टें शन मध्ये बसले होते. आरतीच्या बाबांना हा र्टचे ऑ परेशन करण्यास सांगितले होते. ऑ परेशनला किमान पाच सहा लाख रुपये खर्च येणार होता.\nसुजयनेही शिक्षण पूर्ण केले नव्हते. नोकरीत सुद्धा धरसोड वृ त्ती होती. त्यामुळे पगार कमीच….इतके दिवस बाबांच्या जी वावर घर चालत होते. घरात तीच चर्चा चालू होती की, पैसे कसे जुळवाजुळव करायची. सगळे हतबल झाले होते. तेवढ्यात दा रात आरती उभी होती. हातातला लिफाफा पुढे करत दादा माझा वाटा. आरतीचे शब्द ऐकताच सुजयचा रा ग अनावर झाला. त्याने खाडकन आरतीच्या कानाखाली वा जवीली.\nअग.. आमची बदनामी करून पळून गेलीसच आणि इथे बाबा दवाखान्यात आहेत. आम्ही कोणत्या परिस्थितीतुन जात आहे हे कळतंय का तुला बाबांना कल्पना होतीच या लोकांनी तुला पैश्या साठीच फसवलंय. आरती तशीच र डत दारात उभी होती. आई पुढे येऊन म्हणाली तू घरात लहान, हुशार म्हणून तुझ्या शिक्षणासाठी किती कष्ट करून बाबांनी पैसे भरले. आणि तू आता अश्या त्यांच्या अवस्थेत वाटा मागतेस.\nचांगलेच पान फे डलेस तू आमचे. हात जोडून तडतड पणे आई बोलत होती. आरती मात्र निशब्द पणे र डतच होती. सगळ्यांच बोलुन झाल्यावर ती हिम्मत करून बोलायला लागली. आई वहिनी दादा मला माफ करा मी तुमच्या वि रोधात जाऊन ल ग्न केलं. पण मला माहिती आहे तुमचा विरोध राहुलला नव्हता. विरोध होता तो जा तीसाठी. राहुल वेगळ्या जा तीचा आहे म्हणून तुम्ही आमच्या ल ग्नाला परवानगी दिली नाही.\nतो पैशासाठी ल ग्न करत आहे असे तुम्हाला वाटले. परंतु दादा असे काही नसून त्यांनी मी कमवीत असलेल्या पैशाची कधीही विचारपूस केली नाही. उलट हा लिफाफा माझ्या हातात त्यांनीच दिला आहे. दादा याच्यावर जेवढी हवी तेवढ्या रकमेचा आकडा याच्यावर लिहून बाबांचे लवकरात लवकर ऑ परेशन कर. माझ्या सासरच्या लोकांनी असे करायला सांगितले आहे. आरतीच्या या बोलण्याने सर्वजण खूप भावूक झाले व त्यांना त्यांची चूक कळून आली.\nउत्सुकता म्हणून एक युवक ती गोष्ट करण्यासाठी पुण्यातल्या बुधवार पेठेत गेला…पण त्यांच्यासोबत जे काही घडले..एकदा पहाच\nशा रीरिक सं बंध व्यवस्थित न होण्याची मानस शास्त्रानुसार कारणे काय जाणून घ्या का शा रीरिक सं बंध नीट प्रस्थापित होत नाहीत\nचाळीत राहणाऱ्या सासू सासऱ्यासोबत सुन असे काही वागते की ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nप्राचीन काळातील राजा महाराजा आणि प्राचीन काळातील लोकं सं’भोग करण्यापूर्वी पाळत होते विशेष नियम… हे नियम पळल्याने त्यांना मिळत होते… तुम्ही पण हे नियम पाळले पाहिजेत, एकदा बघा कोणते आहेत ते नियम…\nआनंदाच्या भरात बापाने सगळी संपत्ती मुलाच्या नावे केली; पण पुढे जे मुलाने केले ते खूपच भयानक होते….\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://wishesmarathi07.com/aaji-aajoba-quotes-in-marathi/", "date_download": "2022-09-28T10:13:57Z", "digest": "sha1:6SBIJ6I2UWD5XM2EALCVUNGCMVZNDFLM", "length": 42921, "nlines": 671, "source_domain": "wishesmarathi07.com", "title": "आजी आजोबा कोट्स मराठीत Aaji Aajoba Quotes In Marathi", "raw_content": "\nAaji Aajoba Quotes In Marathi तर मित्रांना पण या पोस्ट मध्ये आपल्या लाडक्या आजी आजोबांनी साठी काही खास कोट बघणार आहोत.. या जीवनामध्ये आपल्यासाठी आजोबा फार महत्त्वाचे आहे कारण लहानपणापासून ते आपले खूप खूप काळजी घेत असतात. आजी आजोबा कोट्स मराठीत आपल्याआजी आजोबां सारखं देण्याची आपली काळजी घेत असतात आपल्या काय हवं आहे ते देखील ते सतत बघत असतात.. आपला लहानपणीचे आपल्या छान छान गोष्टी देखील सांगत व खाण्यासाठी छान छान पदार्थ करून देत.\nआपल्या आयुष्यामध्ये आजी आजोबा फार मोठा एक स्थान आहे. आजी आजोबा संदेश मराठीत माझं आजी आजोबा माझ्यासाठी लाखांमध्ये एक आहे..कारण ते सतत माझा कोणत्याही समस्या असो ते मला त्वरित मार्ग सांगतात व त्या समस्या तुन ते त्वरित बाहेर काढतात… Aaji Aajoba SMS In Marathi तर आपण या पोस्टच्या माध्यमातून आपल्या लाडक्या आजी आजोबा साठी काय खास प्रेमाच्या गोड संदेश त्यांना पाठवा… तुमच्या आपल्या आयुष्यावर खूप खूप मोठे उपकार आहे व ते उपकार आपण कसे फेडू..\nअशोक जीवा भावाला तृप्त जन्मोजन्मी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व त्यांच्या आयुष्यासाठी त्याला खूप खूप आरोग्य लाभो… आजी आजोबा स्टेट्स मराठीत आशा करतो की तुम्हाला आजी-आजोबा चा कोट्स नक्की आवडला असतील. Aaji Aajoba Status In Marathi तर या आजी आजोबा च्या कोट्स तुम्ही नक्की तुमच्या आजी-आजोबांना पाठवा व त्यांना खूप खूप खुश करा.\nनातवंडाचे पहिले मित्र- मैत्रीण असतात आजी-आजोबा…\nजे नातवंडाच्या वयाचे बनून देतात आपल्याला साथ..\nबालपण घडवून तुम्ही दिली\nआजी- आजोबा तुम्ही नसलात तरी तुमच्या प्रेमाची सावली अशीच राहूदे\nतुमच्या प्रेमात आम्हाला सतत ऋणी राहू दे..\nआजी तुझी आठवण रोज मला येते\nतुझ्या मांडीवर डोकं ठेवून रोज झोपावेसे वाटते..\nआजी- आजोबा असतात म्हणूनच\nसगळ्या गोष्टी नीट चालतात..\nआजोबा असतात आधार आणि\nआजी असते मायेची चादर ..\nआजोबा तुमची सर कोणत्याच मित्रात नाही…\nतुमच्याशिवाय माझा कोणीच बेस्ट फ्रेंड नाही..\nआईवडिलांचा जीव की प्राण\nप्रेम व्यक्त न करताही ह्रदयात प्रेमाची खाण..\nआजोबा आजी जीवनाचा आधार\nकधीही करु नका त्यांचा अवमान\nत्यांच्या येण्याने मिळेल प्रेम आणि माया\nत्यांना तुम्ही नेहमी जपा..\nत्यांना नसते मोह-माया हवी असते प्रेमाची माया खरी\nआजोबा तुम्ही नसता तेव्हा अस्वस्थ होतं माझं मन\nतुमच्या काठीचा आवाज येता मनावरचे जाते दडपण\nआजोबा तुम्ही नसता तेव्हा आयुष्य वाटते अपुरे\nतुमच्या येण्याने जीवनात येतात आनंदाचे झरे..\nनुसतंच कथा पुराण झालं\nदेव काही दिसला नाही\nकुशीत येतो तेव्हा कळतं..\nअजूनही आठवतात चांदोमामांची गाणी\nअजूनही हवीहवीशी वाटते तू\nपरमेश्वराने द्यावे तुला दीर्घायुष्य..\nसोडवावे प्रश्न म्हटले तरी सुटत नाही\nआजी तुझ्या सारखे तोडगे कोणाकडेच नाही\nकधी भातुकलीच्या खेळात माझी मैत्रीण झालीस तू,\nतर कधी खडखडीत रागावून प्रेमाचे धडे दिलेस तू..\nकधी ओवी कधी अभंग गाऊन निजवलेस तू\nतर कधी गोष्टीतून अलगद मनावर संस्कार केलेस तू\nतुझ्यासवे राहून जागरण आणि देवाची गोडी लागली\nमऊ अशा मातीच्या गोळ्याला तू आकार देत राहिलीस\nपुन्हा व्हायचं आहे गं लहान..तुझ्या कुशीत मावण्याएवढं\nझालीस कितीही दूर तरी तुझ्यावर प्रेम आहे आभाळाएवढं..\nबाबा नसताना झालास तू माझा मित्र\nमाझ्यासोबत वेळ घालवून केलेस माझ्यावर संस्कार तू\nसुरकुतलेल्या हातांचा तो स्पर्श आजही हवा डोक्यावर..\nछान छान गोष्टी म्हणजे आजी\nलहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी\nएका पिढीचा अनुभव म्हणजे आजी\nरानातली मस्त सैर म्हणजे आजी\nजत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी\nगोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी..\nमला कुशीत घेऊन झोपवणारी\nमला कडेवर घेऊन फिरणारी..\nनवीन पदार्थ बनवत असताना\nआजीला कृती वाचून दाखवायला ओट्यावर बसावे लागते\nआजी जिथे असेल तेच घर वाटते\nआजी बाहेर गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटते..\nआलो गावी घरी कधी तर\nआजी होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची\nअलगद भासवून जाते मनी\nमला पाहून झालेल्या तुझ्या आनंदाची\nआजी तू पुन्हा मला कुरवाळून मुका माझा घेशील ना \nसांग ना आजी तू परत येशील ना ..\nमन आजीला शोधत भटकत राहते\nतेव्हा कळते कि आजी आहे म्हणूनच घर घर वाटते..\nचालून थकते काही पावले\nजवळ जाता ओळखते न पाहता\nचेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी..\nनातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड पुरवणारी\nआजीची माया असतेच अशी\nमनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी..\nहोतो तुझ्या मिठीत मी\nदिलीस मला साथ तू\nमाझ्यासाठी असशील माझ सर्वस्व तू\nआपल्या आजीच्या मायेची साय\nआपल्यावर जीव लावते ती आजी\nदोनच शब्दात व्यक्त होणारी\nमायेची ती अनोखी माऊली..\nआजीची ती प्रेमळ हाक\nआणि तिच्या सुरकुतलेल्या हातांनी\nचेहऱ्यावर मायेने फिरवलेला हात\nकितीही मोठे झालो तरी तिला विसरु शकत नाही\nआजी, तुझ्यासारखी या जगात दुसरी कोणीच असू शकत नाही..\nकाढल्या खस्ता केले कष्ट\n‘तू’ म्हणजे त्या सगळ्याची\nसफेद सदरा, सफेद फेस\nअसा आहे त्यांचा वेष\nथोडी मिरची थोडी गोड\nकधी कधी करतात थोडी खोड\nएकदम परफेक्ट जेवणाचं ताट\nलगेच मी मारतोय हाक\nअसे आहेत आमचे आजोबा..\nहट्ट पुरे करावे तर आजी-आजोबांनी\nकारण त्यात वेगळीच मजा असते..\nकाहीही बोला प्रत्येक आजी- आजोबा असतात\nआपला जीव की प्राण..\nआई-बाबानंतर सगळ्यात जवळचे असते आजी- आजोबा\nत्या देतात आयुष्याला नवी दिशा..\nआजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी…\nथोडीच लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी..\nआजी आजोबा आहे आयुष्याचे असे पान ज्यात भरले आहेत फक्त लाडच लाड..\nसुरकुतलेले हात कायम मायेचा आधार देतात\nमाझे आजी- आजोबा मला खूप आवडतात..\nजी- आजोबा असते दुधावरची साय,\nपुन्हा पुन्हा तूच यावीस माझी आजी बनून…\nतुझ्याशिवाय माझा लागत नाही कुठेच जीव..\nनातवंडाबरोबर बालपणात रमून जाई\nत्यांना शेवटचा मित्र बनवून घेई\nजरी न लाभता सहवास जास्त\nजीव मात्र एकमेकांमध्ये अडकून राही..\nआजोबा तुमचे कठोर शब्द देतात आम्हाला प्रेरणा\nतुमच्या असण्याने मिळते आयुष्याला नवी दिशा\nदेवा आजोबांपासून मला कधी वेगळे करु नकोस\nकारण त्यांच्याशिवाय माझ्या आयु्ष्याला नसेल कोणतेही वळण..\nतिच्या मांडीवर डोके ठेवून\nस्वत:चा एक नवीन शोध लागावा\nतिचा पदर धरुन ,\nया जगात कुठेही नाही\nआणि तू घास भरवल्याशिवाय\nमाझी भूक संपत नाही\nतुझ्या नि: स्वार्थ प्रेमाची छाया\nकारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला\nआपले जीवन फुलवणारे माळी\nआपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ\nसदैव आपली बाजू घेणारे\nआणि आपल्याच बाजूने न्याय देणारे\nअसे आपले आजी- आजोबा..\nआजीची माया असतेच अशी\nमुरंब्याची गोडी वाढावी जशी..\nआजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान\nभरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा\nतिच्याच कुशीत झोपायला आवडते\nआजी जिथे असेल तेच घर वाटते\nकिचनमध्ये तिच्या आसपास लुडबुड करायला मला आवडते..\nउचलून हातात काठी आजही वाटे फिरावे रानावनात तुमच्या पाठी\nतुमची जागा कधीही निघणार नाही भरुन\nतुमच्या आठवणींने डोळे सतत येतात भरुन..\nआ- आयुष्यभर कष्ट करुन मुलांचे\nआणि नातवंडाचे संगोपन करते\nजो -जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळ्यांना बांधून ठेवतो.\nबा- बालपण हे म्हातारपणाचं दुसरं रुप असतं.\nजे नातवंडाना खेळवण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जातं..\nतू शिवलेल्या गोधडीत आजही येते शांत झोप..\nआजी तुझ्याशिवाय आता नाही करमत..\nप्रत्येक जन्मी मला मिळावे तुमच्यासारखे आजी-आजोबा\nबस्सं हीच आहे इश्वरचरणी प्रार्थना..\nआजी- आजोबांबद्दल बोलताना शब्दही कमी पडतात\nकारण त्यांच्या प्रेमाचा महिमा शब्दात मांडता येत नाही..\nतिच्या बटव्यामुळे बालपण समृद्ध झाले…\nआयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं ते पात्र आहे…\nती आहे माझी ‘आजी’.\nआजी करते माया, आजोबा करतात संस्कार…\nम्हणूनच आयुष्यात त्यांची जागा कोणीच भरुन काढत नाही..\nआजोबा आहे पहिला मित्र..\nजो समजून घेतो आणि समजावतो..\nआजी माझी जशी चंद्रकोर\nजगण्याचा तिचा अनुभव थोर\nशिकवताना जीवनातील आडकाठींच्या गाठीभेटी\nतरी धडधाकट आहे माझी आजी\nबनवते ती रुचकर भाकरी आणि भजी\nआणि आजीचीच आमच्यावर अफाट माया..\nडोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा\nआजी मला तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा ..\nघरातल्या सर्व खोल्या सोडून\nआजी जिथे असेल तिथेच वावरायला मला आवडते\nआजी जिथे असेल तेच घर वाटते\nआजीने बनवलेले जेवणच सगळ्यात भारी लागते ..\nदाटलेल्या नयनांमध्ये उभी राहते\nमूर्ती आजी तुझ्या हसऱ्या मुखाची\nअजूनही आठवण येते झोपताना\nमला आजी तुझ्या ऊबदार कुशीची\nआजी तू पुन्हा प्रेमाने मला तुझ्या कुशीत घेशील ना\nसांग ना आजी तू परत येशील ना..\nदिवसाचा सूर्य म्हणजे आजी\nरात्रीची चांदणी म्हणजे आजी\nअंधारातल्या पणतीचा प्रकाश म्हणजे आजी\nसर्वांना प्रेमाने जवळ करणारी असते फक्त आजी..\nवर्षानुवर्षे गेली, संसाराचा सराव झाला,\nनवा कोरा कडक पोत, एक मऊपणा ल्याला\nपैठणीच्या घडीघडीतून, अवघे आयुष्य उलगडत गेले\nसौभाग्य मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले..\nआजी तुझ्या सुरकुतेल्या हातांना पकडून वाटते निघून जावे दूर जिथे\nअसेल तू आणि मी… आणि आपल्या आठवणींची चाहूल..\nसमजावतात ते असतात आजोबा..\nतुमच्यामुळे मिळाली माझ्या आयुष्याला नवी आशा..\nदेवा एक काम कर आयुष्यात जर कोणाला परत पाठवायचे\nअसेल तर माझे आजी-आजोबा पाठव कारण\nया जगात मला समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे\nआजोबांसोबत असते एक गोड नाते\nकधीही न विरणारे असे प्रेमळ नाते\nआजोबा असतात कुटुंबाचा आधार\nकायम देतात जगण्याला आधार\nआजोबा तुम्ही आहात आमचा सर्वस्वी आधार..\nकमी बोलतात तरी, काळजी घेतात आमची\nवय झाले तरी जबाबदाऱ्या पार पाडतात सारी\nआजोब नावाचे आहे हे अनोखे रसायन\nजे कधीच थकत नाही आणि थांबत नाही\nकुुटुंबावर येता आच उभे ठाकतात समोरी..\nलहान असताना न समजलेले काही अर्थ\nकधी बाबा रागवले की आपली आई वाचवते\nजर आई रागावली की आपली आजी वाचवते\nमाझी लाडकी आजी माझे संपूर्ण जगच सजवते ..\nतू मला अंगाखांद्यावर खेळवले\nतूच मला जीवन जगणे शिकविले\nखरच भाग्यवान असतात ती मुले\nज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली ..\nकधी बाबा रागवले की आपली आई वाचवते\nजर आई रागावली की आपली आजी वाचवते\nमाझी लाडकी आजी माझे संपूर्ण जगच सजवते ..\nडोळ्याची पापणी लवते तेव्हा तेव्हा…\nआजी तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा\nआजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर पान\nखूप आठवणी…. गोष्टी आणि संस्काराचा साठा छान\nनातवंडांना आवडणारी, लाड पुरवणारी\nहळव्या मनाला समजून घेणारी\nजुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी..\nआजीची माया असतेच अशी\nतूप रोटी साखर खावी जशी..\nआजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान\nखुप आठवणी गोष्टी संस्काराचा साठा\nआजी ही व्यक्ती तशी नातवंडांना आवडणारी\nमग ते लाड करण्यासाठी असो किंवा\nआई बाबाचा मार चुकवण्यासाठी\nजुन्या काही परंपरा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी\nमायेचा ओलावा…. प्रेमाची सावली…\nआजी- आजोबांनी दिली मायेची सावली..\nआजी-आजोबा असतात आयुष्याचा आधार\nत्यांच्या आठवणींमुळे नेहमीच मिळतो आयुष्याला आधार..\nकितीही चिडले तरी माया करायचे सोडत नाही…\nआजी- आजोबांशिवाय आयुष्यात काहीच होत नाही..\nआजी म्हणजे एक उपचार\nऐकवते चांगल्या गोष्टी चार,\nनाही ऐकल्या देते प्रेमाने मार..\nहळव्या मनाला माझ्या समजून घेणारी\nजुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी\nआजी तु्झ्या गोड आठवणी\nमला रोज आनंद देते…\nअजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श\nअजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी\nअजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी\nअजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस\nअजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद\nआणि जगण्याला नवे बळ देणारी तू\nअजुनही हवीहवीशी वाटतेस तू\nईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे\nप्रेमळ त्या विठूची ‘रखुमाई’..\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार\nव्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nछत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा\nकृपया इकडे पण लक्ष द्या\nआजी-आजोबा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. Aaji Aajoba Quotes In Marathi आपल्या आयुष्यामध्ये खरं लहानपणापासून ते आपल्या चांगले संस्कार लावत असतात. आजी आजोबा कोट्स मराठीत आमचे आजोबा तुमच्या खूप मोठे उपकार आहे माझ्या आयुष्यावर हे मी कसे तेवढ हे मला समजत नाही आहे.. माझ्या जीवनात कोणतीही समस्या असेल त्याच्यावर तरी ते मला मार्ग करून देत असतात..\nखंबीरपणा सदैव माझ्या पाठीशी तुम्ही दोघ उभ्या असतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. आजी आजोबा संदेश मराठीत जवा कधी माझा बर्थडे तो त्यातही लोगो खुश असतात. Aaji Aajoba SMS In Marathi माझा नवीन कपडे देखील घेऊन देतात मी ईश्वराकडे अशी प्रार्थना करतो की हेच आजी-आजोबा मला प्रत्येक जन्मोजन्मी मिळावा अशी मी देवाकडे किंवा ईश्वराकडे प्रार्थना करतो.\n101+ संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार Sant Tukaram Suvichar in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-cricketer-who-married-princess-of-jaipur-5666007-PHO.html", "date_download": "2022-09-28T08:41:03Z", "digest": "sha1:BLPE6RPUA37QB7UGANJAVRHVLVVRVO66", "length": 4647, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जयपूरच्या प्रिन्सेससोबत झाले होते या क्रिकेटरचे लग्न, 6 वर्षे चालले अफेयर | Cricketer Who Married Princess Of Jaipur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजयपूरच्या प्रिन्सेससोबत झाले होते या क्रिकेटरचे लग्न, 6 वर्षे चालले अफेयर\nजयपूरची प्रिन्सेस भुवनेश्वरी कुमारी...\nस्पोर्ट्स डेस्क- इंडियन पेस बॉलर एस श्रीसंत एकीकडे आपल्या कॉन्ट्रोवर्शीयल क्रिकेट करियरमुळे बदनाम झाला. तर, दुसरीकडे त्याची पर्सनल लाईफ खूपच चर्चित राहिली. त्याचे कारण श्रीसंतने जयपूरमधील शाही परिवारातील तरूणी भुवनेश्वरी कुमारीसोबत लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीसंत आणि भुवनेश्वरी यांच्यात तेव्हापासून अफेयर सुरु झाले जेव्हा त्याने टीम इंडियाकडून डेब्यू केला होता. याशिवाय वाईट काळातही भुवनेश्वरीने त्याला खूप सपोर्ट केले होते. भुवनेश्वरी जयपूरमधील राजपूत घराण्यातील आहे. शाही अंदाजात झाले होते लग्न...\n- श्रीसंतचे 13 डिसेबर 2013 रोजी जयपूरमधील शेखावत परिवारातील प्रिन्सेस भुवनेश्वरीसोबत लग्न झाले. हा लग्न सोहळा शाही अंदाजात पार पडला होता ज्यात साउथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच पॉलिटिकल स्टार्स सुद्धा उपस्थित होते.\n- आपल्या माहितीसाठी हे की, आयपीएल 6 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर लाईफ टाईम बंदी घातली होती. ज्याची नुकतीच आता केरला हायकोर्टाने बंदी उठवली आहे.\n- श्रीसंतच्या चाहत्यांना विश्वास आहे की, तो पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवेल आणि आपल्या बॉलिंगचा जलवा दाखवेल.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जयपूरची प्रिन्सेस आणि श्रीसंतच्या लग्नातील फोटोज आणि काही Facts\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-october-2020/", "date_download": "2022-09-28T09:58:31Z", "digest": "sha1:4MMRWEAMTEC3YV2RGTQGHW3EMZNY5OLK", "length": 12480, "nlines": 109, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 11 October 2020 - Chalu Ghadamodi 11 October 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\n2012 पासून 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका बाल दिन (ज्याला मुलींचा दिवस आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखले जाते) पाळला जातो.\nजागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभाग 9-15 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय पोस्टल सप्ताह साजरा करीत आहे.\nसमुद्रातून उद्भवणार्‍या असममित धोक्यासंबंधी सर्व एजन्सीजच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी ‘सागर कवच’ हा दोन दिवसीय कोस्टल सिक्युरिटी सराव अभ्यास संपन्न झाला.\nकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.\nजलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गोवा प्रत्येक ग्रामीण घरात नळपाणी जोडणी करून देशातील पहिले ‘हर घर जल’ राज्य बनले आहे.\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी देहरादून येथील वीर चंद्रसिंह गढवली सभागृहात सौरऊर्जेच्या शेतीद्वारे स्वयंरोजगारासाठी मुखमंत्री सौर स्वरोजगार योजना सुरू केली.\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2020 साठी फोर्ब्स इंडिया रिचच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.\nकेरळ उच्च न्यायालयाच्या माजी प्रथम महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती के.के. उषा यांचे निधन झाले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CCL) सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 75 जागांसाठी भरती\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://thepublitics.com/speed-up-the-vaccination-campaign-russias-sputnik-v-vaccine-allowed-in-india/", "date_download": "2022-09-28T09:18:56Z", "digest": "sha1:FVT3OCPGF4LISXHMHQYWYKKDJQCZ2IWL", "length": 10103, "nlines": 161, "source_domain": "thepublitics.com", "title": "लसीकरण मोहिमेला येणार वेग; रशियाच्या स्पुटनिक V या लसीला भारतात परवानगी", "raw_content": "\nHomeब-बातम्यांचालसीकरण मोहिमेला येणार वेग; रशियाच्या स्पुटनिक V या लसीला भारतात परवानगी\nलसीकरण मोहिमेला येणार वेग; रशियाच्या स्पुटनिक V या लसीला भारतात परवानगी\nमुंबई: कोरोना बाधित वाढत असतांना केंद्र आणि राज्य सरकार मध्ये लसीच्या पुरवठ्या वरून वाद सुरु आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वांना लस द्या अशी मागणी केली आहे. भारतात सध्या कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या लसी उपलब्ध आहेत. आता भारतीय औषध नियामांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापरला मंजुरी दिली आहे.\nकोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी भारतीय बनवाटीच्या आहेत. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेटरिज ही स्पुटनिक V लस बनवणार आणि विक्री करणार आहे. नागरिकांना या पण लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. लस घेतल्यानंतर २८ आणि ४२ दिवसांनी शरीरात रोग प्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागणार आहे.\nडॉ. रेड्डीज लेबोरेटरिज ही स्पुटनिक V लस बनविण्यासाठी रशिया डायरेक्ट इन्वेसमेंट फंड यांच्यासोबत करार केला आहे. भारतात कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड देण्यात येत आहे. आता या दोन्ही बरोबर स्पुटनिक V लसीला मान्यता दिल्याने लसीकरनाच्या मोहिमेला वेग येणार आहे.\nस्पुटनिक V घेतल्यानंतर २ महिने दारू न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रशिया सरकारने आपल्या नगरीकांना हा सल्ला दिला आहे. रशियात सध्या आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यात येत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून दोन महिने दारू पिवू नये असा सल्ला दिला आहे.\nPrevious articleटाळ्या-थाळ्या खूप झाल्या, आता सर्वांना लस द्या-राहुल गांधी\nNext articleअजित पवार ऍक्शन मोड मध्ये; कोरोना संदर्भात घेतले ‘हे’ निर्णय\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nवेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ते विदर्भाचे पालक : फडणवीसांचे यश अपयश विदर्भाभोवतीच \n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\n‘सनसनीखेज’ बातम्यातून वेळ मिळाला तर… वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या माध्यमांना पंकजांचा टोला\nराऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.\nशेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे\nThe Publiticsखरी बातमी योग्य विश्लेषण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.krushinews.com/2020/05/blog-post_87.html", "date_download": "2022-09-28T08:33:28Z", "digest": "sha1:HRAZNSOI2NFRYWG63DBSC5TKATOKJANV", "length": 72536, "nlines": 335, "source_domain": "www.krushinews.com", "title": "पक्षी, शेती आणि पर्यावरण", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nमुख्यपृष्ठकिड नियंत्रणपक्षी, शेती आणि पर्यावरण\nपक्षी, शेती आणि पर्यावरण\nDipali Sonawane सप्टेंबर २८, २०२१\n🦜🕊पक्षी, शेती आणि पर्यावरण🌿🌱\n“सामान्यपणे मानवास व शेतीस हानिकारक असणार्‍या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात, त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते...\nआजच्या बिहार राज्यातील पुसा येथील ‘अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट’मधील सी. डब्ल्यू. मॅसन आणि एच. मॅक्सवेल लेफ्रॉय या कीटकशास्त्रज्ञांनी ‘भारतातील पक्ष्यांचे अन्न’ या विषयावर विसाव्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले. त्यात त्यांना असे आढळून आले की; शेतातील पिकांवर येणारे अनेक पक्षी असे आहेत की, ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकांवरील कीड आणि कीटक हे आहे; तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. त्यामुळे काही पक्षी हे कीड नियंत्रणास मदत करतात, तर काही पक्ष्यांमुळे पिकांचे नुकसान होते. शेती आणि पर्यावरण यांना साहाय्यभूत ठरणार्‍या पक्ष्यांबद्दलची माहिती प्रस्तुत लेखातून देण्यात आलेली आहे.\nउपद्रवी किडीचे व कीटकांचे निर्मूलन करणारे पक्षी\nकीटकांची विविधता़, त्यांची संख्या व अधाशीपणे खाण्याची सवय हे सर्व अविश्वसनीय आहे. भारतीय उपखंडात जवळपास तीस हजार प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते. या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही, तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या वनस्पती जिवंत राहणार नाहीत. प्रत्येक सजीव मग तो प्राणी असो वा वनस्पती; त्याला अन्नासाठी स्पर्धा ही करावीच लागते. अनेक कीटक (अळ्या) दिवसातून दोन वेळा त्यांच्या वजनाइतकेच अन्न ग्रहण करतात. कोवळी पाने खाणार्‍या अळ्या 24 तासांत त्यांच्या वजनाच्या दोनशे पट अन्न खातात. टोळ ज्याप्रमाणे त्यांच्या खाण्याच्या असाधारणपणासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे ते मुबलक प्रजोत्पादनासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांचा गट कधीकधी इतका मोठा असतो की, तो काही तासांतच एका बहारदार झाडाचेे रूपांतर निरुपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो. मादी टोळ जमिनीमध्ये एका कोषात साधारणपणे १०० अंडी घालते, तर एक मादी असे अनेक कोष तयार करते. दक्षिण आफ्रिकेतील शेतात एका वेळी १ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रातून चौदा टन अंडी खोदण्यात आली होती, ज्यांच्यापासून अंदाजे एक हजार दोनशे पन्नास दशलक्ष इतकी टोळांची संख्या वाढली असती.\nकीटकांचे हे वाढते प्रमाण आणि अन्नरूपात वनस्पतीभक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता, कीटकांची संख्या एका विशिष्ट/ठरावीक प्रमाणात नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे आणि पक्ष्यांमार्फत हे काम निसर्गतः केले जाते. सामान्यपणे वनस्पतींसाठी, विशेषतः शेतातील पिकांसाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणार्‍या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. त्यामुळे अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकांनाच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक पक्ष्यांकडून खाल्ले जातात. त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते. दरवर्षी हिवाळ्यामध्ये कीटकांची एक नवी पिढी तयार होत असते. भोरड्या आणि मैना हे पक्षी याच ऋतूमध्ये हिमालयातून लाखोंच्या संख्येने देशातील वेगवेगळ्या भागांत येतात आणि ज्वारी व बाजरी यांसारख्या पिकांना घातक ठरणार्‍या कीटकांच्या टोळ्या आणि अळ्या खाऊन किडींपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात. किडींपासून पिकांचे संरक्षण करणार्‍या पक्ष्यांमध्ये कावळे, नीलकंठ यांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो. शेतीसाठी घातक असणारे कीटक, गवतातील बिया इत्यादींपासून संरक्षण करण्याचे काम प्रौढ फिंचेस व सुगरण (Finches & Weavers), चंडोल (larks), चिमण्या (Pipits) आणि वटवटे (Warblers) या जातींचे पक्षी करतात. प्रौढ फिंचेस व सुगरण या जातींचे पक्षी पिकांवरील अळ्या आणि अंडी त्यांच्या पिल्लांना भरवतात, तसेच शेतातील गवतांच्या बिया खाऊन ते तणांचा वाढता प्रसार थांबवतात. अशा प्रकारच्या पक्ष्यांचे प्रमाण आपल्या परिसरातील गवताळ भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.\nपाकोळ्या (Swifts and Swallow) प्रवर्गातील पक्षीही गव्हावरील कीडनियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. हिवाळ्यात आणि मध्य उन्हाळ्यात पिकांवर ज्या किडींचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो, त्यांवर हे पक्षी उदरनिर्वाह करतात. गमतीशीर बाब म्हणजे वटवटे (Warblers) जातीचे पक्षी ऊस पिकातील कीटक खात असताना आपणांस पाहायला मिळतात. बुश चॅट, खाटीक, कोतवाल, वेडा राघू हे पक्षी पिकांभोवती दिवसा वेगवेगळ्या कीटकांना खाताना आढळतात. पांढरा करकोचा, शराटी यांसारखे पक्षी जमिनीतील वेगवेगळे कीटक पायाने उकरून खात असतात.\nपक्ष्यांच्या अन्नातील कीटकांचे प्रमाण पाहिल्यास असे लक्षात येते की, भोरड्यांची एक जोडी २४ तासांत ३७० वेळा घरट्याकडे अन्न घेऊन येते. त्यामध्ये अळी, टोळ, नाकतोडे असे विविध कीटक असतात. भोरड्यांकडून घरट्यात आणल्या जाणार्‍या अन्नाचे वजन त्या-त्या भोरड्याच्या वजनाइतके असते असे निरीक्षणावरून लक्षात आले आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षितज्ज्ञ डॉ. डब्ल्यू. ई. कोलिंग (Dr. W. E. Collinge) यांच्या मतानुसार, एक चिमणी एका दिवसात २२० ते २६० वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन येते; ज्यामध्ये वेगवेगळ्या अळ्यांचा व इतर कीटकांचा समावेश असतो. एका जर्मन पक्षितज्ज्ञाने अंदाज मांडलेला आहे की, ‘टोपीवाला’ या पक्ष्याची एक जोडी तिच्या पिल्लासह एका वर्षात कमीतकमी १२० दशलक्ष कीटकांची अंडी किंवा १ लाख ५० हजार अळ्या आणि कोष नष्ट करते. यावरून असे लक्षात येते की; कीटकांच्या वाढीवर व कीटकांमुळे होणार्‍या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या पक्ष्यांची मदत होते. निसर्गातील अन्नसाखळीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.\nवनीकरणासाठी साहाय्यभूत ठरणारे पक्षी\nपरागीभवनाचे, तसेच अनेक वनस्पतींच्या बिया इतरत्र विखुरण्याचे महत्त्वाचे काम पक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांंच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठरावीक वनस्पतीच्या प्रजातींचे अस्तित्व हे ठरावीक पक्ष्यांच्या अस्तित्वाशी प्रत्यक्षरीत्या संबधित आहे. पक्ष्यांच्या खाण्याच्या संदर्भातील सूक्ष्म निरीक्षणाने मी हे ठामपणे नमूद करू शकतो की; बोरवर्गीय प्रजाती, कडुलिंब, वड, उंबर, पिंपळ यांसारख्या अनेक प्रजातींच्या वनस्पतींची; तसेच इतर वनस्पतींची फळे हे पक्षी खातात आणि न पचलेल्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर टाकतात किंवा काही वेळाने तोंडावाटे इतरत्र पसरवतात. यामध्ये प्रामुख्याने बुलबुल़, मैना़, कोकिळा, सातभाई, तांबट, धनेश, कबुतरे या पक्ष्यांचासुद्धा समावेश होतो. त्याचप्रमाणे बुलबुल व तांबट हे पक्षी मोठ्या प्रमाणात चंदनाच्या बिया विखुरतात.\nवनीकरणाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर असलेला पक्ष्यांचा हा गुण काही बाबतींत मात्र आज हानिकारक ठरतो आहे. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणात होत असलेला घाणेरी किंवा टनटनी या वनस्पतींचा प्रसार. पक्ष्यांच्या माध्यमातून या वनस्पतींच्या बिया विखुरण्याचे काम हळद्या, बुलबुल, मैना, सातभाई यांसारख्या विविध पक्ष्यांमार्फत होत असून या झाडांची वाढती संख्या आपल्या परिसरातील अधिवासामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत आहे.\nकुरतडणार्‍या प्राण्यांपासून संरक्षण करणारे पक्षी\nकुरतडणार्‍या प्राण्यांचे विनाशक म्हणून घुबड, पिंगळा, नारझीनक (Kestrel), बहिरी ससाणा (Hawk) आणि इतर शिकारी पक्षी ओळखले जातात. आपल्या पाळीव पक्ष्यांना त्रास देणारे पक्षी म्हणूनही ते ओळखले जात असले; तरी शेताची नासाडी करणार्‍या आणि अनेक आजारांना आमंत्रण देणार्‍या उंदीर-घुशींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे शिकारी पक्षी करत असतात. त्यामुळे ते शेतीसाठी उपयोगी असणार्‍या पक्ष्यांइतकेच महत्त्वाचे ठरतात.\nमराठवाड्यामध्ये एके काळी प्लेगची महाभयंकर साथ पसरली होती, त्याच काळात तिथे उंदरांची आणि कुरतडणार्‍या इतर प्राण्यांचीही बेसुमार वाढ झालेली होती. या प्राण्यांची संख्या आटोक्यात आणण्यात शिकारी पक्ष्यांचे योगदानही खूप महत्त्वाचे राहिले आहे. या काळात शिकारी पक्ष्यांच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात शेतातील उंदरांचा समावेश असल्याचा उल्लेख डॉ. सलीम अली यांच्या एका अभ्यासात आढळतो. त्यात त्यांनी शेतीतील उंदीर खाण्याचे काम विशेषतः शृंगी घुबडाकडून झाल्याचे नमूद केले.\nमोल प्रजातीचे उंदीर वर्षभर प्रजनन करतात आणि ते एका वेळी पाच ते दहा पिलांना जन्म देतात, मात्र ऑक्टोबरमध्ये व नोव्हेंबरमध्ये ही संख्या चौदा ते अठरापर्यंत जाते. उंदीर हे तितकेच विनाशक व प्रजोत्पादक असतात. पक्ष्यांनी मारलेली उंदराची एक जोडी म्हणजे ८८० उंदरांची संख्या वाढण्यावर ठेवलेला अंकुश आहे. घुबडाची व इतर अनेक निशाचर पक्ष्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात उंदरांवर होत असते. त्यामुळे गरुड, घुबड, पिंगळा यांसारखे विविध शिकारी पक्षी शेतीसाठी किंबहुना शेतकर्‍यांसाठी वरदानच आहेत. शृंगी जातीची घुबडे एका रात्रीत एक किंवा त्याहीपेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खात असतात. घुबडाची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळपास एक हजार कुरतडणार्‍या प्राण्यांना खात असतात. त्यामुळे घुबड शेतकर्‍यांचे खरे मदतनीस आहेत.\nउंदरांमुळे गहू, तांदूळ यांसारख्या पिकांचे १० ते ५० टक्के उत्पादन कमी झाल्याचे दिसून येते. कत्तलखान्याच्या बाहेर पडलेले अथवा टाकलेले पदार्थ, कोंबडीवर्गीय प्राणी, उंदीर, बेडूक हे उपद्रवी प्राणी शिकारी पक्ष्यांचे अन्न असते. त्यामुळे निसर्गातील घाण, किंबहुना शेतीतील पिकांना यापासून निर्माण होणारा धोका, कमी होण्यास मदत मिळते.\nपरागीभवनासाठी मदत करणारे पक्षी\nमधमाशा, फुलपाखरे आणि इतर कीटक यांप्रमाणेच विविध कुळांतील व प्रजातींमधील पक्षीही फुलाच्या विजातीय फलनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, मात्र पक्ष्यांच्या या भूमिकेला कीटकांइतकी दाद दिली जात नाही. फुलांच्या नळकांड्यातील तळापासून मध शोषण्यासाठी बहुतेक पक्ष्यांची चोच व जीभ यांच्या रचनेत, तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत बदल घडले आहेत. फुलांमधील मधात मोठ्या प्रमाणात कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) असतात व त्यांतून इतकी पुरेशी पोषक तत्त्वे मिळतात की, काही फूलपक्षी हे कमीअधिक प्रमाणात यांवरच उपजीविका करतात. मधापर्यत पोहोचण्याच्या प्रयत्नांत पक्ष्यांचे डोके पुंकेसराच्या संपर्कात येते व परिपक्व सोनेरी परागकण पिसांना चिकटतात आणि त्यानंतर भेट दिल्या गेलेल्या फुलाच्या परिपक्व झालेल्या स्त्रीकेसरापर्यंत ते आपोआप वाहून नेले जातात़ साहजिकच, त्यातून फुलाचे विजातीय फलन होते.\nकाही वनस्पतींच्या प्रजातींसाठी ‘सूर्यपक्षी’ हे महत्त्वाचे परागवाहक आहेत. आपल्या परिसरातील ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या फुलोराअवस्थेत बरेच पक्षी कणसावर बसून त्या ठिकाणी असणारे कीटक खात असतात, त्या वेळी त्यांच्या वजनाने ते कणीस इतर कणसांवरती आपटते व परागीभवन घडून येते. यामध्ये सुगरण, सातभाई, वटवटे यांसारखे पक्षीही मोलाची मदत करतात.\nएकूणच, शेती आणि पर्यावरण संवर्धन यांमध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, मात्र आपल्या अजाणतेपणामुळे शेतीसाठी होणार्‍या फायद्यापुरताच भारतातील पक्ष्यांसंबंधीचा अभ्यास मर्यादित राहिला. भारताच्या तुलनेत उत्तर अमेरिकेतील आणि युरोपातील काही देशांत झालेला पक्ष्यांचा अभ्यास अधिक व्यापक स्वरूपात राहिला असून, परदेशांतील पक्ष्यांविषयींचे संशोधन हे तेथील पीकरचनेशी आणि पक्ष्यांमुळे शेतीला होणारे फायदे व नुकसान यांचे योग्य संतुलन राखण्याशी संबंधित राहिले आहे. या संशोधनाच्या परिणामांअंतर्गत पक्ष्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे पक्ष्यांकडून शेतीचे जे नुकसान होते, त्याची योग्य ती भरपाई शेतकर्‍यांना तेथील शासनामार्फत दिली जाते. हे लक्षात घेऊन भारतासारख्या कृषिप्रधान देशानेसुद्धा अशा प्रकारच्या संशोधनांवर भर देण्यास प्राधान्य दिले पाहिजे.\nडॉ. महेश गायकवाड, पर्यावरण-अभ्यासक व अध्यक्ष, निसर्गजागर प्रतिष्ठान, बारामती.\nकिड नियंत्रण पर्यावरण पक्षी\nद्वारा पोस्ट केलेले Dipali Sonawane\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\nलम्पी प्रादुर्भावाने बारामतीतील पशुविभाग सतर्क\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nकृषी न्यूज सर्व पोस्ट\nपक्षी, शेती आणि पर्यावरण\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापन\nमूळ(मुळी) कार्ये -रूट फंक्शन्स\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nदहिवद आठवडे बाजाराला जोरदार सुरुवात\nसगळ्यांचे पिकांचे पंचनामा करा आमदार आहेर.\nसंगणक परिचालक उद्यापासून जाणार संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/02/Thepolicevanenteredtheteastall.html", "date_download": "2022-09-28T08:42:57Z", "digest": "sha1:S6MIHFJK2NMV366NLQROD5S4DRH5FZE5", "length": 10674, "nlines": 210, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत", "raw_content": "\nHomeकोलाडपोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत\nपोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत\nपोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत\nखांब कोलाड मार्गावर घडली घटना\nचार कर्मचारी जखमी, धारकाचे मोठे नुकसान\nमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील नागोठणे कोलाड मार्गावरील खांब नजीक पुगाव गावाजवळ व स्टॉपवर असणाऱ्या रुपेश अधिकारी यांच्या चहा च्या टपरीत घुसून हा अपघात घडला असून यातील प्रवास करणारे चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबस सह टपरीचे अतोनात नुकसान झाले आहे .\nया बाबत सविस्तर माहिती खांब कडून कोलाड कडे जाणारी पोलीस मिनीबस गाडी क्र. एम. एच.०६ के ९९३० ही शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सदरच्या मार्गावरून प्रवास करीत असता यावरील वहान चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे सदर घडलेल्या आपघात घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब उपचारासाठी हलविण्यात आले.\nजखमीचे नाव- 1) पोहवा /91 चव्हाण किरकोळ 2)पोशी /825 बोरकर किरकोळ 3) पोशी 859 पांचाळ किरकोळ 4) पोशी/992पोशी पांचाळ किरकोळ 5)पोशी /8486 दळवे मुकामार ) पोशी /1426 धुळगडे मुकामार 7)पोशी /986 चव्हाण मुकामार 8)पोशी 899 लहारे मुकामार 9)पोशी 1039 मुसळे मुकामार 10)पोशी /1204 शेटकर मुकामार .\nवरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील पोलीस मिनी बस क्र एम एच 06 के 1930 वरील चाळक संजय अण्णा चव्हाण पोहवा /91 रा. गोरेगाव ता. माणगाव यांनी आपल्या ताब्यातील वाहन खांब बाजूकडून माणगाव बाजूकडे मुंबई-गोवा हायवे रोड वर चालवून घेऊन जात असताना मिनी बस रोडच्या साईडला जाऊन सद्गुरु चहा टपरीत घुसून बाजूला असलेल्या नारळाच्या झाडास ठोकर मारून अपघात झाला .\nसदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजिट मार्गदर्शन विभागाचे ए एल पोसई घायवट यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची मो.अ. न. 2/2022 नोंद करत अधिक तपास करत आहेत .\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/accident-solapur-gangapur-st-bus/", "date_download": "2022-09-28T09:50:31Z", "digest": "sha1:BBNMS7XVP4LBP7YET33MKTKXDJXXXAI6", "length": 17766, "nlines": 233, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Accident : सोलापूर-गाणगापूर एसटी बस अपघात; गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपये | Solapur City News", "raw_content": "\nAccident : सोलापूर-गाणगापूर एसटी बस अपघात; गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपये\nकाळजी करू नका-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ फोनद्वारे धीर\nसोलापूर Accident- सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री महोदय यांनी यांनी दिले.\nOBC साठी एकूण 30 प्रभाग आरक्षित – पालिका आयुक्त\nAccident सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरूराज कुलकर्णी आणि वर्षा वडगावकर या सोलापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींशी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधून विचारपूस केली. बरे आहात का…आम्ही सर्व यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत…. प्रशासन तुमची चांगल्या पद्धतीने काळजी घेईल… कुणीही काळजी करू नका… असा धीर मुख्यमंत्र्यांनी अपघातातील जखमींना दिला. शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, असाही धीर दिला. दरम्यान, सकाळी अपघात झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, एसटी महामंडळ व पोलिसांकडून माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या होत्या. बसमध्ये ४२ प्रवासी होते, त्यापैकी ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीपैकी २५ जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात, तिघांना अक्कलकोट ग्रामीण, दोघांना खाजगी दवाखान्यात दाखल केले असल्याची माहितीही श्री. शंभरकर यांनी दिली. कुणाची प्रकृती गंभीर नसून सर्वांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेवून सर्व जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. जयकर, महेश कोठे उपस्थित होते.\nजखमी प्रवाशांची नावे : सुजाता पोपट पेडगावकर (वय 45,रा.जामखेड अहमदनगर), गुरुराज लक्ष्मण कुलकर्णी(वय 45 सोलापूर), आनंदीबाई घटने (वय 56 ,रा रामपूर), वर्षा वडगावकर (वय 35 रा सोलापूर), शेखर संजय वडगावकर (वय 47,रा सोलापूर), ओंकार पेडगावकर (वय 16,रा जामखेड,अहमदनगर), जावेद बागवान (वय 33 रा मैंदर्गी ता अक्कलकोट),मल्लया हिरेमठ (वय 60 रा अक्कलकोट), मंगल इरय्या देशमुख(वय 76 ,रा सोलापूर), इरय्या शरणय्या देशमुख (वय 40,रा सोलापूर), शंकर राठोड (वय 35,सोलापूर), शोभा रमेश जाधव (वय 55,रा मुंबई), राहुल रमेश जाधव वय 30,रा मुंबई), रत्नाबाई मडप्पा मडचने (वय 60 वर्ष,रा.नावडग), समीक्षा संगमेश्वर पाटील(वय 14 रा सोलापूर), भाऊसाहेब यादवराव पाटील (वय 50 रा सोलापूर), मीना मुकुंद गायकवाड(वय 48 रा सोलापूर), देविदास परदेशी (वय 50,रा आळंद,जि गुलबर्गा),शशिकांत आंदोडगी (वय 70,रा अक्कलकोट), गणेश हिरजा(वय 19,रा सोलापूर), संगीता संगमेश्वर पाटील (वय 36,रा,जेऊर ता अक्कलकोट), शिवशरण बिराजदार (वय 58 वर्ष ,रा सोलापूर), सलीम हसनकडोंगी(वय 45 ,अक्कलकोट), सुयोग साळुंखे(वय 27 ,सांगली), शशिकांत कटारे (वय 55,रा हसापूर), मंजुषा सूर्यकांत (वय 40 वर्ष,रा नागन सूर ता अक्कलकोट), मंगल रश्मी(वय 60 ,रा सोलापूर), अमृता तानवडे (वय 33 रा पुणे) अशा तीस प्रवाशांची माहिती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nAxident : सोलापुरात दोन अपघात; एकात 2 वारकरी जागीच ठार, दुस-या अपघातात 11 जखमी\nAccident : ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; 4 जणांचा मृत्यू – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nAccident : ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; 4 जणांचा मृत्यू – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री\nAxident : सोलापुरात दोन अपघात; एकात 2 वारकरी जागीच ठार, दुस-या अपघातात 11 जखमी\nAxident : आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात ; एकापाठोपाठ 8 कार एकमेकांना धडकल्या\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/crime-cricketers-to-umpires-bogus/", "date_download": "2022-09-28T09:45:48Z", "digest": "sha1:ZEZGBQOTOHJU6FPHDEUT3D7KHIA2523I", "length": 12271, "nlines": 231, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "Crime - क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस - पहा नेमके काय आहे प्रकरण | Solapur City News", "raw_content": "\nCrime – क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस – पहा नेमके काय आहे प्रकरण\nगुजरात Crime – इंडियन प्रीमियर लीग हे संपूर्ण जगातील सर्वात मोठं लीग समजलं जातं. या लीगमध्ये अनेक परदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. Crime मात्र, हे सर्व अधिकृत मार्गाने सुरू असतं. परंतु क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस असल्याचं गुजरातमधून उघडकीस आलं आहे. बनावट क्रिकेट लीग, मैदान, क्रिकेटपटू आणि कमेंटेटर यावर परदेशातून लोकं सट्टा लावत आहेत. ही गोष्ट जरी चित्रपटासारखी वाटत असली तरी ती वास्तवात घडली आहे.\nहे वाचा – आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात ; एकापाठोपाठ 8 कार एकमेकांना धडकल्या\nCrime गुजरातमधील वडनगरमध्ये एका गावात इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पार्श्वभूमीवर काही लोक बनावट क्रिकेट लीग चालवत होते, ज्यामध्ये रशियामधून सट्टेबाजी केली जात होती. एक प्रकारचं फेक नेटवर्क तयार करण्यात आलं होतं आणि आता त्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. याप्रकरणी मेहसाणा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. Crime चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी आणि इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात एका आरोपीचा शोध सुरू आहे, जो रशियात राहतो आणि तेथून सट्टेबाजीचा संपूर्ण खेळ चालवत होता.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\nAxident : आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात ; एकापाठोपाठ 8 कार एकमेकांना धडकल्या\nBJP : सोलापुरातील भाजप जिल्हाध्यक्षांचा बेडरूम मधील व्हिडीओ व्हायरल; फडणवीसांच्या भेटीदरम्यान गुन्हा नोंद झाल्याच्या चर्चेला उधाण\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.sinhgadexpress.in/2022/09/01/cobra-kerala-box-office-collection-day-1-vikram-starrer-mints-rs-1-60-crores-on-its-opening-day-malayalam-movie-news/", "date_download": "2022-09-28T09:51:09Z", "digest": "sha1:ATGVQUAVEBCPIVGYNG3EY37IYUBNJ7IK", "length": 25203, "nlines": 442, "source_domain": "www.sinhgadexpress.in", "title": "‘Cobra’ Kerala Box Office collection Day 1: Vikram starrer mints Rs 1.60 crores on its opening day | Malayalam Movie News - Sinhgad Express News", "raw_content": "\nसोनाली फोगाटचा तिसरा व्हिडिओ; गोवा क्लबमध्ये PA सांगवानने सोनाली फोगाटला बळजबरीने दिली ड्रिंक\nटेरेसवरून उडी मारत IT विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, जाताना आई-वडिलांना म्हणाला…\n चहा प्रेमींसाठी सोनेरी बातमी, आता सोन्याच्या कपातून घेता येणार चहाचा…\nमहाराष्ट्रात पुन्हा रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना\nVideo : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद\nपुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर\nवर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्विकारला पदभार\nRation Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर…\nभाडे करार 11 महिन्यांचा का असतो या मागचे कारण जाणून घ्या\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री, ठाणे नगरीत स्वागताचे फलक\nतमिळ सुपरस्टार विक्रमचा ‘कोब्रा’ हा चित्रपट अभिनेत्यासाठी जबरदस्त पुनरागमन करणारा चित्रपट म्हणून ओळखला जात असला तरी, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. संमिश्र प्रतिक्रियांनंतरही ‘कोब्रा’ला केरळमध्येही बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन मिळत आहे.\n१/10एस्थर अनिलची सर्वोत्कृष्ट साडी दिसते\nया लाल साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे\nया लाल साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे\nएस्टर ही हिरवी साडी नेसलेली खरी स्टनर आहे\nहिरव्या रंगाच्या साडीत एस्थर खरी स्टनर आहे\nहिरव्या साडीतील ‘दृश्यम’ अभिनेत्रीचे हे आणखी एक छायाचित्र आहे\nहिरव्या साडीतील ‘दृश्यम’ अभिनेत्रीचे हे आणखी एक छायाचित्र आहे\nया निळ्या साडीत अॅस्टर अनिल खूपच सुंदर दिसत आहे\nया निळ्या साडीत एस्थर अनिल खूपच सुंदर दिसत आहे\nएस्थर या साडीच्या क्लिकने तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करते\nइस्थर तिच्या चाहत्यांना या साडीच्या क्लिकने वागवते\nसाडीतील तिच्या या कॅन्डिड क्लिकमध्ये ती अडकली होती\nसाडी नेसलेल्या तिच्या या कॅन्डिड क्लिकमध्ये ती अडकली होती\nकाळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे\nकाळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे\nतिला या क्लिकमध्ये लालित्य जाणवते\nतिला या क्लिकमधली भव्यता जाणवते\nइस्थर अनिलच्या साडीचे क्लिक डोळ्यांच्या दुखण्यावर खरोखरच एक उपचार आहे\nइस्थर अनिलच्या साडीचे क्लिक डोळ्यांच्या दुखण्यावर खरोखरच एक उपचार आहे\nयावर शेअर करा: फेसबुकट्विटरपिंटरेस्ट\nबॉक्स ऑफिस कलेक्शनच्या अहवालाचा मागोवा घेणार्‍या ट्विटर फोरमनुसार, विक्रम स्टारर ‘कोब्रा’ ने पहिल्या दिवशी केरळ बॉक्स ऑफिसवर 1.60 रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे तो केरळच्या मैदानात तिसरा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. तमिळ ओपनिंग.\n#Cobra ने केरळ बॉक्स ऑफिसवर सुमारे 1.60 कोटींसह चांगली सुरुवात केली, ज्यामुळे ते तिसरे सर्वोच्च तमिळ ओपन बनले… https://t.co/iQNFT6p8Y9\nरिपोर्ट्सनुसार, विजय स्टारर ‘बीस्ट’ आणि कमल हासनचा अॅक्शन एंटरटेनर ‘विक्रम’ नंतर ‘कोब्रा’ सर्वाधिक ओपनिंग कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वृत्तानुसार, विजयच्या ‘बीस्ट’ ने केरळ बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सुमारे 6.6 कोटी रुपयांची कमाई केली आणि ‘विक्रम’ने पहिल्या दिवशी 5.02 कोटी रुपयांची कमाई केली.\n१/10कीर्ती सुरेशचे बालपणीचे फोटो\nकीर्ती सुरेश तिची आई मनेकासोबत, जुनी अभिनेत्री.\nकीर्ती सुरेश वृद्ध अभिनेत्री मनेका तिच्या आईसोबत.\nकीर्ती तिच्या BFF कल्याणी प्रियदर्शनसोबत.\nकीर्ती तिच्या BFF कल्याणी प्रियदर्शनसोबत.\nसुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत चित्रासाठी पोज देताना.\nसुपरस्टार मोहनलालसोबत चित्रासाठी पोज देताना.\nकीर्ती तिची बहीण रेवतीसोबत.\nकीर्ती तिची बहीण रेवतीसोबत.\n‘कुबेरन’ चित्रपटातील एक दृश्य, ज्यामध्ये ती बालकलाकार होती.\n‘कुबेरन’ चित्रपटातील एक दृश्य, ज्यामध्ये ती बालकलाकार होती.\nकीर्ती सुरेश यांचे आणखी एक अनमोल चित्र.\nकीर्ती सुरेश यांचे आणखी एक अनमोल चित्र.\nकीर्ती सुरेशचा तिच्या शाळेतील दिवसांचा फोटो.\nकीर्ती सुरेशचा तिच्या शाळेतील दिवसांचा फोटो.\nयावर शेअर करा: फेसबुकट्विटरपिंटरेस्ट\nविक्रमचा ‘कोब्रा’ 31 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर आला आणि बरेच प्रेक्षक या चित्रपटाबद्दल पूर्णपणे समाधानी नव्हते. चित्रपटाच्या लांबीबद्दल अनेक तक्रारी आल्याने निर्मात्यांनी चित्रपटातून 20 मिनिटे कमी करण्याचा निर्णय घेतला.\nतमिळ दिग्दर्शक आर अजय ज्ञानमुथु यांनी दिग्दर्शित केलेला, ‘कोब्रा’ पटकथा लेखक निलन के सेकर, कन्ना श्रीवास्तन, अझरुद्दीन अलाउद्दीन, इन्नासी पांडियन आणि भरत कृष्णमाचारी यांनी लिहिला होता.\nविक्रम व्यतिरिक्त, ‘कोब्रा’ मध्ये मजबूत कलाकारांचा समावेश होता, ज्यामध्ये रोशन मॅथ्यू, मामुकोया, मिया जॉर्ज आणि सरजानो खालिद सारख्या मल्याळम चित्रपट उद्योगातील काही प्रतिभांचा समावेश होता. चित्रपटातील इतर मांजरींमध्ये केएस रविकुमार, इरफान पठाण, मिरनालिनी रवी आणि जॉन विजय यांचा समावेश होता.\nया 7 गोष्टी खात असल्याने चेहरा होतोय खराब, आताच खाणं बंद करा\nअॅसिडिटीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका कॅन्सर वाढवणाऱ्या ‘या’ 26 औषधांवर बंदी\nYoga and Intimate Health: सेक्स लाईफची समस्या दूर करतील ही 5 योगासने\nहैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप\nस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोग – उद्धव ठाकरे\nसोशल मीडियावरच्या कमेंट्स मी वाचत नाही : नागराज मंजुळे\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nEdible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार\nHangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते जाणून घ्या यामागचं कारण\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nEdible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार\nHangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते जाणून घ्या यामागचं कारण\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nEdible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार\nHangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते जाणून घ्या यामागचं कारण\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\nDeepak Kesarkar : TET परीक्षेत निर्दोष सिद्ध होईपर्यंत कुणालाही सेवेत घेणार नाही- केसरकर\nEdible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार\nHangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते जाणून घ्या यामागचं कारण\nVivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी\nNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2933/", "date_download": "2022-09-28T10:18:58Z", "digest": "sha1:6ON4M5J6KOOHPVT6CYYFT5IZJZWVIEL3", "length": 6872, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "अनधिकृत खोदकाम प्रकरणी चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nअनधिकृत खोदकाम प्रकरणी चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण\nby टीम खान्देश प्रभात\nभडगाव, दि.०५ – तालुक्यातील कजगाव येथील सरकारी जमिनीवर बेकायदा खोदकाम करण्यात आले असून महसूल प्रशासन दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ता भुषण पाटील यांनी बुधवार पासून भडगाव तहसील आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे.\nयाबाबत माहिती अशी की, कजगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट क्रमांक ३०५ या सरकारी जमिनीत बेकायदा खोदकाम करून हजारो ब्रास दगड, मुरूम, गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याची तक्रार भुषण पाटील यांनी तहसीलदार यांच्या कडे केली होती. दरम्यान दि. १५/०३/२०२२ रोजी नायब तहसीलदार यांनी एस.डी. मोतीराय यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र दिड महिना उलटून ही कोणतीच चौकशी झाली नाही. यामुळे महसूल प्रशासन या बेकायदा खोदकाम प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भूषण पाटील यांनी केला आहे.\nतहसील आवारात आमरण उपोषण..\nबेकायदा खोदकाम प्रकरणी महसूल प्रशासन ठोस कारवाई करीत नाही म्हणून आमरण उपोषणाचा इशारा पाटील यांनी दिला होता. तरी देखील प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून येथील तहसील आवारात भूषण पाटील यांनी दि.४ बुधवार पासून आमरण उपोषणाला सुरूवात केले आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नसून उपोषण स्थळी कोणत्याही अधिकार्यांनी भेट दिली नाही. यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन सामाजिक कार्यकर्ता भुषण पाटील यांना पाठींबा दिलायं.\nसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या विशेष सत्काराचे आयोजन\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/running-benefits-run-8-to-10-kilometers-to-loose-weight-and-stay-healthy-mhpj-743539.html", "date_download": "2022-09-28T10:24:47Z", "digest": "sha1:AW5MVJEI42FDWQCVN2OPPCZRCZUCMBQU", "length": 10826, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Running benefits, run 8 to 10 kilometers to loose weight and stay healthy mhpj - Running Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nRunning Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर\nRunning Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज इतके किलोमीटर धावा; अनेक आजारांपासूनही राहाल दूर\nधावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आता प्रश्न पडतो की किती किलोमीटर धावणे जास्त फायदेशीर आहे जाणून घ्या याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी.\nधावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आता प्रश्न पडतो की किती किलोमीटर धावणे जास्त फायदेशीर आहे जाणून घ्या याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी.\nफक्त तुळसच नव्हे, या 3 वनस्पती सुकणे म्हणजे धनहानी होण्याचे संकेत\nस्वप्नात दिसणाऱ्या या घटना शुभ मानल्या जातात; लवकरच मिळते चांगली बातमी\nनवरात्रीचा तिसरा दिवस कसा जाणार 28 सप्टेंबर रोजीचं तुमचं राशिभविष्य\nया प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर\nमुंबई, 9 ऑगस्ट : वजन कमी करण्यासाठी लोक नवनवीन मार्ग अवलंबतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासन्तास घाम गाळतात. तर मोठ्या संख्येने लोक उद्यानांमध्ये व्यायाम करतात. धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जो आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो. तुम्ही सकाळी रस्त्यावर बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला अनेक लोक धावताना दिसतील. वजन कमी करण्यासाठी धावणे हा एक उत्तम मार्ग आहे. दररोज काही किलोमीटर धावून तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता आणि सहज वजन कमी करू शकता. बरेच लोक दररोज किती किलोमीटर धावल्याने वजन कमी होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. धावल्यामुळे होतात कॅलरी बर्न हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, धावण्याने मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. व्यायामापेक्षा धावणे वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. धावताना, आपल्या शरीराच्या बहुतेक स्नायूंची जास्तीत जास्त शक्ती वापरली जाते. एका संशोधनात असे समोर आले आहे की, 1600 मीटर धावल्याने चालण्यापेक्षा 35 कॅलरीज जास्त जळतात. जर तुम्ही दररोज 8-10 किलोमीटर धावत असाल तर तुम्ही चालण्यापेक्षा 350 कॅलरीज जास्त जाळू शकता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, 10 किमी प्रतितास वेगाने 30 मिनिटे धावल्याने सुमारे 372 कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही दररोज असे केले तर तुमचे वजन खूप कमी होऊ शकते.\nDeep Breathing Benefits : दीर्घ श्वास घेण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित नसतील, एकदा नक्क्की वाचा\nपोटाची चरबी कमी करण्यासाठीदेखील प्रभावी आत्तापर्यंतच्या अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, पोटाची चरबी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे हृदयविकार, टाइप 2 मधुमेहासह अनेक आजारांचा धोका वाढतो. धावण्यासारखा उच्च एरोबिक व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. विशेष म्हणजे जर तुम्ही धावत असाल तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करण्याचीही गरज भासणार नाही आणि तुम्ही फिट राहाल. मात्र यासाठी तुम्हाला उच्च तीव्रता म्हणजेच वेगवान धावणे आवश्यक आहे. सायकलिंगमुळे पोटाची चरबीही कमी होऊ शकते. Food For Memory : स्मरणशक्ती वाढवतील हे पदार्थ, माईंड सुपरफास्ट होण्यासाठी असा असावा आहा धावण्याचे फायदे जाणून घ्या - दररोज 5 ते 10 मिनिटे धावल्याने हृदयविकाराचा धोका 45% कमी होतो. - धावल्याने साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंच्या पेशींमध्ये साखर साठते. - धावल्याने मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो. याशिवाय इतर आजारांपासून संरक्षण होते. - 60 वर्षांवरील लोकांनी गुडघेदुखी टाळण्यासाठी धावणे आवश्यक आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1", "date_download": "2022-09-28T09:47:09Z", "digest": "sha1:WMUQHCPUGA2FDBLT6CY752CXCZRHI64E", "length": 6356, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लँथेनाइड - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nविविध लँथेनाइड धातूंची ऑक्साईड\nलँथेनाइड (किंवा लँथेनॉइड) हा लँथेनम (अणुक्रमांक ५७) पासून लुटेटियम (अणुक्रमांक ७१) पर्यंतच्या १५ मूलद्रव्यांचा गट आहे.\nअणुक्रमांक ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१\nमूलद्रव्य लँथेनम सेरियम Pr निओडायमियम प्रोमेथियम समारियम युरोपियम Gd टर्बियम Dy होमियम Er Tm इट्टरबियम Lu\nM3+ फ (f) कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-6-%E0%A4%8F%E0%A4%B8-6-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2022-09-28T10:13:51Z", "digest": "sha1:4JICYYYVRJLQJITPNMADH4WKWGC2I6OA", "length": 11016, "nlines": 113, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आपल्याकडे आयफोन 6 एस किंवा 6 एस प्लस आहे जो बदलण्याचे प्रोग्राम चालू करत नाही | आयफोन बातम्या", "raw_content": "\nआपल्याकडे आयफोन 6 एस किंवा 6 एस प्लस चालू नसल्यास, Appleपलचा नवीन बदलण्याची शक्यता प्रोग्राम पहा\nजोर्डी गिमेनेझ | | आयफोन 6s, आयफोन 6s प्लस\nAppleपल ही एक कंपनी आहे जी आपल्या ग्राहकांची सर्वात काळजी घेते आणि मी माझ्या स्वत: च्या अनुभवातून असे म्हणतो की यापूर्वी मी फर्मच्या काही उपकरणांसह काही समस्या निर्माण केल्या. या निमित्ताने, त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या बदली मोहिमा किंवा कार्यक्रम सर्व वापरकर्त्यांसाठी ज्ञात आहेत आणि ही एक नवीन कव्हर करते आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लस ऑक्टोबर 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान विक्री झाली.\nहोय, हे शक्य आहे की या दरम्यान आपण यापुढे या आयफोन मॉडेल्सकडे पाहिले नाही परंतु कमी किंमती (त्यांच्या वयामुळे) वापरकर्त्यांना त्यांच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पाहण्यास उद्युक्त करा आणि आता डिव्हाइसच्या इग्निशनमध्ये सापडलेल्या दोषांमुळे ते उद्भवू शकते. Appleपलमध्ये बाधित झालेल्यांसाठी हा विनामूल्य बदली कार्यक्रम प्रारंभ करा.\nआपल्याकडे आयफोन s एस किंवा s एस अधिक आहे परंतु तो त्याच्या क्रमिक क्रमांकाकडे पाहत नाही\nचालू नसलेल्या आयफोनचा अनुक्रमांक पाहणे अवघड वाटू शकते, परंतु हे दिसते त्यापेक्षा सोपे आहे आणि ते आहे की हा नंबर सर्व आयफोन प्रकरणात जोडला गेला आहे, म्हणून शोधणे खूप सोपे आहे आणि आमचे आहे की नाही हे पहा आयफोन 6 एस किंवा 6 एस प्लस चालू नसलेला या समस्येचा परिणाम होतो आणि आम्ही कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये नवीन युनिट मिळवू शकतो.\nवेबसाइटवर जिथे आम्हाला प्रतिस्थापन कार्यक्रमांसाठी Appleपलच्या विशिष्ट विभागात नेहमीप्रमाणे डेटा प्रविष्ट करावा लागतो. हा विभाग प्रविष्ट करीत आहे वेब आम्ही सक्षम होऊ आमचा अनुक्रमांक प्रविष्ट करा आणि या प्रज्वलन समस्येचा आपल्यावर परिणाम झाला आहे की नाही ते पहा. तार्किकदृष्ट्या, ज्यांनी आयफोन बाजारात आणला होता तेव्हा ज्यांनी आयफोन खरेदी केला त्यांना त्याकडे पाहण्याची आवश्यकता नसते, कारण लेखाच्या सुरूवातीस सूचित केलेल्या वैध खरेदी तारखा अगदी अलीकडील आहेत. लक्षात ठेवा की हा आयफोन मागील वर्षी 2015 बाजारात आला आणि म्हणूनच ते जुने मॉडेल आहेत.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन टर्मिनल » आयफोन 6s प्लस » आपल्याकडे आयफोन 6 एस किंवा 6 एस प्लस चालू नसल्यास, Appleपलचा नवीन बदलण्याची शक्यता प्रोग्राम पहा\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nपरंतु जर ते वॉरंटी अंतर्गत मॉडेल असतील तर ते समाधान कसे देऊ शकत नाही त्यांच्याकडे जास्तीत जास्त 1 वर्ष आहे. कोणत्याही उत्पादकाने समाधान प्रदान करणे आवश्यक आहे.\nकार्लोस यांना प्रत्युत्तर द्या\nआयओएस 13 सह आयफोनवरील अनुप्रयोग कसे हटवायचे\nग्राहक अहवाल नावे आयफोन 11 प्रो सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/aung-san-suu-kyi-gets-6-years-in-jail-in-corruption-cases-zws-70-3073277/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:24:11Z", "digest": "sha1:CLPLUDPOYDV7N55YUN4UWPPQ6S5GPSWM", "length": 22018, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aung san suu kyi gets 6 years in jail in corruption cases zws 70 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nआवर्जून वाचा चतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nआवर्जून वाचा नकाराला भिडताना\nसू ची यांना आणखी ६ वर्षे तुरुंगवास ; भ्रष्टाचाराच्या चार प्रकरणांत दोषी\nसू ची यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. शिक्षेविरोधात त्यांचा वकील आव्हान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.\nबँकॉक : सध्या लष्करी नियंत्रणाखाली असलेल्या म्यानमारमधील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना सोमवारी येथील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आणखी चार प्रकरणांत दोषी ठरवून सहा वर्षे तुरुंगवासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे, असे विधि अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया प्रकरणांची सुनावणी बंद दाराआड झाली. तेथे नागरिक किंवा माध्यमांना प्रवेश नव्हता. त्याचप्रमाणे सुनावणीची माहिती कुणालाही देऊ नये, असा आदेश सू ची यांच्या वकिलावर बजावण्यात आला होता. सोमवारी सू ची यांना दोषी ठरविण्यात आलेल्या या प्रकरणांत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता की, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी मालकीची जमीन बाजारभावापेक्षा कमी दराने भाडेतत्त्वावर दिली. धर्मादाय हेतूने मिळालेल्या देणग्यांतून या जमिनीवर घरे बांधली जाणार होती. या प्रत्येक प्रकरणात त्यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, पण यापैकी तीन शिक्षा एकेसमयी भोगायच्या आहेत. त्यामुळे त्यांना आणखी सहा वर्षे तुरुंगात काढावी लागतील.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nसू ची यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. शिक्षेविरोधात त्यांचा वकील आव्हान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. सू ची यांना आधीच देशद्रोह, भ्रष्टाचाराच्या अन्य प्रकरणांत ११ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्करी राजवट आल्यानंतर त्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते.\nराजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, सू ची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल केलेले विविध खटले म्हणजे सध्याच्या लष्करी सत्तेला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. देशात पुढील वर्षी निवडणुका घेण्याचे आश्वासन लष्करशहाने दिले आहे. त्याच्या आधीच सू ची यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा लष्कराचा हेतू आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरश्दींवरील हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप इराणला अमान्य\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nबॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सरप्राईज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nआदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nअशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता, राजस्थानातील बंडानंतर पक्ष नेतृत्वाची मनधरणी करणार\nसंघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\nडोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nअभिनेते व भाजपा खासदार रवी किशन यांची मुंबईच्या बिल्डरकडून कोट्यवधींची फसवणूक\nLata Mangeshkar Birth Anniversary : अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचं नाव, ४० फुटी वीणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन\nभाजपा हायकमांडने रात्री फोन करुन राजीनामा द्या सांगितलं आणि सकाळी…; विजय रुपानी यांचा मोठा खुलासा\nपीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…\nचित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात, आयटीबीपीकडून खास प्रशिक्षण सुरू\nमुलासह आझम खान फरार; न्यायालयात अनुपस्थित राहिल्यावर पोलिसांची माहिती, पिता-पुत्रांनी राज्य सरकारची सुरक्षाही नाकारली\nअशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता, राजस्थानातील बंडानंतर पक्ष नेतृत्वाची मनधरणी करणार\nसंघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\nडोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nअभिनेते व भाजपा खासदार रवी किशन यांची मुंबईच्या बिल्डरकडून कोट्यवधींची फसवणूक\nLata Mangeshkar Birth Anniversary : अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचं नाव, ४० फुटी वीणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/income-tax-department-allahabad-high-court-comments-arbitrary-administration-ysh-95-3079714/lite/", "date_download": "2022-09-28T09:07:34Z", "digest": "sha1:JDFX3KU73BRPIITXVRTALHRDFHTSWNT6", "length": 21792, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Income Tax Department Allahabad High Court comments arbitrary administration ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nप्राप्तिकर विभागालाच ५० लाखांचा दंड; मनमानी कारभारावरही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ताशेरे\nअलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निकालात कानपूरचा प्राप्तिकर विभाग आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय चेहरारहित मूल्यांकन केंद्र यांच्या कारभारावर तिखट शब्दांत टिप्पणी करताना, प्राप्तिकर विभागाला ५० लाखांचा दंडही ठोठावणारा महत्त्वपूर्ण निकाल दिला.\nवृत्तसंस्था, प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निकालात कानपूरचा प्राप्तिकर विभाग आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय चेहरारहित मूल्यांकन केंद्र यांच्या कारभारावर तिखट शब्दांत टिप्पणी करताना, प्राप्तिकर विभागाला ५० लाखांचा दंडही ठोठावणारा महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्राप्तिकर विभागाचे वर्तन आणि कारभार नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. दंडाची रक्कम तीन आठवडय़ांत पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला देण्यात आले आहेत.\nएसआर कोल्ड स्टोरेज या कंपनीने तिच्याविरूद्ध सुरू करण्यात आलेल्या पूनर्मू्ल्यांकन प्रक्रियेविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. एसपी केसरवानी आणि न्या. जयंत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने नमूद केले की, प्राप्तिकर विभागाचा मनमानी कारभार, उद्धट वर्तणूक आणि अधिकाराचा दुरुपयोग स्पष्टपणे दिसून आलाच आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उघड उल्लंघन त्यांच्याकडून झाल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\n’ भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यावरुन खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेचं प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nजी रक्कम याचिकाकर्त्यांने बँक ऑफ बडोदामध्ये जमाच केली नाही, तरी त्या कारणासाठी प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली, याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या नोटीशीवर अर्जदाराने प्राप्तिकर विभागाकडे आक्षेप नोंदवला होता. असे असतानाही त्याची दखल घेण्यात आली नाही. प्राप्तिकर विभागाने सुनावणी न घेताच तो अर्ज फेटाळला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याला ‘अधिकाराचा दुरुपयोग’ मानले आहे. संपूर्ण पूनर्मूल्यांकनाची ही कार्यवाही पूर्णपणे निराधार आणि खोटय़ा माहितीवर आधारीत होती, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.\nकरदात्याला बाजू मांडण्याची आणि सुनावणीची संधी नाकारून, प्राप्तिकर विभागाकडून दिसलेला अधिकारांचा मनमानी वापर म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांची पायमल्ली असल्याचे सिद्ध होते, अशी पुस्तीही न्यायालयाने जोडली.\nअधिकारांचा मनमानी वापर अनुचितच\nप्रशासकीय व सार्वजनिक सेवेतील अधिकारी व्यक्ती आकसपूर्ण किंवा धाकदपटशाने वागल्यास आणि तिला प्राप्त अधिकाराच्या वापरातून त्रास आणि वेदनाच होत असतील तर पद आणि अधिकारांचा वापर नसून त्याचा दुरूपयोगच आहे. कोणताही कायदा अशा वर्तनाला संरक्षण देत नाही. सार्वजनिक\nक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून होणारा छळ हा सामाजिकदृष्टय़ा घृणास्पद आणि कायदेशीररित्या अनुचित आहे. यातून समाजाला अपरिमित नुकसान पोहचवले जाते. आधुनिक समाजात कोणाही अधिकाऱ्याला मनमानी पद्धतीने वागण्याची मुभा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘घुसखोरां’च्या गुपचूप पुनर्वसनाची योजना कोणाची; रोहिंग्या प्रकरणाच्या चौकशीची ‘आप’ची शहांकडे मागणी\nताजिकिस्तानचा ‘हा’ छोटा गायक बनला बिग बॉस १६ मधला पहिला स्पर्धक; खुद्द सलमान खानने केली घोषणा\n“नक्कीच मला…” शिवाली परबने दिले ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल स्पष्टीकरण\n‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…”\nविश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा\n“सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान\nमोदी सरकारने PFI वर बंदी घातल्यानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा उल्लेख करत राम कदम म्हणाले, “आता देशात काँग्रेसचं…”\nPetrol-Diesel Price on 28 September 2022: आज किती रुपयांनी कमी झाली पेट्रोल-डिझेलची किंमत\nभिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी\nविदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची ‘होळी’ आंदोलन\nUttarakhand Resort Murder: राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपा आणि RSS चा उल्लेख करत म्हणाले “तिच्या मृत्यूचं एकमेव…”\nGold-Silver Price on 28 September 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण सुरूच; आज काय भाव, जाणून घ्या\n“केमोमुळे माझे केसे गेले होते अन्…” महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ अनुभव\nIn Pics: वन शोल्डर ड्रेस…कातिल नजर, चाहत्यांना घायाळ करणारे कृतिका कामराचे फोटो एकदा पाहाच\nPhotos : धकधक गर्ल माधुरीच्या मोहक अदा; मॉडर्न आणि ट्रॅडिशनल लूकमधले फोटो व्हायरल\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nUttarakhand Resort Murder: राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपा आणि RSS चा उल्लेख करत म्हणाले “तिच्या मृत्यूचं एकमेव…”\nविश्लेषण : गुलाम नबी खरेच ‘आझाद’\n ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी…\nभारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते\n‘वैद्यकीय शिक्षण सुधारणांच्या नावे काँग्रेसने पैसे कमावले’\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू; उत्तर प्रदेशात निदर्शने, दगडफेक, जाळपोळ\nबांगलादेश नौका दुर्घटनेतील मृतांची संख्या ६४; २० भाविक अद्याप बेपत्ता\nकायद्याचे पालन होत नसल्याने मलनि:सारण वाहिन्यांत मृत्यू; दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण\nपॉप गायिका शकिरावर करचुकवेगिरीचा खटला\nचित्त्यांच्या संरक्षणासाठी ‘चित्ता मित्र’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/india-sri-lanka-odi-series-smriti-shafali-beat-indian-women-team-over-sri-lanka-amy-95-3005233/", "date_download": "2022-09-28T09:14:41Z", "digest": "sha1:WD5XZOH6I7CB6KW3EZ52767P3BIOQGQK", "length": 20358, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : स्मृती, शफालीमुळे भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात | India Sri Lanka ODI series Smriti Shafali beat Indian women team over Sri Lanka amy 95 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : इटलीही उजव्या वळणावर\nआवर्जून वाचा चतु:सूत्र : ‘वर्ग’ शाळेत हवे की समाजात\nआवर्जून वाचा नकाराला भिडताना\nभारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : स्मृती, शफालीमुळे भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात\nश्रीलंकेने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य भारताने २५.४ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.\nWritten by लोकसत्ता टीम\n( प्रतिनिधिक छायाचित्र )\nपालेकेले : स्मृती मानधना (८३ चेंडूंत नाबाद ९४ धावा) आणि शफाली वर्मा (७१ चेंडूंत नाबाद ७१) या सलामीच्या जोडीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून मात केली.\nश्रीलंकेने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य भारताने २५.४ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. तसेच महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही गडी न गमावता धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nत्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव ५० षटकांत १७३ धावांवर आटोपला. त्यांच्याकडून अमा कंचना (नाबाद ४७), निलाक्षी डीसिल्वा (३२) आणि कर्णधार चमारी अटापट्टू (२७) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताची मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने (४/२८) भेदक मारा करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकले.\nश्रीलंका : ५० षटकांत सर्व बाद १७३ (अमा कंचना नाबाद ४७, निलाक्षी डीसिल्वा ३२; रेणुका सिंग ४/२८, दीप्ती शर्मा २/३०) पराभूत वि. भारत : २५.४ षटकांत बिनबाद १७४ (स्मृती मानधना नाबाद ९४, शफाली वर्मा नाबाद ७१)\nसामनावीर : रेणुका सिंग\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभारत-इंग्लंड कसोटी मालिका : मालिका विजयाच्या आशा धूसर\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nबॉम्ब प्रशिक्षणाची कागदपत्र, रोख रक्कम, जीपीएस नेव्हिगेटर..PFI वरील छाप्यांमध्ये NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सप्राइज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nअशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता, राजस्थानातील बंडानंतर पक्ष नेतृत्वाची मनधरणी करणार\nपंकजा मुंडे प्रकरण: “एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून…”; प्रकाश महाजनांचा भाजपाला इशारा\nIND vs SA: विश्वचषकाआधी रोहित सेनेला संघातील समस्या सोडवण्याची अखेरची संधी, कशी असेल खेळपट्टी…\nआदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी\nखोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल\nCCTV Video: प्राचीन शिवमंदिरात घुसून चोरट्यांनी चोरली सोन्या-चांदीची भांडी; दानपेटीला हात लावताच घडलं अस की….\nशव बदलल्याने नातेवाईकांची उडाली धावपळ\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nIND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सप्राइज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का\nIND vs SA: विश्वचषकाआधी रोहित सेनेला संघातील समस्या सोडवण्याची अखेरची संधी, कशी असेल खेळपट्टी…\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद\nIND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह\nIND vs SA: भारत व दक्षिण आफ्रिका आज भिडणार; पंड्या, भुवनेश्वरला सुट्टी, कशी असणार टीम इंडियाची बांधणी पाहा\nT20 World Cup: IPL फक्त पैसे व फेम देईल पण.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर श्रीसंत स्पष्टच बोलला\nविश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा\nPetrol-Diesel Price on 28 September 2022: आज किती रुपयांनी कमी झाली पेट्रोल-डिझेलची किंमत\nशार्दूलमुळे भारत-अ संघाचे निर्विवाद वर्चस्व\nविश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची स्पेनशी सलामी\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद\nIND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह\nIND vs SA: भारत व दक्षिण आफ्रिका आज भिडणार; पंड्या, भुवनेश्वरला सुट्टी, कशी असणार टीम इंडियाची बांधणी पाहा\nT20 World Cup: IPL फक्त पैसे व फेम देईल पण.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर श्रीसंत स्पष्टच बोलला\nविश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा\nPetrol-Diesel Price on 28 September 2022: आज किती रुपयांनी कमी झाली पेट्रोल-डिझेलची किंमत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/04/blog-post.html", "date_download": "2022-09-28T09:13:13Z", "digest": "sha1:4FYQMVSEQSWHXVOWI6WRLR5ZOWTCAZCH", "length": 9010, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "महाराष्ट्र जगाला विश्वशांती संदेश देईल", "raw_content": "\nHomeपुणेमहाराष्ट्र जगाला विश्वशांती संदेश देईल\nमहाराष्ट्र जगाला विश्वशांती संदेश देईल\nमहाराष्ट्र जगाला विश्वशांती संदेश देईल\nस्वार्थापोटी मानव अशांतता पसरविण्याचे षडयंत्र करत असून यातूनच जगात दहशतवाद रक्तपात पसरतोय अशावेळी संतांची भूमी महाराष्ट्र जगाला विश्वशांती, बंधुत्व आणि मानवी कल्याणाचा संदेश देण्याचे कार्य करेल. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा विचार या भूमीतून जगापर्यंत पोहचेल. महाराष्ट्राने देशाला वैचारिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचार दिला. आता विश्वाला शांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य महाराष्ट्र करेल अशी भावना भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केली.\nमाईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठा विश्वशांतीचा घुमटात श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचा लोकार्पण सोहळा आणि तीन दिवसीय विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित आठव्या वर्ल्ड पार्लमेंटच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.marathatej.com/2022/07/blog-post_400.html", "date_download": "2022-09-28T08:59:00Z", "digest": "sha1:W6HTNSNDA2SKZ4T3K637P4O3O4N3LVCC", "length": 10103, "nlines": 79, "source_domain": "www.marathatej.com", "title": "पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये चौवीस तासात गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिस ठाण्यात पत्रकारांचे भरपावसात ठीय्या ...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसोयगावपत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये चौवीस तासात गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिस ठाण्यात पत्रकारांचे भरपावसात ठीय्या ...\nपत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये चौवीस तासात गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिस ठाण्यात पत्रकारांचे भरपावसात ठीय्या ...\nसोमवारी (ता.१८)अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या सोयगाव तालुका पदाधिकाऱ्यांनी भरपावसात पोलिस ठाण्याला घेराव घातल तक्रारी अर्ज देत, रविवारी ता.१७ बातमीदार फिर्यादी ईश्वर इंगळे यास आरोपी अमोल हीरे यांनी माझ्या बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ढप्परगाडीचा एम.एच.४०ए.के.१५७३ चे फोटो व व्हिडिओ का काढला म्हणून अशील शिवराळ करीत जबर मारहाण केल्या प्रकरणी आंदोलन करुन आरोपी विरुद्ध पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .\nयावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे,भरत पगारे, संदिप इंगळे, दत्तात्रय काटोले, मुस्ताक शहा, कृष्णा पाटील, रविंद्र काटोले, संतोष गर्दे, विजय पगारे, शेख सुलेमान, विजय काळे, आदी ३० पदाधिकाऱ्यांचे सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदारे यांनी तक्रारी निवेदन स्वीकारुन पत्रकारांच्या शिष्ठमंडळास पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये गुन्हा ऍड करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून बघीतल्या जातील.कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई नक्कीच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान महसूल विभागाचे सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांना प्रत्यक्ष भेटून संघटनेच्या वतीने स्वतंत्र तक्रार\nसादर करुन सोयगाव शहर परिसरात ठीकठाकानी वाळू पट्टे नसतांनाही बेकायदेशीर शासनाच्या डोळ्यात अंजन टाकुन शहजारो ब्रास वाळू साठे साठवून करुन अव्वाच्या सव्वा चढ्या भावाने विक्री केली जात आहे.यांचेकडे परवाना नसुनही.वाळू तस्कर यातून लाखों रुपयांची उलाढाल करीत असलल्याने महसुल विभागातीत शरद पाटील स्व : ताहाचे चांगभलं करुन घेत या बेकायदेशीर गोरख धंद्यावाल्यांचे ग्वाडफादर झाल्याने दिवसा ढवळ्या बिनबोभाट व्यवसाय फोफावला अयल्याचे उघडं झाले.परीसरातील सर्व महसुली बुडवून केलेले वाळू साठे पंचनामा करून ते महसुल विभागाने ताब्यात घ्यावेत असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.तहसीलदार रमेश जसवंत यांनी वाळू तस्करांवर कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वाळू माफिया विरुद्ध कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे.याची सर्वस्व जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची राहील असा गंभीर इशारा ही तक्रारी निवेदनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,व पोलीस महासंचालक मुंबई,विशेष पोलीस महासंचालक,विभागीय पोलीस मुख्यलय औरंगाबाद, पोलीस अधिक्षक ग्रामीण औरंगाबाद. उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना तक्रार अर्ज देण्यात आले आहेत.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\nशासनाला निवेदन देणारमराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-मराठा क्रांती मोर्चा बैठकीत निर्णय\nमुख्याध्यापक व अध्यक्षाच्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल कनिष्ठ लिपिकाने मागितली शासन दरबारी दाद ,माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीच्या हालचालींना वेग; क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश\nसोयगाव तहसीलदाराराची मिलीभगत , मी \" मारल्या सारखे करतो \" \" तुम्ही रडल्या सारखे करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/39/", "date_download": "2022-09-28T09:57:39Z", "digest": "sha1:LGN6JXR3NA7QWO5PQQTGGDXHX4HYXXL2", "length": 5524, "nlines": 84, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nकळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा\nby टीम खान्देश प्रभात\nगजानन पाटील | अमळनेर – तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, गोवर्धन आदी ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.\nयात सकाळी पहिल्याच श्रावण सोमवार निमित्ताने फराळाचे वाटप केले. कार्यक्रम ची सुरवात मारवड पोलीस ठाण्याचे API राहुल फुला यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच जितेंद्र पाटील, राजपुत्र एकलव्य सेनेचे अध्यक्ष किशोर मालाचे आदींसह सदस्य उपस्थित होते. तर दुसरीकडे पाडळसरे याठिकाणी देखील वीर एकलव्यचे आदिवासी बांधवांकडून प्रतिमा पूजन करण्यात आले. गोवर्धन येथील काळभैरव मंदिरात जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.\nदरम्यान कळमसरेत महादेव पुरापासून गावात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आदिवासी गीतांवर ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.\nशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक सोनवणे यांनी निवड\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/distribution-of-41-lakh-national-flags-from-house-to-house-250-buildings-lit-up-with-tricolor-illumination", "date_download": "2022-09-28T08:54:34Z", "digest": "sha1:PR5QKDBE7L6BLFI2QDVJM35N2PKOHWKV", "length": 5417, "nlines": 29, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "४१ लाख राष्ट्रध्वजांचे घरोघरी वाटप तिरंगा रोषणाईने २५० इमारती उजळल्या", "raw_content": "\n'घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पालिकेने केले ४१ लाख तिरंग्यांचे वाटप,तिरंगा रोषणाईने २५० इमारती उजळल्या\nपालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी केले आहे\nभारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षें पूर्ण होत असून केंद्र सरकारच्या सुचनेनुसार देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दक्षिण मुंबईतील हेरिटेज इमारतींसह मरिन ड्राइव्ह परिसरातील २८ निवासी इमारती, पालिका शाळांच्या ५१ इमारतींसह एकूण २४३ इमारती, १०० झाडे, ६० विद्युत खांब आणि थोर महापुरुषांचे १९ पुतळे तिरंगा रोषणाईने उजळले आहेत. तर ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पालिकेने तब्बल ४१ लाख तिरंग्यांचे वाटप घरोघरी केले आहे.\nअमृत महोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्ताने पालिकेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यासाठी ४५०० बॅनर्स, १५०० स्टॅण्डीज, ३५० होर्डिंग्ज, सार्वजनिक उद्घोषणा, प्रभातफेरी, मेळावे, शाळांमधील स्पर्धा व इतर भरगच्च उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. घरोघरी तिरंगा अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे, राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकावताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा, अभियान कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज तिरंगा संस्मरणीय आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी केले आहे.\nदरम्यान, पुरातन वास्तू जतन अभियंता विभागाकडून ८ पुरातन वास्तू, ८२ पालिका इमारती, ४८ शासकीय इमारती, १०५ खासगी अशा एकूण २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली.\nसाडेचार लाख सदोष झेंडे बदलले\nपालिकेच्या माध्यमातून तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात आले. टाटा समुहानेदेखील १ लाख राष्ट्रध्वज पालिकेला दिले आहेत. ४० लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे ४ लाख ५० राष्ट्रध्वजदेखील तातडीने बदलून संबंधित पुरवठादाराकडून उपलब्ध करून त्यांचे वाटपही करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-may-2020/", "date_download": "2022-09-28T09:20:11Z", "digest": "sha1:IGLIDOI5ZPIXM6T4SKKFAUJCCUBHJ4CD", "length": 12927, "nlines": 107, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 30 May 2020 - Chalu Ghadamodi 30 May 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या कर प्राधिकरणाच्या प्रमुखांची बैठक झाली. ही बैठक मॉस्को येथे होणार होती, परंतु कोविड च्या दृष्टीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.\nअर्थमंत्र्यांनी आधारद्वारे विनामूल्य इन्स्टंट ई-पॅन कार्ड सुविधा सुरू केली. ही सुविधा आता त्या पॅन अर्जदारांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे आणि मोबाईल नंबर आधारकडे नोंदणीकृत आहे.\nयुवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (SAI) महासंचालक म्हणून संदीप प्रधान यांच्या कार्यकाळात दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे.\nगेल्या वर्षी भारतीयांमध्ये टाटा स्टील कोलकाता 25K जिंकणारी लांब पल्ल्याची धावपटू किरणजीत कौर यांना वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सच्या डोपिंग-विरोधी मंडळाने दोहा येथे झालेल्या चाचणीत बंदी घातलेल्या पदार्थासाठी सकारात्मक परत आल्याबद्दल चार वर्षांची बंदी घातली आहे.\nसन 2020-21 मध्ये छत्तीसगडमध्ये जल = जीवन अभियान राबविण्यासाठी केंद्राने 445 कोटी रुपये मंजूर केले आहेत.\n‘आनंद’ मधील ‘कभी दूर जब दिन ढल जाए’ आणि ‘जिंदगी कैसी है पहाली’ या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांसाठी प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.\nराज्यसभेचे खासदार वीरेंद्र कुमार यांचे हृदय वियोगामुळे कोझिकोडे येथे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान\nNext (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2020\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/shrimant-chhatrapati-shivajiraje-bhosle-passed-away", "date_download": "2022-09-28T10:27:52Z", "digest": "sha1:DXAJJ6ZJ5IKTFLYDIH2LBCYTLHPQ2DS7", "length": 3294, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन | Shrimant Chhatrapati Shivajiraje Bhosale passed away", "raw_content": "\nश्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन\nश्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (Shivajiraje Bhosale) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला....\nशिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.\nउपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अदालत वाड्यात आणण्यात येणार आहे, उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.saptarang.page/2022/07/1606.html", "date_download": "2022-09-28T09:33:33Z", "digest": "sha1:WNLA7B7AIUAAL4B2FFXG4P5XVDCK67XG", "length": 9395, "nlines": 38, "source_domain": "www.saptarang.page", "title": "‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.06 गुणांसह चौथ्या क्रमांकावर", "raw_content": "\nALL घडामोडी राजकीय संपादकीय सामाजिक\n‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.06 गुणांसह चौथ्या क्रमांकावर\nनीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय नावीन्य निर्देशांक 2021’ मध्ये\nनवी दिल्ली प्रतिनिधी : नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य (Innovation) निर्देशांक 2021 मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. येथील नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक 2021’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा आणि इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेसचे अध्यक्ष डॉ अमित कपूर उपस्थित होते.\n‘मुख्य शहरांच्या’ श्रेणीत कर्नाटकाचा प्रथम क्रमांक असून यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ‘ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्ये’ या श्रेणीत मणिपूर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे तर ‘केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ या श्रेणीत चंडीगढ अग्रस्थानी आहे.\nमहाराष्ट्र हे एक महत्वपूर्ण राज्य असून काही स्तंभात राज्याने चांगले प्रदर्शन केले आहे, तर काही स्तंभात सूधारणेची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे. राज्याने डीटीएफ (distance from the frontier) मध्ये सुमारे 20 युनिट्सची सुधारणा झाली आहे. राज्याने माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (ICT) प्रयोगशाळेच्या टक्केवारीत 44% हून 71% वर झेप घेतली आहे. उच्च शिक्षणात, नावनोंदणी पीएच.डी. 7 (प्रति लाख लोकसंख्येच्या) वरून 10(प्रति लाख लोकसंख्येच्या) पर्यंत वाढ केली असल्याचे अहवालात नमूद आहे.\nमहाराष्ट्राला 16.06 हा गुणांक विविध स्तंभातील कामगिरीच्या आधारावर काढण्यात आलेला आहे. सक्षमीकरण (ENABLERS) स्तंभात महाराष्ट्राला 19.97 गुण प्राप्त झाले आहेत. कार्य प्रदर्शन (Performers) या स्तंभात राज्याला 12.16 गुण मिळाले आहेत. मानवी भांडवल (Human Capital) या स्तंभात 25.75 गुण, व्यवसाय अनुकूल वातावरण (Business Environment ) या स्तंभात 34.86 गुण, गुंतवणूक (Investment) या स्तंभात 6.76 , कुशल ज्ञानी कामगार (Knowledge workers) या स्तंभात 7.49 गुण, सुरक्ष‍ितता आणि कायद्यावर आधारित (Safety and Legal environment) स्तंभात 25 गुण ज्ञानावर आधारित उत्पादकता (Knowledge output ) या स्तंभात राज्याला 17.55 गुण आणि ज्ञानाचा प्रसार (knowledge diffusion) या स्तंभात 6.76 गुण मिळालेले असल्याचे नोंदविण्यात आलेले आहे. वरील उल्लेखीत स्तंभाचे आणखी उपस्तंभांचा समावेशही या अहवालात आहे.\nनीती आयोग आणि इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस यांनी संयुक्तपणे तयार केलेला भारतीय नावीन्य निर्देशांक देशाच्या नावीन्य परीसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन करणारे सर्वसमावेशक साधन आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा वाढीस यावी. या उद्देशाने यामध्ये त्यांच्या नावीन्य कामगिरीची क्रमवारी निश्चित केली जाते.जागतिक नावीन्य निर्देशांकाच्या चौकटीनुसार देशातील नावीन्य विश्लेषणाच्या व्याप्तीवर भारतीय नावीन्य निर्देशांकाच्या तिसऱ्या आवृत्तीत भर देण्यात आला आहे. भारतीय नावीन्य निर्देशांक 2020 मधील 36 वरून वर्ष 2021 मध्ये निर्देशकांची संख्या 66 पर्यंत वाढली आहे.\nसुधारणा आणि वृद्धीला चालना देण्यासाठी जागतिक निर्देशांकांद्वारे निवडक जागतिक निर्देशांकाचे परीक्षण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये भारतीय नावीन्य निर्देशांक योगदान देतो,ज्यासाठी NITI आयोग ही नोडल संस्था आहे. संपूर्ण अहवाल इथे वाचू शकता: https://www.niti.gov.in/sites/default/files/2022-07/India-Innovation-Index-2021-Web-Version_21_7_22.pdf\nपरिवहन आयुक्त कार्यालयात नागरिकांनाच्या तक्रारीवर कारवाई होत नाही \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या कळसांबडे येथे होणार भव्य स्मारक\nजॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द \nसंस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर..\nमंत्रिमंडळ बैठक मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ एकूण निर्णय १४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.sgbau.ac.in/Media/NewsCut.aspx", "date_download": "2022-09-28T08:37:38Z", "digest": "sha1:SHVHAMP3JJV4GW4XG4SC2P6RT6CGUO5W", "length": 17067, "nlines": 277, "source_domain": "www.sgbau.ac.in", "title": "Sant Gadge Baba Amravati University, Amravati, Maharashtra, India Sant Gadge Baba Amravati University, Amravati", "raw_content": "\nयुवा महोत्सव का शुभारंभ अक्टूबर मे\nअमरावती विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात वाढ\nआदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित\nजल्द हल होगी विद्यापीठ के सेवानिवृत्त कर्मचारीयों की समस्या\nशिक्षण व्यवसायाभिमुख आणि आनंदीदायी असावे चंद्रकांत पाटील\nसंगाबा विद्यापीठात जयंतीनिमित्त प्नबोधनकार ठाकरे यांना अभिवादन\nविद्यापीठातील सैवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्या खासगार अनिल बोडे यांचेकडे समस्या\nशैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न\nजीवनगौरव पुरस्कारप्रसंगी डॉ. बी.एन. जाजू यांचा विद्यापीठात सत्कार\nकौशल्याधिष्ठीत,रोजगारक्षम विद्यार्थी तयार होणार\nविद्यापीठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खा. अनिल बोंडे यांचा पुढाकार\nविद्यापीठ का छात्र अब रोजगारक्षम\nअमरावती वीवी सीबीसीेस प्रणाली लागू करने में अव्वल\nसीबीसीएस प्रणाली लागू करणारे अमरावती विद्यापीठपहिले\nसीबीसीएस प्रणाली लागू करणारे अमरावती विद्यापीठ राज्यात पहीले\nराज्य मे सीबीसीेस प्रणाली लागू करने वाला पहला विश्व विद्यालय बना अमरावती : पाटील\nमहाराष्ट्रात सीबीसीएस प्रणाली लागू करणारे अमरावती विद्यापीठ पहिले\nजीवन गौरव प्रसंगी पुरस्कारप्रसंगी डॉ. एन.बी.जाजू यांचा विद्यापीठात सत्कार\nसीबीसीएस लागू करणारे अमरावती विद्यापीठ राज्यात पहिले\nसीबीसीएस प्रणाली लागु करणारे देशातील अमरावती विद्यापीठ राज्यात पहीले\nपश्चिम विभाग ऑंतरविद्यापीठ स्पर्धेकरीता विविध संघाची घोषणा\nदारव्हा ग्रुप ऑफ स्पोर्टसचे चार फुटबॉल खेळाडू अमरावती विद्यापीठ संघात\nरसायनशास्त्र विभागातर्फे 'प्रयोगशाळा आधारित प्रशिक्षण ' कार्यशाळा\nध्येयनिश्चिती व ध्येयपूर्ती व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास - कुलसचिव\nध्येयनिश्चिती व ध्येयपूर्ती व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास : कुलसचिव\nस्थगित परीक्षा १३ जानेवारीपासून\nविद्यापीठाच्या हिवाळी २०२१ च्या स्थगित परीक्षा १३ पासून\nविद्यापीठाच्या स्थगित परीक्षा १३ जानेवारीपासून\nकुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे यांना संशोधनासाठी पेटेन्ट बहाल\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे पेटेन्टने सन्मानित\nकुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे पेटेन्टने सन्मानित\nकुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे पेटेन्टने सन्मानित\nकुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे पेटेन्टने सन्मानित\nकुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे पेटेन्टने सन्मानित\nउद्यापासून विद्यापीठाला सहा दिवस सुटी\nविवि मे बाहर के छात्रों के लिए नि:शुल्क निवास\nविद्यापीठात वल्लभभाई पटेल जयंती\nपरिषद, कार्यशाळा, चर्चासत्रे व परिसंवादासाठी महाविद्यालयांना सहाय्य लाभ घेण्याचे आवाहन\nपरिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रे व परिसंवादासाठी संलग्नित महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य\nपरिषदा, कार्यशाळा , चर्चासत्रे व परिसंवादासाठी आर्थिक सहाय्य\nशैक्षणिक विकास विषय पर कुलगुरू मालखेडे के साथ की चर्चा\nआंचल शर्मा व प्रियंका महल्ले का पीएचडी के लिए चयन\nबायोटेक्नॉलॉजी विभागातील डॉ. अनिता पाटील यांना दोन पेटेन्ट\nदेशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थान होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा\nडॉ. अनिता पाटील यांना दोन पेटेन्ट\nविद्यापीठातील डॉ. अनिता पाटील यांना दोन पेटेन्ट\nडॉ.अनिता पाटील यांच्या संशोधनाला दोन पेटेन्ट\nबायोटेक्नॉलॉजी विभागातील डॉ. अनिता पाटील यांना दोन पेटेन्ट\nप्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करावा\nअमरावती विद्यापीठाची अ श्रेणीसाठी पुन्हा धाव\nइंग्रजी संवाद कौशल्य विषयासाठी अमरावती विद्यापीठात प्रवेश सुरू\nविद्यापीठाचे विद्यार्थ्यांसाठी आता फेसबूक पेज\nऑफलाइन होगी प्री-पीएचडी कोर्स वर्क परीक्षा\n30 ऑक्टोबरपर्यंत घेता येतील विद्यार्थ्यांना प्रवेश\nविद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्रातर्फे प्रबोधन व्याख्यानमाला\nमहाविद्यालयों मे. डेढ वर्ष बाद दिखा युवा जोश\nविद्यापीठ - महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सत्राला सुरूवात\nरासेयो व तालुका विधी सेवा समितीद्वारे पथनाट्यातून कायदेविषयक जनजागृती\nरासेयो व तालुका विधी सेवा समितीद्वारे पथनाट्यातून कायदेविषयक जनजागृती\nविद्यापीठात डॉ. राजेंद्र कुंभारे यांचे आभासी व्याख्यान\nपदव्युत्तर शिक्षा विभाग में ऑफलाईन कक्षा सुरू\nविद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागात ऑफलाईन वर्ग सुरू\nविद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागात ऑफलाईन वर्ग सुरू\nविद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागात ऑफलाईन वर्ग सुरू\nविद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागात ऑफलाईन वर्ग सुरू\nकुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यान\nविद्यापीठात महर्षि वाल्मिकी जयंती साजरी\nनिवडणूक साक्षरता मंच प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करा\nमतदार जनजागृती अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग\nमुख्य निवडणुक आयुक्तांची कुलगुरूंशी चर्चा\nकुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यान\nकुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यान\nविद्यापीठात महर्षि वाल्मिकी जयंती साजरी\nविद्यापीठात महर्षि वाल्मिकी जयंती साजरी\nविद्यापीठाच्या प्रवेशाकरीता मुदत वाढविली\nविद्यापीठात वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. राजेंद्र कुंभारे यांचे ऑनलाईन व्याख्यान\nविद्यापीठात वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. कुंभारे यांचे ऑनलाइन व्याख्यान\n30 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाची अंतीम तारीख\n30ऑक्टोबर पर्यंत प्रवेशाची अंतीम तिथी\nसत्राच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी\nविद्यापीठात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार\nजिल्ह्यातील 118 महाविद्यालयात पहिल्या दिवशी ५० टक्के प्रतिसाद\nमहाविद्यालये गजबजली, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह\nजिल्ह्यातील 118 महाविद्यालये सुरु\nनॅक मुल्यांकनासाठी विद्यापीठाद्वारे अपील दाखल\nनॅक मुल्यांकनासाठी विद्यापीठाद्वारे अपील दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T10:17:14Z", "digest": "sha1:36GTZLWBX2SQSRWWXUUALVZWAG5CNLTL", "length": 17393, "nlines": 240, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा; ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार | Solapur City News", "raw_content": "\nकोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा; ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार\nमुंबई- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ५३ हजार ०४१ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. फक्त ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.\nमंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.\nमाहे ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर ३७ हजार ३२० इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ६ हजार ७१०, नाशिक विभागात ५ हजार ६८७, पुणे विभागात १२ हजार ५२३, औरंगाबाद विभागात ७ हजार ०८८, अमरावती विभागात २ हजार ३४९ तर नागपूर विभागात २ हजार ९६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. माहे ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार १७७, नाशिक विभागात १ हजार ७६४, पुणे विभागात ६ हजार ३२०, औरंगाबाद विभागात २ हजार ९३२, अमरावती विभागात ११० तर नागपूर विभागात ४५१ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.\nऑगस्टमध्ये १३ हजार जागांसाठी ऑनलाईन मुलाखती\nकौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात ७६ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये १२८ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १३ हजार ८९४ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १० हजार ३३२ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार २८९ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.\nनोकरीइच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन\nमंत्री श्री. मलिक म्हणाले की, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम मुंबई उपनगर जिल्ह्यात गतिमान करावी – पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश\nनागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजाराचा निधी मंजूर\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nरुपाली चाकणकरांचा आरोप; घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा\n डोळ्यांवर पट्टी बांधून केला बलात्कार\nभारतात 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/808895", "date_download": "2022-09-28T09:59:11Z", "digest": "sha1:MIDCUH4RFPFUYLW22GM4FERT26I4TROX", "length": 2338, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सॅन अँटोनियो स्पर्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सॅन अँटोनियो स्पर्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसॅन अँटोनियो स्पर्स (संपादन)\n०८:४४, १४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ११ वर्षांपूर्वी\n११:२५, २५ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०८:४४, १४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2014/10/blog-post_27.html", "date_download": "2022-09-28T09:49:34Z", "digest": "sha1:EMMSFWJ6YPCKUTH66PCR6SZO4Y6OXGQQ", "length": 2739, "nlines": 87, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "खुंटी", "raw_content": "\nअडकवून ठेवला आहे तिने तिचा पदर,\nलक्षात येत जाते तिला मर्यादा,\nपदराला बसणार्या प्रत्येक हिसक्यानिशी...\nतिचं परिघ आखलं गेलंय,\nतिचं आभाळ मोजलं गेलंय..\nतिचे हात मजबूत आहेत\nतकलादू खुंटीला बळकट मानण्याचा संस्कारच,\nराखतो आहे तिचं घर...\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/village-level-committee-reorganization-order-enforced", "date_download": "2022-09-28T09:13:45Z", "digest": "sha1:QS5XQWPBMLBO6TXQU57PMWFHX355ZDEK", "length": 6624, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Village Level Committee Reorganization Order Enforced", "raw_content": "\nग्रामस्तरीय समिती पुनर्रचना आदेश लागू\nपेसा कायद्याअंतर्गत (PESA Act)येणार्‍या ग्रामसभांना, ग्रामस्तरीय कन्वर्जन समितीचे अधिकार प्राप्त व्हावे, तसेच 2021 चे शासकीय परिपत्रक रद्द करून ग्राम, तालुका व जिल्हास्तरीय कन्वर्जन समितीची पुनर्रचना करावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या शिष्टमंडळाने आदिवासी कल्याण मंत्री विजयकुमार गावित (Tribal Welfare Minister Vijaykumar Gavit) यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. तसेच या मागणीकरिता कल्याण आश्रम गेली अनेक महिने सातत्याने पाठपुरावा करीत होता.\nकल्याण आश्रमाच्या या मागणीची तत्काळ दखल घेत नामदार गावित व राज्य शासनाने सन 2021 चे परिपत्रक रद्द करून पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना ग्राम तसेच जिल्हा स्तरीय कन्वर्जन समितीचे सर्व अधिकार पुन्हा प्राप्त करून दिलेले आहे.याआधी 22 नोव्हेंबर 2021 रोजी, वन खात्याचा प्रभाव असलेल्या शासन निर्णयानुसार, गाव स्तरावर सामूहिक वन व्यवस्थापनासाठी कन्व्हर्जन्स समित्या गठित करण्यात येत होत्या. अशा समितीमुळे वन हक्क कायद्यानुसार स्थापन केलेल्या किंवा करायच्या असलेल्या सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांना व ग्रामसभेच्या अधिकाराला अर्थच राहत नाही. त्यामुळे हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी विनंती कल्याण आश्रमाचे सहक्षेत्र संघटन मंत्री गणेश गावित यांनी प्रत्यक्ष भेटून केली होती.\nजिल्हा व तालुका स्तरावरील कन्व्हर्जन्स समित्या योग्य आहेत, पण गावातील अधिकार पूर्णपणे ग्रामसभा व तिने निवडलेल्या समितीच्या हातातच राहिले पाहिजेत. तसेच वन व्यवस्थापन, पुनर्निर्माण यासाठी शासनाने विपुल निधी ग्रामसभेला द्यावा. त्रोटक रकमा देणे हे निरुपयोगी आहे.\nयाबाबत मंत्री गावित यांनी या महत्त्वाच्या विषयाची दखल घेऊन तत्काळ कारवाई करत नवीन शासन आदेश काढलेला आहे. याकरिता कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय हितरक्षा प्रमुख गिरीश कुबेर, क्षेत्र संघटन मंत्री संजय कुलकर्णी, सहक्षेत्र संघटन मंत्री गणेश गावित, प्रांत संघटन मंत्री अमित साठे, मुंबई महानगर सचिव पंकज पाठक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत संघटनमंत्री गितेश चव्हाण आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/alcohol-shop-theft-kukana-newasa", "date_download": "2022-09-28T10:19:48Z", "digest": "sha1:YXAL3L4CENDCP7JWJA7E5YRLTXD4TLJL", "length": 3866, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कुकाण्यात दारुच्या दुकानात चोरी", "raw_content": "\nकुकाण्यात दारुच्या दुकानात चोरी\nनेवासा |तालुका वार्ताहर| Newasa\nनेवासा तालुक्यातील कुकाणा येथे दारुच्या दुकानात सुमारे 25 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत कुकाणा येथील हॉटेल व्यावसायिक अजीत अशोक मंडलिक (वय 40) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 5 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या देशी दारुच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून व परमिट बियरबारच्या पाठीमागील लोखडी व लाकडी दरवाजाचे आतील बाजूचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत पवेश करुन आतील सामानाची उचकापाचक करून 5 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 13 हजार 360 रुपये किमतीचे इम्पिरीयल ब्ल्यूचे दोन बॉक्स तसेच 6 हजार रुपये किमतीचे दोन्ही हॉटेलचे डीव्हीआर असा 24 हजार 860 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/mla-ram-shinde-political-karjat", "date_download": "2022-09-28T09:20:45Z", "digest": "sha1:USFLRNOWAWKFZ3ZBBTMBLIQVMUWUNQ44", "length": 8520, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आ. शिंदेंकडे ‘त्या’ कार्यकर्त्यांना थारा मिळणार ?", "raw_content": "\nआ. शिंदेंकडे ‘त्या’ कार्यकर्त्यांना थारा मिळणार \nपुन्हा सत्ताधारी झाल्याने अनेकांची गोची\nराज्यातील सत्तेच्या साठमारीत माजी मंत्री तथा आमदार प्रा. शिंदे पुन्हा सत्ताधारी आमदार झाल्याने त्यांची पुन्हा कर्जत - जामखेड मतदार संघात चलती झाली आहे. यामुळे ऐनवेळी त्यांची साथ सोडणारे पुन्हा त्यांच्याकडे येण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे. परंतु संकट काळात आलेल्या अनुभवातून शिंदे यांच्याकडे अशांना धारा मिळणार का की शिंदे अशांना खड्यासारखे बाजूला करणार याची चर्चा संपूर्ण मतदार संघात रंगली आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रा. राम शिंदे यांची साथ सोडत राष्ट्रवादिशी हातमिळवणी केली. त्याचा परिणाम म्हणून रोहित पवार यांनी शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. त्यानंतर कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीदरम्यान हाच कित्ता गिरवला गेला. वास्तविक शिंदे मंत्री असताना त्यांनी कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत त्यांना स्वातंत्र्यही दिले. परंतु अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत कंत्राटे पदारात पाडून घेतली. अनेकांनी दोन नंबरचे धंदे केले. अनेकांनी शिंदे यांचा विश्वास संपादन करत आपल्या तुंबड्या भरल्या. इतके सगळे करूनही ऐन विधानसभा निवडणुकीवेळी अशांनीच त्यांची साथ सोडली. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील धक्कादायक घटना होती.\nआता महाविकासआघाडीचे सरकार कोसळून शिंदे - फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे. दरम्यानच्या काळात प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. तर विधान परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे. अगामी काळात पुन्हा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत- जामखेड मतदारसंघात पुन्हा प्रा. राम शिंदे यांची चलती सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दगाबाजी करणारे काही गद्दार स्वार्थापोटी पुन्हा एकदा त्यांच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.\nविधानसभेच्या निवडणुकीतील पराभवातून प्रा. राम शिंदे यांनी मोठा बोध घेतलेला दिसतो. पराभव झाल्यानंतर अडचणीच्या काळात नि:स्वार्थीपणे साथ देणारे मोजके कार्यकर्ते हीच त्यांची खरी शक्ती आहे. आ. रोहित पवारांच्या झंझावातासमोर टिकून राहत ज्यांनी पक्षाची विचारधारा पुढे नेली, त्या खर्‍या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सध्या आ. शिंदे हे करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.\nदुधाने तोंड भाजले, तर ताकही फुंकून पिले जाते, अशी म्हण आहे. यामुळे प्रा. राम शिंदे यांना जर या मतदारसंघात पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर गद्दारांना दूर ठेवून, मोजक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जोरावर नवीन फळी, पक्ष संघटना मजबूत करावे लागेल. याची तयारी त्यांनी आताच सुरू करावी. म्हणजे त्यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करावी असा सल्ला भाजपचे जुने जाणते पदाधिकारी देत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/murum-stone-theft-farmer-filed-a-case-ahmednagar", "date_download": "2022-09-28T09:58:39Z", "digest": "sha1:73NGLVWC7LLKXDRVLRQ67JVHHIDILIUF", "length": 3957, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुरूम व दगडाची चोरी; सहा शेतकर्‍यांविरूध्द गुन्हा", "raw_content": "\nमुरूम व दगडाची चोरी; सहा शेतकर्‍यांविरूध्द गुन्हा\nस्वत:च्या शेतातील मुरूम व दगड नेण्यासाठी परवानगी न घेेेतल्याने सहा शेतकर्‍यांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कामगार तलाठी सचिन सिताराम शिंदे (वय 37 रा. निमगाव वाघा ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.\nबाबु आनंदा गुंजाळ (रा. घोसपुरी), संजय आप्पासाहेब धामणे, पोपट भाऊ धामणे, ज्ञानदेव भाऊ धामणे, विशाल सुखदेव धामणे, प्रमोद सुखदेव धामणे (सर्व रा. सारोळा कासार ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत.\nवरील शेतकर्‍यांनी 1 मे, 2019 ते 14 ऑगस्ट, 2022 दरम्यान त्यांच्या घोसपुरी व सारोळा कासार शिवारातील शेत जमिनीतून 67 हजार 846 रूपये किंमतीचे मुरूम व दगड हे विना परवाना बेकायदा कोणाची काही एक परवानगी नसताना चोरून नेला आहे, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-news-live-updates-of-7-august-22-trains-running-canceled-bhusawal-railway-station-due-to-block-742637.html", "date_download": "2022-09-28T10:29:38Z", "digest": "sha1:YNGEZAJAOIP5LEIHMK7O3BLHJOI7BBSW", "length": 10721, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra news live updates of 7 august 22 trains running canceled bhusawal railway station due to block - LIVE Updates : मुंबईच्या रे रोड परिसरात भीषण अग्नितांडव, 9 झोपड्या जळून खाक – News18 लोकमत", "raw_content": "\nLIVE Updates : मुंबईच्या रे रोड परिसरात भीषण अग्नितांडव, 9 झोपड्या जळून खाक\nLIVE Updates : मुंबईच्या रे रोड परिसरात भीषण अग्नितांडव, 9 झोपड्या जळून खाक\nकोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स\nमुंबईच्या रे रोड भागातील आग नियंत्रणात\nआगीत 9 झोपड्या जळाल्या, जीवितहानी नाही\n- नाशिक शहरात अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर\n- गोदा काठावर पार्किंग केलेली अनेक वाहन पाण्यात\n- गोदा काठावरील दुकानांना आणि वाहनांना अचानक आलेल्या पुराने घातला वेढा\n- पुराच्या पाण्यात अडकलेली वाहने काढण्यासाठी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू\nनाशिक - मुसळधार पावसानं गोदावरीला पूर\nगोदाकाठी पार्किंग केलेली अनेक वाहनं पाण्यात\nदुकानं, वाहनांना अचानक आलेल्या पुराचा वेढा\nवाहनं काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीनं प्रयत्न\nदिल्लीत ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आलो होतो, लालूप्रसाद यादवांची भेट घेतली, त्यांना ओबीसींचा मसिहा अशी गिफ्ट दिली, मी एनडीएसोबत आहे - महादेव जानकर\n'दिल्लीत ओबीसी जनगणना मागणीसाठी आलो होतो'\nलालूप्रसाद यादवांची भेट घेतली - महादेव जानकर\n'लालूंना ओबीसींचा मसिहा अशी गिफ्ट दिली'\nमी एनडीएसोबत आहे - महादेव जानकर\n- पवई आयआयटीत शुल्कवाढ विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रसचं आंदोलन\n- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अमोल मातेले यांच्या नेतृत्वात - आठवड्याभरापासून आंदोलन सुरु\n- प्रशासनाकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतली गेली नाही\nकॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक 'सुवर्ण'\n50 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक\nबॉक्सर निखत जरीनचा शानदार विजय\nएकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका\nया राज्यात अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही - खडसे\n'37 दिवसांनंतरही सरकारचा पोरखेळपणा सुरूच'\nराज्यात दोघांचा कारभार सुरू - एकनाथ खडसे\n'एक मुख्यमंत्री, दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री'\nसाऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढीग - एकनाथ खडसे\nसरकार अडीच वर्षं टिकेल असं वाटत नाही - खडसे\n'एका वर्षात निवडणुका लागल्या तर आश्चर्य नको'\nनिर्णय घ्यायला कोणी नाही, जनता हवालदिल - खडसे\nदिल्लीत नीती आयोगाची बैठक पडली पार\nमुख्यमंत्री आयोगाच्या बैठकीला होते उपस्थित\n'कृषी विभागात मोठे बदल करण्यावर चर्चा'\n'जमीन सिंचनाखाली कशी येईल\nशेतीमधल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा - शिंदे\nजलयुक्त शिवार योजनेसंदर्भात चर्चा - शिंदे\nतेल आयात कमी करण्यावर भर - मुख्यमंत्री\nतेल उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे\n'शिक्षण क्षेत्राबद्दलही नीती आयोग बैठकीत चर्चा'\nग्रामीण भागात शिक्षणपद्धती सुधारणार - शिंदे\nराष्ट्रीय शिक्षण योजना राज्यात राबवणार - शिंदे\nडिजिटल शिक्षणावर भर देणार - एकनाथ शिंदे\nराज्यात 'आपले गुरुजी' उपक्रम - एकनाथ शिंदे\nवर्गात शिक्षकांचे फोटो लावणार - एकनाथ शिंदे\nसमृद्धी महामार्गाबाबत बैठकीत चर्चा - शिंदे\nबॉंडच्या माध्यमातून नगरपालिकांना निधी - शिंदे\nएक खिडकी सेवा योजनेवर भर देणार - शिंदे\nस्वच्छता, कचरा व्यवस्थापनावर भर देणार - शिंदे\n'राज्यातील प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न'\nतलावांचंही सुशोभीकरण करण्यावर चर्चा - शिंदे\nराज्याला सहकार्य करण्याची पंतप्रधानांना विनंती'\n'राज्य सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतंय'\nलोकसभेसाठी युतीचं मिशन 48 आहेच - शिंदे\nनिर्यात वाढण्यासंदर्भात बैठकीत चर्चा - मुख्यमंत्री\nप्रस्तावांवर मोदींचा सकारात्मक प्रतिसाद - शिंदे\nलवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार - एकनाथ शिंदे\n'अजितदादांना लवकरच तारीख माहिती पडेल'\nकॉमनवेल्थमध्ये भारताची दमदार कामगिरी\nबॅडमिंटनपटू लक्ष सेन अंतिम फेरीत दाखल\nसिंगापूरच्या जेसन तेहचा केला पराभव\nकोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/from-demonetisation-to-cylinders-supriya-sule-slammed-the-central-government-in-the-lok-sabha-mhmg-740284.html", "date_download": "2022-09-28T10:47:56Z", "digest": "sha1:I7AATZATAXMHYYQ5UGQ2IJKBUJLJL7WZ", "length": 9134, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "From demonetisation to cylinders Supriya Sule slammed the central government in the Lok Sabha mhmg - नोटबंदीपासून ते सिलिंडरपर्यंत.. सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या; चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nनोटबंदीपासून ते सिलिंडरपर्यंत.. सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या; चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला\nनोटबंदीपासून ते सिलिंडरपर्यंत.. सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या; चंद्रकांत पाटलांनाही लगावला टोला\nलोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांबाबत सवाल उपस्थित केला आहे.\nलोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांबाबत सवाल उपस्थित केला आहे.\nकोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा\nशिंदे-ठाकरेंच्या वादात सुळेंची उडी बाळासाहेबांचं सगळं चालतं, मग मुल आणि नातू..\n'अजितदादा फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री झाले, अन् आता...', गिरीश महाजनांचा पलटवार\nभाजपचं 'मिशन बारामती', सितारामन दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंच्या पायालाही भिंगरी\nनवी दिल्ली, 1 ऑगस्ट : लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांबाबत सवाल उपस्थित केला आहे. जीएसटीबाबत त्या म्हणाल्या की, मविआ सरकारने आधीच पत्र दिलं होतं, GST बाबत निर्णय करू नका. मात्र त्यांचं ऐकण्यात आलं नाही. नोट बंदी झाली, मी आर्थिक तज्ज्ञ नाही, पण ATM व्यवहार केल्यावर आपलेच पैसे काढायला आम्हाला पैसे द्यावे लागतात. नवं डेबिट कार्ड, बँक स्टेटमेंट, चेक बूक यासाठी चार्जेस का घेतले जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्याकडूनही चुका झाल्या असतील. पण काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात. UPA च्या काळात सिलिंडर 300, 400 रुपये होता. पण आता 1 हजार हा जादूचा आकडा बाजारात आहे. मात्र पोट हे आकड्यांनी भरत नाही ते धान्यांने भरतं. एका अध्यक्षांनी मला, मी महिला असल्याने घरी जायला सांगितलं होतं. भर संसदेत सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. मात्र लोकसभा अध्यक्षांनी हे वक्तव्य रेकॉर्डवर न घेण्याची सूचना दिली. दरम्यान महाराष्ट्रात संजय राऊतांना अटक केल्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष ईडी न्यायालयाने (ED Court) 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं. प्रविण राऊत (Pravin Raut) पत्रा चाळीची डेव्हलपमेंट पाहत होता. त्याला HDIL कडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातले 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने 37 कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, तसंच अलिबागची जमीनही विकत घेण्यात आली, असा गंभीर आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-rajyasabha-mp-priyanka-chaturvedi-on-cabinet-expansion-and-sanjay-rathod-rmm-97-3064249/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T10:48:24Z", "digest": "sha1:EX7KT4NRP2QZSN4KJVJUH2XCDL6RQZS5", "length": 22694, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील\" शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची उपरोधिक टोलेबाजी! | Shivsena Rajyasabha MP priyanka chaturvedi on cabinet expansion and sanjay rathod rmm 97 | Loksatta", "raw_content": "\n“महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील” शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींचा उपरोधिक टोला\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळालं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळालं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील यावरून टीका केली आहे.\nयानंतर आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाच्या एकूण २० नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही, याच मुद्द्यावरून चतुर्वेदी यांनी नवीन सरकावर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीसाठी महिला सन्मान किंवा महिला सशक्तीकरण केवळ शब्दांपुरतं मर्यादीत आहे. कृती करण्याची वेळ येते तेव्हा भाजपामधील महिलाविरोधी विचार समोर येतात, अशी टीका त्यांनी केली आहे. त्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nहेही वाचा- संजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…\nशिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. सरकारमध्ये ‘महिला व बाल कल्याण’ विभाग असतो, याची जबाबदारी कुणाला मिळेल असा प्रश्न विचारला असता, प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या की, मला पूर्ण विश्वास आहे, महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, शिंदे गटाच्या नेत्या यामीनी जाधव, अपक्ष आमदार गीता जैन, पंकजा मुंडे अशा अनेक महिला नेत्या असताना, एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड यांना मिळेल.\nहेही वाचा- “ज्यांचे नेते जेलमध्ये…” मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया\nखरंतर, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्या आणि चित्रा वाघ यांनी केला होता. या मुद्द्यावरून भाजपानं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला होता. पण तेच संजय राठोड हे आता शिंदे गटात सामील झाले असून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळालं आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसंजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…\nICC Women’s ODI rankings: मंकडिंग पद्धतीने बाद करणारी दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप\n‘Not An Airline’ असा बायो असणाऱ्या Vistara नावाच्या माहिलेला टॅग करून प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…\nSleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच\nपीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा\nBig Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\nक्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादा वाढवून देतो सांगून डोंबिवलीत महिलेची फसवणूक\nउरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान\n‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nMaharashtra Breaking News Live : केंद्र सरकारकडून ‘पीएफआय’वर बंदी; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…\n“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\n‘पीएफआय’च नव्हे तर जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ‘या’ ४२ संघटनांवर भारतात बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी…\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nभाजपा हायकमांडने रात्री फोन करुन राजीनामा द्या सांगितलं आणि सकाळी…; विजय रुपानी यांचा मोठा खुलासा\nचुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद\nIND vs PAK: इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या ऑफरला बीसीसीआयचा स्पष्ट शब्दात नकार, म्हणाले हा निर्णय सर्वस्वी सरकारच्या हाती\nमुंबई : करोनानंतर मोबाइल चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले, रेल्वे प्रवासात दहा हजार प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला\n“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”\nबुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू\n“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nपंकजा मुंडे प्रकरण: “एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून…”; प्रकाश महाजनांचा भाजपाला इशारा\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…\nपीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/03/9494/", "date_download": "2022-09-28T10:38:44Z", "digest": "sha1:HQFBN4WUKXKQG3DV2H6PMNTHZDTFW5Q5", "length": 20037, "nlines": 207, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑* – युवा मराठा", "raw_content": "\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा…. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत… वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संपन्न\nदेऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा\n*🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑*\n*🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑*\n🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑\n✍️पुणे:( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nपुणे :⭕आपल्या पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सदैव सामाजिक भावना आणि भान ठेवून सामाजिक योगदानात सहभागी होतात. कोरोनाच्या संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळानी आपल्या परीने सर्वतोपरी मदत केली आहे. आज गणेश मंडळाच्या वतीनं कोविड केअर सेंटर उभारून समाजापुढे नवा आदर्शच घालून दिला.\nशहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुण्यनगरीचे अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळांनी पालिकेला मदतीचा हात पुढे कर महापालिकेसमवेत संयुक्तरित्या फर्ग्युसन महाविद्यालय येथील वसतिगृहात ३०० रुग्णांकरीता ‘कोव्हिड केअर सेंटर’ सुरू केले आहे. यात ग्रामदैवत श्री. कसबा गणपती, ग्रामदेवता श्री. तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री. गुरुजी तालीम गणपती, श्री. तुळशीबाग गणपती, केसरी गणपती, श्री. भाऊसाहेब रंगारी गणपती, श्री. अखिल मंडई गणपती आणि श्री. दगडूशेठ हलवाई गणपती या गणेशोत्सव मंडळांचा यात सहभाग आहे. या सर्व मंडळांचे समस्त पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद \nमहापालिकेसमवेत समन्वय साधण्यासाठी एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले असून खालीलप्रमाणे अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळे जबाबदारी पार पाडणार आहेत.\n– कोविड केअर सेंटरच्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये सहकार्य करणे.\n– कोव्हीड केअर सेंटरमधील सर्व व्यक्तींसाठी दैनंदिन भोजन, न्याहारी, चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी याची सुविधा पुरविण्यात येईल.\n– मंडळांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे आयुष-मंत्रालयांनी व ICMR ने प्रमाणित केलेले आयुर्वेदिक औषधे, काढे आणि रूग्णांसाठी गरम पाणी यांची सुविधा पुरविण्यात येईल.\n– कोव्हीड केअर सेंटरसाठी PPE kit पुरविणे.\n– मंडळांनी सेंटरसाठी १ MBBS व ३ बी.ए.एम.एस. डॉक्टर्स यांचे पॅनेल नियुक्त करावे व त्यांचेमार्फत केंद्रात दाखल रूग्णांना आयुर्वेदिक काढे व औषधे आपल्या जबाबदारीवर देण्यात यावे.\n– मंडळांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड पुरविण्यात यावे.\n– सेंटरमध्ये २४ तास सुरक्षारक्षक व्यवस्था पुरविण्यात यावी.\n– सेंटरमधील रूग्ण क्षमता वाढीसाठी आवश्यक ते अतिरिक्त १०० बेडस पुरविण्यात यावे.\n– केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार स्वयंसेवक नेमण्याची जबाबदारी मंडळांची राहील.\n– सेंटरसाठी एक रूग्णवाहीका पुरविण्यात येईल….⭕\n🛑 गोल्ड बाँड योजना २०२०-२१, मार्केट रेटपेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी 🛑\n*कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक -*\nअखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवडी बद्दल भांगे यांचा नायगाव येथे सत्कार\nग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*\nजेव्हा संकट काळात मोदी सरकारचे सुरक्षाकवच बनले शरद पवार मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nव-हाणे प्रश्नावर राष्ट्रीय पँथर सेनेचा आंदोलनाचा इशारा\nब’ विभाग विद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा देगलूर महाविद्यालयाचा मुलांचा संघ प्रथम पारितोषिक\nसर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा…. खा.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ता.शिंदेवाहि येथे घेतला आढावा बैठक.\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे. ए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/1235/", "date_download": "2022-09-28T09:56:28Z", "digest": "sha1:IRUH4ACACHC7UGJE7GSDS5N23LOJSMOM", "length": 8594, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय योजनांचा माहिती मेळावा - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय योजनांचा माहिती मेळावा\nहजारों नागरीकांनी घेतला लाभ\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. 15 – (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करुन घेतली, त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करुन घेतले.\nभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या योजनांचा लाभ मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार एम. के. पवार, गटविकास अधिकारी श्री. भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम. एस भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक एस. बी. पाटील आदि उपस्थित होते.\nयाठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषि, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागासह इतर 28 विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत होती.\nत्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले त्याचठिकाणी देण्यात आले. या मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.\nप्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2126/", "date_download": "2022-09-28T09:07:31Z", "digest": "sha1:PFKJAL6IRZC2U7CDUBNQD5TUR2GSMXAL", "length": 6970, "nlines": 87, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णय डॉ.उल्हास पाटील घेणार - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nजिल्ह्यात स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णय डॉ.उल्हास पाटील घेणार\nकाँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश\nby टीम खान्देश प्रभात\nin जळगाव जिल्हा, राजकीय\nजळगाव, दि. १७ – जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व विविध प्रश्नांबाबत स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकारी आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांना प्रदान करण्याचे आदेश प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.\nआगामी काळात होणार्या निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेस पक्षाकडुन विविध प्रकारे संघटन बळकटीसाठी युध्दपातळीवर निर्णय घेतले जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याला मर्यादा होत्या. मात्र आता प्रांताध्यक्ष पटोले यांनी प्रदेश काँग्रेसच्या मान्यतेने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी व विविध प्रश्नांसदर्भात निर्णय घेण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.\nत्यानुसार जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला आमदार शिरीष चौधरी यांच्यावर देखिल ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nतसेच आगामी सर्व निवडणुका, पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, धरणे, निदर्शने योग्य पध्दतीने राबविण्याची जबाबदारीही डॉ.उल्हास पाटील व शिरीष चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी लेखी आदेश जिल्हा काँग्रेसला पाठविले आहेत.\nTags: काँग्रेसडाॅ. उल्हास पाटील\nजळगावचे पराग घोरपडे यांची महाराष्ट्र युवा संयोजक पदी निवड\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3017/", "date_download": "2022-09-28T10:34:29Z", "digest": "sha1:GETCEBO6IT6PMW5XQQZ4BG6PGC2BWTQT", "length": 6005, "nlines": 84, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "अंबरझरा तलावाच्या गेटची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली पाहणी - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nअंबरझरा तलावाच्या गेटची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली पाहणी\nby टीम खान्देश प्रभात\nin जळगाव जिल्हा, सामाजिक\nजळगांव, दि. १६ – शहरातील मेहरूण तलावाचे उगमस्थान असलेला ब्रिटिश कालीन अंबाझरा तलाव पाटचारी सफाई अभियान मराठी प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षांपासून राबवत असून यामुळे मेहरूण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होते.\nदरम्यान महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना मराठी प्रतिष्ठान तर्फे अंबरझरा तलावाची चारी स्वच्छ करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दुसऱ्याच दिवशी स्वतः येऊन पाहणी केली. अंबाझरा तलावाचे निरीक्षण केले. सोबत असलेल्या मनपा अधिकारी यांना सूचना देऊन पाटचारी सफाई व दुरूस्ती बाबत पावसाळ्या पूवी कार्यवाही करा असे आदेश दिले.\nतसेच तातडीने जेसीबी उपलब्ध करून देऊन सफाई अभियानाला सुरवात करून दिली. यावेळी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, निसर्ग प्रेमी, पालिकेचे अभियंता व्ही. ओ. सोनावणे, दीपक धांडे उपस्थीत होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या कार्यतत्पर ते मुळे यावर्षी देखील मेहरूण तलाव १०० टक्के भरेल असा विश्वास मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी यांनी व्यक्त केला.\nडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अमळनेरात स्वच्छता मोहीम\nमराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन महिलांना मिळाल्या पिंक रिक्षा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2022-09-28T09:23:07Z", "digest": "sha1:2MZNZ6NQ2DTRVAO2MJEHCVOOAFCVIHIA", "length": 16445, "nlines": 85, "source_domain": "news105media.com", "title": "पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीचे काय हाल झालेत एकदा पहा..”नवरा फक्त रात्री लगट करण्यापुरता जवळ करतो आणि सासरा - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nपळून जाऊन लग्न केलेल्या मुलीचे काय हाल झालेत एकदा पहा..”नवरा फक्त रात्री लगट करण्यापुरता जवळ करतो आणि सासरा\nपळून जाऊन लग्न केलेल्या मुलीचे काय हाल झालेत एकदा पहा..”नवरा फक्त रात्री लगट करण्यापुरता जवळ करतो आणि सासरा\nOctober 5, 2021 October 5, 2021 admin-classicLeave a Comment on पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीचे काय हाल झालेत एकदा पहा..”नवरा फक्त रात्री लगट करण्यापुरता जवळ करतो आणि सासरा\nमी नल अतिशय सुंदर, देखणी मुलगी, घारे डोळे, गोरा रंग, लांबसडक केस, सुबक ठेंगणी अतिशय गुणी मुलगी तसेच सुरवाती पासूनच आई बाबांनी अतिशय लाडात वाढवलेली. बोट दाखवेल ते घरात हजर इतक प्रेम, अवखळ बोलण्याने सगळ्यांना आपलेसी करणारी, म नमोहक म्हणताच डोळ्यासमोर जिचा चेहरा येईल अशी ती आणि आता ती बी.ए. च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे.\nकॉलेजच्या फुलपंखी जगात नुकतेच पाउल टाकलेलं, नवीन मैत्रिणी, नवा अभ्यास नवीन जगात रममाण झालेली ती आपल्या आजूबाजूला अनेक मुला मुलीना सोबत फिरताना बघायची. अल्लड वयातील हे नवीन जग तिला नेहमीच भुरळ घालत असायचं. रूपवती असल्याने बरीच मुल आधीपासूनच तिच्यावर फिदा असायची. तिच्या नखरेल अदानी लाखो दिल घा याळ केले जायचे.\nती मात्र अजून कोणाला भुलली नव्हती आणि एक दिवस अचानक तो आला, उंच, देखणा, पहाडी छा ती, पिळदार श रीरयष्टी एखाद्या सिनेमाच्या हिरोला सुद्धा ट क्कर देईल असा आणि तेथेच मी नलची भिरभिरती नजर स्थिरावली.\nकॉलेज कट्ट्यावर दोघांची नजर एकमेकांना भि डली, आणि तेथेच दोघांची वि केट पडली. मग रोजचे भेटणे, बोलणे वाढत राहिले.\nओळखीने आता मैत्रीची जागा घेतली. रोज एकत्र कॉलेजला येण एकमेकांसोबतच वेळ घालवण हे नित्याच झाल. संपूर्ण कॉलेज त्यांना लैला मजनू म्हणत असे. मैत्रीची सीमा पार होऊन प्रेमाचा रस्ता कधी लागला त्यांदेखील समजल नाही.\nतो जितका दिसायला सुंदर तेवढाच सवयीनी ब रबाद झालेला. प्रेमाच्या पा शात ओ ढण्यासाठी मोठमोठ्या बाता मारणारा, व्य सनी माणूस.\nपण तिला त्याची कल्पना नव्हतीच कधी. आपली गावाकडे बारा एकर शेती आहे, २ मजली घर आहे, समोर दुकान आहे शिवाय शहरात ३/४ घरे भाड्याने दिली आहेत अस तिला सांगत राहिला. ती त्याच्या प्रेमात एवढी आं धळी झालेली कि तो जे सांगतो ते खर आहे कि नाही हे तपासून पहाव असा तिला कधी वाटलच नाही.\nतो आता तिच्याशी जास्तच प्रेमाने वागू लागलेला, श रीर सं बं ध ठे वण्याची मागणी करू लागला. तेंव्हा मात्र तिने लग्न करण्याचा हट्ट केला. नाईलाजाने त्याने तो मान्य देखील केला. त्याच्या घरातून लग्नाला परवानगी होतीच. तिच्या घरी मात्र ह ल्लाबोल झाला. त्याच्या सवयी घरी माहित असल्याने तो घरच्यांना कधी पसंत पडला नाहीच. उलट त्याच्याबद्दल सांगितल्यावर तिच्या घरच्यांनी तीच लग्न जबरदस्तीने दुसरीकडे जमवण्याचा प्रयत्न करायचे ठरवलं.\nतिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. पण मी नल सुरवाती पासूनच हट्टी होती. पाहिजे असलेली गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी होती. प्रेमाच्या बाबतीत ती कशी हार मा नेल. तिने घरच्यांच्या मनाविरुद्ध ल ग्न करण्याच ठरवलं. एकेदिवशी दोघेजण पळून गेले, देवळातल्या गुरुजींनी लग्न लाऊन दिल. आणि घरी ती केल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला.\nआई वडिलांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. भावाने तिच्याशी संपर्कच तो डला. गावात सगळीकडे तिच्या कुटुंबाची नाच्चकी झाली. वडिलांनी कित्येक दिवस अन्न-पाणी सोडले होते. भावाचे मित्र तिला फोन करून तिच्या घरच्या परिस्थिती बद्दल सांगत असत. की तू अस करायला नको होत म्हणून रा गवत असत. सगळ्या गोष्टी ऐकून तिच्या म नात कालवा कालव व्हायची.\nआपण हे काय करून बसलो अस तिला वाटत राहायचं. पण आता या सगळ्याचा काहीच उपयोग नव्हता. वेळ हातातून निघून गेली होती. त्याच्या घरी मात्र त्यांच्या लग्नानंतर फार काही बदल घडला नव्हता. नव्याची नवलाई काही फार दिवस टिकली नाही. घरात कमावता नवरा एक आणि खाणारी तोंडे सहा अशी परिस्थिती होती. सासूने तर लग्नानंतर आठवड्यातच घरच्या कामातून लक्ष काढून घेतले.\nघरात धुणी, भांडी एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयपाक सगळ्या गोष्टी तिलाच बघाव्या लागत. सगळ्यांच्या तऱ्हा सांभाळताना नाकी नऊ येत असत. हतबलतेने ओ क्साबो क्शी र डण्या शिवाय तिच्या हाती मात्र काही उरत नसे. तिला आपल्या आईची अश्यावेळी खूप आठवण येई, तिला आईने आजपर्यंत स्वतःची चादर घडी करू दिली नव्हती, ती मीनल आज सहा जणांच्या तऱ्हा सांभाळून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.\nप्रियकराचा नवरा कधी होऊन गेला तिलाच समजल नाही. रोजच्या श रीर सु खापेक्षा जास्त जवळची ती त्याला कधीच वाटली नाही. काही सांगणे, बोलणे प्रेमाने चार गोष्टी बोलणे हे कधी त्याच्याकडून झालेच नाही. घरी त्याच्यापेक्षा लहान भाऊ आणि बहिण त्याचे आईवडील अशी सहा माणसे. लग्न आधी याने सांगितलेल्या बारा एकर जमीन, शेतीवाडी पैकी काहीच यांचं नव्हत २ पडक्या खोल्या आणि समोर दुकान, ते ही कर्जत बु डालेले.\nसमोर दोन भावंडांची लग्न सगळी जबाबदारी याचीच. नवऱ्याशी काही बोलण्याची सोय नाही, काही सांगायला गेल तर तो आर डा ओर डा करत राही, तुझ्याशी लग्न करून चूक केली म्हणे. तू घरात आल्यापासून अवदसा आली म्हणून मा रहा ण सुरु करे. आज तिच्या पोटात एक अंकुर फुलत आहे. त्याच्या भविष्याच्या काळजी पोटी सगळ स हन करत ती आला दिवस ढकलत आहे.\nकारण आता तिच्याकडे मागे जाण्याचा मार्गच नाहीये. कारण जी वन हा एकरी मार्ग असतो इथे एकद्या वेळी यु ट र्न घेऊन परत जाणे कोणालाही शक्य नसते. तिलाही हे लक्षात आल आहे. पण काय करायचे तिला तिच्या चु कीच्या निर्णयाची फळे भो गावी लागत होती..\nपांडवांनी स्वतःच्या वडिलांचे मां’स का खाल्ले होते..का आली त्याच्यावर ही वेळ.. जाणून घ्या यामागील खरी कहाणी..कारण ऐकून आश्चर्य वाटेल..\nअसा असतो मेष राशींच्या लोकांचा स्वभाव..यांचे जीवन कसे असते आणि भाग्य पहा..गुण, अवगुण, मित्र, शत्रू..\nसर्वोच्च नागरी पुरस्कार ”भारतरत्न” का, कधी आणि कोणाला दिला जातो..तसेच त्यांना किती रुपये मिळतात…तसेच जाणून घ्या ”रतन टाटांना” हा पुरस्कार अजून का दिला नाही\nवडील जेलमधून आपल्या दोन मुलींसाठी पळून आले…पण या दोन मुलींनी आपल्या वडिलांसोबत पहा काय केलं…\nइकडचे जग तिकडे झाले तरी लग्नांतर तुमची बायको आयुष्यभर तुम्हाला या गोष्टी कधीच सांगत नाही…जाणून आपल्याला सुद्धा ..\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shetkarinews.in/fal-pik-vima-yojana-update/", "date_download": "2022-09-28T09:36:20Z", "digest": "sha1:H5RHKEFLD23FNAYZOLZ44NZ2DBSEHLW6", "length": 12181, "nlines": 130, "source_domain": "shetkarinews.in", "title": "आठ फळपिकांना मिळणार विमा संरक्षण प्रती हेक्टरी 60 हजार रु. | Fal pik vima yojana update - शेतकरी न्यूज", "raw_content": "\nआठ फळपिकांना मिळणार विमा संरक्षण प्रती हेक्टरी 60 हजार रु. | Fal pik vima yojana update\nFal pik vima yojana update – मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्याने फळपिकांसाठी आठ हवामान आधारित फळपीक योजना\nराबवण्याचे ठरवले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना\nराबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.\nप्रति हेक्टरी 60 हजार रुपये\nसंत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या आठ पिकांचा त्यात समावेश असणार आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार आणि उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी दिली.\nकमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता, किमान तापमान या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. ही योजना फळ पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र हे ज्या बँकेमध्ये पीककर्ज खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते आहे, तिथे जमा करणे आवश्यक आहे. के पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड शासनाने निश्चित केली आहे.\nहे देखील वाचा » वीज कायमची गेली मग हे करा, ग्राहकांसाठी अभय योजना | Abhay Yojana Maharashtra\nया योजनेत नमूद शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 3 हजार उचलावा लागतो. विमा हप्ता दर ते सहा हजार रुपये प्रति हेक्टर, विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्क्यांच्या मर्यादित असतो. मात्र एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता 35 टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील 50 टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो.\nविमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो. या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने करणाऱ्या शेती शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. केलेल्या फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या न शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी द भाग घेऊ शकतात.\nहे देखील वाचा » Pik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nPik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nशेतकरी बातम्या शेतकरी योजना\nशेतकऱ्यांना बियाणे अनुदान वाटप होणार किंमत पुढीलप्रमाणे | Biyane Anudan Yojana 2022\nBiyane Anudan Yojana 2022 – खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार. Biyane Anudan Yojana 2022 शेतकऱ्यांना…\nपुढे वाचा... शेतकऱ्यांना बियाणे अनुदान वाटप होणार किंमत पुढीलप्रमाणे | Biyane Anudan Yojana 2022Continue\nPik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nPik Vima Yojana – पीकविमा संरक्षणासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू : डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू, द्राक्ष…\nपुढे वाचा... Pik Vima Yojana 2022 : पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज सुरूContinue\nशेतकरी योजना शेतकरी बातम्या\nपीक विमा योजना : बीड पॅटर्न ला केंद्र सरकारची मान्यता | pik vima yojana update\nPik Vima Yojana Update – विम्याच्या ‘बीड पॅटर्न’ ला केंद्र सरकारची मान्यता, पीकविमा कंपन्यांच्या नफ्यावर येणार…\nपुढे वाचा... पीक विमा योजना : बीड पॅटर्न ला केंद्र सरकारची मान्यता | pik vima yojana updateContinue\nकुक्कुटपालन साठी मिळणार 2278 शेतकऱ्यांना अनुदान | Kukut Palan Anudan Yojana Maharashtra\nKukut Palan Anudan Yojana Maharashtra – कुक्कुटपालन’साठी मिळणार २२७८ शेतकऱ्यांना अनुदान. ३३ कोटी ४३ लाख…\nपुढे वाचा... कुक्कुटपालन साठी मिळणार 2278 शेतकऱ्यांना अनुदान | Kukut Palan Anudan Yojana MaharashtraContinue\nShettale Astrikaran Anudan Yojana – शेततळे अस्तरीकरणास 75 हजारांपर्यंत अनुदान सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान शासनाची…\nशेतकरी योजना शासन निर्णय\npik karj yojana maharashtra 2022 – नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50…\n© 2022 शेतकरी न्यूज\nerror: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2488/", "date_download": "2022-09-28T10:25:21Z", "digest": "sha1:SMIGXZ335VB3N7UVAB77KQ3XALPZSVQ7", "length": 6567, "nlines": 86, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "एसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा VIDEO - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nएसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा VIDEO\nविद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने बापूजी युवा फाउंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम\nby टीम खान्देश प्रभात\nहेमंत पाटील | जळगाव, दि.१५ – एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन भडगाव येथील बापूजी युवा फाउंडेशनतर्फे तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेवर पाेहाेचविण्यासाठी मोफत बस सेवेचा कौतुकास्पद उपक्रम सुरू करण्यात आलायं. बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जातोय. दरम्यान तीन बसेसमधून दोन फेऱ्यांमध्ये ३०० परीक्षार्थी या माेफत बस सेवेचा लाभ घेताहेत.\nबापूजी युवा फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ताण मिटल्याने चांगल्या पद्धतीने आपली परीक्षा देता येत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. हि बस सेवा कजगाव-वाडे गट, वडजी-गुढे गट तर तिसरा आमडदे-गिरड गट आहे. या तिन्ही गटांत रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावात बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येते त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे शक्य होत आहे.\nलखीचंद पाटील आणि बापूजी युवा फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमामुळे भडगाव तालुक्यातून फाऊंडेशनचे कौतुक होत असून, यापुढेही फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घडो, हीच अपेक्षा..\nचित्रकार विकास मलारा यांचा सन्मान\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/2983/", "date_download": "2022-09-28T08:57:07Z", "digest": "sha1:XA7UG2JI6XFO7AXAD7HZAANGYCCMCV7X", "length": 9034, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nआंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nby टीम खान्देश प्रभात\nin क्रिडा, जळगाव जिल्हा\nजळगाव दि.०८ – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते पाच स्क्वॅश कोर्टचे उद्घाटन व क्रिडा मशालीचे प्रज्वलन करण्यात आले.\nयावेळी जळगांव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष हर्षल चौधरी, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना व सचिव, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे सहसचिव दयानंद कुमार, प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, ॲड.प्रमोद पाटील, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप खांडे, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदिप तळवेलकर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, प्रा. निलेश जोशी, रविंद्र चोथवे,डॉ. रणजित पाटील, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका, प्राचार्य प्रा.सं.ना.भारंबे, अशोक राणे, संदीप जगताप उपस्थित होते.\n०८ मे ते ११ मे या कालावधीत एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॅश कोर्ट, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर या ठिकाणी होणार आहेत. यात महाराष्ट्रातील २० ते २५ जिल्ह्याचा सहभाग या स्पर्धेत असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातुन जास्तीत जास्त २० ते २५ खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेकरिता एकूण १२ पंच अधिकारी व ४ ते ५ संघटना पदाधिकारी आहेत. सदर स्पर्धा या जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असून या स्पर्धेत महाराष्ट्रातून ५०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी आहेत.\nखान्देशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या पाच वर्षात ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, ०५ वूडन बेटमिटंन कोर्टस आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १० मी. शूटिंग रेंजनंतर आता भव्य व अद्ययावत अशा ०५ स्क्वॅश कोर्टसची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले, तर अध्यक्षीय मनोगत केसीई सोसायटी कोषाध्यक्ष डी. टी. पाटील यांनी व्यक्त केले. आभार डाॅ.रणजित पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव पाटील यांनी केले.\nराज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन परिषदेत पेपर सादरीकरणात डॉ.यशश्री देशमुख प्रथम\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.freepressjournal.in/mumbai/municipal-administrations-decision-to-award-the-contract-of-pay-and-park-to-womens-savings-groups", "date_download": "2022-09-28T10:38:18Z", "digest": "sha1:XSTQH6WKH72A3V4SBPIV5Q2AIRIZLENI", "length": 4452, "nlines": 34, "source_domain": "marathi.freepressjournal.in", "title": "‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट महिला बचतगटांना देण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय", "raw_content": "\n‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट महिला बचतगटांना देण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय\nगरीब गरजू महिलांना रोजगार मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटी वस्तूंचे वाटप करण्यात येते\nमहिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेचे ‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट महिला बचतगटांना देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ए-वॉर्डातील मर्झबान रोडवरील व डी-वॉर्डातील सोफिया महाविद्यालय येथील असलेले पे अॅण्ड पार्कचे कंत्राट महिला बचतगटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही ठिकाणांसाठी ५६ लाख १८ हजार ९७६ रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्याचे पालिकेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.\nगरीब गरजू महिलांना रोजगार मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटी वस्तूंचे वाटप करण्यात येते. मुंबईत महिला बचतगट कार्यरत असून, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पे अॅण्ड पार्कचे कंत्राट देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे पालिकेचे उपायुक्त ( प्रकल्प) उल्हास महाले यांनी सांगितले.\nए वॉर्डातील मर्झबान रोडवर पालिकेचे पे अॅण्ड पार्क असून, त्या ठिकाणी ८८ वाहने पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. तर पालिकेच्या डी वॉर्डातील सोफिया महाविद्यालयाजवळील गल्लीत ९१ वाहने पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे महाले यांनी सांगितले.\nअशी आहे वाहन पार्किंगची क्षमता\nदुचाकी वाहन पार्किंग : ४५\nचारचाकी वाहन पार्किंग : ४३\nदुचाकी वाहन पार्किंग : २८\nचारचाकी वाहन पार्किंग : ६३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2022-09-28T09:04:01Z", "digest": "sha1:TZXNTZNGYD4EQTOR4SCRQME6JXVHYVJ7", "length": 15707, "nlines": 80, "source_domain": "news105media.com", "title": "नवविवाहित मुलीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याबरोबर राहण्यास दिला साफ नकार...पण त्यामागील कारण जाणालं तर आपण सुद्धा लग्न करताना दहा वेळा विचार कराल - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nनवविवाहित मुलीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याबरोबर राहण्यास दिला साफ नकार…पण त्यामागील कारण जाणालं तर आपण सुद्धा लग्न करताना दहा वेळा विचार कराल\nनवविवाहित मुलीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याबरोबर राहण्यास दिला साफ नकार…पण त्यामागील कारण जाणालं तर आपण सुद्धा लग्न करताना दहा वेळा विचार कराल\nApril 5, 2021 April 5, 2021 admin-classicLeave a Comment on नवविवाहित मुलीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याबरोबर राहण्यास दिला साफ नकार…पण त्यामागील कारण जाणालं तर आपण सुद्धा लग्न करताना दहा वेळा विचार कराल\nआपण चित्रपटांत किंवा वास्तविक जी वनात अनेक वेळा पाहिले असेल कि प्रे मात प ड लेल्या माणसाला आपल्या आजुबाजूला काय चालू आहे किंवा आपण काय करतो आहे याचे भा न देखील राहत नाही. म्हणूनच कदाचित प्रेम हे आं ध ळं असतं असं म्हंटले जाते. प्रे मामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची प र्वा नसते. प्रे मामध्ये लोकं एवढी वे डी होतात की आपण काय करतोय हेच बऱ्याच जणांना कळत नाही.\nपण कालांतराने हे खूप बा ष्कळप णाचंही वाटत आणि आपल्याला नंतर वाटतं कि आपण हे काय करत होतो. पण त्या वयात हे होतंच आता अशीच गोष्ट या प्रेमामुळे घडली आहे जी आपल्याला थोडी वि चित्र आणि ध क्कादा यक वाटेल चला चला तर मग जाणून घेऊ कि या प्रे मामुळे नक्की घडले तरी काय आहे. नुकतीच बिहारमधून ही गोष्ट समोर आली आहे. येथे एका नववि वाहित मुलीने ल ग्नानंतर सुद्धा एका कारणांमुळे आपल्या पतीबरोबर राहण्यास न कार दिला.\nएवढेच नव्हे तर या नव्याने ल ग्न झालेल्या मुलीने एक भ लताच आग्रह आपल्या आई वडिलांकडे धरला. होय, यामागे सुद्धा एक वि चित्र प्रे म कहाणीच जबाबदार आहे. ही अ जब ग जब लव्ह स्टोरी बिहारमधील बेगूसरायमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच एका मुलीचे ल ग्न झाले होते. पण ल ग्नानंतर त्या मुलीने आपण स मलैं गि क असल्याचे सर्वांसमोर उघड केले.\nतसेच पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या न ववि वाहित मु लीचे एका मुलीवर म्हणजेच आपल्याच मैत्रिणीवर प्रेम होते आणि ल ग्नाआधीपासूनच त्या वेळ मिळेल तेव्हा एकत्र राहत होत्या. पण नंतर मुलीच्या कु टुं बियांनी तिला जोर ज बरद स्तीने ल ग्न करण्यास भा ग पा ड ले आणि तिचे बिहारमधील एक युवकांसोबत लग्न लावून दिले. पण या मुलीने लग्नानंतर आपल्या पतीबरोबर राहण्यास साफ नकार दिला आणि घर सो ड ण्याचा आग्रह धरला.\nत्यानंतर मात्र हे प्रकरण सरळ पोलिसांपर्यंत पोहोचले.२८ मार्च रोजी रांची येथे राहणाऱ्या पूजाचे ल ग्न बिहारमधील बेगूसराय येथील अंकित नावाच्या युवकाशी झाले होते. आणि लग्नानंतर पूजा अंकितसोबत अर्थातच बिहारला राहायला आली. काही दिवस त्याच्या मध्ये सर्व काही ठीक होते परंतु ल ग्नाच्या काही दिवसानंतर पूजाने अंकितसोबत राहण्यास साफ नकार दिला.\nतसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने अंकितला आपण स मलैं गि क असल्याचे सांगितले आणि तेवहा तिने आपल्या मैत्रिणीकडे जाण्याचा आग्रह धरला, पण यामुळे प्रचंड वा दा ला तों ड फु ट ले आणि शेवटी हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले. पूजाने आपल्या नवऱ्याला म्हणजेच अंकिताला लग्नानंतर काही दिवसांनी सांगितले की मी तुझ्यासोबत खुश नाही आहे आणि मला तुझ्या सोबत राहून कोणताच आनंद मिळत नाही आणि मी गेल्या 2 वर्षांपासून माझ्या जवळच्या मैत्रिणीसोबत स मलिं गी रहात आहे.\nतसेच आमच्या मध्ये या दोन वर्षांच्या काळात सर्व काही घडले आहे आणि मला त्यातूनच सु ख मिळते आणि आता मला तिच्याशी ल ग्न करण्याची इच्छा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर अचानक पूजाची मॆत्रिण म्हणजेच सपना ही बेगूसराय येथे अंकितच्या घरी पोहोचली आणि तिने पूजाला घेऊन जाण्याचा आग्रह धरला. यावेळी सपनाने पूजाच्या घरी येऊन खूपच गों धळ घातला याशिवाय ती अंकितवर सुद्धा धावून गेली, आणि त्यानंतर हे प्रकरण हाताबाहेर जात आहे हे समजल्यावर अंकितने पोलिसांची मदत घेतली.\nत्यानुसार पोलिसांनी या प्रकारणांशी सं बं धित सर्व व्यक्तींना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर सपना आणि पूजाने पोलिसांना त्यांची असलेली प्रे म कथा सविस्तर सांगितली कि आम्ही रांचीमधील एका मॉलमध्ये एकत्र काम करायचो आणि तिथेच आम्ही ए कमे कांच्या प्रे मात पडलो आणि आम्ही गेले दोन वर्षे वेळ मिळेल तेव्हा एकत्र राहत आलो होतो.\nपण याचदरम्यान पूजाच्या घरच्यांनी पूजाचे ल ग्न अंकितशी लावून दिले, पण हे लग्न पूजाला अजिबात करायचं नव्हतं. पण कुटुंबातील सदस्यांच्या द बा वामुळे पूजा या ल ग्नाला तयार झाली. तसेच पूजाच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या पतीसोबत अजिबात खुश नव्हती कारण ती सपनावर जी वापाड प्रे म करत होती.\nआता या पूजाला आणि सपनाला ल ग्न करायचं आहे आणि संपूर्ण आयुष्य त्यांना एकत्र ज गण्याची इच्छा आहे. पूजा आणि सपनाबद्दल हे ऐकून नंतर पोलिसांनी अंकितला समजावून सांगितले, त्यानंतर मात्र अंकितने नाईलाजाने पूजाला सपनाबरोबर जाऊ दिले. पण या प्रकरणात मात्र नाहक बिचाऱ्या अंकितचे खूप मोठ्या प्रमाणत हा ल झाले आणि तो सध्या खूप डि प्रे शन मध्ये गेला असल्याचे कळते आहे.\nसाडेसाती झाली समाप्त आजच्या सोमवारपासून महादेवांच्या कृपेने राजा सारखें जी वन जगतील या राशींचे लोक…जीवन आनंदाने भरून जाणार आहे\nसाध्या वाटणाऱ्या या ‘७’ ल क्षणांना कधीही करू नका नजरअंदाज…अन्यथा काही दिवसांतच आपण द्याल मृ त्यूला तोंड…त्यामुळे ही लक्षणे दिसताच गाठा डॉ क्टर अन्यथा\nपत्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या का नसतात…काय आहे कारण जाणून आपल्या सुद्धा आश्यर्य वाटेल\nपुणेकरांचा ना द खु ळाच पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला आज महिन्याला क मावत आहे तब्ब्ल दोन ला ख रुपये…या गोष्टींमधून आज त्याला संपूर्ण जगात ओळख मिळाली\nपतीने केला आपल्याच पत्नीचा भांडाफो ड, म्हणाला…माझ्या पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले होते…पण तिच्या उभा एका चुकीमुळे सर्वकाही\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/astrology/wthis-is-good-one-for-peoples/", "date_download": "2022-09-28T09:46:30Z", "digest": "sha1:6TD2NHPJ4K6VMSMGWQN7IP4VDLPLGWY2", "length": 15462, "nlines": 107, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "बजरं*ग*ब*ली हनुमानाच्या कृपेने या ६ राशींच्या घरात होईल छप्परफाड धनलाभ, पैसे मोजायला लागतील माणसं !! - BollyReport", "raw_content": "\nHome Astrology बजरं*ग*ब*ली हनुमानाच्या कृपेने या ६ राशींच्या घरात होईल छप्परफाड धनलाभ, पैसे मोजायला...\nबजरं*ग*ब*ली हनुमानाच्या कृपेने या ६ राशींच्या घरात होईल छप्परफाड धनलाभ, पैसे मोजायला लागतील माणसं \nराशी*च*क्र हे आपल्या भविष्यात घडणार्‍या गोष्टींबद्दल माहिती देते, त्यामुळे राशी*च*क्रा*ला फार महत्त्व आहे. दररोज ग्रहांच्या बदलणार्‍या स्थितीचा आपल्या जीवनांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांची द*शा बदलली की चांगल्या वाईट अशा घटना आपल्या जीवनात घडत असतात. प्रत्येक राशीच्या ग्रहांच्या द*शे*प्रमाणे त्यांच्या जीवनात घटना घडत असतात. राशीच*क्रा*मध्ये नोकरी, प्रे*म*सं*बं*ध, व्यापार, शिक्षण, स्वा*स्थ्य, वैवाहिक जीवन, मित्रपरिवारासंबंधित अशा सर्वच पै*लूं*बद्दल माहिती मिळते. पाहूया ६ राशी ज्यांच्यासाठी येणारे दिवस आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरणार आहे.\nमेष – मेष राशीच्या लोकांनी सं*य*म बाळगावा कारण आपल्या स्वभावामुळे कोणाशीही म*त*भे*द होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण त्रासदायक असू शकते, म्हणून आपण हे वातावरण ठीक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्मचार्‍यांमुळे अ*स्व*स्थ*ता निर्माण होईल. मित्रांसमवेत वेळ घालवता येईल. कामाच्या संबंधात आजचा दिवस चांगला असेल आणि तुमच्या परिश्रमाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. प्रवासाचे प्रमाण वाढलेले असेल.\nवृषभ – कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आपल्या कामासंदर्भातील प्रश्न सुटतील. खर्चावर नियंत्रण नसल्याने अधिक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्च करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला अधिक ऊ*र्जा*वा*न व उत्साही असल्याचे वाटेल. आपल्या शारीरिक स्वा*स्थ्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात आपणास प्रसिद्धी मिळेल. आपल्या मुलांकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. न*का*रा*त्म*क विचार करू नये.\nमि*थु*न – आज आपले आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. आपला समाजात आदर वाढेल. प्रवास फायदेशीर ठरेल आणि दिवस शुभ असेल. आपल्याला फार पटकन आणि अधिक राग येत असल्याने स*ह*न*श*क्ति वाढवा. आज मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल. प्रेम प्रकरणातही यशस्वी होण्याची आशा आहे. जुन्या मित्र वा मैत्रिणीला भेटून आपल्यालला छान वाटेल.\nक*र्क – आज आपला अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. जर आपण स्वत: ला व्यक्त करण्याचा आग्रह धरला तर यश आपल्या पायापाशी येईल. आपल्या भाषणातून लोक प्रभावित होतील. कार्यक्षेतत सर्व गोष्टी सामान्य राहतील. स*र्ज*न*शी*ल कामात व्यस्त असलेल्या लोकांना चांगले यश मिळेल. त*ळ*ले*ल्या आणि भा*ज*ले*ल्या गोष्टी खाणे टाळा. पती / पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांशी आपले संबंध सु*सं*वा*दी राहतील. परदेशात जाण्याचे काही लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.\nसिंह – आज आपल्या खाण्याकडे विशेष लक्ष द्या. आपली संपूर्ण उ*र्जा आणि आपली ओळख वापरून आपले कार्य लवकरात लवकर पूर्ण करा. वाढत्या उत्पन्नामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. घरी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. विवाहित जीवनात, आपला साथीदार आपल्याला आधार देईल आणि त्यांच्याद्वारे आपल्याला असा सल्ला मिळेल जो आपल्यासाठी खूप उपयुक्त असेल. आपण खर्च नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.\nकन्या – आपला नावलौकिक वाढेल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही प्रकारचे म*त*भे*द होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक वाढीसाठी हा एक उत्कृष्ट दिवस असेल. आपले कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन स*म*र*स होईल. एकापेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला एखादा सं*घ*र्ष संपेल. विद्यार्थ्यांना काही चांगले फायदे होण्याची शक्यता आहे. आपल्या भावंडांमुळे आपला फायदा होईल. आपल्या नशिबातील सर्व अडथळे पूर्णपणे न*ष्ट होतील.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. सोबतच कमेंट मध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका \nअस्वीकरण – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.\nPrevious articleघरात येईल छप्परफाड पैसा फक्त शुक्रवारी तुमच्या पत्नीला द्या या भेटवस्तू, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न \nNext articleअश्या ३ प्रकारच्या मुलींपासून सदैव राहा लांब, मुलांना प्रेमात पाडून करून घेतात काम \nशनिदेवाच्या कृपेनें या ४ राशींना होणार आहे छपरफाड धनलाभ, पैसे मोजून मोजून थकून जाल \nकाय आहे अक्षय तृतीयेचे महत्व आणि आजोबा, पणजोबा जेवायला येतात म्हणजे नक्की काय, जाणून घ्या \nघराला स्वर्ग बनवतात या तीन राशीच्या मुली, यांच्या पायगुणामुळे कुटूंबाचे भविष्य होते उज्ज्वल, जाणून घ्या \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक...\nबॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या क्यूट स्टाइलसाठी ओळखली जाते, ती तिच्या साध्या लूकने सर्वांचे मन जिंकते. बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेत...\nकोरोना पासून वाचण्यासाठी तयार केला तीन लाख रुपयांचा मास्क, जाणून घ्या...\nमेकअप तर सोडा बिना पॅन्ट घालताच मलायका अरोरा पडली घराबाहेर, पहा...\nआपल्या मेव्हणीचे सगळे लाड पुरवण्यासाठी सगळा खर्च करतो राज कुंद्रा\nही लक्षणे देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना, अजिबात दुर्लक्ष करू नका,...\nपुण्यात टोईंगवाल्यांनी बाईक चालकासोबतच उचलली बाईक, व्हायरल व्हिडीओ मागील सत्य आले...\nप्राजक्ता माळी २०२०मध्ये लग्न करायला तयार पण तिला हवाय असा जोडीदार...\nब्राह्मणांचा तुला मत्सर कोणरे तू तू तर मच्छर \n अभिनेत्री मृणाल दुसानिसने घेतली नवीन कार, कारसोबत केला खास...\nरंग माझा वेगळा मालिकेत दीपाच लावून देणार कार्तिकचे आयेशासोबत लग्न, लोकांची...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/this-is-about-voice-over-of-shreyas-talpade/", "date_download": "2022-09-28T09:40:38Z", "digest": "sha1:YQIFDPDFY7L2P5RBSKDKSAYTSKXNIH3Z", "length": 11677, "nlines": 107, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "पुष्पा या साऊथच्या चित्रपटासाठी अस्सल मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आहे हा मोलाचा वाटा, जाणून घ्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News पुष्पा या साऊथच्या चित्रपटासाठी अस्सल मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आहे हा मोलाचा वाटा,...\nपुष्पा या साऊथच्या चित्रपटासाठी अस्सल मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आहे हा मोलाचा वाटा, जाणून घ्या \nसाऊथकडील सुपरस्टार अल्लु अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदनाने पुष्पा द राइज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला आपला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने डब केले आहे.\nपुष्पा द राइज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असुन या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहयला मिळत आहे.\nप्रेक्षकांना सुद्धा ट्रेलर पसंतीस पडला आहे. ट्रेलरमध्ये अल्लु अर्जुनची जबरदस्त ट्रेनिंग पाहयला मिळत आहे. पुष्पा द राइज’ हा पॅन इंडियाचा पहिला प्रोजेक्ट आहे जो दक्षिणात्य भाषांव्यतिरिक्त हिंदी भाषेत सुद्धा प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर लॉन्च झाला आहे.\nया हिंदी ट्रेलरमध्ये अल्लु अर्जुनचा व्हॉइस ओव्हर मराठमोळा बॉलिवुड अभिनेता श्रेयस तळपदेने दिला आहे. श्रेयसने यासंदर्भातील माहिती त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहे. भारताचा सर्वात स्टाइलिश आणि महान अभिनेत्याला आवाज देणे खुप अभिमानास्पद असल्याचे श्रेयसने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.\nरश्मिका आणि अल्लु अर्जुनची जोडी पहिल्यांदाच येणार एकत्र – या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शनसोबत रोमान्ससुद्धा पहायला मिळणार आहे. यात रश्मिका आणि अल्लु अर्जुनची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्स देखील दोघांना एकत्र पाहण्यासाठी खुप उत्सुक आहे. या चित्रपटात चंदनाच्या लाकडांची तस्करी दाखवण्यात आली आहे. त्याविरुद्ध अल्लु अर्जुन लढताना दिसेल. चित्रपटात अल्लु अर्जुन पुष्पा राजची भुमिका साकारत आहे.\nअभिनेता अजय देवगणने सुद्धा त्याच्या सोशल मिडीया अकाउंट वरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर आहे तसेच चित्रपटासाठी अल्लु अर्जुनला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. सुकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुकुमार यांनी यापुर्वी अल्लु अर्जुन सोबत आर्या, आर्या 2 सारख्या चित्रपटात काम केले आहे. तर या चित्रपटाची गाणी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केली आहेत.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleजगातील सर्वात मोठा पगारदार आहे भारतीय, त्याचा महिन्याचा पगार पाहून वेडे व्हाल \nNext articleसकाळ संध्याकाळी किस केल्यामुळे होतात हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या \nरणबीर कपूरने सांगितले बेडरूम मधील त्या गोष्टी, आलियाला झोपताना … , वाचून तुम्ही थक्क व्हाल \nदारूच्या नशेत अभिनेत्री सारा अली खानने सिक्युरिटी सोबत केली ही धक्कादायक गोष्ट, व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले … \nफोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती ओळखू शकेल या आलिया भट्टच्या फोटोमधील फरक,...\nतुम्ही स्वतःला खूप बुद्धिमान समजता का जर तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट कोड सोडवायला देत आहोत. त्याचं उत्तर देऊन...\nस्वतःच्याच विद्यार्थिनी बरोबर केले या प्रसिद्ध अभिनेत्याने लग्न, फोटो पाहून तुम्हालाही...\nचालत्या रेल्वे मधून काही सामान बाहेर पडल्यास लिहून घ्या हा नंबर,...\nबोल्ड वेबसेरीजचे चाहते आहात का ही वेबसेरीज तुमची इच्छाच पूर्ण...\nया कारणामुळे काजोलची मुलं तिचे चित्रपट कधीच पाहत नाहीत, जाणून घ्या...\nशनिदेवाच्या कृपेनें या ४ राशींना होणार आहे छपरफाड धनलाभ, पैसे मोजून...\nप्रसिद्ध मराठी गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची या शुल्लक कारणामुळे आ’त्म’ह’त्या,...\nठिपक्यांची रांगोळी मालिकेतून या प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्सिट, वाचून तुम्हालाही धक्का बसेल...\nबँकेत एफडी करण्याच्या विचारात आहात तर २०२२ मध्ये होणार आहेत हे...\n‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत हा अभिनेता साकारणार ‘ज्योतिबा’ची भूमिका, या...\nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/01/blog-post_58.html", "date_download": "2022-09-28T10:30:39Z", "digest": "sha1:3TWB5K2ALAOOUS2DYOTMWB3DKNM4TO5J", "length": 8528, "nlines": 205, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "पेण पोलिसांनी फरार आरोपीला अखेर शिताफीने केल जेरबंद", "raw_content": "\nHomeपेणपेण पोलिसांनी फरार आरोपीला अखेर शिताफीने केल जेरबंद\nपेण पोलिसांनी फरार आरोपीला अखेर शिताफीने केल जेरबंद\nपेण पोलिसांनी फरार आरोपीला अखेर शिताफीने केल जेरबंद\nवडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला होता. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने नाकाबंदी करून व शोध पथके तयार करून संपूर्ण पेण शहरात कोंबिंग ऑपरेशन करीत अवघ्या काही तासात त्या आरोपीला पुन्हा जेरबंद केले आहे.\nआरोपीला शोधण्यासाठी आठ तुकड्या तय्यार करुन तातडीने कोंबींग ऑपरेशन सुरू केले. त्याला यश येत रविवारी रात्री सदर आरोपी पेण शहरातील अभ्युदय बँकेच्या परिसरात लपून बसलेला आढलून आला. त्याला जेरबंद करीत पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2022/04/SataraBagadYatra.html", "date_download": "2022-09-28T09:36:27Z", "digest": "sha1:Y6XLF3XYCYT3HRR232HA7FKBS7REQG3J", "length": 9691, "nlines": 207, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेत बगाडाची प्रथा", "raw_content": "\nHomeसाताराग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेत बगाडाची प्रथा\nग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेत बगाडाची प्रथा\nग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेत बगाडाची प्रथा\nमिलिंदा पवार - खटाव\nखटाव तालुक्यातील बोंबाळे येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न झाली या गावांमध्ये अनेक वर्ष नवसाच्या बगाडाची प्रथा आहे. हे बगाड नवसाला पावते अशी येतील भाविकांची श्रद्धा आहे. गेली २ वर्ष कोरोना संसर्गजन्य आजार यामुळे ही प्रथा बंद होती .\nआता कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाल्यानंतर ग्रामस्थ आणि नवस बोलणारा लोकांनी यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे. चालू वर्षी 20 पेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे त्यांना सुतार, पाटील आणि इतर बलुतेदार सहकार्य करत असतात. मातंग समाजास या ब गाड फिरवण्याचा मान आहे. आत्तापर्यंत 21 बगाड झाली पहिला बगाड घेण्याचा मान पाटील वाड्यास असतो.\nखेळणी, पाळणे, मेवा मिठाई ची दुकाने मोठ्या प्रमाणावर आली होती तर चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती भेरवनाथाचा रथ दर्शनासाठी ठेवण्यात आला होता . भाविक रथाचे दर्शन घेऊन भाविकांनी हजारो रुपयांची देणगी अर्पण केली आहे. याशिवाय गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात करण्यात आली . याशिवाय गुलालाची उधळण आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात देवाचा छबिना काढण्यात आला .यात्रा कमिटी ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्त्यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/explained/explaiend-what-is-mhada-recruitment-scam-tcx-online-exam-print-exp-sgy-87-3073373/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-28T09:38:10Z", "digest": "sha1:VP6TYFSVMOMILC6CHB7WXDJYUBYMXGHB", "length": 27231, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण: म्हाडा भरती परीक्षा घोटाळा आहे तरी काय? | Explaiend What is MHADA Recruitment Scam TCX Online Exam print exp sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nविश्लेषण: म्हाडा भरती परीक्षा घोटाळा आहे तरी काय\nम्हाडाने गैरप्रकार उघडकीस आल्यावर टीसीएसच्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे\nWritten by मंगल हनवते\nशिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य भरती आणि म्हाडा भरती गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. या गैरप्रकारांची आता पुणे सायबर पोलिसांसह सक्तवसुली अंमलबजावणीने संचनालयाकडून (ईडी) समांतर चौकशी करण्यात येत आहे. पुणे सायबर पोलीस आणि ईडीने चौकशी करत असलेली पहिली, ऑफलाइन आणि परीक्षा होण्यापूर्वीचा घडलेली घटना आहे. म्हाडाने गैरप्रकार उघडकीस आल्यावर टीसीएसच्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. निवड यादीतील ६३ उमेदवार बोगस असल्याचे समोर आले असून त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या म्हाडा स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यानंतर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भरती परीक्षा गैरप्रकार नेमका आहे तरी काय, त्याचा हा आढावा…\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\nम्हाडात किती रिक्त जागांची भरती\nआतापर्यंत लाखो कुटुंबाच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती आता खूप वाढली आहे. गृहनिर्माण, पुनर्विकास यापुढे जाऊन इतरही प्रकल्प म्हाडाकडून राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने म्हाडातील कर्मचारी-अधिकारी वर्ग वाढविण्याची गरज लक्षात घेता वेळीवेळी सेवा भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार म्हाडाने ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान अर्ज भरून घेतले. या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला. ५६५ जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले. या प्रक्रियेअंतर्गत डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे म्हाडाने जाहीर केले.\nगैरप्रकार नेमका कसा उघडकीस आला\nम्हाडाने ऑफलाइन परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली. त्यातील पहिला पेपर १२ डिसेंबरला होणार होता. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना अचानक १२ डिसेंबरच्या मध्यरात्री ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून जाहीर केले. या भरती परीक्षेत पेपरफुटीचा डाव आखण्यात आला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी एमपीएस समन्वय समिती या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या मदतीने हा डाव यशस्वी होण्याआधीच हाणून पाडला. पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तिघांना पुणे सायबर पोलिसांनी ११ डिसेंबरला रात्री ताब्यात घेतले. या घोटाळ्यात म्हाडाच्या भरती परीक्षेची जबाबदारी अर्थात परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी ज्या कंत्राटदार कंपनीला देण्यात आली होती त्या कंपनीचा एक संचालक होता. त्यानंतर आरोग्य, टीईटी भरती घोटाळ्याप्रमाणे हाही एक मोठा भरती घोटाळा असल्याचे समोर आले. आरोग्य भरतीतील गैरप्रकार ज्या एमपीएससी समितीने उघड केला त्या समितीला १-२ डिसेंबरला म्हाडाचे पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती समितीने तात्काळ पुणे सायबर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत पेपर फुटण्यापूर्वीच आरोपींना अटक करून एक मोठा भरती गैरप्रकार उघडकीस आणला.\nडिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेतील घोटाळा उघड झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीऐवजी म्हाडाने स्वतः ही परीक्षा घ्यावी असे आदेश सरकारने दिले. त्यानुसार म्हाडाने नामांकित टीसीएस कंपनीची नियुक्ती करून जानेवारी-फेब्रुवारीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या. या ऑनलाइन परीक्षेतही दलाल सक्रिय असल्याचा आरोप एमपीएससी समितीकडून सातत्याने केला जात होता. मात्र हा आरोप म्हाडाने फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर मराठवाड्यातील परीक्षा केंद्रावर दलालांकरवी अनेक बोगस उमेदवार परीक्षेस बसविण्यात आल्याचे समोर आले. काही जणांना केंद्रावर पकडण्यात आले. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून गैरप्रकार केल्याचेही समोर आले.\nटीसीएसच्या तपासानंतर गैरप्रकारावर शिक्कामोर्तब\nटीसीएसने पूर्णतया निर्दोष पद्धतीचा अवलंब न करता परीक्षा घेतल्याचा आरोप झाला. गल्लीबोळातील परीक्षा केंद्रे दिली, त्याचा फायदा दलाल आणि बोगस विद्यार्थ्यांनी घेतल्याचाही आरोप झाला. हे सर्व आरोप खरे ठरले. औरंगाबादमध्ये परीक्षा नसलेल्या दिवशी परीक्षा केंद्रावर जाऊन संगणकीय प्रणालीत काही बदल केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून उघड झाले. याप्रकरणी औरंगाबाद क्रांतीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. ऑनलाइन परीक्षेच्या निकालानुसार अव्वल आलेल्या उमेदवारांच्या यादीतील ३६ नावे एमपीएससी समितीला संशयास्पद आढळली. त्यानुसार समितीने या नावांच्या चौकशीची मागणी म्हाडाकडे केली. म्हाडाने टीसीएसला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या चौकशीनंतर ६३ परीक्षार्थी टीसीएसला संशयित आढळले. त्यामुळे म्हाडाने स्वतः या ६३ उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे पासून सुरू झालेली ही चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. ही चौकशी म्हाडाने लवकरात लवकर पूर्ण करावी आणि दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उमेदावर आणि एमपीएससी समितीकडून केली जात आहे. चौकशी अंतिम टप्प्यात असून लवकरच अहवाल सादर केला जाईल. दोषीविरोधात लवकरच कडक कायदेशीर कारवाई होईल असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण: मृत प्राण्यांचे अवयव पुनरुज्जीवित करण्यात यश\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nदेवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\n“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : शिंदे वि. ठाकरे… निवडणूक आयोगापुढील सुनावणीत काय होणार\nविश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा\nविश्लेषण : फ्लेक्स फ्यूएल पर्यायी इंधन ठरू शकते का\nविश्लेषण : गुलाम नबी खरेच ‘आझाद’\nविश्लेषण : लॉजिस्टिक पार्कमुळे काय होईल\nविश्लेषण : महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला, मग अन्य क्रिकेट लीगमध्ये का खेळत नाही\nविश्लेषण : रस्त्यावरील खड्ड्यांना आपल्या जादुई हातांनी रंगवणाऱ्या या कलाकाराबद्दल, जाणून घ्या\nविश्लेषण: मुंबईची जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराच्या दिशेने वाटचाल, काय आहेत कारणं जाणून घ्या…\nविश्लेषण : एकेकाळच्या दुष्काळग्रस्त अशा या गावात आज राहतात ६० करोडपती शेतकरी; जाणून घ्या यामागील रहस्य\nविश्लेषण : जगभरात चक्रीवादळांचा अचूक अंदाज लावणे कठीण का जात आहेचक्रीवादळे आणखी विध्वंसक का ठरत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mymahanagar.com/video/nawab-malik-criticized-on-central-government/316410/", "date_download": "2022-09-28T09:01:36Z", "digest": "sha1:HEANV7ZK3FX4DGQTTW2ZX4BZKZIFFPLB", "length": 8076, "nlines": 184, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nawab malik criticized on central government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ केंद्र सरकारवर नवाब मलिक यांची टीका\nकेंद्र सरकारवर नवाब मलिक यांची टीका\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nस्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा\nआई-वडिलांनी मुलींना विश्वास द्यायला हवा : जलसंपदा अधीक्षक अलका अहिरराव\n“ट्विटर हे असे माध्यम होते ज्यावर लोकं निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र, ज्यापद्धतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचपद्धतीने ट्विटरवर अंकुश ठेवला जाणार आहे. यामुळे केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. हे योग्य नाही”, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.\nमागील लेखभुजबळांच्या भेटी मागचे फडणवीसांनी सांगितले कारण\nपुढील लेखSSC Result 2021: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार\nपंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या\nराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया\nPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nस्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा\nनवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण\nफक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं\nउदे गं अंबे उदे नवरात्रीनिमित्त घ्या मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध देवींचे दर्शन\nबॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/ccording-to-hum-do-hamare-do-the-country-is-run-by-four-people-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T09:44:48Z", "digest": "sha1:6RMOJBQ7TN6EY2UZCCYMRXRCTNNOK6WK", "length": 9178, "nlines": 132, "source_domain": "lokrashtra.com", "title": "ccording to hum do hamare do the country is run by four people - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nदेशाचा कारभार ‘हम दो हमारे दो’ अशा चारच लोकांच्या हाती, राहुल गांधींचा हल्लाबोल\nदेशाचा कारभार ‘हम दो हमारे दो’ अशा चारच लोकांच्या हाती, राहुल गांधींचा हल्लाबोल\nनवी दिल्ली : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारची भूमिका बघून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या देशाचा कारभार ‘हम दो-हमारे दो’ याप्रमाणे चांरच लोकांच्या हाती असल्याचा हल्ला त्यांनी सरकारवर चढविला. राहुल गांधी म्हणाले की, या कायद्यांमुळे बडय़ा उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठाही करता येईल.\n‘हम दो, हमारे दो’ की सरकार\nयासाठी दोन उद्योगपती असून, दोन नेत्यांनी हा देश दोन उद्योगपतींच्या हाती दिला आहे. यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनासंदर्भातील हम दो, हमारे दो या जुन्या घोषणेचा संदर्भ दिला आणि केवळ चार लोक या देशाचा कारभार करीत असल्याची जोरदार टीकाही केली.\nRead Also : आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना राहूल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; विरोधकांनी दिल्या ‘शेम शेम’च्या घोषणा\nदिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत त्याला गांधी यांनी पाठिंबा दर्शविला. हे केवळ शेतकऱ्यांचेच आंदोलन नाही तर देशचळवळ आहे आणि सरकारला कायदे रद्द करावेच लागतील, असेही लोकसभेत गांधी म्हणाले. निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २०० जणांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने श्रद्धांजली वाहिली नाही, त्यामुळे आपल्याला ते काम करावे लागत आहे, असे सांगून गांधी यांनी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली आणि त्याला तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने पाठिंबा दिला. नव्या कायद्यांमुळे भारताची अन्न सुरक्षा यंत्रणा धोक्यात येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हानी पोहोचेल, असेही ते म्हणाले.\nआंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना राहूल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; विरोधकांनी दिल्या ‘शेम शेम’च्या घोषणा\nराष्ट्राध्यक्ष झाल्याच्या २२ दिवसानंतर बायडेन ॲक्शन मोडमध्ये, चीनला ‘या’ शब्दात फटकारले\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी केली; भास्कर…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या ‘या’ नेत्याला…\nमी देखील कोकणातला, असल्या धमक्यांना घाबरणार नाही; मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bageshreedeshmukh.com/2016/08/blog-post_6.html", "date_download": "2022-09-28T09:40:52Z", "digest": "sha1:B2P2LI7LDL6QXKXQANANVCABSGOCMMS3", "length": 2820, "nlines": 91, "source_domain": "www.bageshreedeshmukh.com", "title": "हिरवाई", "raw_content": "\nशेवटी फार ताणू नये म्हणून\nतिने नात्याला घडी घातली\nपुढे कधीतरी त्यानेच घडी मोडली\nतिने एक फुंकर मारली\nआणि बहर परतून आला\nकधी कधी जरासं अंतर पडू द्यावं\nमग फुंकरीलाही अर्थ येतो आणि\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\nसुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त\nकविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/primary-school-students-waiting-for-textbooks", "date_download": "2022-09-28T10:11:29Z", "digest": "sha1:XOF6TPZA2PGJJW5DO44LZPU5ZUX5ASDD", "length": 9166, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Primary school students waiting for textbooks", "raw_content": "\nप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा\nतालुक्यातील प्राथमिक शाळेला ( Primary Schools )अडीच महिने उलटूनही पाठ्यपुस्तके ( Text Books )उपलब्ध न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी वरिष्ठांनी लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निफाड तालुका शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.\nमहाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत दरवर्षी राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. याची मागणी दरवर्षी एप्रिल महिन्यात नोंदवली जाते. त्यानुसार जून महिन्यात शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हास्तर, तेथून तालुकास्तर व तिथून केंद्रस्तरापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचवली जातात. त्यानंतर केंद्रप्रमुखांमार्फत प्रत्येक शाळेला पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.\nयावर्षी मात्र आपण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना निफाड तालुक्यातील अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत. शाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले आहेत. पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यापासून वंचित आहेत. शिक्षकांनादेखील वर्गात अध्यापन करताना मोठी कसरत करावी लागत आहे.\nइयत्ता 1 लीचा वर्ग वगळता इतर वर्गांना शिक्षकांनी जुनी पाठ्यपुस्तके जमा करून ज्यांना नवीन पुस्तके मिळाली नाही त्या मुलांना त्याचे वाटप केले आहे. इयत्ता 1 लीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलला आहे. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने इयत्ता 1 लीचे सर्व विषय एका पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत. त्याचे एकात्मक बालभारती भाग 4 केले आहे. त्यामुळे इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपस्तके मिळणे नितांत गरजेचे आहे.\nनिफाड तालुका पूर्व भागातील लासलगाव, विंचूर, पाचोरे, देवगाव या केंद्रातील केंद्रप्रमुख यांच्याकडे पुस्तके उपलब्धतेबाबत माहिती मागितली असता वरील बाब उघडकीस आली. जि.प. प्राथमिक शाळा केंद्रानुसार इयत्ता 1 लीच्या कमी असलेल्या पाठ्यपुस्तकांच्या आकडेवारीमध्ये लासलगाव (110 संच), पाचोरे (30 संच), विंचूर (60 संच), देवगाव (10 संच) असे एकूण 210 पाठ्यपुस्तक संच कमी असून याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड, गटशिक्षणाधिकारी तुंगार यांच्याकडे चौकशी केली असता जि.प. शिक्षण विभागाकडे केंद्रनुसार कमी असलेल्या पुस्तकांची मागणी पाठवली असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तत्काळ वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह लासलगाव परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.\nपाठ्यपुस्तके त्वरित उपलब्ध करून देऊ\nतालुक्यात बहुतांशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहेत. तथापि काही ठिकाणी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्यास त्वरित उपलब्ध करून दिली जातील. सदर पाठ्यपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे ऑनलाईन केली असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे कटाक्षाने बघितले जाईल. इयत्ता 1 लीचा अभ्यासक्रम नवीन असल्याने त्या इयत्तेला प्राधान्य देण्यात येईल.\nकेशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, निफाड)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/1012/", "date_download": "2022-09-28T10:36:37Z", "digest": "sha1:A5WIZDLC23GUNQ4REOYVWV7LXAZL4KSN", "length": 7936, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "महाविकास आघाडीतर्फे सोमवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतर्फे सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक\nजिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. 08 – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटनेविरोधात महाविकास आघाडीतर्फे सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये जळगावच्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केले. याबाबतची माहिती जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांतर्फे देण्यात आली.\nपत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, महानगराध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते. यावेळी आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना बेपर्वापणे चारचाकी वाहनाखाली चिरडण्याची घटना घडली आहे. या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह अन्य दोषी संशयितांना उत्तर प्रदेशातील भाजपशासित सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांवरील अन्याय वाढले आहेत. नागरिक त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. लखीमपूर खिरी घटनेचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवारी बंदची हाक दिली आहे.\nयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना आदी संघटना, पक्ष सहभागी होणार आहे. या बंद मधून आपत्कालीन व जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लाडवंजारी, योगेश देसले, काँग्रेसचे राज्य पदाधिकारी विनोद कोळपकर, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख, जिल्हा पदाधिकारी डी.जी.पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nकंत्राटदारांचे राज्य शासनाविरोधात निषेध आंदोलन\nमराठी प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन महिलांना मिळाल्या पिंक रिक्षा\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/44/", "date_download": "2022-09-28T10:22:25Z", "digest": "sha1:HCYZTUAE65HPQO4H5AZHN6VCEZUOLZ3Z", "length": 4913, "nlines": 84, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक सोनवणे यांनी निवड - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक सोनवणे यांनी निवड\nby टीम खान्देश प्रभात\nलालसिंग पाटील | भडगाव – कजगाव येथील केंद्रीय मराठी मुलांची शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक मधुकर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.\nसदरील निवड ही बिनविरोध करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष पुंडलिक सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी जि प शाळेच्या मुख्याध्यापिका तथा समितीच्या सचिव रंजना भांडारकर, विलास पाटील, देवीदास हिरे, दिनेश पाटील, आनंद साठे, लालसिंग पाटील, शिरीन खान, कविता पाटील, लताबाई पाटील, छाया महाजन, मीना खैरनार, प्रतिभा वाघ, मनीषा पाटील, पियुष पाटील, नरेश पाटील आदी उपस्थित होते.\nतेली समाज नाशिक विभागाच्या युवक कार्याध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची निवड\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2081103", "date_download": "2022-09-28T10:24:17Z", "digest": "sha1:JWCUAWIPI22UJMGMYWV6CLPSBIEKYPWH", "length": 2383, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ८८७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ८८७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:०२, १६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , ५ महिन्यांपूर्वी\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\n०२:००, ९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(→‎महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी)\n२२:०२, १६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))\n[[वर्ग:इ.स.च्या ८८० च्या८८०च्या दशकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://news105media.com/news/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T09:20:37Z", "digest": "sha1:4TRYC76CIO3WG6IXF7ML2ZXHOWXPWY3S", "length": 12284, "nlines": 78, "source_domain": "news105media.com", "title": "तुळजाभवानी मंदिराचे हे रहस्य..आजपर्यंत वैज्ञानिकांना सुद्धा समजले नाही ! स्वताच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..जाणून घ्या - classic मराठी", "raw_content": "\nमराठी बातम्या आणि बरंच काही …\nतुळजाभवानी मंदिराचे हे रहस्य..आजपर्यंत वैज्ञानिकांना सुद्धा समजले नाही स्वताच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..जाणून घ्या\nतुळजाभवानी मंदिराचे हे रहस्य..आजपर्यंत वैज्ञानिकांना सुद्धा समजले नाही स्वताच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..जाणून घ्या\nJanuary 10, 2022 admin-classicLeave a Comment on तुळजाभवानी मंदिराचे हे रहस्य..आजपर्यंत वैज्ञानिकांना सुद्धा समजले नाही स्वताच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..जाणून घ्या\nनमस्कार मित्रांनो, भारतात एक अस मंदिर आहे जिथे एक रहस्यमय दगड ठेवला आहे. हो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही या दगडावर हात ठेवाल आणि मनातल्या मनात एखादा प्रश्न विचाराल तर हा दगड रहस्यमय पद्धतीने त्याचवेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल, आणि हे खरं आहे. आज आपण तुळजाभवानी मंदिरातील रहस्य जाणून घेऊया याबद्दल आपल्यापैकी काहींना माहिती नाही.\nया दगडावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे पण याचे रहस्य आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. हा दगड कुठून आला आणि तो दगड इथे कोणी ठेवला आणि तो आपल्या प्रश्नांची उत्तरे कस देतो हे ही एक रहस्यच आहे. आपल्या भारत देशात महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे एक प्राचीन मंदिर आहे ज्याला तुळजाभवानी मंदिर म्हणतात.\nतुळजाभवानी देवीला शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणलं जात. आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानी देवीवर खुप श्रद्धा आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्ती पिठांपैकी एक आहे आणि देशातील 51 शक्तिपीठांपैकी एक देवी मानले जाते.\nतुळजाभवानी म्हैसासुरमर्दिनीचे एक रूप आहे. तुळजाभवानी मंदिराची स्थापना 17 व्या शतकातील सांगितले जाते आणि हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणून तुळजाभवानी देवीला ओळखले जाते. प्रत्येक यु ध्दावेळी शिवाजी महाराज या मंदिरात देवीचा आशीर्वाद घ्यायला येत होते.\nदेवीने प्रसन्न होऊन ध र्माची रक्षा करण्यासाठी शिवाजी महाराजांना त लवार दिली. या तलवारीनेच शिवाजी महाराजांनी अनेक यु द्ध जिंकले आणि आता ही तलवार लंडनच्या संग्रहालयात आहे. या मंदिरात चांदीचा स्तंभ आहे त्याच्याविषयी लोकांना विश्वास आहे की जर कोणत्याही व्यक्तीला शा री रिक व्याधी असेल किंवा श रीर दुखत असेल तर त्या व्यक्तीने रोज 7 दिवस या स्थंबाचा स्पर्श केला तर त्याचा सर्व त्रा स कमी होतो.\nया गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे पण इथल्या लोकाच्या बोलण्यावरून तर ते खरेच वाटते. या मंदिरामध्ये अजून एक अस रहस्य आहे ज्यावर न्युज चॅनेल वाले तसेच वै ज्ञानिकांनी ही शोध केला आहे. या मंदिराच्या पाठीमागे एक दगड ठेवलेला आहे ज्याचे नाव आहे चिंतामणी दगड. हा दगड तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.\nतुम्हाला फक्त या दगडावर एक सिक्का ठेऊन दोन्ही हात त्या दगडावर ठेवावे लागतात आणि मनातच दगडाला एक प्रश्न विचारावा लागतो एवढंच आणि त्यानंतर जे होते ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. जर तुमचे उत्तर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला सरकतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो दगड डाव्या बाजूला सरकतो आणि जर दगड हलत नसेल तर याचा अर्थ असतो की उत्तर येण्यास अजून प्रतीक्षा करावी लागेल.\nपण हा चिंतामणी दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरा वळतो हे कोणत्याही वै ज्ञानिकाना आज पर्यंत जाणून घेता आले नाही. यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानले जाते. मित्रांनो शिवाजी महाराज जेव्हा यु द्धाला जात होते तेव्हा त्यांनाही काही दुविधा असेल तर तेही या दगडाची मदत घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे घेत होते. तुम्हालाही हे पटत नसेल तर जरूर या मंदिराला भेट द्या आणि चमत्कार बघा..\nमेष राशी जानेवारी २०२२:- या महिन्यात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच…तसेच या अडचणींना द्यावे लागेल तोंड..जाणून घ्या संतती, करियर, नोकरी, भविष्य\n99 टक्के लोकांना माहिती नाही रावण हा कोणाचा अवतार होता.. बघा विष्णूपुराणात सांगितलेले रहस्य जाणून आश्चर्य वाटेल..\n‘विवाहबाह्य सं बंध’ का जुळून येतात…का महिला लग्न झालेले असून सुद्धा दुसऱ्यांशी सं बंध बनवतात…तर एकदा पहाच\n या प्रकारे होत आहे आपली पेट्रोल पंपावर फसवणूक…त्यामुळे वेळीच सावध व्हा अन्यथा… असेच आयुष्यभर लुटले जाल\nअसे कोणते योद्धे होते ज्यांच्यावर सुदर्शन चक्रही सुद्धा विफल ठरले..\nचक्क नवऱ्याने आपल्या बायकोला पकडले तिच्या बॉस सोबत.. पण नवरा स्वतः म्हणाला.. September 26, 2022\nहळदीचे दुध पिल्याने आपल्या शरीरावर तसेच जास्त’करून आपल्या मेंदूवर होतात हे परिणाम म्हणून.. September 25, 2022\nकुंभ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा, सुख, समृद्धी मिळवायची असेल तर.. हि १ गोष्ट लक्षात ठेवा.. हि चूक कधीच करू नका.. September 25, 2022\nकलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते …का सर्व युगांमध्ये कलयुग श्रेष्ठ आहे…काय आहे यामागील रहस्य September 21, 2022\nदुर्योधन किती शक्तिशाली होता…दुर्योधनाला एवढे बळ कसे आणि कुठून मिळाले.. बघा काय आहे त्याच्या आयुष्याचे रहस्य September 20, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sudhirmungantiwar.com/VideoGallery.aspx", "date_download": "2022-09-28T09:10:00Z", "digest": "sha1:RS6VIS2VNNWK6ATW23PWWG7YGT4TXYI7", "length": 5788, "nlines": 58, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Video Gallery | Ex Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nवने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य\nपंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या राजकीय जीवनावर आधारित मोदी @20 कार्यक्रम संपन्न\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे विविध वास्तूंचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न.. | २१ सप्टेंबर २०२२\nचिंतामणी ग्रुप ऑफ इंस्‍टीटयुटतर्फे सत्‍कार समारंभ संपन्न.. | १६ सप्टेंबर २०२२\nआयस्ट्रीम काँग्रेस २०२२ परिषदेचा उद्घाटन समारंभ संपन्न.. | १४ सप्टेंबर २०२२\nविदर्भ ऑयडॉल पुरस्‍कार वितरण सोहळा\nदैनिक नवराष्ट्र द्वारे आयोजित 'मराठी अस्मिता २०२२'चा पुरस्कार वितरण सोहळा, १० सप्टेंबर २०२२\nजर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील यश संपादन केलेल्या डॉक्टरांचा सत्कार कार्यक्रम..\nआरवट येथे लाडू तुला व जाहीर सत्कार कार्यक्रम संपन्न..\nगडचांदूर येथे लाडू तुला व भव्य सत्कार कार्यक्रम संपन्न..\nकमळाबाई म्हंटल्याने भाजपाचा अपमान होईल असं ज्यांना वाटत असेल तर त्यांना अजून आई समजली नाही..\nसंविधानाच्या निकषानुसार भविष्यामध्ये बारा आमदारांची नावे पाठवली जातील..\nलाडूतुला व सत्कार कार्यक्रम संपन्न, राजुरा, चंद्रपूर. | ३ सप्टेंबर २०२२\nभारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर संघटनात्मक बैठक, २ सप्टेंबर २०२२\nसुफी (स्टिल युजर्स फेडरेशन ऑफ ईंडिया) स्टील अवार्ड्स, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई | २५ ऑगस्ट २०२२\nमानव विकास निर्देशांकावर उपस्थित लक्षवेधीवर उत्तर देताना...\nसिंदखेड राजाच्या पवित्र भूमीवर येऊन संबधित प्रस्तावाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल..\nपृथ्वीच्या इतिहासात मागील १०० वर्षात पृथ्वीचे जेवढे शोषण केले गेले तेवढं या आधी कधीच केले गेले नाही.\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nवन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार\nसंत साहित्याचा चिंतनशील अभ्यासक गमावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://wishesmarathi07.com/heartbreak-quotes-in-marathi/", "date_download": "2022-09-28T10:27:21Z", "digest": "sha1:FW7IC35UK6RKCTSF5GVEQHRHVX2KL5JW", "length": 33724, "nlines": 510, "source_domain": "wishesmarathi07.com", "title": "101+ हार्टब्रेक कोट्स मराठीत Heartbreak Quotes In Marathi", "raw_content": "\nHeartbreak Quotes In Marathi मित्रांनो आपण या लेखांमध्ये हार्ड ब्रेडचे काही कोट्स लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. तू माझा वृद्ध तोडला आहे. हार्टब्रेक कोट्स मराठीत म्हणजे तू माझा विश्वासघात केलेला आहे व्यसन करण्याआधी तू पहिले बघायला पाहिजे होतं मी तुझ्यावर किती प्रेम करत होता आणि त्या बदल्यात मला काय मिळालं तू हे करण्याआधी विचार करायला पाहिजे होता आज मला तू खूप दुःखी केलेला आहे. Heartbreak Quotes In Marathi 2022 त्याबद्दल मी तुला अजिबात माफ करू शकत नाही तुझा दुसऱ्यावर प्रेम होतं तर मला सांगायचं ना.तुला काय दिवसांनी समजेल की माझं तुझ्यावर किती प्रेम होता आणि तो तुझा फक्त वापर करून घेण्याचा प्रयत्न करत होतात.\nमित्रांनो तुम्ही जर हार्ट ब्रेक साठी तर काही कॉटन बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात आठवण त्यांनाच येते जे आपले काळजी करत असतात. नवीन हार्टब्रेक कोट्स नाहीतर काही लोक फक्त टाईमपास करण्यासाठी येत असतात. Best Heartbreak Quotes In Marathi हो मेसेज पण ते रिप्लाय देत नसतात प्रत्येक वेळेस कुणाकडे वेळ मागण्याची गरज नाही आहे कारण स्वतः एक थेंब लग्नाची सवय ठेवा कारण आयुष्यात थोडा त्रास होईल पण तो सहन करा तुम्ही.\nतुला काहीच बोलायचं नाही आहे मला कारण सर्व चुक माझीच आहे मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला. हार्टब्रेक कोट्स 2022 तर मित्रांनो या कोर्समधून तुम्हाला जे आवडेल. New Heartbreak Quotes In Marathi त्या कोड तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.\nजर मला रडवून तू खुश असशील तर\nमी आयुष्यभर रडायला तयार आहे.\nमन तुटण्याने जर आवाज झाला असता\nतर देवाशप्पथ आज खूप मोठा आवाज झाला असता\nआयुष्यात एकदाच आलीस पण\nसर्व लाईफ तुझ्या आठवणीने busy करून गेली\nलोक बोलतात विसरलास तू आम्हाला\nइथे मी स्वतःला विसरलोय..\nरडल्यामुळे कधी कोणी आपले होत नसते\nआणि तसेही जे आपले असतात\nते रडू थोडी देतात\nआपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात\nकारण वाटणे आणि असणे यात खूप फरक असतो\nलवकरच लक्षात येईल तुला माझे असणे\nकाय होते आणि नसणे काय आहे..\nतुम्ही प्रेमाची गोष्ट करतात,\nआजकालचे लोक रिप्लाय देखील चेहरा पाहून देतात\nजर बदलायचेच होते ते माझ्याशी प्रेम का केले\nआठवण त्यालाच येते जो आपली काळजी करत असतो,\nMessage बघायला पण वेळ नसतो.\nकोणाला कितीही प्रेम लावा\nशेवटी ते दाखवून देतात की ते किती परके आहेत..\nदगडाचे काळीज असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा,\nकाळजावर दगड ठेवून जगलेले बरे…\nप्रत्येक वेळी कोणाकडून वेळ मागण्यापेक्षा\nस्वतः एकटे जगण्याची सवय पाळा,\nआयुष्य त्रास कमी होईल.\nआता तो number फक्त माझ्या आठवणीत राहिला आहे,\nजो रात्रभर माझ्याशी बोलण्यात Busy राहायचा\nजशी प्रत्येक मुलगी मुलाच्या पैश्यावार प्रेम करत नाही\nतसेच प्रत्येक मुलगा मुलीच्या शरीरावर प्रेम करत नाही…\nया शब्दामागे खूप काही लपलेले असते.\nजेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी राहिली\nतेव्हा समजायचे की त्यांची आवड बदलली आहे\nजेथे वाटत असे की आपल्यामुळे\nइतरांना त्रास होत आहे\nतेथून सरकून जाणेच योग्य.\nआम्ही रोज दुःखी होतो आणि रात्र निघून जाते\nएक दिवस रात्र दुःखी होईल आणि आम्ही निघून जाऊ..\nतुला काहीच बोलायचे नाही मला..\nचूक तर माझीच आहे कारण मी\nतुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला..\nवाटल नव्हत कधी की ते लोक पण सोडून जातील\nजे म्हटले होते tension नको घेऊ तू मी आहे ना.\nजर कधी कोणाचा reply late यायला सुरुवात झाली\nतर समजून जा की तुमचा कंटाळा आला आहे.\nतुझ्यावर प्रेम केलं हीच माझी सर्वात मोठी चूक\nकाही लोक फक्त आपला वापर करण्यासाठी प्रेम करतात.\nएकदाचे त्यांचे काम संपले की प्रेम देखील संपते\nरडणे छंद नाही माझा\nहे तर प्रेमाने दिलेले शेवटचे गिफ्ट आहे मला\nसर्वांचे मन सांभाळता सांभाळता\nआपलेच मन तुटून जाते\nकधी कोणाला त्रास होऊ नये म्हणून\nआपणच दूर गेलेले चांगले असते.\nएक थेम्ब अश्रु काढ\nआणि एक दीर्घ श्वास घेउन टाक…\nमाझी आठवण काढू नकोस..\nमाझा विचार मनातून काढून टाक..\nत्या आठवणीना जालून टाक…\nमाझी स्वप्न ही मरून जातील..\nमाझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..\nतर “एक वेडा” होता अस सांगुन टाक..\nतर नजर झुकवुन “प्रेम” सांगुन टाक….\nकधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावचं लागतं…\nआणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पाडावचं लागतं….\nमी तुला आवडत नाहि..\nतुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.\nकाच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत …..\nकमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती .. :\nमाझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल\nमाझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.\nआयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप\nकाही गोष्टी आहेत पण हसन्या साठी\nफक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.\nभेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |\nवरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |\nजात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |\nअसशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |\nआयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,\nकोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते\nजिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,\nती दुसर्याला न मागता मिळून जाते …\nतू कशी का माझ्यापासून दूर गेली..\nआयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..\nपोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…\nव्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..\nतुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. . .\nDnt Knw Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. . .\nएखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख\nतुला मी काय सांगू …\nव्हायचे ते होऊन गेले\n… आता नियती कढे मी काय मागू ….\nझाल्या वेदना जेवढ्या मला\nतिला त्याहून जास्त झाल्या असतील ….\nपाहून वीरह आमचा आसा\nदेवाचेही डोळे पाणावले असतील…\nखूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच\nजगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास\nहा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.\nआठऊ नकोस रे तिला,\nतिला तू विसरण्याचा प्रयत्न कर…\nती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,\nहे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर…\nती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,….\nअन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर…\nसिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,\nती गेली हे मानून,\nआता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर…\nरडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,\nउघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,\nह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,\nआता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर…\nआता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.\nकुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..\nमी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..\nयावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..\nमी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात\n.असे नको ग …\nचुकून डोळा लागला ..\nबोल ना ग आता…\nझोप गेली लांब तीरावरी,\nबोलली नाहीस की …\nनाही करमत मझला तुझ्यापरी..\nमला निरोप देताना तू किती रडलास….\nतेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास\nतुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..\nतुझ्याविना जगणं असह्य आहे.,\nपण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.\nखुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं…\nसुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं…\nमी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर\nलिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला \nतुज्या’ डोळ्यात रमून जाताना,\nतुज्या’ माज्यातील अंतर मला कललेच नाही……\nतुज्या’ डोळ्यात असा हरवलो की ….\nतुज्या’ डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;”;;;\nतुज्या त्या ‘नकाराने’ मला नक्कीच खुप रड्वले….\nपण मी म्हणालो “जाऊ दे”\nनिदान या अश्रुनी तरी मी ‘जीवंत’ असल्याचे जानवले..\nतुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं\nतुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.\nप्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.\nसुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं \nदुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला\nविसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.\nएकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .\nतेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं\nम्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .\nज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही\nसहवास चार दिवसांचा वेड लावून गेला\nजाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला\nआयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील\nसुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.\nएकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो \nतुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो \nजी माणसे प्रेमाची कदर करतात,\nत्यांना कधी प्रेम मिळत नाही.\nपण जे प्रेमाला टाइमपास समझतात,\nत्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते…..\nमाझ्या प्राणनीय रसिक पाखरा\nदिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं\nकाबू करु मी माझ्या मनाला\nआठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.\nतुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे\nमी कधीही वागणार नाही\nकारण तुझ्या अश्रूची किंमत मी\nकधी चुकवू शकणार नाही.\nआयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं\nअसतं ते मिळत नसतं हव ते मिळालं\nतरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा\nआपलं आभाळ रिकामं असतं.\nमला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं\nपण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.\nछत्रपती संभाजी महाराज विचार\nस्वामी समर्थ कोट्स मराठीत\nअस्सल मराठमोळे साडी कोट्स\nकृपया इकडे पण लक्ष द्या\nवरील लेखामध्ये आपण हार्ट ब्रेक च्या काही कोरड्या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. हार्टब्रेक कोट्स मराठीत मी तुझ्यावर एवढ जीवापाड प्रेम केलं हे माझं चुकलं कारण काही लोक फक्त हे प्रेमाचे वापर करण्यासाठी येत असतात. Heartbreak Quotes In Marathi हे तुला आता नाही पण भविष्यात नक्की समजेल मग तेव्हा वेळ गेलेली असेल हिरो पण सर्वांचच मंडळ संवाद राहिला तर आपलं मन पण एक दिवशी जर तुटेल वाटलं नव्हतं कधी की लोक सोडून जातील पण गेली तर गेली मी अजिबात टेन्शन नाही घेत आणि परत येऊ पण नको माझ्या आयुष्यात.\nआता माझ्या फक्त तोच नंबर आठवण येत राहिला आहे. नवीन हार्टब्रेक कोट्स त्याच्या सोबत मी रात्री बोलण्यात बिझी राहायचं दगडाच्या काळजाचा त्याला प्रेम करणाऱ्या दगडांवर माझा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. Best Heartbreak Quotes In Marathi माझी चुकी झाली मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तो त्या विश्वासाचा विश्वासघात केला.\nतर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या हार्ट ब्रेक च्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील. हार्टब्रेक कोट्स 2022 ह्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. New Heartbreak Quotes In Marathi त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यावर पाठवू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/government-decision-to-partner-in-mumbai-ahmedabad-bullet-train-zws-70-3062832/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:25:33Z", "digest": "sha1:3SSIUT7BDT2PVBMWJMQRY2XYABKNRP6L", "length": 21308, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "government decision to partner in mumbai ahmedabad bullet train zws 70 | Loksatta", "raw_content": "\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये भागीदारीचा सरकारचा निर्णय\nसुमारे ५०८ किमी लांबीचा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई- अहमदाबाद मार्गावर राबविण्यात येत आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\n( संग्रहित छायचित्र )\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुमारे एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या मुंबई- अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पात (बुलेट ट्रेन) २५ टक्के भागीदार होण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळ लि. या विशेष कंपनीमध्ये (एसपीव्ही) सरकार पाच हजार कोटींची गुंतवणूक करम्णार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा कोटींचा निधी गुंतविण्यात आला आहे.\nसुमारे ५०८ किमी लांबीचा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई- अहमदाबाद मार्गावर राबविण्यात येत आहे. यातील १५५ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्रात असून वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. एक लाख कोटीहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळ लि. ही विशेष उपयोजिता वाहन कंपनी स्थापन करण्यात आली असून त्यात केंद्र सरकार ५० टक्के म्हणजेच १० हजार कोटींची गंतवणूक करणार आहे, तर महाराष्ट्र आणि गुजराज राज्य सरकार अनुक्रमे २५ टक्के याप्रमाणे पाच- पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. तर जपान इंटरनॅशनल को-ऑप.एजन्सी (जायका) ही वित्तीय संस्था या प्रकल्पासाठी ८८ हजार कोटींचे कर्ज देणार आहे. सन २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करम्ण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याने गेली दोन- अडीच वर्षे राज्यात हा प्रकल्प रखडला होता.\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\n’ भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यावरुन खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेचं प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nया प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनात राज्य सरकारने लक्ष न घातल्याने ७५ ते ८० टक्केपर्यंत भूसंपादन झाले आहे. भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पात भागीदार होण्यास नकार देत या प्रकल्पासच विरोध केला होता. त्यामुळे गेली दोन वर्षे या प्रकल्पाचे राज्यातील काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. मात्र शिंदे- फ़डणवीस सरकारने या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या देण्यासोबतच भूसंपादनाची गती वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानंतर आता या प्रकल्पात भागीदार होण्याचा निर्णयही घेण्यात आला असून या प्रकल्पाच्या विशेष उपयोजिता वाहनाचे भागभांडम्वलातील राज्य हिश्शाचे समभाग खरेदी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा कोटी रुपये राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळास देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपानसरे हत्या प्रकरण : हल्लेखोरांचा शोध घेण्यात ‘एसआयटी’ अपयशी ; तपास ‘एटीएस’कडे वर्ग करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी\nताजिकिस्तानच्या ‘हा’ छोटा गायक बनला बिग बॉस १६ मधला पहिला स्पर्धक; खुद्द सलमान खानने केली घोषणा\n“नक्कीच मला…” शिवाली परबने दिले ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल स्पष्टीकरण\n‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…”\nविश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा\n“सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान\nमोदी सरकारने PFI वर बंदी घातल्यानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा उल्लेख करत राम कदम म्हणाले, “आता देशात काँग्रेसचं…”\nPetrol-Diesel Price on 28 September 2022: आज किती रुपयांनी कमी झाली पेट्रोल-डिझेलची किंमत\nभिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी\nविदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराची ‘होळी’ आंदोलन\nUttarakhand Resort Murder: राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपा आणि RSS चा उल्लेख करत म्हणाले “तिच्या मृत्यूचं एकमेव…”\nGold-Silver Price on 28 September 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण सुरूच; आज काय भाव, जाणून घ्या\n“केमोमुळे माझे केसे गेले होते अन्…” महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ अनुभव\nIn Pics: वन शोल्डर ड्रेस…कातिल नजर, चाहत्यांना घायाळ करणारे कृतिका कामराचे फोटो एकदा पाहाच\nPhotos : धकधक गर्ल माधुरीच्या मोहक अदा; मॉडर्न आणि ट्रॅडिशनल लूकमधले फोटो व्हायरल\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nसर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी\nमहापालिका निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nबारा आमदारांची नियुक्ती लांबणीवर; १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती\nरिक्षाची दोन, तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ; कुल कॅबचा प्रवासही शनिवारपासून महाग\nचिनी ‘बनावटी’ कंपनी मालकांचा शोध; सनदी लेखापालांकडून करचुकवीच्या क्लृप्तय़ा उघड\nशिवभोजन थाळी तूर्त सुरूच राहणार\n‘पीएफआय’च्या आणखी १७० जणांना अटक; दहशतवादी कारवायांना पाठबळाचा आरोप: महाराष्ट्रासह सात राज्यांत कारवाई\nकुलगुरू निवडीचे राज्यपालांचे अधिकार कायम; महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय रद्द\nसत्ताबदलानंतर म्हाडाकडून वादग्रस्त तपशील; महाविकास आघाडी सरकारच्या काळात सक्तवसुली संचालनालयापासून माहिती दडवल्याचे उघडकीस\nलोकशाहीत बहुमताला महत्त्व; न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathisrushti.com/profiles/kshiti-jog/?vpage=13", "date_download": "2022-09-28T10:09:41Z", "digest": "sha1:LCERPFJXVPAXTXOVDJPDFT7RDQUWI7AY", "length": 7389, "nlines": 116, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "क्षिती जोग – profiles", "raw_content": "लॉग-इन करा | लेखक नोंदणी करा\nक्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत.\nजेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nजिम कॉर्बेट – भाग २\nगावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र\nमाझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)\nनिश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nCategories Select Category अभिनेता अभिनेता-अभिनेत्री अभिनेते अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका गायिका गीतकार चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते निर्माते-दिग्दर्शक निवेदक-सूत्रसंचालक पटकथाकार पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकारण राजकीय लेखक लेखिका वकील वादक विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संवादिनीवादक संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र सिनेपत्रकार स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/tag/maharashtra-sahitya-parishd/", "date_download": "2022-09-28T09:44:01Z", "digest": "sha1:TH3PST57LA56LYHKSMBXGF464TNX243X", "length": 7202, "nlines": 66, "source_domain": "chaprak.com", "title": "maharashtra sahitya parishd Archives - साहित्य चपराक", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nयशवंतरावांचे साहित्यिक योगदान प्रेरणादायी\n‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार गेल्या दशकात ‘चपराक’ दिवाळी महाविशेषांक हा मराठी माणसांच्या घराघरात पोहोचला आहे. जवळपास आठ राज्यातील लेखक या अंकात लेखन सहभाग देतात. साप्ताहिक, मासिक आणि ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर ‘चपराक’चे काम चालते. प्रस्थापित लेखकांबरोबरच नव्या लेखकांनाही संधी दिल्याने खास ‘चपराक’साठी लिहिणार्‍यांची एक स्वतंत्र फळी साहित्यक्षेत्रात निर्माण झाली आहे. येत्या आर्थिक वर्षात आम्ही 365 दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेनेही यापूर्वी त्यांच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘चपराक’ला प्रथम क्रमांक दिला आहे. आता फलटण शाखेनेही प्रथम क्रमांकाने गौरविल्याने आमचा उत्साह…\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/story-of-shaheed-bsf-jawan-seetaram-upadhyay-in-giridih-jharkhand-5972875.html", "date_download": "2022-09-28T09:04:57Z", "digest": "sha1:FHV5IGUAIBMXGXTLKUL3BUY22I657Q7A", "length": 10244, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शहीद जवानाच्या वडिलांनी सांगितले, अन्न-पाण्यासाठी झालो महाग, आता जगण्याची इच्छा नाही; सून म्हणाली कोणालाही एक फुटकी कवडी देणार नाही | Story of shaheed BSF jawan seetaram upadhyay in Giridih Jharkhand - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशहीद जवानाच्या वडिलांनी सांगितले, अन्न-पाण्यासाठी झालो महाग, आता जगण्याची इच्छा नाही; सून म्हणाली कोणालाही एक फुटकी कवडी देणार नाही\nगिरिडीह (झारखंड) - बीएसएफ जवान सीताराम उपाध्याय शहीद होऊन चारही महिने झाले नाहीत परंतु त्यांच्या नावावर मिळणाऱ्या पैशांसाठी घरामध्ये वाद सुरु झाले आहेत. यामध्ये एकीकडे पत्नी रश्मी उपाध्याय आणि दुसरीकडे शहीद जवानाचे नेत्रहीन वडील बृजनंदन उपाध्याय आणि आई आहेत. वाद सुरु होण्याचे कारण म्हणजे, शहीद जवानाची पत्नी रश्मीला 26 लाख रुपये मिळाले आहेत. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी सुनेकडे त्यामधील थोडेसे पैसे मागितले परंतु सुनेने एक फुटकी कवडीही देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनी गावातील आणि शेजारी राहणाऱ्या लोकांना याविषयी सांगितले.\nगावकऱ्यांनी रश्मीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु...\nगावातील लोकांनी या संदर्भात रश्मीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही मार्ग निघाला नाही. शेवटी बृजनंदन यांचे भाऊ रामकिंकर उपाध्याय यांनी रश्मीची चर्चा केली परंतु रश्मी तयार झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण एसपीकडे गेले. यापूर्वी सीआरपीएफची एक टीम शहीद जवानाच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या वडिलोपार्जित घरी पालगंजला पोहोचली. नवरात्रीनिमित्त कपडे आणि मिठाई भेट दिली. त्यानंतर हा वाद सुरु झाला.\n100 टक्के रकमेची मीच हकदार, माझ्या जीवालाही धोका\n- संस्मरण दिवसाच्या निमित्ताने गिरिडीह येथे सन्मान घेण्यासाठी पोहोचलेल्या रश्मीने आपल्या जीवाला धोका असल्याचे एसपी सुरेंद्र झा यांना सांगितले. त्यानंतर झेंडा मैदानात पत्रकांनाही सासरच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले.\n- शहीद पतीला मिळालेल्या पैशांवर काही लोकांचा वाईट डोळा आहे आणि पैसा मिळवण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे. यासाठी मला धमकीही मिळाली आहे. यासोबतच असेही सांगण्यात आले आहे की, मुलांची आणि स्वतःची काळजी असेल तर मिळालेली रक्कम किंवा आणखी मिळणाऱ्या रकमेचे सामान दोन भाग करून सासू-सासऱ्याला पैसे द्यावेत.\n- धमकीचा आरोप रश्मीने चुलत सासरा रामकिंकर उपाध्याय यांच्यावर लावला आहे. असेही सांगितले आहे की, सासू-सासरे चांगल्या मनाचे आहेत परंतु रामकिंकर उपाध्यायसारखे लोक दोघांनाही माझ्याविरुद्ध वाईट सांगत आहेत.\n- याचवेळी रश्मीने असेही सांगितले की, मिळणाऱ्या रकमेतील एक फुटकी कवडीही कोणाला देणार नाही आणि याचा दुरुपयोगही करणार नाही.\nव्हायरल व्हिडीओच्या तपासाची मागणी\nरश्मी उपाध्यायने सांगितले की 'सासरवाडीतील काही लोक जे नात्यामध्ये तिचे दीर लागतात त्यांनी सोशल मीडियावर झाले काही व्हिडीओ व्हायरल केले आहेत. या व्हिडीओ संदर्भात पोलिसांनी तपास करावा. व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असून यामध्ये मी आपल्या मित्रांसोबत एक प्रोग्राम करताना दिसत आहे. परंतु काही लोक चुकीच्या पद्धतीने हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रश्मीने केला आहे.'\nजगण्याची इच्छा नाही - बृजनंदन\nसुनेने पत्रकारांना सांगितलेल्या गोष्टीमुळे रविवारी संध्याकाळी शहीद सीतारामचे वडील बृजनंदन उपाध्याय, आई रामकिंकर उपाध्याय एसपी झा यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी सांगितले की, मी नेत्रहीन असून पत्नी आजाराने ग्रस्त आहे. आमच्याकडे आणि खाण्यासाठी अन्न नाही आणि आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसेही नाहीत. या सर्व परिस्थितीमध्ये सुनेचे असे वागणे पाहून दुःखी झालो आहोत आणि आता जगण्याची इच्छा नाही. अकाली मृत्यूमध्ये आता आयुष्य बदलेल असे वाटत आहे.\nरश्मीचे आरोप खोटे : रामकिंकर\nरामकिंकर उपाध्याय यांनी रश्मीचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, मी फक्त एवढेच सांगितले की, ज्यांनी आयुष्यभर पालन-पोषण केले त्यांना त्याचा थोडातरी हक्क मिळावा. यासाठी काही ठराविक रक्कम मिळालेल्या पैशातून त्यांना देण्यात यावी, ज्यामुळे उरलेले आयुष्य ते दोघे सुखात काढू शकतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://dixrix.net/mr/css/330", "date_download": "2022-09-28T08:55:23Z", "digest": "sha1:QCOIHADWJ4JMWY5K76NZURDDG7NSWKUU", "length": 4214, "nlines": 193, "source_domain": "dixrix.net", "title": "सर्व्हर Counter-Strike: Source - |>--RASSLABYXA.ru--<|_4_CYBERSPORT TeamDM EASY DD2unlim[<10ping", "raw_content": "गेम सर्व्हरचे परीक्षण करणे\nते आता खेळत आहेत\nगुणांची वैधता: 7 दिवस14 दिवस1 महिना2 महिने3 महिने6 महिने12 महिने\nप्रथम असणे आवश्यक आहे 13 VIP\nमजकूरात एक त्रुटी सापडली संपूर्ण त्रुटीने शब्द हायलाइट करा आणि दाबा\nआम्ही साइटची मुख्य कार्ये प्रदान करण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी कुकीज वापरतो.\\nआमच्या साइटवर उर्वरित, आपण स्वयंचलितपणे कुकी फायली वापरुन सहमत आहात आणि गोपनीयता धोरणासह आपल्या संमतीची पुष्टी करता.\nआपल्याला एक चूक आढळली\nआपला योग्य पर्याय ऑफर करा\nआपल्या विनंतीवर आपला ई-मेल दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3200/", "date_download": "2022-09-28T08:36:32Z", "digest": "sha1:UBBUMH7WR6ATJRBDLDFDLYBVLYJ7ALC2", "length": 10134, "nlines": 89, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nअनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम\nकु. पुर्वा राजपूत शाळेतुन प्रथम\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि.१७ – जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता १० वी चा सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनीनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. अनुभूती शाळेत यंदा १० वी साठी एकूण ५१ विद्यार्थी होते, त्यातील ५० विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह गुणवत्ता यादीत आले आहे तर एक विद्यार्थी प्रथम वर्गात ( फर्स्ट क्लास ) आला आहे.\nया उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिली असता ९०% च्यावर गुण मिळविणारे १५, ८१ ते ९० टक्के गुण मिळविणारे ३४, ७४ ते ८० टक्के गुण मिळविणारे २ विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. पुर्वा रविंद्रसिंग राजपूत -प्रथम (९५.६० %), वैष्णवी भास्कर पवार, निकिता गौतम सोनवणे – द्वितीय (९४.००%), दिव्या विलास बारी- तृतीय (९३.२० %), राज चंद्रकांत सोनवणे- चतुर्थ (९२.६०), प्रथमेश शाम वाघ, कु.तेजल दिपक चौधरी- पाचवे (९२.२०) ठरली.\nगुणवत्ताधारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.\nइंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९५ च्यावर गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात राज सोनवणे व पुर्वा राजपूत ९८ गुण, गणित विषयात वैष्णवी पवार ९५ गुण, मराठी विषयात दिशा सपकाळे ९४ गुण, हिंदीमध्ये पुर्वा ९३ गुण तर इंग्रजी विषयात कु. क्रिष्णा भानुदास चव्हाण ९३ गुण मिळविले आहेत.\nकोविड नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष परिक्षा व घरची हलाखीची परिस्थिती अशा आव्हानात्मकस्थितीत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खूप दैदिप्यमान आहे, त्यांच्या या यशात अनुभूती स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाचा मोलाचा सहभाग आहेच, सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल हे त्याचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली.\nशाळेत प्रथम आलेली पुर्वा राजपूत हिचे वडिल खासगी कंपनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वैष्णवीचे वडिल कारपेंटर तर निकिताचे वडिल पेंटर आणि आई धुणीभांडी काम करतात. तृतीय आलेल्या दिव्या बारीची आई साफसफाई करतात. चतुर्थ आलेल्या राज सोनवणेचे वडिल शेतकरी आहेत तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेशचे वडील लॉड्री तर आई धुणीभांडी करतात. त्याच्यासोबत उत्तीर्ण झालेली कु. तेजल चौधरीची आई खासगी शिकवणी घेतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मिळवलेल्या या यशामुळे सर्वांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.\nसमाजसेवा हा संस्कार आदरणीय भवरलालजी जैन यांच्या विचारांमधून घेतल्याचे सांगत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा निश्चित करताना डॉक्टर, आयपीएस, आयएएस, आयटी इंजिनीअर तर इंडियन नेव्हीमध्ये देश सेवा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/eight-month-old-baby-swallows-nail-cutter", "date_download": "2022-09-28T08:56:33Z", "digest": "sha1:XY7LWF3JBICUI3FMZNWD7PDLIBSCPAAT", "length": 3985, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पालकांनो सावधान! आठ महिन्यांच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर | Eight-month-old baby swallows nail cutter", "raw_content": "\n आठ महिन्यांच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर\nनाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad\nयेथील के जे मेहता परिसरात राहणाऱ्या एका कुटंबातील आठ महिन्यांच्या चिमुरड्याने नेलकटर गिळल्याचा प्रकार घडला आहे...\nयाबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी के जे मेहता परिसरातील शिंदे कुटंबातील आठ महिन्यांचे बाळ खेळत असताना त्याची हाती लागलेले नेलकटर त्याने गिळले. काही वेळाने बाळाला त्रास होत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले.\nमाजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली 'ही' मोठी जबाबदारी\nबाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर बाळाला आडगाव येथील मविप्रच्या वैद्यकीय रुग्णालयात हलवले.\nसोमवारी रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाला कुठलीही शारीरिक इजा ना होता नेलकटर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आता बाळ सुखरूप आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/daily-updates/various-opportunities-in-financial-sector-podcast-part-10-by-mukesh-chothani", "date_download": "2022-09-28T10:27:19Z", "digest": "sha1:6AFLXZJUWQ4P3I3YWLJMDEXMVREC4PUY", "length": 3086, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Special Podcast : तरुणांसाठी अर्थक्षेत्रातील संधी (भाग १०) | various opportunities in financial sector podcast part 10 by mukesh chothani", "raw_content": "\nSpecial Podcast : तरुणांसाठी अर्थक्षेत्रातील संधी (भाग १०)\nगुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांचा पॉडकास्ट\nअर्थक्षेत्रात खूप कमी तरुण जाण्यासाठी इच्छुक असतात. जास्तीत जास्त तरुणांनी अर्थक्षेत्रात उतरावे याठिकाणी मोठ्या संधी आहेत. याच संधी समजावून सांगण्यासाठी दैनिक 'देशदूत'च्या वतीने गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट तरुणांना ऐकण्यास मिळेल. आज अखेरचा भाग दहावा सादर करत आहोत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/11/blog-post_89.html", "date_download": "2022-09-28T10:10:16Z", "digest": "sha1:COAKKJO26XN3NKQNYRLJJURQZ23B7B6X", "length": 11653, "nlines": 204, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "वाई पोलीस ठाणेकडील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड", "raw_content": "\nHomeसातारावाई पोलीस ठाणेकडील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड\nवाई पोलीस ठाणेकडील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड\nवाई पोलीस ठाणेकडील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड\nअजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा , धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्याने , आनंदसिंग साबळे सहा.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना वाई शहरामध्ये दोन इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार आहेत . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर इसमांना ताब्यात घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक तयार करुन पुढील कारवाई करणेबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने वाई शहरातील बावधन नाका परीसरामध्ये सापळा लावला . मिळाले बातमीतील अनुशंगाने तशाच वर्णनाचे दोन संशयीत इसम मिळुन आल्याने त्यांना पकडुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सुमारे १० महिन्यापुर्वी वाई एस.टी.स्टॅण्डचे मागील बाजुस असले दत्तनगर परीसरामध्ये घरफोडी चोरी केल्याचे कबुली दिली आहे . तसेच सदर घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने आम्ही वाई शहरामध्ये विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगितले व त्यांनी आपले कब्जातुन घरफोडी चोरीतील ३२.८ ९ ग्रॅम वजनाचे सोने त्यामध्ये सोन्याचे गंठण , कानातील टॉप व कानातील वेल असे रुपये १,६१.५०० / - किंमतीचे दागिने काढुन दिले . सदरबाबत अधिक माहिती घेतली असता सुमारे १० महिन्यापुर्वी दत्तनगर वाई भागात घरफोडी चोरी झाली असुन त्याबाबत वाई पोलीस ठाणेस गुरनं ३/२०२० भादंविसं कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघडकीस आणला असुन संशयीतांना वाई पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आलेले आहे . सदर कारवाई श्री अजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा , मा.श्री धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री आनंदसिंग साबळे सहा.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे सुचनेप्रमाणे सहा.फौजदार श्री ज्योतिराम बर्गे , उत्तम दबडे , पो.हवा.संतोष सपकाळ , पो.ना.रविद्र वाघमारे , प्रविण कांबळे , पो.कॉ.वैभव सावंत . मोहसिन मोमिन चालक पो.ना.संजय जाधव , विजय सावंत , निवृत्ती घाडगे आदींनी सहभाग घेऊन केलेली आहे .\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nमहराष्ट्र मिरार हे महाराष्ट्रातील बातम्या देणारे लोकप्रिय पोर्टल आहे. पोर्टल वर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी प्रकाशक, संपादक सहमत असतीलच असे नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/dengue-killed-9-month-old-baby/", "date_download": "2022-09-28T10:28:36Z", "digest": "sha1:NA3NEDU4JKLUVZOH5BYNHD6OK4C7RVE3", "length": 12838, "nlines": 239, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "दुःखद बातमी | प्रभाग 3 मधिल इंदिरा वसाहत भागात डेंग्यूने 9 महिन्याच्या बालिकेचा घेतला बळी | Solapur City News", "raw_content": "\nदुःखद बातमी | प्रभाग 3 मधिल इंदिरा वसाहत भागात डेंग्यूने 9 महिन्याच्या बालिकेचा घेतला बळी\nसोलापूर- पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. तर आता राज्यासह सोलापूर शहरात डेंग्यूच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. या आजाराचा प्रादूर्भाव शहरात वाढत असून डेंग्यूने भवानी पेठेतील इंदिरा वसाहत भागातील निवेदिता दासरी या नऊ महिन्याच्या लहान मुलीचा बळी घेतला आहे.\nपाच दिवसांपासून मार्कंडेय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज शुक्रवारी सायंकाळच्या वेळी लहान मुलीला प्राण गमवावे लागले. डेंग्यूचे सर्वाधिक प्रादुर्भाव वाढत असून शहरात मात्र मनपाच्या वतीने कोणतेही ठोस पावले व उपाययोजना करत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात विविध ठिकाणी वेळेत कचरा न उचलणे, पावसाळ्यात अनेक भागात पाणी दाबक्यासारखे जमा झाले आहे. पाणीपुरवठा विस्कळीत व पाणीपुरवठा 3 ते 4 दिवसाने होत असल्यामुळे अनेक नागरिक मिळेल त्या भांड्यात पाणी साठवून ठेवत असतात. अनेकदा स्वच्छता न केल्यामुळे डेंग्यू सारखे साथीचे रोग पसरत जात आहेत. अनेक ठिकाणी प्रादुर्भाव वाढत असताना मात्र पालिकेकडून अद्याप कोणतेच पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आता तरी प्रशासन जागे होईल का याकडे पाहणे गरजेचे आहे.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143\nप्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप युवा मोर्चा सोलापूर शहर सदस्य नोंदणी अभियान व सोलापूर शहर उत्तर नव मतदार नाव नोंदी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nअक्कलकोट तालुक्यात ई पीक पाहणी चे काम युद्धपातळीवर सुरू\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://khandeshprabhat.com/3111/", "date_download": "2022-09-28T10:00:43Z", "digest": "sha1:RLTENW4S3PSBA73M63HDESITZFK2HCET", "length": 10118, "nlines": 85, "source_domain": "khandeshprabhat.com", "title": "शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण - Khandesh Prabhat | खान्देश प्रभात", "raw_content": "\nशिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण\nby टीम खान्देश प्रभात\nजळगाव, दि. ३० – रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन विषयी संबंधित विभाग मूल्यांकन अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे पुढील कार्यवाहिस विलंब होत आहे , तरी त्यांनी त्वरित अहवाल सादर करावा. पुनर्वसना करीता गट नंबर २२२ /१ हा समाविष्ट करण्यात आले असुन या गट नंबर वर संबंधित शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या प्लॉट पडलेले असल्याने त्या सर्व नोंदी रद्द करण्यात याव्या व शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी . या मागण्यांसाठी शिंगाडी गावातील ग्रामस्थांनी सोमवार पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू केले आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील शिंगाडी गावाचे पुनर्वसनाला सन २००७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली होती, त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामध्ये पुनर्वसनासाठी ८ गट नंबर संपादित करण्यात आलेले आहे. त्यापैकी गट नंबर २२२/१ हे सुद्धा समाविष्ट आहे. सदर क्षेत्र सुस्थितीत असुन देखील ते क्षेत्र संबंधित शेतकऱ्यांनी कायदा धाब्यावर बसवत त्या क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर प्लॉट पाडून खरेदीखत केले आहे आणि बिनशेती नसलेली शेतीचे उतारे शिंगाडी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांनी नमुना नंबर ८ ला लावले, याची संपूर्ण चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी यासाठी आज जळगावात आंदोलन करण्यात आले.\nकार्यकारी अभियंता सरदार सरोवर विभाग १ यांना फैजपूर प्रांत कार्यालयातुन ४ वेळा स्मरणपत्र देऊन देखील यांनी सदर जमिनीचे मूल्यांकन अहवाल सादर केलेला नाही. मूल्यांकन अहवालाअभावी निवाडा घोषित होऊ शकणार नाही. त्यासाठी अनेकदा गावकरी मंडळी व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेतली मात्र काही एक उत्तर त्यांनी दिले नाही. त्यामुळेच ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करीत आंदोलनाला सुरुवात केली. ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन त्यांना न्याय न मिळाल्यास, समस्त गावकरी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतील असा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.\nदरम्यान आंदोलनात अनिल बगाडे, अमृत पाटिल, उमेश गाढे, संदीप कोजगे, फुलसिंग कोजगे, आनंदा कोजगे, विजय बगाडे, रमेश पाटिल, विश्वनाथ पाटिल, साहेबराव पाटिल, यादव पाटिल, संतोष बगाडे, प्रभाकर बगाडे, भागवत बगाडे, हिरामण कोजगे, सुमनबाई बगाडे, पुताबाई कोजगे, लिलाबाई कोजगे, गोविंदा कोजगे, प्रविण कोजगे, आशाबाई कोजगे आदि ग्रामस्थ सहभागी झाले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाचे (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलिप सपकाळे यांनी भेट देऊन शिंगाडी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.\nजैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर\nडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी मनीषा चौधरी\nकेसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न\nगांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान’ कार्यक्रमाने रसिक भारावले\n“परिवर्तन आनंदयात्री महोत्सव” जामनेरचा सांस्कृतिक वारसा.. – जे.के. चव्हाण\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/emergency-first-look-kangana-nanaut-as-indira-gandhi-new-film-teaser-out-mhad-731755.html", "date_download": "2022-09-28T08:37:50Z", "digest": "sha1:PNCQJOLV263MCRIR2XDYBVNPDECKKFCH", "length": 9858, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "- Emergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nEmergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर\nEmergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा 'इमर्जन्सी' या राजकीयपटात दिसणार आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा 'इमर्जन्सी' या राजकीयपटात दिसणार आहे.\nसंघावर बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला फडणवीसांनी फटकारलं, म्हणाले...\nचहल VS डीकॉक: ...म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल\nदीपिकाला नक्की झालंय तरी काय अनेक टेस्टनंतर समोर आली हेल्थ अपडेट\nकल्याण : बेरोजगार पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, रागाच्या भरात केलं कांड\nमुंबई, 14 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलाइवी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा 'इमर्जन्सी' या राजकीयपटात दिसणार आहे. यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की, कंगना देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनतर आता या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लुक समोर आला आहे.\nकंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आपल्या आगामी राजकीयपटातील आपला लुक शेअर केला आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या लुकमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्रीचा या चित्रपटाचं नाव 'इमर्जन्सी' असं आहे. कंगनाने इमर्जन्सीमधील आपला फर्स्ट लुक शेअर करत लिहिलंय, 'जगाच्या इतिहासातील सर्वात ताकदवान आणि विवादित महिलांपैकी एक पॉवरफुल महिला साकारताना'.सोबतच या चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.\nकंगना रणौतने फर्स्ट पोस्टर शेअर करत चित्रपटाचं 53 सेकंदाचं एक टीजरसुद्धा शेअर केलं आहे. यामध्ये कंगना माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गेटअपमध्ये दमदार संवाद म्हणताना दिसून येत आहे. अवघ्या 35 मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या या फर्स्ट लुकवर आत्तापर्यंत 28 हजरांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. (हे वाचा:'थलाइवी' नंतर कंगनाचा नवा राजकीयपट; साकारणार इंदिरा गांधींची भूमिका ) कंगनाने वर्षाच्या सुरुवातीलाचं या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच कंगनाने म्हटलं होतं, की हा चित्रपट बयोपिक नसणार आहे. तर हा चित्रपट महत्वाच्या राजकीय घटनेवर आधारित असणार आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीला देशाच्या घडून गेलेल्या आणि पुढच्या राजकीय घटना समजण्यास मदत होणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/maharashtra-jalgaon-news-a-tragic-accident-in-umala-ghat-two-killed-on-the-spot-five-seriously-injured-lokrashtra/", "date_download": "2022-09-28T08:57:18Z", "digest": "sha1:QJF5R7WVWJS6LOYCYYUBPNM66J6HVI5Y", "length": 7465, "nlines": 129, "source_domain": "lokrashtra.com", "title": "maharashtra/jalgaon/news a tragic accident in umala ghat two killed on the spot, five seriously injured - lokrashtra", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nउमाळा घाटात भीषण अपघात; दोन जागीच ठार, पाच गंभीर जखमी\nजळगावउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nउमाळा घाटात भीषण अपघात; दोन जागीच ठार, पाच गंभीर जखमी\nजळगाव : उमाळा घाटात दोन चारचाकी वाहनात अँक्सिडेंट झाला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला 5 जण जखमी झाले असून मयतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे उमाळा घाटात सुमारे तासभर ट्रॅफिक जाम झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली.\nया बाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उमाळा घाटात दोन चार चाकी वाहनाचा अँक्सिडेंट झाला. या मध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मयतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.\nघटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, पोलिस चालक इम्तियाज खान यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले व मदतकार्य केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस व जिल्हा रुग्णालायकडून मयत व जखमींचे नावाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.\n…तर जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, दातार जेनेटीक्सचे खुले आव्हान\nCorona Update : राज्यात रविवारी ८ हजार २९३ नवे कोरोना रुग्ण, तर ६२ रुग्णांचा मृत्यू\nपक्षाचे लोक फोडले जातात, तसे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा; गुलाबराव पाटील यांचे…\nएकनाथ खडसेंच्‍या विजयासाठी कार्यकर्त्यांचे महादेवाला साकडे\n‘अग्निपथ’मुळे देशात गृह युद्धाचा धोका; माजी आमदार अनिल गोटेंची टीका\nकर्नाटकात लुटमार करणाऱ्या टोळीला धुळे पोलिसांनी केले जेरबंद; पोलीस-चोरट्यांमध्ये…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:FiriBot", "date_download": "2022-09-28T10:55:44Z", "digest": "sha1:WF4H6YTXGCUQ6N6AS4CH6W4GLZX6ACKW", "length": 4753, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:FiriBot - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २००८ रोजी ०४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-jau-kunikade-lyrics-in-marathi-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-2018/", "date_download": "2022-09-28T09:24:40Z", "digest": "sha1:72XTVRBIJLQ3RIYX2NXQ5KO4UVKLKCNJ", "length": 4581, "nlines": 141, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "जाऊ कुणीकडे - Jau Kunikade Lyrics in Marathi - रे राया 2018", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: जाऊ कुणीकडे\nसंगीत लेबल: झी म्यूझिक कंपनी\nजाऊ कुणीकडे हे गीत रे राया या चित्रपट मधले असून या गीत चे गायक जावेद अली हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धाकडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मिलिंद शिंदे यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.\nहा चकवा वाहे अंगभर\nझरझरतो जो तेरी बिजली\nजीव घेउनी या शाही सरली\nका रे तुझ्या घाबरल्या\nतुला आय लव्ह यू म्हणतो Tula I Love You Mhanto Lyrics – केवल वाळंज आणि सोनाली सोनवणे 2022\nजोडी दोघांची दिसते चिकनी Jodi doghanchi diste chikani Lyrics – Ft. मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे 2022\nबॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय Boyfriend Pakka Selfsh Hay Lyrics – सोनाली सोनवणे आणि ऋषभ साठे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dowry-death-woman-called-infertile-and-murdered-by-inlaws-in-ara-5976269.html", "date_download": "2022-09-28T09:41:26Z", "digest": "sha1:UVQEKKYIWAVJWLHHC5GQYWHMHVMZUQ22", "length": 7875, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नवरा अंगावर फेकायचा उकळता चहा तर नणंद करायची असे काही; 3 वर्षांतच विवाहितेचा केला एवढा छळ की पाहाणारेही हादरले | dowry death: woman called infertile and murdered by inlaws in ara - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवरा अंगावर फेकायचा उकळता चहा तर नणंद करायची असे काही; 3 वर्षांतच विवाहितेचा केला एवढा छळ की पाहाणारेही हादरले\nआरा (बिहार)- नवरा पत्नीच्या अंगावर उकळता चहा फेकत होता तर नणंद तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होती. लग्नानंतर अवघ्या 3 वर्षांतच विवाहितेच्या सासरच्या लोकांनी तिला ओढणीने फासवर लटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (ता.29) बिहारमधील आरा शहरात घडली. माहेपारा (22 वर्ष) असे मृत विवाहितेचे नाव आहे.\nअशी फुटली प्रकरणाला वाचा..\nविवाहितेला सासरचे लोक फासावर लटकावत असल्याचे शेजारी राहाणार्‍या लोकांना समजले. त्यांनी विवाहितेच्या आजीला याबाबत माहिती दिली. लोकांनी दरवाजा ठोठावला असता आरोपी पसार झाले. नंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश करत फासावर लटकलेल्या विवाहितेला खाली उतरविण्यात आले. तिली तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.\nआजीने सांगितले, माहेपारा हिला सासरचे लोक म्हणायचे निपुत्रिक..\n> माहेपारा हिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते. निपुत्रिक म्हणून तिला हिणवत होते. नवरा, दीर, सासू, आणि नणंद हे सर्व तिच्याशी कायम भांडण करत होते. माहेरहून पैसे आण, असा दम देत होते, असा आरोपही करण्यात आला आहे.\n3 वर्षांपूर्वी झाले होते लग्न...\nनाजिरगंज भागात राहणारे मोहम्मद मरहूम चांद यांची कन्या माहेपारा हिचा विवाह 3 वर्षांपूर्वी अली हसन याच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांचा संसार दीड वर्षांपर्यंत व्यवस्थितरित्या चालला. परंतु त्यानंतर माहेपारा हिच्या सासरचे लोक हुंडा आणि पैशांची मागणी करु लागले. नवरा वारंवार मारहाण तिला बेदम मारहाण करत होता.\nआजीने सांगितले की, ती नातीला भेटायला जात होती. सोमवारी सकाळी नातीची हत्या झाल्याचे समजले. ती नातीच्या घरी धावतपळत गेली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर माहेपारा फासावर लटकवेली दिसली.\nनवरा अंगावर फेकत होता उकळता चहा, नणंद करायची छळ\nसासरचे लोक माहेपाराला कायम बेदम मारहाण करत होते. तीन वर्षे झाले तरी माहेपाराला मुल होत नव्हते. त्यामुळे तिला निपुत्रिक असेही हिणवले जात होते. माहेपारा हिच्या नवर्‍याने दोन दिवसांअगोदरच पैशांची मागणी केली होती. माहेराहून पैसे आणण्यास माहेपाराने स्पष्ट नकार दिला होता. त्यावरून तिच्या अंगावर नवर्‍याने उकळता चहा फेकला होता. तसेच तिला बेदम मारहाणही केली होती. अखेर सोमवारी सासरच्या लोकांनी तिची निर्घृण हत्या केली.\nनवरा, सासू आणि नणंद फरार\n> घटनेनंतर माहेपारा हिचा पती, सासू आणि नणंद फरार आहे. माहेपाराचे काका मोहम्मद मिआज खान यांनी दिलेल्या त‍क्रारीवरून अली (नवरा) , मोहम्मद छोटू (दीर), रोझी खातून (ननंद) आणि बुदी खातून (सासू) यांच्याविरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tata-motors-festive-october-2018-discount-schemes-5973209.html", "date_download": "2022-09-28T10:12:58Z", "digest": "sha1:UTHM3UQNC42A75RH46R5LRARPPFNGUNT", "length": 5110, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ऑफरचे अखेरचे 8 दिवस : या कंपनीची कोणतीही कार खरेदी केल्यास 1 गिफ्ट नक्की मिळणार, 1 लाखांचा iPhone X मिळण्याची संधी | Tata Motors Festive October 2018 Discount Schemes - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑफरचे अखेरचे 8 दिवस : या कंपनीची कोणतीही कार खरेदी केल्यास 1 गिफ्ट नक्की मिळणार, 1 लाखांचा iPhone X मिळण्याची संधी\nअॅटो डेस्क - नवरात्र आणि दसरा फेस्टीव्हल संपला असला तरी, टाटा मोटर्सवर अजूनही कार खरेदीवर मोठ्या प्रमाणावर गिफ्ट आणि डिस्काउंट दिले जात आहे. टाटाच्या ऑफरमध्ये एक लाखाच्या आयफोनसह इतर अनेक गिफ्ट्सबरोबर एक्सचेंज बोनस आणि फ्री थर्ड पार्टी इंश्युरन्सही मिळत आहे. टाटाची सर्वात स्वस्त कार नॅनोची स्टार्टिंग एक्स-शोरूम प्राइज 2.36 लाख आणि टियागोची 3.40 लाख आहे.\nटाटाच्या सर्व कारवर स्क्रॅच अँड विन ऑफर\n> टाटा त्यांच्या सर्व कारवर स्क्रॅच अँड विन ऑफर देत आहे. त्यात एक स्क्रॅच कूपन मिळेल, त्यावर एक गिफ्ट नक्की मिळेल.\n> कूपनमध्ये सर्वात लहान गिफ्ट म्हणजे रिस्ट वॉच असेल.\n> त्याचबरोबर आयफोन X, LED टीव्ही, तनिष्क ज्वेलरी व्हाऊचर असेही गिफ्ट आहेत.\n> त्याचबरोबर रोटी मेकर, ब्लूटूथ स्पिकर, स्टीम आयरन, इलेक्ट्रीक कॅटल असे गिफ्ट्सही मिळतील.\n> टाटाची कोणतीही कार खरेदी केल्यास इंश्युरन्सचे पैसेही कमी द्यावे लागतील. म्हणजे टाटा टियागोला इंश्युरन्सच्या 35 हजार ऐवजी फक्त 7400 रुपये द्यावे लागतील.\n> सध्या टाटाची ही ऑफर 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. दिवाळीपर्यंत त्याचे बेनिफिट मिळेल की नाही, हे कंपनी पुढील महिन्यात ठरवणार आहे.\nमॉडेल ऑफर आणि डिस्काउंट\nमॉडेल ऑफर आणि डिस्काउंट\nकॉर्पोरेट डिस्काऊंट : सिलेक्टेड MNC कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 2 ते 5 हजारांचे बेनिफिट मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-09-28T08:41:21Z", "digest": "sha1:WD3IBIJZ6UWJSYK5FCEXL5USUADHWRWY", "length": 4479, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सामाजिक सिद्धांत - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा सामाजिक सिद्धांत आहे:.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nसमाजशास्त्रीय सिद्धांत‎ (१ क, १ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ००:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/arslan-goni-and-sussanne-khan-to-get-married-soon-arslan-reacts-to-this-news-rnv-99-3063655/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-28T09:39:22Z", "digest": "sha1:QRAIZN6UQCSAX2UO2NPNNML6T37XMY2D", "length": 21437, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arslan Goni and Sussanne Khan to get married soon Arslan reacts to this news rnv 99 | \"आम्ही लवकरच…\" सुझान खानशी लग्न करण्याबद्दलच्या चर्चांवर अर्सलन गोणीचा मोठा खुलासा | Loksatta", "raw_content": "\n“आम्ही लवकरच…” सुझान खानशी लग्न करण्याबद्दलच्या चर्चांवर अर्सलन गोणीचा मोठा खुलासा\nआता या प्रकरणात कितपत तथ्य आहे याचा खुलासा स्वतः अर्सलन गोणी याने केला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो : सुझान खान, अर्सलन गोणी\nहृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि अर्सलन गोणी गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. दरम्यान, आता लवकरच सुझान आणि अर्सलन लग्न करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आता या प्रकरणात कितपत तथ्य आहे, याचा खुलासा स्वतः अर्सलन गोणीने केला आहे.\nनुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना अर्सलनला याबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा अर्सलनने हसत हसत या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावेळी तो म्हणाला, “मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलायचे नाही. या बातमीची सुरुवात कुठून झाली आणि या गोष्टी बातमी पसरवणाऱ्यांना कुठून कळल्या याबद्दल मला माहिती नाही. तसेच आम्ही लवकरच लग्न करणार आहोत हा निर्णय कोणी घेतला, कधी घेतला हे मलाही जाणून घ्यायचे आहे.”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nThackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”\nसीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण\n‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, पोस्ट शेअर करत विकी कौशल म्हणाला…\nअर्सलन पुढे म्हणाला, “माझे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगले चालले आहे. कोणालाही माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत उत्तरं द्यायला मी बांधिल नाही. मला माझे आयुष्य जगाला दाखवायचे नाही. जरी मी अभिनेता असलो तरी मला माझं वैयक्तिक आहे. मला त्याचे प्रदर्शन मांडायचे नाही. सध्या मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. मी माझ्या आगामी प्रकल्पाबद्दल फार उत्सुक आहे.”\nदरम्यान हे सर्व बोलत असताना अर्सलन गोणीने सुझानसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्यांवर होकार दिलेला नाही आणि स्पष्ट नकारही दर्शवलेला नाही. त्यामुळे ते दोघेही इतक्यात विवाहबंधनात अडकणार का याबद्दल काहीच स्पष्ट होत नसल्याचे दिसत आहे. सुझान अनेकदा सोशल मीडियावर अर्सलनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दोघंही आपलं आयुष्य मोकळेपणानं जगत आहेत आणि त्यांनी आपलं नातं काही महिन्यांपूर्वी जगासमोर मांडलं आहे.\n“हृतिक रोशन आणि सुझान खानला पुन्हा त्यांचे प्रेम मिळाल्याचा मला आनंद”, प्रसिद्ध अभिनेत्रीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत\nदरम्यान हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nKBC14: बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्याजासह परत केले स्पर्धकाचे १० रुपये\nप्रवीण तरडे ‘बिग बॉस’मध्ये दिसणार का; महेश मांजरेकरांचं भन्नाट उत्तर, म्हणाले “पूर्ण घर डोक्यावर…”\nपुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात\nपंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”\nMPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ; एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर\nखरे अमिताभ बच्चन कोण सांगा हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल\nछगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कुठलेही फोटो…”\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या दावेदरीवर गांधी कुटुंबाच्या नाराजीचे सावट\nदेवीला दाखवतात चक्क ‘चायनीज’चा प्रसाद; ‘ही’ देवी आहे भक्तांसाठी आकर्षण…\nसरसंघचालक मोहन भागवतांनी इमाम इलियासी यांची भेट घेतल्याने मुस्लीम संघटनांमध्ये फूट\nIND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…\nCooking Hacks : स्वयंपाकघरातील गॅस लगेच संपतोय या कुकिंग टिप्स वापरा नक्की होईल बचत\nPhotos : सिगारेट, गांजाचं व्यसन आणि प्रेमप्रकरणांवर भाष्य; ‘या’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे रणबीर कपूर चांगलाच झाला होता ट्रोल\nमुख्यमंत्री शिंदेंना आणखी एक पाठिंबा, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिकांच्या कन्येने घेतली भेट, ग्वाही देत म्हणाल्या “यापुढे…”\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\nSC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार\n८० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोठा निर्णय, राजस्थानमध्ये काय घडतंय\n“हा घ्या पुरावा”, म्हणत वेदान्त प्रकरणी आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा..\n“…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”, अमोल मिटकरींचा सूचक इशारा\n“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nबँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”\nआता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…\nशिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; औरैयामध्ये हिंसक आंदोलन, आंदोलकांकडून पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ\nThackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान\nनिर्माती एकता कपूरवर अटकेची टांगती तलवार, वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप\nआमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन\nसैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”\n‘तिची हत्या झालीय, हाच आदेश ऐकायचा का’ जिया खानच्या आईला मुंबई उच्च न्यायलयाने फटकारले\n“ही तर सर्कशीतील…” अनन्या पांडेच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nकित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा\n“मला त्यांच्यासारखं वडील व्हायचं नाही, कारण…”, रणबीरने ऋषी कपूर यांच्याबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य\nअभिनेते व भाजपा खासदार रवी किशन यांची मुंबईच्या बिल्डरकडून कोट्यवधींची फसवणूक\n“जग फिरलो पण स्वतःची संस्कृती…”, प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष\nसलमान खानला वाटतेय ईडी, इन्कम टॅक्सची भीती; म्हणाला “इकडे कमावतो आणि…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vrishabha-rashi-bhavishya-taurus-today-horoscope-in-marathi-30102018-123042131-NOR.html", "date_download": "2022-09-28T08:54:26Z", "digest": "sha1:WYZB2HTATGEWYU6IUM4RXQOVL2LITI2W", "length": 4336, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "30 Oct 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते | वृषभ आजचे राशिभविष्य 30 Oct 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 30 Oct 2018 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n30 Oct 2018: काहीशी अशी राहील वृषभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते\nपॉझिटिव्ह - आज एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या हातून असे एखादे काम होईल ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होणार आहे. आज होणारे सर्व व्यवहार, चर्चा आणि मुलाखती तुमच्या फेव्हरमध्ये असतील. धनलाभाचेही योग आहेत. अडकलेली प्रकरणे सुटण्यास मदत होईल. स्वत:वर विश्वास ठेवा. तुम्हाला निश्चितच लाभ मिळणार आहे. एखाद्याची आर्थिक मदत करावी लागू शकते. गुंतवणुकीचेही योग आहेत. नवे घर खरेदी करण्याची इच्छा होईल. छोटीशी धार्मिक सहल घडू शकते.\nनिगेटिव्ह - काही घटनांमुळे दिवसभर व्यग्र राहाल. पैशांच्या बाबतीत संकोची असाल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कामात उशीर झाल्याने त्रास होऊ शकतो.\nकाय करावे - फळांचा ज्यूस प्यावा.\nलव्ह- आज तुमची लव्ह लाइफ उत्तम राहील. पार्टनरकडून प्रेम आणि सुख मिळण्याचे योग आहेत.\nकरिअर- पैशांची काळजी घ्या. नोकरदारांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार आहे. आज खूप काम करावे लागेल.\nहेल्थ- जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokrashtra.com/change-your-mentality-to-become-successful-lokrashtra-com/", "date_download": "2022-09-28T10:04:11Z", "digest": "sha1:EDEIHLPTFAZWHO4WH7MXKLYRMQPFS744", "length": 8263, "nlines": 132, "source_domain": "lokrashtra.com", "title": "change your mentality to become successful - lokrashtra.com", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र आणि खान्देश\nमानसिकता बदला, नशिब बदलेल\nमानसिकता बदला, नशिब बदलेल\nलोकराष्ट्र वृत्तसेवा : जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत नशिब बदलत नाही. बऱ्याचदा आपण मोठा विचार करीत नाही. जे मिळते त्यातच समाधान माणून आयुष्य जगतो. मात्र एका ठराविक काळानंतर आपल्याला संधी होती, मात्र तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष केले असा विचार मनात येतो. खरं तर हा पश्चाताप असतो. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अगोदर मानसिकता बदलायला हवी. जोपर्यंत आपण मानसिकता बदल नाही, तोपर्यंत आपले नशिब बदलणार आहे. अर्थात याकरिता काही गोष्टी आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. जसे\nसकारात्मक विचारांच्या मानसांचा गोतावळा : जोपर्यंत आपण आपल्या आजुबाजूला सकारात्मक माणसांचा गोतावळा तयार करणार नाही, तोपर्यंत आपल्या यशाची दिशा सापडणार नाही.\nयशस्वी व्यक्तिंचे चरित्र वाचा : प्रत्येक यशस्वी व्यक्तिच्या यशाचा प्रभावित करणारा असा प्रवास असतो. त्याचे वाचन केल्यास आपल्याला आपल्या प्रवासाला सुरुवात करण्यास मदत होते.\nप्रेरणादायी वाचन : जोपर्यंत आपण चांगले विचार वाचत नाही, तोपर्यंत यश नाही. त्यामुळे नेहमीच प्रेरणादायी वाचन करायला हवे.\nचांगले चित्रपट बघावे : सोशल मीडियावर भरपूर व्हिडीओज आपल्यापर्यंत येतात. मात्र त्यातील चांगले आणि मोजकेच व्हिडीओ आणि चित्रपट आपण बघायला हवेत.\nवरिलपैकी ज्या-ज्यो गोष्टी तुम्हाला शक्य आहेत, त्या-त्या नककी करा. शक्यतो सगळ्याच करण्यासारख्या आहेत. अशाने तुमची पुढील वाटचाल नक्कीच जास्त आश्वसाक आणि उज्जवल होईल.\nयशस्वी उद्योजक रतन टाटा यांनी सांगितलेला ‘हा’ यशाचा मंत्र\nछावा क्रांतिवीर सेना व किसान सभेकडून चांदोरी येथे चक्काजाम आंदोलन\nमहिलांनो घरबसल्या करता येतील हे व्यवसाय; वाचा संपूर्ण यादी\nउद्योजकांचे स्वप्न होतील साकार; ‘शार्क टँक इंडिया’ हा पहिला बिझनेस रियॅलिटी शो…\nइतर मागासवर्गियांसाठी स्वयंरोजगाराकरिता कर्ज; गरजू व इच्छुकांनी अर्ज सादर करावे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; शेतजमीन विक्रीसाठी इच्छुकांनी…\n‘गजू नाना आता तुम्ही भाजपमध्ये या’; चंद्रशेखर बावनकुळेंची राष्ट्रवादीच्या गजानन…\nनाशिक : धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेवर…\nरोटरी क्लब नाशिकतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्डने सन्मान\nउद्धव ठाकरेंनी संदीपान भुमरेंना सर्व काही दिलं, तरीही त्यांनी बेईमानी…\n मायबाप जनता हीच शहनशाह; सुप्रिया सुळेंचे भाजपच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-march-2020/", "date_download": "2022-09-28T09:43:58Z", "digest": "sha1:WU3VI47DXNJWBSW35JYCCNO4ZXFSHBTA", "length": 14179, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 09 March 2020 - Chalu Ghadamodi 09 March 2020", "raw_content": "\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 201 जागांसाठी भरती RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षा जाहीर (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23 (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती [Updated] (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 871 जागांसाठी भरती (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 76 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 1673 जागांसाठी भरती (UPSC CGS) UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2023 (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 479 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी भरती IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 6432 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 447 जागांसाठी भरती (AGNIPATH Scheme) भारतीय सशस्त्र दल - अग्निपथ योजना 2022\nवर्तमान भरती: 2022 | प्रवेशपत्र | निकाल\nनिरीक्षक देश म्हणून भारताला हिंद महासागर आयोगामध्ये (आयओसी: कमिशन डी लॅकॅन इंडियन, सीओआय) दाखल केले आहे.\nभारतीय तटरक्षक दला मार्फत दक्षिण गोवा जिल्ह्यातील वास्को येथे समुद्रात राष्ट्रीय स्तरावरील शोध आणि बचाव व्यायामाचा (SAREX-2020) अंतिम अभ्यासक्रम घेण्यात आला.\nसेंटर सॅनिटरी नॅपकिन कंपन्यांना जानेवारी 2021 पासून जैव-विघटनक्षम पिशव्या पुरविणे बंधनकारक करणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 8 मार्च रोजी पुण्यातील आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात ही घोषणा केली.\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 मार्च 2020 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला परिवर्तनासाठी भारत पुरस्कार (WTI) चतुर्थ संस्करण प्रदान केले.\nयेस बँकेच्या ठेवीदारांना एका महिन्यासाठी 50,000 रुपये काढण्याची मर्यादा भारत सरकारने लागू केली आहे.\n2020 च्या अखेरीस भारतातील प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान एक पंतप्रधान भारतीय जनआषाढी परीणाम केंद्र (PMBJP) केंद्र स्थापण्याची सरकारची योजना आहे.\nभारतीय व्यवस्थापन संस्था बेंगलोर (IIMB) ने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई), भारत सरकार आणि राज्य कौशल्य विकास अभियान (SSDMs) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप (एमजीएनएफ) कार्यक्रम सुरू केला. कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीत 75 हून अधिक विद्यार्थी आहेत. बॅचमध्ये 44% महिला उमेदवार आहेत.\nआंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कारांची 21 वी आवृत्ती कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनमधील 15 महिलांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले.\nभारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती\n» (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2022 [Updated]\n» (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालय - ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (PMC) पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/398)\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांची मेगा भरती (CRP Clerks-XII) पूर्व परीक्षा निकाल\n» UPSC-CAPF (असिस्टंट कमांडंट) 2022 निकाल\n» (MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2022 निकाल\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n» HSC 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27297/", "date_download": "2022-09-28T10:26:11Z", "digest": "sha1:AFXHIEWPQJMKX4P7G464GHYBDA2HWU47", "length": 128988, "nlines": 302, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "प्रथिने – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nप्रथिने :प्रथिन या शब्दाच्या ‘प्रोटीन’ या इंग्रजी प्रतिशब्दाची व्युत्पती proteios या ग्रीक शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थ जीवनक्रियेसाठी लागणारा आद्य पदार्थ, असा आहे (मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ ‘आद्य’ किंवा ‘प्रथम’ असा आहे) जे. जे. बर्झीलियस या स्वीडीश रसायनशास्त्रज्ञांच्या सूचनेवरून जी.जे. मल्डर यांनी १८३६ मध्ये ‘प्रोटीन्स’ हा शब्द प्रथम वापरला. प्रथिने ही नायट्रोजनयुक्त संयुगे असून त्यांची संरचना अत्यंत जटिल (गुंतागुंतीची) असते. प्राण्यांच्या पोषणातप्रथिनांना अतिशय महत्त्व असून प्राणिजीवनातील रासायनिक प्रक्रिया त्यांच्यावर अवलंबून असतात. कोशिकांच्या (पेशींच्या) वाढीसाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिनांपासून कोशिकांना नायट्रोजन मिळतो. वनस्पतींच्या कोशिकांतील अंतर्गत द्रव्यातही मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. प्रथिनांमध्ये जातिविशिष्टता आढळून येते.यामुळेच एका जातीच्या प्राण्याची प्रथिने दुसऱ्या जातीच्या प्राण्याच्या शरीरात गेली असता ⇨ ॲलर्जीसारखे विकार निर्माण होतात. तसेच प्राण्यामध्ये प्रथिनांची अवयवविशिष्टताही आढळते. एकाच प्राण्याच्या निरनिराळ्या अवयवांतील (उदा., स्नायू, मेंदू, आतडी इत्यादींतील) प्रथिने वेगवेगळ्या प्रकारांची असतात. प्रथिनांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या रेणूची H व OH या रूपाने विक्रिया घडवून संयुगाचे तुकडे करण्याची क्रिया) केले असता ही भिन्नभिन्न प्रथिने निरनिराळ्या २१ आल्फा ॲमिनो अम्लांपासून तयार झाल्याचे आढळते [⟶ ॲमिनो अम्ले]. ज्या ॲमिनो अम्लात COOH गटाच्या शेजारच्या कार्बन अणूला NH2 गट जोडलेला असतो, त्यालाआल्फा ॲमिनोअम्ल म्हणतात. कार्बोहायड्रेटे वा वसा (स्निग्ध पदार्थ) यांच्याशी तुलना करता प्रथिनाचा रेणू फार मोठा असतो. त्यांचा रेणूभार सु. ६,००० ते कित्येक लक्षापर्यंत आहे. एकाच प्रकारचे कार्य असलेल्या वेगवेगळ्या प्रथिमांतीलॲमिनो अम्लांचे प्रमाणव प्रथिनाच्या संरचनेतील त्यांचा क्रम सर्वसाधारणपणे सारखाच असतो. सामान्यतः प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन वगंधक या मूलद्रव्यांची बनलेली असतात तथापि काहींमध्ये फॉस्फरस, आयोडीन, मॅंगॅनीज, लोह, तांबे, जस्त इ. मूलद्रव्येही आढळतात.\nइतिहास : प्रथिनासंबंधीची माहिती निरनिराळ्या संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांतून मिळालेली आहे. एच्. रिटहौझेन यांनी १८६० मध्ये प्रथिनांतील घटक ॲमिनोअम्लांचा तक्ता प्रथम प्रसिद्ध केला. टी. बी. आस्‌बर्न, एमिल फिशर, एच्. बी. व्हिकरी व ए. सी. चिबनाल यांनीही प्रथिनांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. १९५५ मध्ये फ्रेडरिक सँगर व त्यांचे सहकारी यांनी प्रथिनांतील सहसंयुजी (ज्यामध्ये जोडलेल्या दोन्ही अणूंनी एकेक इलेक्ट्रॉन देऊन तयार झालेली इलेक्ट्रॉन जोडी समाइक असल्यामुळे बंध बनलेला असतो अशी) संरचना शोधून काढली. याच सुमारास ई. जे. कोन त्यांच्या सहकाऱ्यांनी तापमान, pH मूल्य [⟶ पीच मूल्य], आयनी प्रबलता (विद्युत् भारित रेणू, अणू वा अणुगट यांच्यातील सरासरी विद्युत् स्थितिक परस्परक्रिया दर्शवणारी राशी), विद्युत् अपार्यता स्थिरांक [⟶ विद्युत् अपारक पदार्थ], विशिष्ट द्विसंयुजी (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शवणारा अंक दोन असणाऱ्या) ऋणायनांचा (धन विद्युत् भारित असलेल्या व विद्युत् विच्चेदनात ऋणाग्राकडे जाणाऱ्या आयनांचा) वापर इत्यादींमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून विविध प्रथिने वेगवेगळी करण्याच्या पद्धती शोधून काढल्या. ⇨ वर्णलेखन, ⇨ विद्युत् संचारण इ. आधुनिक तंत्रांचा वापर करुन प्रथिनांविषयीच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत आहे.\nवर्गीकरण : एमील फिशर व फ्रान्ट्‌स होफमाइस्टर यांनी स्वतंत्ररित्या १९०२ मध्ये प्रथिने ही पॉलिपेप्टाइडे [पेप्टाइड बंधांनी जोडल्या गेलेल्या ॲमिनो अम्लांच्या शृंखला ⟶ ॲमिनो अम्ले] असून त्यांत बरीच ॲमिनो अम्ले असतात असे सिद्ध केले. या शोधानंतरच प्रथिनांच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मांनुसार प्रथिनांचे वर्गीकरणकरण्याचे प्रयत्‍न झाले. १९२० पर्यंत प्रथिनांच्या जैव कार्याबद्दल विशेष माहिती नव्हती. अगदी सुरुवातीचे वर्गीकरण हे विविध विद्रावकांमधील (विरघळविणाऱ्या पदार्थांमधील) प्रथिनांच्या विद्राव्यतेनुसार (विरघळण्याच्या क्षमतेनुसार) केलेले होते. तथापि हे वर्गीकरण तितकेसे समाधानकारक नव्हते. कारण सारखी संरचना व कार्ये असणाऱ्या प्रथिनांची विद्राव्यता भिन्न असते, तर वेगवेगळी संरचना व कार्ये असणाऱ्या प्रथिनांची विद्राव्यता सारखी असते, असे आढळून आले. तथापि ह्या वर्गीकरणात वापरण्यात आलेल्या संज्ञा अद्यापही वापरतात. इंग्लंड व अमेरिका येथील शरीरक्रियावैज्ञानिक संघटनांनी अनुक्रमे १९०७ व १९०८ मध्ये विद्राव्यता वसंरचना यांनुसार केलेले प्रथिनांचे वर्गीकरण बराच काळ वापरात होते. प्रथिनांच्या जैव कार्यानुसारही वर्गीकरण करण्यात आले होतेपण तेही नमुनेदार म्हणता येत नाही. कारण एकाच प्रथिनांची अनेक कार्ये असतात व त्यामुळे एखाद्या प्रथिनाचे विशिष्ट कार्य स्पष्टपणे माहीत नसते. यांशिवाय एंझाइमांवर(जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांवर) आधारित असेही वर्गीकरण करण्यात येते. तथापि वरील वर्गीकरणे व्यापक दृष्ट्या वापरता येत नाहीत. खाली दिलेली प्रथिनांची माहिती जुन्या वर्गीकरणानुसार आहे.\nसाधी प्रथिने : जलीयविच्छेदन केले असता ज्या प्रथिनांपासूनफक्त ॲमिनो अम्लेच मिळतात, त्यांना साधी प्रथिने असे म्हणतात. अल्ब्युमिने, ग्लोब्युलिने, प्रोटामिने, हिस्टोने इ. प्रथिने या प्रकारची आहेत. अंडी, दूध, रक्त इत्यादींमध्ये ह्यांतील अनेक प्रथिने असतात. उदा., दुधात अल्ब्युमीन,आल्फा लॅक्टाल्ब्युमीन, ग्लोब्युलीन, बीटा लॅक्टोग्लोब्युलीन, केसीन ही साधी प्रथिने असतात.\nअल्ब्युमिने : स्नायू, दुध, अंडी, रक्तद्रव, वनस्पती इत्यादींमध्ये ही प्रथिने आढळतात. ही पाण्यात विरघळतात. उष्णतेने त्यांचे किलाटन होते (साखळतात). अमोनियम सल्फेट जास्त प्रमाणात असलेल्या विद्रावातून अल्ब्युमिने बाहेर फेकली जातात. जलीय विच्छेदन केल्यास त्यांपासून आल्फा ॲमिनो अम्ले वा त्यांचे अनुजात (एखाद्या संयुगापासून तयार करण्यात आलेली दुसरी संयुगे) मिळतात. रेणुभार सु. ६०,००० असतो.\nग्लोब्युलिने : दूध, रक्तद्रव, स्नायू, अंडी इत्यादींत अल्ब्युमिनांबरोबर तसेच वाटाणा, घेवडा, भुईमूग, बदाम इ. वनस्पतींत ही प्रथिने आढळतात. भिन्न रेणुभारांच्या प्रथिनांचे ते मिश्रण असते. उष्णतेने त्यांचे किलाटन होते. शुद्ध पाण्यात फारशी विरघळत नाहीत पण लवणांच्या उदासीन विरल विद्रावांत विरघळतात. एंझाइमे व अम्ले यांमुळे त्यांचे ॲमिनो अम्लांत अपघटन (घटक द्रव्ये अलग होणे) होते. विद्युत् संचारण तंत्राने ही प्रथिने अल्ब्युमिनापासून वेगळी करता येतात, तसेच त्यांचे आल्फा, बीटा व गॅमा या प्रकारांत वर्गीकरण करता येते. हे प्रकार विविध जैव व रासायनिक गुणधर्म असलेल्या प्रथिनांची मिश्रणे असतात. प्रतिरक्षात्मक विद्युत् संचारण तंत्राने ग्लोब्युलिनांचे विसाहून अधिक घटक वेगळे करता येतात. बहुतेक प्रतिपिंड गॅमा ग्लोब्युलिने आहेत [⟶ प्रतिपिंड]. बहुतेक ग्लोब्युलिनांचा रेणुभार सु. १,७०,००० च्या आसपास असतो. तथापि काहींचा (मॅक्रोग्लोब्युलिनांचा) ८,००,००० इतका उच्च असतो.\nप्रोटामिने : ही काही विशिष्ट माशांच्या (उदा., सामन, हेरिंग) शुक्रकोशिकांत (पुं-जनन पेशीत) आढळतात. डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाशी [⟶ न्यूक्लिइक अम्ले] ही प्रथिने निगडित असतात. ही प्रथिने तीव्र क्षारकीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेली) असून जलीय विच्छेदनाने त्यांपासून प्रामुख्याने क्षारकीय ॲमिनो अम्ले मिळतात.यांत आर्जिनीन या ॲमिनो अम्लाचे प्रमाण जास्त असते. पाणी, विरल अमोनिया विद्राव, अम्ले, क्षारीय (अल्कालाइन) विद्राव यांत ती विरघळतात. उष्णतेने त्यांचे किलाटन होत नाही. रेणुभार सु. ६,००० इतका असतो.\nहिस्टोने : ही प्रोटामिनांहून कमी क्षारकीय असतात. प्राणी व वनस्पती यांच्या शरीर कोशिकांच्या केंद्रकात (कोशिकेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या जटिल गोलसर पुंजात) प्रमुख डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाबरोबर न्यूक्लिओहिस्टोन स्वरूपात आढळते मात्र प्राण्यांच्या शुक्रकोशिकांत आढळत नाहीत. जलीय विच्छेदनाने यांपासून मोठ्या प्रमाणावर क्षारकीय ॲमिनो अम्ले मिळतात.ट्रिप्टोफेन वगंधकयुक्त ॲमिनो अम्ले वगळताइतर ॲमिनो अम्ले त्यांत आढळतात. लायसीन वा आर्जिनीन यांचे प्रमाण जास्त असते. पाणी, विरल अम्ले व क्षारीय विद्राव यांत ती विरघळतात. विरल अमोनिया विद्रावात विरघळत नाहीत. उष्णतेने त्यांचे सहसा किलाटन होत नाही. रेणुभार सु. १०,००० ते २२,००० इतका असतो.\nप्रोलामिने : ही वनस्पतीजन्य प्रथिने आहेत. बियांतून तेल काढल्यावर ५०-८०% अल्कोहॉलयुक्त पाण्याने ही प्रथिने वेगळी करतात. ही प्रथिने पाण्यात विरघळत नाही पण पाणी-एथॅनॉल मिश्रणात विरघळतात. त्यांतील प्रोलीन ग्लुटामीन यांच्या जास्त प्रमाणामुळे ती सजल एथॅनॉलामध्ये विरघळतात. या प्रथिनांमुळे भिजविलेले पीठ चिकट होते. उदा., मक्यातील झाईन व गव्हातील ग्लायडीन. कोणतेही प्रोलामीन अद्याप शुद्ध स्फटिकीय स्वरुपात मिळविता आलेले नाही.\nग्लोबिने : या प्रथिनांमध्ये हिस्टिडीन हे क्षारकीय ॲमिनो अम्ल अधिक प्रमाणात असते. सामान्यतः यांचा समावेश हिस्टोनांमध्ये करतात पण ती हिस्टोनांपेक्षा वेगळी आहेत. ती क्षारकीय नाहीत, तसेच हिस्टोनांप्रमाणे अमोनियम हायड्रॉक्साइडाने अवक्षेपित होत वा तत्सम रंगद्रव्यांशी संयोग होऊन हीमोग्लोबिन [⟶ रक्तारुण] इ. संयुगे तयार होतात. इन्शुलीन व ग्लोबिने यांचे मिश्रण मधुमेहात अंतःक्षेपणासाठी (इंजेक्शनसाठी) वापरतात.\nग्लुटेलिने : ही वनस्पतीज प्रथिने आहेत. अतिविरल अम्लात व क्षारांत ती विरघळतात पण उदासीन विद्रावकांत विरघळत नाहीत. गव्हातील ग्लुटेनीन आणि तांदळातील ओरिझेनीन ही या प्रथिनांची उदाहरणे होत.\nस्क्लेरोप्रथिने (किंवा अल्ब्युमिनानॉइडे): ही प्रथिने तंतुमय असतात. ती सर्वसाधारण विद्रावकांत विरघळत नाहीत. तसेच त्यांवर प्रथिन-अपघटक (प्रथिनांचे अपघटन होण्यास साहाय्य करणाऱ्या) एंझाइमांची विक्रिया होत नाही. हे गुणधर्म शरीराचे रक्षण करण्यास उपयोगी पडतात. या प्रथिनांचे पुढील महत्त्वाचे प्रमुख उपप्रकार होतात : (१) कोलॅजेन, (२) इलॅस्टीन व (३) केराटिने.\nकोलॅजेन : सर्व बहुकोशिकीय (अनेक पेशींनी बनलेल्या) प्राण्यांत, विशेषतः त्यांच्या संयोजी ऊतकांत (कार्यकारी कोशिकांना आधार देऊन त्यांना एकत्रित ठेवणाऱ्या कोशिका समूहांत), हे प्रथिन आढळते. त्वचा, हाडे, कंडरा (स्नायू हाडाला वा कूर्चेला घट्ट बांधणाऱ्या दोरीसारखा तंतुसमूह) व संधिबंध यांमध्ये हे प्रथिन सापडते. सर्व प्राणिज प्रथिनांमध्ये कोलॅजेन हे कदाचित सर्वांत विपुल आढळणारे प्रथिन आहे. सस्तन प्राण्यांतील एकूण प्रथिनांत याचे प्रमाण २०-२५% असते. ते पाण्यात अविद्राव्य असते, असे बरीच वर्षे मानले जात होते. याच्यावर एंझाइमांची क्रिया होत नाही पण उकळते पाणी, अम्ले व क्षार यांमुळे त्याचे जलविद्राव्य अशा जिलेटिनात रूपांतर होते. यात हायड्रॉक्सिप्रोलीन व प्रोलीन या ॲमिनो अम्लांचे प्रमाण इतर ॲमिनो अम्लांपेक्षा जास्त व भरपूर असते पण सिस्टीन, सिस्टाइन व ट्रिप्टोफेन ही ॲमिनो अम्ले नसतात. रेणूभार सु. २,८५,००० इतका असतो.\nइलॅस्टीन : शरीरातील संयोजी ऊतकांतील पिवळसर लवचिक तंतूंमध्ये हे प्रथिन आढळते. संधिबंध, रक्तवाहिन्यांच्या भित्ती व जेथे लवचिकता आवश्यक असते अशा ऊतकांत ते असते. पाणी, विरल अम्ले, क्षार व लवणे, अल्कोहॉले यांत ते विरघळत नाही. पेप्सीन व ट्रिप्सीन या एंझाइमांद्वारे त्याचे पचन होते. कोलॅजेनापेक्षा यात हायड्रॉक्सिप्रोलिनाचे प्रमाण कमी आणि ल्युसीन व आयसोल्युसीन यांचे प्रमाण अधिक असते. जिलेटिनामध्ये त्याचे रूपांतर होत नाही.\nकेराटिने : ही प्रथिने केस, नखे, खूर, पिसे इत्यादींत आढळतात. थंड वा उष्ण पाण्यात ती विरघळत नाहीत. त्यांच्यावर प्रथिन-अपघटक एंझाइमांची विक्रिया होत नाही पण चूर्ण रूपात त्यावर विक्रिया होते. ही सर्वांत स्थिर प्रथिनेआहेत. यांत सिस्टीन व सिस्टाइन यांचे प्रमाण अधिक असते. त्यांचे पचन होत नाही. [⟶ केराटिने].\nयांशिवाय रेशमात सेरिसीन व फायब्रोइन ही स्क्लेरोप्रथिने आढळतात. यांपैकी सेरिसीन गरम पाण्यात विरघळते पण फायब्रोइन विरघळत नाही. फायब्रोइनामध्ये ग्लायसीन, ॲलॅनीन, टायरोसीन व सेरीन ही ॲमिनो अम्ले मोठ्या प्रमाणावर आणि इतर ॲमिनो अम्लेअल्प प्रमाणात असतात मात्र त्यांत गंधक नसते. ते लिथियम थायोसायनेटाच्या संहत (प्रमाण जास्त असलेल्या) विद्रावात अथवा क्युप्रिक लवणे व एथिलिन-डाय-अमाइन यांच्या मिश्रणात अंशतः विरघळते.\nसंयुग्मित प्रथिने : अप्रथिनी गटाशी संलग्न असलेल्या साध्या प्रथिनांना संयुग्मित प्रथिने असे म्हणतात. या प्रकारात न्यूक्लिओप्रथिने, फॉस्फोप्रथिने, क्रोमोप्रथिने, वसाप्रथिने (लिपोप्रोटिने), धातुप्रथिने, कार्बोहायड्रेटयुक्त प्रथिने इत्यादींचा समावेश करतात.\nन्यूक्लिओप्रथिने : न्यूक्लिइक अम्ले आणि साधी क्षारकीय प्रथिने (उदा., प्रोटामिन व हिस्टोन) यांच्या लवण संयुगांना न्यूक्लिओप्रथिने असे म्हणतात. यांत न्यूक्लिइक अम्ले हा अप्रथिनी गट असतो. ही मिठाच्या विरल विद्रावात विरघळतात. न्यूक्लिओप्रोटामिने, न्यूक्लिओहिस्टोने आणि काही आरएनए व डीएनए व्हायरस ही न्यूक्लिओप्रथिने महत्त्वाची आहेत. यांचे रेणुभार काही दशलक्ष इतके आहेत. [⟶ न्यूक्लिइक अम्ले].\nफॉस्फोप्रथिने : फॉस्फोरिक अम्ल एस्टर बंधाने प्रथिनांशी जोडले जाऊन तयार होणाऱ्या प्रथिनांना फॉस्फोप्रथिने म्हणतात. दुधातील ⇨ केसीन व अंड्यातील व्हिटेलीन ही या प्रकारची सुपरिचित प्रथिने होत. काही विशिष्ट ॲमिनो अम्लांना (सेरीन व थिओनीन) फॉस्फोरिक अम्ल जोडले जाऊन तयार झालेली न्यूक्लिओप्रथिने ही फॉस्फोप्रथिनेच होत. ⇨ यौवनलोपी ग्रंथी व यकृत यांच्या कोशिकांतील केंद्रकांत फॉस्फोप्रथिने असतात.\nवर्णप्रथिने : हीम वा इतर रंगद्रव्ये प्रथिनांना जोडली जाऊन तयार झालेल्या संयुगांना वर्णप्रथिने असे म्हणतात. हीमोग्लोबिने, सायटोक्रोमे व फ्लॅव्होप्रथिने ही या प्रकारातील महत्त्वाची प्रथिने असून त्यांतील पहिल्या दोहोत हीम व तिसऱ्यात रिबोफ्लाविन हे अप्रथिनी गट असतात. फायकोबिलीन या अप्रथिनी गटापासून मिळणारी शैवलातील हिरवी बिलिप्रथिने, मेलॅनीन या काळ्या रंगद्रव्याच्या संयोगाने मिळणारी प्राणिज तंतूंतील (उदा., काळी लोकर व केस यांतील) वर्णप्रथिने व कॅरोटिनॉइड या रंगद्रव्याच्या संयोगाने मिळणारे दृष्टिपटलातील जांभळे वर्णप्रथिन ही वर्णप्रथिनांची आणखी काही उदाहरणे होत.\nवसाप्रथिने : ही प्रथिने वसायुक्त पदार्थांशी (उदा., लेसिथीन, सेफॅलीन, वसाम्ले इ.) प्रथिने जोडली जाऊन तयार झालेली असतात. ती रक्तद्रव, अंडी, वनस्पतींमधील हरितकण इत्यादींमध्ये आढळतात. सूक्ष्मजंतु-प्रतिजन [⟶ प्रतिजन] व व्हायरस यांतही वसाप्रथिने असतात. हृदयविकार आदि रोगांत ह्या प्रथिनांची जास्त चिकित्सा केली जाते. रंगीत वसाप्रथिने कॅरोटिनॉइडांशी संयुग्मित होऊन तयार होतात. हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत इत्यादींत आढळणाऱ्या प्रोटिओलिपिडे या संयुगांतही प्रथिन व वसा संयुग्मित रूपात असतात पण ती पाण्यात अविद्राव्य व कार्बनी विद्रावकांत विद्राव्य असून त्यात वसेचे प्रमाण वसाप्रथिनांपेक्षा जास्त असते.\nधातुप्रथिने : प्रथिनांच्या हिस्टिडीन, सिस्टाइन इ. ॲमिनो अम्लांच्या पार्श्वशृंखलेशी जड धातवीय (उदा., लोह, कोबाल्ट, तांबे, जस्त, मॅग्नेशियम इ.) आयन जोडलेला असलेल्या प्रथिनांना धातुप्रथिने म्हणतात. रक्तद्रवात ट्रान्सफेरीन (रेणुभार ८४,०००) हे लोहयुक्त व सेऱ्युलोप्लाइमीन (रेणुभार १,५१,०००) हे ताम्रयुक्त प्रथिन असते. फेरिटीन हे यकृत व प्लीहा (पानथरी) यांमध्ये आढळणारे लोहयुक्त प्रथिन आहे. हिरव्या वनस्पतींत आणि काही प्रकाशसंश्लेषी (प्रकाश ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांच्यापासून कार्बनी संयुगे तयार करणारे) व नायट्रोजन स्थिर करणाऱ्या सूक्ष्मजंतूंत फेरिडॉक्सिने ही लोहयुक्त धातुप्रथिने असतात. एरिथ्रोक्युप्रेइन हे ताम्रयुक्त प्रथिन लाल रक्तकोशिका, यकृत व मेंदू यांत आढळते. घोड्याच्या मूत्रपिंडातील मेटॅलोथायोनिनामध्ये जस्त व कॅडमियम असते, तर ट्यूनिकेट या सागरी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यात व्हॅनेडियमयुक्त प्रथिन असते. हीमयुक्त वर्णप्रथिनांत लोह असल्यामुळे त्यांचा धातुप्रथिनांमध्येही समावेश करतात.\nकार्बोहायड्रेटयुक्त प्रथिने : कार्बोहायड्रेटांशी साधी प्रथिने संयुग्मित होऊन तयार झालेल्या संयुगांचे म्युकोप्रथिने व ग्लायकोप्रथिने (किंवा ग्लुकोप्रथिने) हे प्रकार महत्त्वाचे आहेत. कार्बोहायड्रेटांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांहून जास्त असलेल्या प्रथिनांना म्युकोप्रथिने आणि ३ टक्क्यांहून कमी असलेल्यांना ग्लायकोप्रथिने किंवा नुसतेच प्रथिने असे संबोधण्यात येते. काही म्युकोप्रथिनांत कार्बोहायड्रेटाचे प्रमाण २० टक्क्यांहूनही जास्त असते. म्युकोप्रथिनांतील कार्बोहायड्रेटापेक्षा ग्लायकोप्रथिनातील कार्बोहायड्रेट सामान्यतः जास्त दृढपणे बंधित असते (म्युकोप्रथिने व ग्लायकोप्रथिने यांच्या व्याख्यांमध्ये अद्यापही संदिग्धता आढळते).\nम्युकोप्रथिने ही साधी प्रथिने व म्युकोपॉलिसॅकॅराइडांशी (उदा., हायलुरॉनिक अम्ल, काँड्राइटीन सल्फेटे) संयोग पावून तयार झालेली असतात. यांत मोठ्या प्रमाणावर N – ॲसिटिलीकृत हेक्झोसामीन (४ टक्क्यांपेक्षा जास्त), तसेच कमीअधिक प्रमाणात युरोनिक अम्ल, सिॲलिक अम्ल यांसारखी संयुगे व मोनोसॅकॅराइडे असतात. पाण्यात विरघळणारी म्युकोप्रथिने रक्तद्रव, अंड्यातील पांढरा बलक व मानवी मूत्र यांत आढळतात. त्यातील म्युकोपॉलिसॅकॅराइडे हेक्झोसामीन व हेक्झोज शर्करा या रूपांत असतात. पाण्यात न विरघळणारी म्युकोप्रथिने अंड्यातील पांढरा बलक, डोळ्यातीलसांद्रजलपिंड इत्यादींत आढळतात. म्युकोप्रथिने ही अतिशय श्यान (दाट) व बुळबुळीत असून लाळ, जठररस व इतर प्राणिज स्त्रावांत असतात. उपास्थी (कूर्चा), सांधे व कंडरा यांत वंगणासारखे कार्य करणाऱ्या द्रवात ती आढळतात. संयोजी ऊतकांतील आधारद्रव्यात म्युकोप्रथिने हे महत्त्वाचे घटक असतात. ती कंडरा, अस्थी व उपास्थी यांत अनुक्रमे टेंडोम्यूकॉइड, ॲसिओम्यूकॉइड व काँड्रोम्यूकॉइड म्हणून उपस्थित असतात. बरीच जनन ग्रंथिपोषक हॉर्मोने म्युकोप्रथिने असतात. [⟶ हॉर्मोने].\nसाधित प्रथिने : अम्ले, क्षार व रासायनिक विक्रियाकारक यांच्याशी प्रथिनांची विक्रिया झाल्यास यांच्या रेणूची पुनर्रचना होते. उष्णता, जोराने हालविणे वा तत्सम भौतिक प्रेरणांमुळेही अशी पुनर्रचना होते. त्यामुळे मिळणाऱ्या प्रथिनांना साधित वा विकृत प्रथिने असे म्हणतात. रासायनिक वा भौतिक कारकांमुळे प्रथिनाच्या मोठ्या रेणूचे अनियमित तुकडे होतात. अशी विक्रिया जसजशी पुढे प्रगत होत जाते तसतसे रेणूचे आणखी तुकडे होतात. मोठ्या तुकड्यांना प्रोटिओजे व लहानांना पेप्टोने असे म्हणतात. पेप्टाइड बंधांनी जोडल्या गेलेल्या व सापेक्षतः कमी ॲमिनो अम्ले असलेल्या लहान शृंखलांना पेप्टाइडे असे म्हणतात.\nएंझाइमे आणि हॉर्मोने ही बहुतकरून प्रथिने असल्यामुळे एंझाइम प्रथिने, हॉर्मोने प्रथिने असेही वेगेवेगळे गट होऊ शकतात.\nएंझाइम प्रथिने : यूरिएज व पेप्सीन ही एंझाइमे शुद्ध प्रथिने आहेत, असे प्रथमच आढळून आले. या एंझाइम प्रथिनांत अप्रथिनी घटक आढळत नाहीत. तथापि सर्वच एंझाइमे ही शुद्ध वा संयुग्मित प्रथिने आहेत की नाहीत, हे माहित झालेले नाही. एंझाइमे ही उत्प्रेरकी (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविण्याचा गुणधर्म असणारी) प्रथिने आहेत. संयुग्मित प्रथिनांतील अप्रथिनी घटक हा उत्प्रेरकी असतो. ऑक्सिडोरिडक्टेजे, ट्रान्सफरेजे, हायड्रोलेजे इ. एंझाइम प्रथिनगट ज्ञात आहेत. कार्यकारी कोशिकेतील सु. ९०% प्रथिने एंझाइमांच्या स्वरूपात असतात.\nहॉर्मोन प्रथिने :⇨ अंतःस्त्रावी ग्रंथीपासून मिळणारी काही हॉर्मोने ही प्रथिने आहेत. ⇨ अवटू ग्रंथी, ⇨ अग्निपिंड, ⇨ पोष ग्रंथी, यांतून स्त्रवणारी काही हॉर्मोने प्रथिने असतात. यांशिवाय ब्रॅडिकायनीन, गॅस्ट्रिन, सिक्रिटीन, पेप्सीन, कालिक्रिइन इ. पेप्टाइडे हॉर्मोनासारखेच कार्य करतात. [⟶ हॉर्मोने].\nसंरचना : प्रथिने ही अनेक ॲमिनो अम्ले एकत्रित येऊन बनलेली असतात. निसर्गात जरी शंभराहून अधिक ॲमिनो अम्ले आढळत असली, तरी प्रथिनांत प्रामुख्याने एकवीस ॲमिनो अम्ले असतात. त्यांपैकी ग्लायसीन, ॲलॅनीन, व्हॅलिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, सेरीन, थ्रिओनीन, ॲस्परजिन, ग्लुटामीन, सिस्टीन, सिस्टाइन, मिथिओनीन, फिनिल-ॲलॅनीन, टायरोसीन, ट्रिप्टोफेन व प्रोलीन ही अम्ले उदासीन ॲस्पार्टिक व ग्लुटामिक ही अम्लीय आणि लायसीन, आर्जिनीन व हिस्टिडीन ही क्षारकीय आहेत. प्रथिनाच्या रेणूमध्ये ही ॲमिनो अम्ले एकमेकांशी पेप्टाइड बंधाने (-CONH-) जोडलेली असतात. पेप्टाइड साखळीच्या वा बंधाच्या एका टोकाला सुटा ॲमिनो गट, तर दुसऱ्या टोकाला सुटा कार्‌बॉक्सिल गट (COOH) असतो. संपूर्ण पेप्टाइड संरचना लिहिताना सुटा ॲमिनो गट असलेली ॲमिनो अम्ले साखळीच्या डाव्या बाजूला दाखवितात. याला पेप्टाइडाचे नायट्रोजन-अंत्यस्थान असे म्हणतात. सुटा कार्‌बॉक्सिल गट असलेली ॲमिनो अम्ले साखळीच्या उजव्या बाजूला दाखवितात. याला पेप्टाइडाचे कार्बन-अंत्यस्थान असे म्हणतात. बऱ्याचशा पेप्टाइड साखळ्यांत साधारण १०० ॲमिनो अम्ल घटक असतात.\nप्रथिनातील ॲमिनो अम्लांचा क्रम ठरविण्याची पद्धत : संहत हायड्रोक्लोरिक अम्लाने प्रथिनाचे ॲमिनो अम्लांत अपघटन करता येते. वर्णलेखन तंत्राच्या साहाय्याने मग त्या प्रथिनातील ॲमिनो अम्ले व त्यांचे एकंदर प्रमाण ठरवितात.\nपेप्टाइड साखळीतील ॲमिनो अम्लांचा क्रम नक्की करताना त्या साखळीतील ॲमिनो अम्ले क्रमवार सुटी केली जातात. पेप्टाइड साखळीतील नायट्रोजन-अंत्यस्थानी असलेला ॲमिनो अम्लाचा मुक्त ॲमिनो गट व फिनिल आयसोथायोसायनेट यांचे संयुग्मन करतात व सौम्य जलीय विच्छेदनाने ते ॲमिनो अम्ल वेगळे करून वर्णलेखनाने ते ॲमिनो अम्ल ओळखतात. अशा तऱ्हेने या प्रक्रियेची पुनरावृत्ती करून पेप्टाइड साखळीतील ॲमिनो अम्ले व त्यांचा क्रम ओळखतात. यालाच पी. एडमन या शास्त्रज्ञांच्या नावावरून ‘एडमन निम्नीकरण’ म्हणतात. पेप्टाइड साखळीत जर ३०-३५ हून जास्त ॲमिनो अम्ले असतील, तर या पद्धतीने ॲमिनो अम्लांचे क्रम ठरविणे कठीण जाते. अशा वेळी प्रथिनावर ट्रिप्सिन या एंझाइमाची विक्रिया करतात. लायसीन आणि आर्जिनीन या ॲमिनो अम्लांच्या कार्‌बॉक्सिल गटाने तयार झालेल्या बंधावरच फक्त ट्रिप्सिनाची विक्रिया होते. अशा तऱ्हेने सुट्या झालेल्या साखळ्यांचे एडमन निम्नीकरण करून निरनिराळ्या साखळ्यांतील ॲमिनो अम्लांचा क्रम शोधला जातो. उरलेल्या पेप्टाइड साखळ्यांवर दुसऱ्या विशिष्ट एंझाइमांची विक्रिया करून त्यांचे अपघटन केले जाते. उदा., कायमोट्रिप्सीन हे एंझाइम मुख्यतः टायरोसीन, फिनिल-ॲलॅनीन आणि ट्रिप्टोफेन या ॲमिनो अम्लांनी तयार झालेल्या पेप्टाइड बंधाचे अपघटन करते. फ्रेडरिक सँगर यांनी १९४५ मध्ये दोन वा अधिक प्रथिन-अपघटकी एंझाइमांचा वापर करुन मिळालेल्या निष्कर्षावरून इन्शुलिनामधील ॲमिनो अम्लांचा क्रम निश्चित केला. फिनिल आयसोथायोसायानेटाऐवजी डायनायट्रोफ्ल्युओरोबेंझीन वापरूनही ॲमिनो अम्लांचा क्रम ठरविता येतो. स्वयंचलित ॲमिनो अम्ल विश्लेषक यंत्राचा १९५८ मध्ये शोध लागल्यापासून प्रथिनातील ॲमिनो अम्लांचे स्वरुप समजणे अतिशय सुलभ झाले आहे.\nविश्लेषणात्मक आणि संश्लेषणात्मक (घटक एकत्र आणून संयुग मिळविण्याच्या) प्रक्रियांनी पेप्टाइड साखळ्यांतील ॲमिनो अम्लांची क्रमवार माहिती होते. या संरचनेस प्रथिनाची प्राथमिक संरचना म्हणतात.\nपेप्टाइड साखळीतील एकमेकांजवळील कार्बन व नायट्रोजन अणू त्यांमधील बंधकोनामुळे एका सरळ रेषेत नसतात. हा बंधकोन सु. ११०° असतो. तसेच प्रत्येक नायट्रोजन व कार्बन अणू काही प्रमाणात चक्राकृती फिरतात, त्यामुळे साखळीला ठराविक प्रमाणात लवचिकपणा येतो. ग्लायसीन सोडून बहुतेक सर्व ॲमिनो अम्ले असममित (चार वेगवेगळ्या अणूंना वा गटांना जोडलागेलेला कार्बन अणू असलेली) ॲमिनो अम्ले असतात. त्यामुळे पेप्टाइड साखळ्यांची असममित मळसूत्री आकार घेण्याची प्रवृत्ती होते. काही तंतुमय प्रथिनांत सरळ मळसूत्री आसाभोवती लांबट मळसूत्रे असतात. पेप्टाइड साखळ्यांच्या सर्वसाधारण गुणधर्मांमुळे प्रथिनांना संरचनात्मक गुणधर्म प्राप्त होतात. या परिणामामुळे निर्माण होणाऱ्या प्रथिनांच्या संरचनेस द्वितीयक संरचना म्हणतात.\nप्रथिनांची तृतीयक संरचना पुढील प्रकारच्या बंधावर अवलंबून असते. प्रथिनांत ॲमिनो अम्लांच्या पार्श्वशाखा (पार्श्वशृंखला) असतात. त्यांतील काही साखळ्यांत धन, तर काहींत ऋण विद्युत् भारित गट असतात. पार्श्वशाखेतील कार्बन अणूंची संख्या ही तिच्यातील ॲमिनो अम्लानुसार असते. ग्लायसीन असल्यास पार्श्वशाखेत शून्य कार्बन अणू असतात, तर ट्रिप्टोफेन असल्यास नऊ कार्बन अणू असतात. धन भारित पार्श्वशाखा ऋण भारित पार्श्वशाखांकडे आकर्षित होते, तर समान भारित शाखा एकमेकींपासून दूर होऊ पाहतात. ग्लुटामिक अम्ल वा ॲस्पार्टिक अम्ल यांच्या ऋण भारित व आर्जिनीन व लायसीन यांच्या धन भारित प्रेरणा यांमुळे तयार होणाऱ्या बंधांना ‘लवण सेतू’ असे म्हणतात. संलग्न असलेल्या पेप्टाइड साखळ्यांतील हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे हायड्रोजन बंध तयार होऊन साखळ्या एकमेकींकडे आकर्षिल्या जातात. व्हॅलीन, ल्युसीन, आयसोल्युसीन, फिनिल-ॲलॅनीन इ. ॲमिनो अम्लांतील अध्रुवीय [ज्यांना स्थिर परिणामी विद्युत् द्विध्रुव परिबल नसते अशा ⟶ रेणवीय भौतिकी] पार्श्वशाखांत आकर्षण होऊन पाण्याच्या रेणूचे स्थलांतर होते. याला जलरोधी परस्परक्रिया असे म्हणतात. काही प्रथिनांत सिस्टीन या ॲमिनो अम्लाचे प्रमाण जास्त असते. त्यातील डायसल्फाइड (-S-S-) या बंधावरही पेप्टाइड साखळीची घडण अवलंबून असते. एका साखळीतील सिस्टाइन (सिस्टिनाचा अर्धा भाग) संलग्न असलेल्या दुसऱ्या साखळीतील सिस्टाइनाशी डायसल्फाइड बंधाने जोडले जाते. या डायसल्फाइड बंधाचे क्षपण करून [हायड्रोजनाचा समावेश करून ⟶ क्षपण] दोन सल्फाहायड्रिल (-SH) गटांत रूपांतर केले, तर प्रथिनांच्या संरचनेत मोठ्या प्रमाणावर बदल होऊन डायसल्फाइड बंध सुटा होतो व पेप्टाइड साखळ्या अलग होतात.\nमानवी हीमोग्लोबिनामध्ये दोन आल्फा व दोन बीटा अशा एकंदर चार पेप्टाइड साखळ्या असतात. हीमोग्लोबिन हे चतुर्वारिक (चार साधे व एकसारखे रेणू एकत्र येऊन तयार झालेला रेणू असलेले संयुग) आहे पण चारही अपघट सहसंयुजी बंधाने जोडलेले नसतात, तर जलरोधी परस्परक्रियेने व हायड्रोजन बंधाने एकमेकांशी विशिष्टपणे जोडले जाऊन हीमोग्लोबिनाचा रेणू तयार होतो. अशा संरचनेला प्रथिनाची चतुर्थक संरचना असे म्हणतात. काही प्रथिनांची विशिष्ट संरचना उपघटक सहसंयुजी बंधाने जोडल्यामुळेही तयार झालेली असते.\nविकृतीकरण : जर अंड्याच्या पांढऱ्या भागाचा विद्राव उकळला, तर त्यामधील प्रथिनांचे (अल्ब्युमीन व ग्लोब्युलीन) किलाटन होऊन ती ज्या मूळ उदासीन विद्रावांत विद्राव्य होती, त्यात अविद्राव्य होतात. अशा प्रक्रियेला प्रथिनांचे विकृतीकरण असे म्हणतात. हा विद्राव थंड केला, तरी प्रथिने अविद्राव्यच राहतात. अशा प्रथिनाची प्राथमिक संरचना मूळच्या सारखीच असते. बऱ्याच वेळा प्रथिनाचा रेणुभार तोच राहतो. कधीकधी विकृतीकरणात प्रथिनाचे दोन वा अधिक पॉलिपेप्टाइड साखळ्यांत अपघटन होते. तसेच विकृतीकरणास पेप्टाइड साखळ्या अलग न होता प्रथिनातील अनेक कमजोर हायड्रोजन बंध सुटे होतात आणि मूळ आखीव संरचना नष्ट होऊन अव्यवस्थित व स्वैर अशी प्रथिनाची संरचना होते. तापमान वाढविले असता विद्युत् भारित गट आणि अध्रुवीय गट यांतील परस्पर आकर्षणाचा दुर्बलप्रेरणा नष्ट होतात. त्यामुळे प्रथिनाची तृतीयक संरचना लोप पावते. असे विकृतिकरण अव्युत्क्रमी (मूळ स्थिती प्राप्त न होणारे) असते तथापि व्युत्क्रमी प्रकाराचेही विकृतिकरण आढळते. प्रथिनाच्या विरल विद्रावाचे विकृतीकरण जलद होते.\nउष्णतेखेरीज क्ष-किरण, जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरण, उच्च दाब, यांत्रिक साधनांच्या साहाय्याने जोराने हालविणे व तत्सम भौतिक प्रेरणा या भौतिक कारकांमुळे विकृतीकरण होते. प्रकाशसंवेदी पदार्थाच्या उपस्थितीत दृश्य प्रकाशामुळेही विकृतीकरण होते.\nअम्ले, क्षार, ऑक्सिडीकारक वा क्षपणकारक तसेच अल्कोहॉल, ॲसिटोन व इतर काही कार्बनी विद्रावक यांच्याबरोबर प्रथिनांची विक्रिया केल्यासही प्रथिनांचे विकृतीकरण होते. प्राथमिक संरचनेला धक्का न लावता द्वितीयक वा तृतीयक संरचनेवर परिणाम करणारी विकृतीकारकाची विक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. यासाठी यूरिया व ग्वानिडिनियम क्लोराइड हे विक्रियाकारक जास्त प्रमाणात वापरतात. यांना पेप्टाइड बंधांचे फार आकर्षण असून ते प्रथिनातील हायड्रोजन बंध आणि धन भारित व ऋण भारित पार्श्वशृंखलांचे लवण सेतू तोडतात व प्रथिमाची तूतीयक संरचना मोडतात. विद्रावातून विकृतीकारक काढून टाकल्यास काही प्रथिने मूळ स्थितीत परत येतात. प्रथिनांतील डायसल्फाइड बंधांचे क्षपण करून वा अध्रुवीय गटांतील परस्पर आकर्षण शक्तीवर कार्बनी विद्रावकांचा परिणाम होऊन प्रथिनांचे विकृतीकरण होते. विकृतीकरण होताना प्रथिनांच्या रेणूतील बदल हे सारखेच असतात असे नाही, पण प्रथिनांच्या जैव क्रियाशीलतेचा लोप (उदा., एंझाइम वा हॉर्मोन म्हणून कार्य करण्याच्या अथवा हीमोग्लोबिनाच्या ॲक्सिजन वाहून नेण्याच्या गुणधर्माच्या लोप) होणे हा समान गुणधर्म सर्व प्रकारच्या विकृतीकरणांत आढळतो.\nट्रिप्सीन या एंझाइमाची क्रिया काही प्रथिनांवर प्रथम होत नाही, तथापि ती विकृत झाल्यावर ट्रिप्सिनाकडून सहज जलीय विच्छेदित होतात. सुरुवातीला ट्रिप्सीन पेप्टाइड बंधांपर्यंत पोहोचू शकत नाही पण विकृतीकरणानंतर ते पेप्टाइड बंधांवर कार्य करते व बंध उघडे पडतात. तसेच विकृतीकरण केल्यानंतर प्रथिनांवर रासायनिक रंग-विक्रिया केल्यास टायरोसीन, आर्जिनीन व हिस्टिडीन या ॲमिनो अम्लांबाबत त्या जास्त तीव्र रंग देतात [⟶ ॲमिनो अम्ले]. विक्रियेत भाग घेणारे प्रथिनातील भाग विकृतीकरणामुळे मोकळे होतात व त्यामुळे वरील परिणाम दिसून येतो.\nएम्. एल्. ॲन्सन व ए. ई. मर्स्की यांनी हीमोग्लोबिनावरील आपल्या संशोधनाद्वारे विकृतीकरण व्युत्क्रमी असू शकते, असे प्रथम दाखविले. उदासीन सोडियम सॅलिसिलेटामध्ये विरघळवून हीमोग्लोबिनाचे विकृतीकरण करता येते. त्यामुळे ज्या लवण विद्रावात मूळ हीमोग्लोबिन विद्राव्य असते, त्यात विकृत हीमोग्लोबिन अविद्राव्य होते तसेच ट्रिप्सिनाकडून त्याचे पचन होते. ॲलिसिलेट काढून टाकल्यानंतर विकृतीकरणाचे पूर्णपणे व्युत्क्रमण होते म्हणजे हीमोग्लोबिन पुन्हा विद्राव्य बनते व त्याचे ट्रिप्सिनाचे पचन होत नाही. आतापावेतो काही थोड्याच प्रथिनांच्या बाबतीत पूर्णपणे वा अंशतः व्युत्क्रमी विकृतीकरण शक्य झालेले आहे.\nअलगीकरण : प्राणिजन्य पदार्थांत प्रथिने व वसा यांचे प्रमाण भरपूर असते आणि कार्बोहायड्रेटे अल्प प्रमाणात असतात. याउलट वनस्पतिजन्य पदार्थांत कार्बोहायड्रेटे जास्त प्रमाणात असतात. ऊतकांतून (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांतून) वा अवयवांतून प्रथिने वेगळी करण्याची सर्वसामान्य पद्धती ज्ञात नाही. प्रथिने ही उष्णता, अम्ले, क्षार, कार्बनी विद्रावक व प्रारणे (क्ष-किरण, दृश्य प्रकाश इ. तरंगरूपी ऊर्जा) यांना संवेदनशील असल्याने कार्बनी पदार्थांच्या शुद्धीकरणाच्या रासायनिक पद्धती प्रथिनांसाठी वापरता येत नाही. सामान्यतः पुढील पद्धतींचा वापर प्रथिने वेगळी करण्यासाठी करण्यात येतो.\nलवण अवक्षेपण : (अवक्षेपण म्हणजे न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपात मिळविणे). अमोनियम सल्फेट, सोडियम सल्फेट वा मॅग्नेशियम सल्फेट यांचा सौम्य विद्राव प्रथिन विद्रावात मिसळला, तर प्रथिने तशीच राहतात. पाण्याचा विद्युत् अपार्यता स्थिरांक अती उच्च असल्यामुळे प्रथिनाच्या रेणूच्या विद्युत् भारित भागाभागांमधील परस्परक्रिया रोखली जाते पण वरील लवणांच्या संहत विद्रावात तो स्थिरांक बराचसा कमी होऊन प्रथिन रेणूच्या भागाभागांमधील परस्परक्रिया वाढते. याचा परिणाम म्हणजे प्रथिनांचा अवक्षेप सुटा होतो.\nसमविद्युत् भार बिंदू अवक्षेपण : समविद्युत् भार pH मूल्य (विद्युत् भाराच्या दृष्टीने उदासीन असलेल्या म्हणजे अम्ल व क्षारक समूहाची शक्ती सारखी असते ते pH मूल्य) असलेल्या विद्रावात प्रथिनावरील धन भार व ऋण भार सारखेच असतात. प्रथिनाच्या संरचनेत असलेल्या ॲमिनो अम्लांच्या एकंदर प्रमाणावर त्या प्रथिनाचा समविद्युत् भार बिंदू अवलंबून असतो. प्रत्येक प्रथिनाचा हा बिंदू वेगवेगळा असतो. या pH मूल्याला प्रथिनाची विद्राव्यता अत्यंत कमी असते. मेटा प्रथिने, केसीन इ. प्रथिनांचे या pH मूल्याला सहज अवक्षेपण होते, तर इतर प्रथिनांसाठी योग्य असा विक्रियाकारक वापरून त्यांचे अवक्षेपण करणे या वेळी शक्य होते.\nलवणतृप्ती व अपोहन : प्रथिन विद्रावाची योग्य त्या प्रमाणात लवणतृप्ती करून प्रथिनाचा अवक्षेप मिळविता येतो. ग्लोब्युलीन, केसीन, जिलेटीन इ. प्रथिनांच्या विद्रावांची अमोनियम सल्फेटाने अर्धतृप्ती केली असताना त्या त्या प्रथिनाचा अवक्षेप मिळतो. अल्ब्युमिनाचा अवक्षेप मिळविण्यासाठी विद्रावाची लवणाने पूर्ण तृप्ती करावी लागते. विद्रावातून वेगळ्या काढलेल्या प्रथिनाच्या अवक्षेपाबरोबर लवणेही असतात. प्रथिनांपासून लवणे व इतर विद्युत् विच्छेद्य पदार्थ (विद्युत् प्रवाह विद्रावातून जाऊ दिल्यास ज्यातील घटक अलग होतात असे पदार्थ) व लहान रेणू वेगळे करण्यासाठी ⇨ अपोहन तंत्र वापरतात.\nकार्बनी विद्रावकांच्या साहाय्याने अवक्षेपण : प्रथिनांच्या विद्रावात ॲसिटोन, एथॅनॉल वा अल्कोहॉल यांसारखा कार्बनी विद्रावक मिसळला असता द्रव माध्यमाचा विद्युत् अपार्यता स्थिरांक कमी होतो. त्यामुळे पाण्याची विद्राव्यता कमी होऊन प्रथिन रेणूच्या भागाभागांमध्ये परस्परक्रिया होऊन त्यांचे अवक्षेपण होते.\nप्रथिन लवणे व इतर जटिल संयुगे : बऱ्याच आयनांची प्रथिनांबरोबर अविद्राव्य लवणे तयार होतात. प्रथिनांच्या अवक्षेपणासाठी याचा चांगलाच उपयोग होतो. विद्रावातून प्रथिने वेगळी करण्यासाठी फॉस्फोटंगस्टिक, ट्रायक्लोरोॲसिटिक, सल्फोसॅलिसिकिल, पिक्रिक ही अम्ले सर्वसाधारणपणे वापरतात. समविद्युत् भार बिंदूच्या अम्लीय माध्यमात ऋणायनी प्रथिनांची धनायनी (ऋण विद्युत् भारित असलेल्या व विद्युत् विच्छेदनात धनाग्राकडे जाणाऱ्या आयनांच्या स्वरूपातील) अम्लांबरोबर अविद्राव्य लवणे तयार होतात, तर क्षारीय माध्यमात प्रथिने धनायनी होतात. या प्रथिनांचे अवक्षेपण करण्यासाठी पारा, तांबे, चांदी, शिसे, जस्त, बेरियम इ. जड धातवीय आयनांचा उपयोग करतात.\nअधिशोषण : कित्येक धन वा द्रव पदार्थांच्या अंगी त्यांच्या पृष्ठभागाशी संपर्क करणाऱ्या दुसऱ्या एखाद्या घन, द्रव वा वायुरूप पदार्थातील रेणू, अणू वा आयन यांसारखे घटक आकृष्टकरून घेऊन स्वतःच्या पृष्ठभागाशीसाचवून ठेवण्याचा गुणधर्म असतो. अशा पदार्थांना अधिशोषक व त्यांच्या पृष्ठभागाशी साचवून ठेवण्याच्या गुणधर्माला ⇨ अधिशोषण म्हणतात. प्रथिनांच्या शुद्धीकरणासाठी ही पद्धत वापरतात. अधिशोषकाच्या पृष्ठभागावर प्रथिने शोषली जातात. योग्य त्या कारकाचा उपयोग केल्यास, त्या कारकामुळे प्रथिन पृष्ठभागापासून सुटे होते व कारकच पृष्ठभागावर राहतो. pH मूल्य, आयनी प्रबलता व अधिशोषण यांचा योग्य उपयोग करून प्रथिनांच्या मिश्रणातून शुद्ध प्रथिन घटक मिळवितात. या पद्धतीने अनेक एंझाइमे व हॉर्मोने मिळविण्यात आली आहेत. केओलीन, कॅल्शियम फॉस्फेट जेल व कित्येक आयन-विनिमयक [आयनांची अदलाबदल करणारे पदार्थ ⟶ आयन-विनियम] अधिशोषक म्हणून वापरण्यात आले आहेत.\nप्रतिप्रवाही वितरण : एका विद्रावकातील (उदा., पाणी) प्रथिनांचा विद्राव दुसऱ्या अविद्राव्य विद्रावकाबरोबर (उदा., हेप्टेन) क्रमशः निष्कर्षित करतात. मिळालेले निरनिराळे भाग वेगवेगळे ठेवले जातात. नंतर त्यांचे पृथक्करण करून परीक्षण केले जाते. प्रथिनांच्या मिश्रणातून घटक विभक्त करण्यासाठी ही पद्धत वापरतात.\nप्रतिरोधक अवक्षेपण : एखाद्या प्राण्यामध्ये बाह्य (म्हणजे त्या प्राण्यात नसलेली) प्रथिने टोचली असता त्या प्राण्याच्या शरीरात विशिष्ट प्रतिपिंड तयार होतात. उदा., सशाला ठराविक दिवसांच्या अंतराने जर अंड्याच्या पांढऱ्या बलकाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) दिली, तर त्या सशाच्या रक्तात एक विशिष्ट गुणधर्म येतो. तो म्हणजे अंड्याच्या पांढऱ्या बलकाचा सशाच्या रक्तद्रवाशी अल्प प्रमाणात जरी संयोग झाला, तरी अवक्षेप तयार होतो. असा अवक्षेप इतर प्रथिनांबरोबर मिळत नाही. या विशिष्ट गुणधर्मामुळे प्रथिनांचा शोध घेण्यासाठी वा मापन करण्यासाठी या सूक्ष्मग्राही पद्धतीचा उपयोग करतात.\nवेगळे केलेले प्रथिन शुद्ध व अशुद्ध आहे हे विद्युत् संचारण, जेल विसरण [जेलातील म्हणजे कलिल विद्राव्याच्या एका अवस्थेतील रेणू वा आयन स्वयंस्फूर्त गतीमुळे वा विखुरले गेल्यामुळे एकमेकांत मिसळले जाण्याची क्रिया ⟶ जेल], अतिकेंद्रोत्सारित्र [भिन्न घनतेच्या व एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांच्या मिश्रणातील निरनिराळे घटक वेगळे करणाऱ्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या सु. दोन लक्ष पट केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण करणारे यंत्र ⟶केंद्रोत्सारण]), जैव क्रियाशीलता इ. तंत्रांच्या कसोट्या वापरून ठरविण्यात येते.\nभौतिक-रासायनिक गुणधर्म : निरनिराळ्या प्रथिनांच्या गुणधर्मांत अतिशय विविधता आढळते. काही प्रथिनांच्या (उदा., रक्तातील तेजस्वी तांबड्या रंगाचे हीमोग्लोबिन) रेणूंत रंगद्रव्य असते. इतर प्रथिने रंगहीन असतात. शुद्ध प्रथिने सामान्यतः चवहीन असतात. तथापि त्यांच्या जलीय विच्छेदनाने मिळणारी संयुगे (प्रोटिओजे, पेप्टोने, पेप्टाइडे, ॲमिनो अम्ले) प्रामुख्याने कडू असतात. शुद्ध प्रथिने गंधहीन असतात. काही प्रथिने (उदा., केस, लोकर, रेशीम) लांब, बारीक तंतूंच्या रूपात असून ती सामान्य विद्रावकांत पूर्णपणे अविद्राव्य आहेत. काही (उदा., अंड्याच्या पांढऱ्या बलकातील अल्ब्युमीन) पाण्यात अतिशय विद्राव्य आहेत पण तापविल्यास घनरूप होतात. स्नायुकोशिकांतील प्रथिनांपासून बनलेलेतंतू कोशिका उद्दीपित केल्यास आकुंचित वा शिथिल होतात. प्रथिनांना उष्णता दिल्यास ती प्रथम तपकिरी होतात व नंतर ती करपून त्यांना जळणाऱ्या केसासारखा वा पिसासारखा विशिष्ट वास येतो. उष्णता, प्रारणे, अम्ले, क्षारक व कार्बनी विद्रावक यांना प्रथिने संवेदनाशील आहेत. जड धातूंच्या लवणांनी प्रथिनांचे अवक्षेपण होते. काही रंजकद्रव्याबरोबर (उदा., पिक्रिक अम्ल, फ्लाव्हिॲनिक अम्ल) प्रथिने संयुग्मित होतात. तांबे व जस्त यांच्याबरोबर प्रथिने बंधित होतात व हा प्रथिनांचा महत्त्वाचा गुणधर्म मानला जातो.\nरेणुभार : रासायनिक संयुगाचा रेणुभार ठरविण्याच्या सर्वसाधारण पद्धती [⟶ रेणुभार] प्रथिनांबाबत उपयोगी पडत नाहीत, कारण प्रथिनांचे रेणुभारफार मोठे असतात. त्यामुळे दिलेला रेणुभाराचा आकडा हा त्या विशिष्ट प्रथिनाचा अंदाजी रेणुभारच असतो. हीमोसायानीन या ताम्रयुक्त श्वसन प्रथिनाचा (ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या प्रथिनाचा) रेणुभार कित्येक लाख असतो.\nप्रथिनाच्या रेणूत समजा ॲमिनो अम्लांपैकी एकच ॲमिनो अम्ल किंवा लोह, तांबे किंवा दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याचा फक्त एकच अणू असेल, तर त्या प्रथिनाचा रेणुभार सहज काढता येतो. उदा., १०० ग्रॅ. मायोग्लोबिनामध्ये ०·३४ ग्रॅ. लोह असते. लोहाचा अणुभार ५६ आहे. त्यामुळे\nअसतो, असे सांगता येते. रेणुभार प्रत्यक्ष मोजला असतानासुद्धा तो तेवढाच येतो. मायोग्लोबिनाप्रमाणेच हीमोग्लोबिनामध्ये लोहाचे प्रमाण १०० ग्रॅ. मध्ये ०·३४ ग्रॅ. असते पण हीमोग्लोबिनाच्या रेणूत लोहाचे चार अणू असतात असे दिसून आले आहे. त्यावरून हीमोग्लोबिनाचा रेणुभार ४X १६,५०० = ६६,००० असतो, हे सांगता येते.\nप्रथिनांचे विद्राव कलिलधर्मी [⟶ कलिल] असल्याने त्यांचे रेणुभार काढण्यासाठी अतिकेंद्रोत्सारित्राचा उपयोग करतात. या यंत्राच्या साहाय्याने प्रथिन विद्रावाला दर मिनिटाला ६०,००० फेरे इतका वेग देता येतो. या वेगामुळे प्रथिन रेणूवर असलेल्या गुरुत्वीय प्रेरणेच्या २,००,००० पटींनी अधिक केंद्रोत्सारी प्रेरणा कार्यान्वित होते. या केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे केंद्रोत्सारी नळीच्या तळाशी बसणाऱ्या विद्रावातील प्रथिनाच्या कणांचा वेग (१) वापरण्यात आलेली शक्ती, (२) कणाचे आकारमान, आकार व घनता आणि (३) विद्रावकाची घनता व श्यानता यांवर अवलंबून असतो. मोठे रेणू लहानरेणूंपेक्षा जास्त वेगाने साका धरतात. अतिकेंद्रोत्सारित्रात रेणुभाराच्या प्रमाणात प्रत्येक घटक तळाशी साचतो. जास्त रेणुभाराची प्रथिने तळाशी तर कमी रेणुभाराची प्रथिने सर्वांत वर अशा क्रमाने निरनिराळ्या टप्प्यांत साचतात. या साचणाऱ्या प्रथिनांची माहिती विशिष्ट प्रकाशयंत्रणेच्याद्वारे होते. त्यामुळे प्रथिनांची सजातीयता व रेणुभार ठरविता येतो. प्रथिन विद्रावाचा तर्षण दाब [⟶ तर्षण] मोजूनही रेणुभाराचा अंदाज सांगता येतो.\nरेणूचा आकार, आकारमान व संरचना : विद्रावातील प्रथिन रेणूचा आकार निश्चित करणे महत्त्वाचे आहे. हे आकार गोलाकार (उदा., घोड्याच्या हृदयातील सायटोक्रोम सी) ते अतिशय लांबट गोलाभ (दीर्घवर्तुळ त्याच्या एका अक्षाभोवती फिरवून मिळणारा पृष्ठभाग उदा., फायब्रिनोजेन) असे विविध प्रकारचे असतात. विद्रावातील प्रथिन रेणूच्या आकाराचीनिश्चिती करण्यासाठी पुढील गुणधर्मांसारख्या गुणधर्मांवर आधरलेल्या पद्धती वापरतात : (१) प्रथिनाचा विद्रावातील विसरणाचा दर [किंवा त्वरा ⟶ विसरण], (२) प्रथिन विद्रावाची श्यानता (प्रथिन रेणू जसेजसे लांबट वा चपटे होत जातात तसतशी त्यांच्या विद्रावाची श्यानता वाढत जाते), (३) प्रथिन विद्रावाचे प्रवाहजन्य द्विप्रणमन (एका आपाती किरणापासूनदोन प्रणमन किरण-दुसऱ्या माध्यमात शिरल्यानंतर दिशेत बदल झालेले किरण-मिळण्याचा आविष्कार द्विप्रणमनाचे मूल्य प्रथिन रेणूंच्या प्रवाह दिशेच्या सापेक्ष असलेल्या दिक्‌स्थितीच्या परिमाणावर अवलंबून असून हे दिक्‌स्थितीचे परिमाण प्रवाहाचा वेग व रेणूची असममिती यांवर अवलंबून असते), (४) प्रत्यावर्ती (ज्याच्या दिशेत व मूल्यात सतत पुनरावर्ती बदल होतात अशा) विद्युत् प्रवाह क्षेत्रातील रेणूंची दिक्‌स्थिती (याकरिता विद्रावात प्रत्यावर्ती प्रवाह सोडून त्याचा विद्युत् अपार्यता स्थिरांक मोजतात).\nमायोग्लोबीन, हीमोग्लोबिन यांसारख्या प्रथिनांची संरचना ठरविताना ‘क्ष-किरण विवर्तन’ (स्फटिकातून जाताना क्ष-किरणांचा होणारा विशिष्ट प्रकारचा दिशाबदल) पद्धत वापरतात. क्ष-किरणांचा झोत प्रथिनाच्या रेणूवर सोडून मिळालेल्या विवर्तन आकृतिबंधाचा अभ्यास करून प्रथिनाची संरचना व त्यातील ॲमिनो अम्लांची स्थाने निश्चित करतात. क्ष-किरण व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यांच्या साहाय्याने गोलाकार, तसेच तंतुमय प्रथिनांच्या रेणूंचे आकार व आकारमान यांसंबंधी माहिती मिळते. विशेषतः क्ष-किरण पद्धतीने स्फटिकातील व शुष्क स्थितीतील प्रथिन रेणूंच्या परिमाणांचे गणन करता येते.\nप्रथिनांच्या संरचनांचीमाहिती करून घेण्यासाठी इतर पद्धतीही वापरल्या जातात पण ह्या पद्धतींमुळे मिळालेली माहिती क्ष-किरण विवर्तन पद्धतीएवढी सविस्तर नसते. तथापि या पद्धतीक्ष-किरण विवर्तन पद्धतीच्या मानाने कमी क्लिष्ट असतात. हिमोग्लोबिने, मेलॅनीन, रोडॉप्सीन, सेरूलोप्लाझ्मीन इत्यादींसारख्या वर्णप्रथिनांच्या संरचनेची माहिती मिळविण्यासाठी वर्णपट प्रकाशमापन [⟶ प्रकाशमापन] पद्धतउपयोगात आणतात. विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाचा झोत वर्णप्रथिनाच्या विद्रावातून जाऊ दिल्यास त्या प्रथिनाच्या संरचनेप्रमाणे प्रकाशाचे शोषण होते. याचे मापन करून प्रथिनाच्या संरचनेसंबंधी अनुमाने काढतात. प्रथिनाच्या प्रकाशीय सक्रियतेचा [ध्रुवित म्हणजे एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या, प्रकाशाचे कंपन प्रतल फिरविण्याच्या क्षमतेचा ⟶ ध्रुवणमिति] अभ्यास करुनही प्रथिनाच्या आकारमानाची माहिती मिळू शकते.\nप्रथिनांच्या रासायनिक विक्रियांचा अभ्यास करुनही त्यांच्या संरचनेबद्दल बरीच माहिती मिळते. एखादा घटक प्रथिन रेणूच्या पृष्ठभागावर आहे की रेणूतील असंख्य पेप्टाइड बंधांच्या आवरणाखाली झाकलेला आहे, हे त्या घटकाची क्रियाशीलता पाहून ठरविता येते. उदा., रिबोन्यूक्लिएज या एंझाइमाच्या एका रेणूत ६ टायरोसीन घटक असतात. या एंझाइमाची आयोडिनाशी विक्रिया केली असता त्यांपैकी तीन टायरोसीन घटक आयोडिनाशी संलग्न होतात व उरलेले तीन घटक तसेच राहतात. यावरून आयोडिनाशी संलग्न होणारे तीन टायरोसीन घटक रिबोन्युक्लिएजाच्या पृष्ठभागावर असतात, तर उरलेले तीन घटक रेणूच्या पेप्टाइड बंधाच्या आवरणाखाली दडलेले असतात, असे अनुमान निघते. या दडलेल्या टायरोसिनांपर्यंत आयोडिन पोहोचू शकत नाही.\nजलसंयोग : दमट हवेतील पाण्याशी प्रथिनांचा सहज संयोग होतो. निरनिराळ्या प्रथिनांत हा गुणधर्म वेगवेगळ्या प्रमाणात असतो. साधारणतः प्रथिनाच्या वजनाच्या १० ते २०% पाण्याशी त्याचा संयोग होतो. प्रथिनांचा हा जलस्नेही गुणधर्मधन भारित लायसीन व आर्जिनीन आणि ऋण भारित ग्लुटामिक अम्ल व ॲस्पार्टिक अम्ल या ॲमिनो अम्लांमुळे असतो, असे आढळून आले आहे. सेरीन व थ्रिओनीन यांच्या हायड्रॉक्सिल (-OH) गटापाशी आणि ॲस्परजिन व ग्लुटामीन यांच्या अमाइड [- (CONH2)] गटापाशीही जलसंयोग होतो. प्रथिनांचे स्फटिक तयार होण्यासाठी संयोगित पाण्याची आवश्यकता असते. प्रथिनाचे संपूर्ण निर्जलीकरण केल्यास स्फटिकी स्वरूप नाहीसे होते. काही प्रथिनांच्या बाबतीत त्यांचे विकृतीकरण होऊन त्यांची जैव क्रियाशीलताही नष्ट झाल्याचे दिसून येते. प्रथिनांतील संयोगित पाण्यामुळे ती पाण्यात विरघळतात. अशा पाण्यात अमोनियम सल्फेटासारखी संयुगे मिसळल्यास प्रथिनांची विद्राव्यता कमी होते व ती अवक्षेपित होतात.\nरंग-विक्रिया: प्रथिनाच्या विद्रावावर ठराविक विक्रियाकारकांची विक्रिया केली असता निरनिराळ्या रंगांचे विद्राव मिळतात. प्रथिनांतील पेप्टाइड बंधामुळे किंवा विशिष्ट ॲमिनो अम्लामुळे हे रंग मिळतात. प्रथिनांच्या रंग-विक्रिया म्हणून या विक्रिया ओळखण्यात येतात आणि प्रथिने व त्यांतील घटक ॲमिनो अम्ले यांचे गुणात्मक अभिज्ञान (उपस्थिती ओळखणे) व परिमाणात्मक गणन करण्याच्या दृष्टीने या विक्रिया महत्त्वाच्या आहेत. बाययुरेट (पेप्टाइड बंध), निनहायड्रीन (ॲमिनो अम्ल), झँथोप्रोटेइक (टायरोसीन, फिनिल ॲलॅनीन, ट्रिप्टोफेन), मिलॉन (टायरोसीन) इ. विक्रिया प्रसिद्ध आहेत. [⟶ ॲमिनो अम्ले].\nविद्युत् रासायनिक गुणधर्म : प्रथिनातील ॲमिनो अम्लांचे आल्फा ॲमिनो गट व आल्फा कार्‌बॉक्सिल गट यांचे पेप्टाइड बंधांत रूपांतर झालेले असते. पेप्टाइड साखळीत नायट्रोजन-अंत्यस्थानापाशी एक आल्फा ॲमिनो गट व कार्बन-अंत्यस्थानापाशी एक आल्फा कार्‌बॉक्सिल गट एवढेच सुटे गट असतात पण प्रथिनाच्या विद्युत् रासायनिक गुणधर्मावर या दोन सुट्या गटांचा विशेष परिणाम होत नाही. लायसीन व आर्जिनीन यांचे धन भारित अमोनिया गट (-NH3+) आणि ॲस्पार्टिक व ग्लुटामिक अम्ले यांचे ऋण भारित कार्‌बॉक्सिल (-COO-) गट हे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गट आहेत. प्रथिनाच्या शंभर ॲमिनो अम्लांत धन भारित व ऋण भारित गटांचे प्रमाण १०-२० इतके असते.\nप्रथिनांच्या विद्युत् रासायनिक गुणधर्मांचा उपयोग त्यांचे विद्युत् अनुमापन [⟶ अनुमापन] व विद्युत् संचारण करण्याच्या तंत्रांमध्ये करण्यात येतो. विद्युत् अनुमापनाने प्रथिनाच्या प्रत्येक रेणुतील कार्‌बॉक्सिल गट, अमोनियम गट, हिस्टिडिने व टायरोसिने यांची अंदाजी संख्या काढता येते.\nप्रथिनांच्या धन व ऋण भारित पार्श्वशाखांमुळे त्यांचे गुणधर्म विद्युत् क्षेत्रात ॲमिनो अम्लांप्रमाणे असतात म्हणजेच विद्युत् संचारणात pH मूल्य नीच असताना प्रथिने ऋणाग्राकडे स्थलांतर करतात, तर pH मूल्य उच्च असताना ती धनाग्राकडे स्थलांतर करतात. अनेक प्रथिनांचा समविद्युत् भार बिंदू (म्हणजे ज्या pH मूल्याला प्रथिन रेणू स्थलांतर करीत नाही ते pH मूल्य) ५ ते ७ यांच्या दरम्यान असतो. मात्र लायसोझोम, सायटोक्रोम सी, हिस्टोन यांसारख्या प्रथिनांच्या बाबतीत आणि ज्यांत लायसीन व आर्जिनीन यांचे प्रमाण उच्च आहे अशा प्रथिनांच्या बाबतीत समविद्युत् भार बिंदू ८ ते १० यांच्या दरम्यान असतो. क्षारकीय ॲमिनो अम्लांचे प्रमाण अत्यल्प असलेल्या पेप्सिनाचा समविद्युत् भार बिंदू एकाच्या जवळपास असतो.\nजैव महत्त्व : प्राण्यांना त्यांच्या वाढीसाठी अन्नातून प्रथिने (ॲमिनो अम्ले) मिळवावी लागतात. त्यांना वनस्पतींप्रमाणे नायट्रोजनयुक्त अकार्बनी संयुगांपासून प्रथिनांचे संश्लेषण करता येत नाही. माणसाच्या दैनंदिन आहारात ४५-५५ ग्रॅ. प्रथिने असणे आवश्यक आहे. तसेच ही प्रथिने परिपूर्ण (म्हणजे आवश्यक असलेली ॲमिनो अम्ले योग्य त्या प्रमाणात असलेली) असली पाहिजेत. दैनंदिन क्रियाशीलता व वाढ यांसाठी कोशिकेला या नायट्रोजनाची गरज असते. योग्य त्या प्रमाणात पुरवठा नझाल्यास प्रथिन-अपपोषणजन्य विकार [⟶ क्वाशिओरकोर त्रुटिजन्य रोग] होतात. या विकारांत योग्य ती प्रथिने दिल्यास नंतर थोडीफार सुधारणा झालेली दिसून येते पण प्रथिन-त्रुटी जर लहानपणापासूनच असेल आणि तिचे दुष्परिणाम शरीरावर होऊन गेले असतील, तर पुढील आयुष्यात आहारामध्ये भरपूर प्रथिने देऊनही ही प्रथिन-त्रुटीची लक्षणे पूर्णपणे नाहीशी करता येत नाहीत. दूध, अंडी, मासे, मांस यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. वाढत्या लोकसंख्येबरोबर प्रथिनांची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे टाकाऊ पदार्थांतून गरीबांना परवडतील अशी खाण्यायोग्य प्रथिने मिळविण्याचे प्रयत्‍न अनेक देशांत चालू आहेत. शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) वनस्पती, सोयाबीन, शेवाळ, तेलबिया, झाडाची पाने, कोंडा-भुस्सा, बुरशी, यीस्ट, खनिज तेलातील टाकाऊ पदार्थ इत्यादींचा उपयोग प्रथिने मिळविण्यासाठी वा त्यांचे संश्लेषण करण्यासाठी प्रयत्‍न करण्यात येत आहेत.\nअन्नातील प्रथिनांचे पचन होऊन ॲमिनो अम्लांच्या स्वरूपांत ती आतड्यामध्ये शोषली जातात. शारीरिक गरजेप्रमाणे शरीरातील प्रथिनांचे संश्लेषण होते. प्रथिनांच्या संश्लेषणामध्ये कोशिकेतील डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल व रिबोन्यूक्लिइक अम्ल महत्त्वाचे कार्य करतात [⟶ न्यूक्लिइक अम्ले]. कोशिकांमध्ये न्यूक्लिइक अम्लांच्या मदतीने विशिष्ट प्रथिनांचे संश्लेषण होताना त्या प्रथिनातील एकंदर ॲमिनो अम्लांहून अधिक ॲमिनो अम्ले या संश्लेषित प्रथिन रेणूमध्ये असतात, असे अलीकडे आढळून आले आहे. या संश्लेषित प्रथिनांनी कुठल्या मार्गांनी जावयाचे यासंबंधीच्या सूचना जणू काही जादा ॲमिनो अम्लांच्या साखळीद्वारे रेखाटलेल्या असतात. एंझाइमे, हॉर्मोने ही प्रथिनेच असून त्यांचेही मार्गदर्शन असेच होत असावे. ॲमिनो अम्लांच्या रेणूतील कार्बनी सांगाडासुद्धा शरीरोपयोगी असतो [⟶ चयापचय]. त्यापासून कार्बोहायड्रेटे, अनावश्यक ॲमिनो अम्ले इ. संयुगे तयार होतात वा त्यांचे अपघटन होऊन शरीराला ऊर्जा मिळते.\nऔद्योगिक उपयोग : वनस्पतींतील ऊतकांपेक्षा प्राण्यांतील ऊतकांत प्रथिनांचे प्रमाण पुष्कळच जास्त असल्याने औद्योगिक महत्त्व असलेली बहुतेक प्रथिने प्राण्यांपासून मिळविण्यात येतात. अन्नातील प्रथिनांखेरीज सर्वांत अधिक प्रमाणात उपयोग करण्यात येत असलेली प्रथिने म्हणजे कापड उद्योगात मिळणारी लोकरीतील केराटीन व रेशमातील फायब्रोइन आणि चर्मोद्योगात प्रक्रियित कातड्यांपासून मिळणारे कोलॅजेन ही होत. ⇨ केसीन, जनावरांच्या रक्तातील प्रथिने व उकळलेल्या हाडांपासून मिळणारे कच्चे जिलेटीन यांपासून सरस व खळ तयार करतात. हाडातील ऑक्सीन हे प्रथिन कोलॅजेनासारखेच असते. कातड्यांचे तुकडे, संयोजी ऊतक व कंडरा यांपासून खाद्योपयोगी जिलेटीन मिळविण्यात येते [⟶ जिलेटीन]. खाटीकखान्यात मिळणाऱ्या रक्त, शिंगे, खूर, हाडे इ. प्रथिनयुक्त टाकाऊ पदार्थांचा कार्बनी (सेंद्रिय) नायट्रोजनयुक्त खत म्हणून उपयोग करतात.\nमक्यापासून स्टार्च तयार करण्याच्या उद्योगात झाईन हे प्रथिन उपउत्पादन म्हणून मिळते. त्याचे औद्योगिक उपयोग केसिनासारखेच आहेत. ही दोन्ही प्रथिने सूत तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरतात. सोयाबीन व भुईमूग यांसारख्या बियांपासून मिळणाऱ्या प्रथिनांचे प्लॅस्टिकांत रूपांतर करण्यात आले आहे. पपयांपासून मिळणारे ⇨ पेपेन हे एंझाइम मांस शिजविण्यापूर्वी ते मृदू करण्यासाठी वापरतात. सोयाबीन प्रथिन संश्लेषित खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वाढत्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. याकरिता प्रथिनाचे नाजूक तंतू कातून एकत्र करतात आणि मांस व इतर नैसर्गिक पदार्थासारखे दिसावेत म्हणून त्यांची योग्य रचना करतात व त्यांना कृत्रिम स्वाद देतात.\nपहा : अन्न, ॲमिनो अम्ले आहार व आहारशास्त्र चयापचय त्रुटिजन्य रोग न्यूक्लिइक अम्ले पोषण.\nआयरन, जे. डब्ल्यू. (इं) मिठारी, भू. चिं. (म.) हेगिष्टे, म. द.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathinibandh.in/2020/07/pustakache-manogat-Marathi-essay.html", "date_download": "2022-09-28T10:19:46Z", "digest": "sha1:75X6GHVERWPISUYYDWIRZHN66CR3N4LY", "length": 12524, "nlines": 118, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "Pustakache manogat essay in Marathi | पुस्तकाचे मनोगत निबंध.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमनोगतPustakache manogat essay in Marathi | पुस्तकाचे मनोगत निबंध.\nHost रविवार, जुलै ०५, २०२०\nनमस्कार मित्रांनो पुस्तके आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आज आम्ही पुस्तकाचे मनोगत या विषयावर मराठी निबंध आणला आहे, हे पुस्तकाचे आत्मवृत्त तुम्ही नक्की वाचा.\nमला पुस्तके वाचायला खूप आवडतात म्हणूनच माझ्याकडे वेगळ्या प्रकारची खूप सारी पुस्तके आहेत आणि ती पुस्तकं मी अधून-मधून वाजत राहतो.\nमाझी पुस्तके इथे तिथे पसरली असल्याने आई मला ती पुस्तके नीट एका ठिकाणी रचून ठेवायला नेहमी सांगत असेते, म्हणून मी एक दिवशी सर्व पुस्तके नीट रचून ठेवण्याचा निर्णय घेतला.\nमी माझी सर्व पुस्तके एकत्र केली आणि त्यांना नीट साफ करून एक-एक करून रचू लागला तितक्यात माझ्या हाती माझे एक आवडते पुस्तक लागले, त्या पुस्तकाची दूरदर्शन खूप वाईट झाली होती. पुस्तकाची सर्व पाने निघू लागली होती. मी ते पुस्तक नीट करू लागला आणि तेव्हा मला वाटले जसे की पुस्तकाचे पाने फडफडून माझ्याशी काही बोलायचा प्रयत्न करत आहेत.\nमी लक्ष देऊन ऐकू लागला ते पुस्तक काय बोलत आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की ते पुस्तक माझ्या वरती नाराज आहे कारण मी त्याची अवस्था खूप वाईट केली होती.\nते पुस्तक बोलु लागले माझा जन्म एका कारखान्यांमध्ये झाला जीथे माझ्या पांढऱ्याशुभ्र पानांवरती विविध महान भारतीयांचा इतिहास लिहला गेला, मला या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि आता माझ्या जीवनाचे सार्थक होईल असे मला वाटले.\nत्या कारखान्यातून मला थेट एका पुस्तकालया मध्ये पाठवण्यात आले मला वाटले होते आता माझ्या मधला इतिहास वाचण्यासाठी लोक माझ्याकडे धावत येतील, पण असे काही झाले नाही. लोकांना माझ्यामधील असलेल्या रोमांचक इतिहासा मध्ये काहीच रुची नव्हती. मग काय मी तसेच त्या पुस्तकालयात धूळ खात पडून राहिले होते. आणि मी वाट पाहत होते कधी कोणी येईल आणि माझा उपयोग करून घेईल.\nमग शेवटी जेव्हा मला वाटू लागले कोणालाही माझ्या मधे रुची नाही अश्या वेळीस तू त्या पुस्तकालयात माझा शोध घेत आला, मला तेव्हा खूप आनंद झाला तू मला घरी आणले आणि माझ्या मध्ये असलेल्या इतिहासाचा आनंद घेऊ लागला. तू माझ्या मध्ये इतका गुतला होता की तुला मला वाचताना दुसरे काहीही भान राहत नव्हते.\nमग काही दिवसांनी मला तू परत त्या पुस्तकालयात घेऊन गेला मला वाटले आता मला परत तिथे धूळखात राहावे लागेल पण तसे झाले नाही, तू मला विकत घेतले आणि मला घरी घेऊन आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण मला योग्य मालक भेटला असे मला वाटले होते.\nमला तू काही दिवसापर्यंत वाचल नंतर मला तू एका टेबलावर ठेवले तिथे असलेले पाणी माझ्यावर पडले आणि मी पूर्णपणे भिजून गेले होते पण तुझं माझ्यावर लक्ष सुद्धा गेले नाही. मग आईने घरात झाडू मारताना मला उचलून कपटावर ठेवले आणि तेव्हा पासून आज पर्यंत मी तिथेच धुळी मधे पडून होते.\nमला खूप वाईट वाटत होते इतक्या दिवस तिथे पडून-पडून माझी पाने निघू लागली होती मला वाटले आता माझे काही खरे नाही आणि आज तू मला परत हातात घेतले. पुस्तकाला गुरु ची महती दिली आहे म्हणून तर म्हणतात \"ग्रंथ हेच गुरु\". तुम्ही तुमच्या गुरु चा किती आदर करतात म तुम्ही आम्हा पुस्तकांचा आदर का करत नाही. आम्हाला सुधा भावना असतात आमच्या सोबत असा दुर्व्यवहार करू नका रे. तितक्यात हवेने पुस्तकाची पाने पुन्हा फडफडले आणि मी निश्चय केला आज पासून मी माझ्या सर्व पुस्तकांचे योग्य काळजी घेईन.\nमित्रांनो तुम्हाला पुस्तके वाचायला आवडते का , आणि तुमचे आवडते पुस्तक कोणते आम्हाला खाली comment करुन सांगा.\nपुस्तकाचे मनोगत हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.\nमित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कोणत्या इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nUnknown ७ सप्टेंबर, २०२० रोजी २:२१ PM\nHost ८ सप्टेंबर, २०२० रोजी १२:२४ AM\nUnknown २१ सप्टेंबर, २०२१ रोजी ८:४४ AM\nHost २१ सप्टेंबर, २०२१ रोजी २:१४ PM\nHost १३ मे, २०२१ रोजी १:४६ PM\nधन्यवाद , तुम्हाल हा निबंध आवडला ह्याचा आम्हाला आनंद आहे :)\nHost शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२\nनमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…\nमाझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.\nशनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nशनिवार, डिसेंबर २९, २०१८\nरविवार, ऑगस्ट ११, २०१९\nसोमवार, डिसेंबर २३, २०१९\nअसे झाले तर 9\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.solapurcitynews.com/civil-supplies-bring-transparency/", "date_download": "2022-09-28T08:51:47Z", "digest": "sha1:D7IX3JQFE47COB3YJDFMOB26RNR7KG65", "length": 14683, "nlines": 235, "source_domain": "www.solapurcitynews.com", "title": "अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणण्याचे अन्न नागरी पुरवठा करणार राज्यमंत्री | Solapur City News", "raw_content": "\nअन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणण्याचे अन्न नागरी पुरवठा करणार राज्यमंत्री\nमुंबई- अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. कदम यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांनी गोदामांमध्ये पोहोच मालाच्या ई-1 रजिस्टरमधील अभिलेख, या अभिलेखाच्या विविध टोल नाक्यावरील असलेल्या नोंदी, जि पि एस यंत्रणे वापर वाहतूकदार नियमाप्रमाणे करत आहेत का ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पूर्तता करत आहेत का याबाबत संबंधित परिवहन अधिकारी यांचा अहवाल, अन्नधान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग, PDS चे फलक लावण्यात आले आहेत का ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पूर्तता करत आहेत का याबाबत संबंधित परिवहन अधिकारी यांचा अहवाल, अन्नधान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग, PDS चे फलक लावण्यात आले आहेत का जळगाव जिल्ह्यातील धान्यांचे पूर्ण वाटप इ पॉस मशिनद्वारे झाले आहे का आदी बाबींचा डॉ कदम यांनी आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यातील या बाबतीत अहवाल शासनाला तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ कदम यांनी दिले.\nहे वाचा-सातारा पोलीस दलाचे काम राज्यात अधिक उंचावेल यासाठी आणखीन जोमाने काम करा\nराज्यमंत्री डॉ. कदम यांनी जिल्ह्यामधील अन्नधान्य वाहतुकीच्या वाहनांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे जी.पी.एस. यंत्रणा बसविलेली नसल्यास तसेच माल व्यपगत होण्याची प्रकरणे यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले. पुढील 3 महिन्यांत सर्व संबंधित वाहतुक व्यवस्थेवर जी.पी.एस. यंत्रणा क्षेत्राची नावे तसेच गैरप्रकाराबाबत तपासणी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सह सचिव, सुधीर तुंगार, सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रशांत कुलकर्णी,सहायक पुरवठा अधिकारी,आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा\nजाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143\nबाबूपेठ उड्डाणपूलाचे काम त्वरीत पूर्ण करणार – विजय वडेट्टीवार\nप्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप युवा मोर्चा सोलापूर शहर सदस्य नोंदणी अभियान व सोलापूर शहर उत्तर नव मतदार नाव नोंदी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nDigital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार 28/09/2022\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ 28/09/2022\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट 28/09/2022\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का 27/09/2022\nEducation : विद्यार्थ्यांनी उच्च आदर्श समोर ठेवून कार्य करावे 26/09/2022\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि डिजीटल मिडिया पत्रकार असोसिएशन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nProject : निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार\nEnvironment : वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ\nReligious : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट\nElection : शिंदेंना दिलासा तर ठाकरेंना मोठा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.thestatusking.com/tag/sassy-attitude-captions/", "date_download": "2022-09-28T10:34:28Z", "digest": "sha1:UGWRALKIWRKWFEG5XSVNJVK5XZ7VHXPR", "length": 1769, "nlines": 26, "source_domain": "www.thestatusking.com", "title": "Sassy Attitude Captions - Thestatusking", "raw_content": "\n आजकाल आपण प्रत्येकजण इन्स्टाग्रामवर सेल्फीज आणि फोटोज् अपलोड करतच असतो त्यासाठीच काही खास कॅप्शन. तसेच काही वेळेस जीवनात असे काही प्रसंग येतात जिथे कधी कधी समोरच्या व्यक्तीला Attitude दाखविणे गरजेचे असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास Marathi Attitude Caption for Instagram संग्रह घेऊन आलो आहोत. ज्याचा वापर आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335190.45/wet/CC-MAIN-20220928082743-20220928112743-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://imp.news/mr/featured/indian-doctor-kotnis-saved-thousands-of-chinese-lives-83419/", "date_download": "2022-09-28T13:05:14Z", "digest": "sha1:N7NUBHUAZ65J6SD7UU2TOFVH5FO44YXX", "length": 13621, "nlines": 160, "source_domain": "imp.news", "title": "...म्हणून महाराष्ट्रातील डॉ. कोटणीस यांना चीनी सैनिक आणि नागरिक मानतात देव - IMP", "raw_content": "\nसुभाष चंद्र बोस मराठी निबंध\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\n…म्हणून महाराष्ट्रातील डॉ. कोटणीस यांना चीनी सैनिक आणि नागरिक मानतात देव\nभारत आणि चीन यांच्यात सध्या सीमावाद सुरु आहे. सतत तणावाचे वातावरण कायम आहे. तथापि, एक काळ असा होता की चीनमधील लोक भारतीयांचा खूप आदर करत असत. भारतीयांवर ते देवाप्रमाणे विश्वास ठेवत असत. त्यामागचे सर्वात मोठे कारण डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे होते. ज्यांच्या उपचारामुळे हजारो चिनी सैनिक आणि नागरिक बचावले होते.\nचीनमधील युद्धाच्या वेळी जखमी झालेल्या सैनिकांवर आणि लोकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता होती. त्यानंतर आजारी लोकांवर उपचार करता यावे म्हणून भारतातील पाच डॉक्टरांची टीम मध्य चीनकडे पाठविली गेली. तेथे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी 2000 हून अधिक लोकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना बरे केले होते. यानंतर डॉ. कोटणीस आणि चीनमधील भारतीयांबद्दल चांगले चित्र तयार झाले.\nएका फोन कॉलने आयुष्य बदलले…\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा 1910मध्ये जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. यानंतर कोटणीस यांनी मुंबई विद्यापीठाच्या जीएस मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला. यानंतर, जेव्हा ते पोस्ट-डॉक्टरेटची पदवी घेत होते, तेव्हा त्याच्याकडे एक फोन आला, ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले.\nपंडित नेहरूंनी पाठवलेल्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. कोटणीस\nसन 1938 मध्ये चीन आणि जपान यांच्यात युद्ध चालू होते. जपानी सैनिक घुसले होते. चीनमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कामगारांची कमतरता होती. चीनमध्ये डॉक्टर नव्हते. यानंतर चिनी नेते झू डे यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची मदत घेतली. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी पाच डॉक्टरांची टीम चीनला पाठविली. त्यात कोटणीसही होते.\nचिनी वृत्तसंस्था शिन्हुआच्या मते उत्तर चीन शहीद स्मारक कब्रिस्तानचे संशोधक लू यू यांनी डॉ. कोटनिस यांच्यावर संशोधन केले. त्यांना कळले की ते लोक अजूनही जिवंत आहेत, ज्यांना डॉ. कोटणीस यांनी बरे केले होते. त्यावेळेचे लोक लू यू यांना म्हणाले की, डॉ. कोटनिस उपचारादरम्यान वेदना होणार नाहीत काळजी घेत असत. लू यांनी सांगितले की, डॉ. कोटणीस हे 1940 मध्ये लगातार 72 तास शस्त्रक्रिया करत होते. या काळात त्यांनी 800 रूग्णांवर शस्त्रक्रिया केली. याखेरीज, ते सतत 13 दिवस सैनिकांवर आणि नागरिकांवर उपचार करत राहिले. त्याच वेळी डॉ. कोटणीस यांचे वडील मरण पावले परंतु ते चीनमध्येच जखमी सैनिकांवर उपचार करत राहिले.\nचिन्यांसाठी डॉ. कोटणीस झाले डॉ. थॉटफुल…\nचीनमधील लोक प्रेमाने त्यांना डॉ. थॉटफुल म्हणत. 1941 साली डॉ. कोटणीस यांना बेथून आंतरराष्ट्रीय पीस रुग्णालयाचे संचालक केले गेले. कॅनेडियन सर्जन नॉर्मन बेथून यांच्या नावावर या रुग्णालयाचे नाव देण्यात आले. येथे डॉ. कोटणीस यांनी 2000 हून अधिक लोकांवर उपचार केले.\nडॉ. कोटणीस यांनी चीनमध्ये वास्तव्य करताना मैंडेरिन भाषा शिकली आणि लोकांना औषधांबद्दल शिकवले. यानंतर चीनच्या एका महिलेशी लग्न केले. त्यांचे नाव गुओ क्वांगलान होते. तेथे त्यांना एक मुलगा होता, ज्याचे नाव यिनहुआ होते.\nडॉ. कोटणीस यांच्या जाण्याने माओ दुखावले…\nजेव्हा ते शस्त्रक्रियेबद्दल पुस्तक लिहित होते तेव्हा त्यांना अपस्मार झाला आणि 32 व्या वर्षी तो निधन पावले. त्या काळातील चिनी नेते माओ झेडॉन्ग यांना खूप दु: ख झाले. त्यांच्या मृत्यूवर माओ म्हणाले की चिनी सैन्यदलाचा मदतनीस हरवला आहे. चीनने आपला मित्र गमावला आहे.\nडॉ. द्वारकानाथ कोटणीस चीनमध्ये अजूनही लक्षात आहेत. चीनच्या लोक अजूनही त्यांच्या पांढऱ्या थडग्यावर श्रद्धांजली वाहतात. उत्तर चीनमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेरही त्यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. डॉ. कोटनिस यांच्या नावावर हेबीई प्रांतातील शिजियाहुआंग येथे दिहिया मेडिकल सायन्स सेकंडरी स्पेशलाइज्ड स्कूल देखील आहे.\nसुभाष चंद्र बोस मराठी निबंध\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\nसुभाष चंद्र बोस मराठी निबंध\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/2020/10/22/pirangut-tulja-bhavni/", "date_download": "2022-09-28T12:14:24Z", "digest": "sha1:ZPHNI4MOFGPMSW5PIOBK3NEQMUTK7J4C", "length": 9707, "nlines": 88, "source_domain": "mahavarta.in", "title": "पिरंगुटमध्ये आज तुळजाभवानी पुरस्काराने सविता भूमकरचा गौरव – Mahaवार्ता", "raw_content": "\nHome/पुणे/पिरंगुटमध्ये आज तुळजाभवानी पुरस्काराने सविता भूमकरचा गौरव\nपिरंगुटमध्ये आज तुळजाभवानी पुरस्काराने सविता भूमकरचा गौरव\nमायमुळशी पुरस्कारने होणार पत्रकारांचा सन्मान\nपिरंगुट (प्रतिनिधी ):- जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आठवा तुळजाभवानी पुरस्कार मुळशीचे कृृषीरत्न व सर्वप्रथम अँग्रो टुरीझम करणार्‍या सौ. सविता रामचंद्र भूमकर यांना घोषित झाला आहे.\nमहावार्ता वेब पोर्टलच्या परिवाराच्या वतीने होणार्‍या तुळजाभवानी व माय मुळशी पुरस्काराचे वितरण 23 ऑक्टोंबर रोजी संध्या 5.30 वाजता पिरंगुट मधील घोटावडे फाट्याजवळील श्री क्षेत्र भवानीनगर येथील मंदिरात होईल. मुळशीचे कार्यकुशल तहसीलदार अभय चव्हाण व पौड पोलिस स्टेशनचे कार्यतत्पर वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल व पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहे.\nमुळशी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी तसेच आदर्श नर्सरी प्रकल्प, पहिले अ‍ॅग्रो टुरिझम सुरू करणार्‍या सविता भूमकर यांनी यावर्षी पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे.\nमायमुळशी पुरस्कार अमोल बोत्रे, महेश मालुसरे या कार्यशील मुळशीकरांसह मुळशी कोरोना संकटाच्या काळात कोरोना योध्दे ठरलेले पत्रकार रमेश ससार, विनोद माझिरे, दिपक सोनावणे, प्रदिप पाटील व कालिदास नगरे यांनाही सम्नानित केले जाणार आहे.\nमानपत्र, स्मृतिचिन्ह, श्रीफळ, आणि पुस्तके असे तुळजाभवानी पुरस्काराचे स्वरूप असून मुळशीत विशेष कार्य करणार्‍या महिलेस या पुरस्कार देण्यात येतो. स्वर्गीय वीजतंत्री पांडूरंग दुधाणे यांच्या परिवाराच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत मधुरा भेलके, श्रद्धा वाळिंंबे, मिनाक्षी कुमकर, तनुजा आल्हाट, पूनम मेहता, स्मिता घैसासख आणि कोमल गोळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पिरंगुटचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे, स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, पत्रकार, लेखक संजय दुधाणे, रामदास पवळे, उमेश पवळे यांनी या पुरस्काराची एकमताने निवड केली आहे.\nमहावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.\nमहावार्ता व्हाट्स अप ग्रुपला जॉइन व्हा\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/12/03/girlfriend-attack-on-bride-of-his-boyfriend-just-after-marriage-in-nalanda-bihar/", "date_download": "2022-09-28T13:47:46Z", "digest": "sha1:W6BWIL44GBZ45SCKXPALJR2DU5L46U6Z", "length": 7245, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "प्रेमासाठी कायपण! प्रियकराच्या नववधुचे प्रेयसीने केस कापले, फेविक्विकने चिकटवले डोळे - Majha Paper", "raw_content": "\n प्रियकराच्या नववधुचे प्रेयसीने केस कापले, फेविक्विकने चिकटवले डोळे\nदेश, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / प्रियकर-प्रेयसी, बिहार, बिहार पोलीस / December 3, 2020 December 3, 2020\nनालंदा – प्रियकर किंवा प्रेयसी प्रेमात फसवणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त शाब्दिक राग व्यक्त करतात. तर आपल्या पद्धतीने काही वेळा जोडीदाराला धडा शिकवला जातो. पण बिहारमधील नालंदा येथील एका मुलीने आपल्या प्रियकरसोबत केले, ते पाहून सर्वचजण अवाक झाले. ही घटना संपूर्ण नालंदामध्ये चर्चेचा विषय बनली असून यासंदर्भातील वृत्त आज तकने दिले आहे.\nआपली फसवणूक करुन प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटला असल्याचे समजल्यानंतर फक्त शब्दांमधुन प्रेयसीने आपला राग व्यक्त केला नाही तर तिने थेट प्रियकराचे घर गाठून नववधूला मारहाण केली. त्याचबरोबर तिचे केस कापले व तिचे डोळे फेविक्विकने चिकटवले. मुलीने संतापाच्या भरात केलेले हे कृत्य पाहून सर्वचजण अवाक झाले आहेत. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौकशी सुरु केली. आरोपी मुलगी आणि नवरदेवाचे प्रेम प्रकरण सुरु होते. पण एक डिसेंबर रोजी त्याने शेखपुरा जिल्ह्यातील दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले.\nप्रियकराने आपल्याला धोका देत दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या संसार थाटल्याचे समजल्यानंतर संतापलेली प्रेयसी जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली आणि झोपेत असलेल्या नववधूचे तिने केस कापले व तिचे डोळे फेविक्विकने चिकटवले. त्यानंतर नवरीला जबर मारहाण केली. हा सर्व गोंधळ सुरु असताना नातेवाईक तिथे पोहोचले व त्यांनी आरोपी मुलीला पकडले. आरोपी युवतीला पोलिसांनी अटक केली असून नववधूला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. ही घटना भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोरा तालाब गावात घडली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/04/twitter-surrenders-to-central-government-appointment-of-grievance-redressal-officer-as-per-it-rules/", "date_download": "2022-09-28T12:29:16Z", "digest": "sha1:PYPZDHXBZ5YB5SUWKIULAHQU62YDHRVA", "length": 7056, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ट्विटरची केंद्र सरकारसमोर शरणागती; आयटी नियमांनुसार केली तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती - Majha Paper", "raw_content": "\nट्विटरची केंद्र सरकारसमोर शरणागती; आयटी नियमांनुसार केली तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती\nसोशल मीडिया, मुख्य / By माझा पेपर / आयटी कायदा, केंद्र सरकार, ट्विटर, दिल्ली उच्च न्यायालय, प्रतिज्ञापत्र / July 4, 2021 July 4, 2021\nनवी दिल्ली : आपण लवकरच केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांनुसार तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करत असल्याचे प्रतिज्ञापत्रक ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केले आहे. उच्च न्यायालयात ट्विटरकडून सादर करण्यात आलेले हे प्रतिज्ञापत्रक महत्वाचे आहे, कारण ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु असून भारतीय कायदे पाळण्यात ट्विटरला कोणतीही रुची नसल्याची टीका केली जात आहे.\nकेंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आयटी कायद्यानुसार केवळ तक्रार निवारण अधिकारीच नव्हे तर इतरही नियमांचे पालन करणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. आठवड्यापूर्वी केंद्र सरकार आणि ट्विटरच्या वादात ट्विटरचे तक्रार निवारण अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.\nकेंद्र सरकारच्या नव्या आयटी कायद्यानुसार, भारतीय यूजर्सच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सोशल मीडिया कंपन्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांच्या संपर्काचा पत्ता असायला हवा. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या वेबसाईटवर धर्मेंद्र चतुर यांचे नाव होते, आता ते काढून टाकण्यात आले आहे. यावर ट्विटरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/film/dome/", "date_download": "2022-09-28T12:28:06Z", "digest": "sha1:JIKSFNYM24OSSA5YUULN45DSVWF3FOSD", "length": 2551, "nlines": 74, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Dome - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nमराठी चित्रपट Dome हिरो, नायिका, गायिका, दिग्दर्शक, निर्माता, पोस्टर, गाणी आणि व्हिडिओ\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2020/05/lz0Eiq.html", "date_download": "2022-09-28T13:36:02Z", "digest": "sha1:TMAXLEAXKK6VBYMQ45OLWUBMMM6PUCC2", "length": 5863, "nlines": 32, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "धक्कादायक | मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / सांगली / धक्कादायक | मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला\nधक्कादायक | मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला\nजत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अंकले येथे मुंबईहून आलेला चारजणापैंकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.\nजत तालुक्यातील हा पहिला रुग्ण आहे.मुळ अंकलेचे मात्र मुंबई येथे कामाला असलेले हे चार व्यक्ती बुधवारी चेंम्बूर मधून माल वाहतूक ट्रकमधून नागजफाटा येथे आल्याचे समोर आले आहे.तेथून ते अंकलेपर्यत बुधवारी पहाटे चालत आले होते.तेथील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अंकले जिल्हा परिषद शाळेत त्यांना कोरोटांईन केले होते.\nदरम्यान,नागज येथून माहिती मिळाल्यानंतर डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याची तपासणी केली होती.त्यात एकाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरजला हलविले होते.तेथे त्यांच्या स्वाबची तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत.\nजत तालुक्यात आतापर्यत सर्व यंत्रणा नियत्रंणात ठेवलेल्या यंत्रणेला हा मोठा धक्का बसला आहे.हे चारजण चेंम्बूरहून वाशी पर्यत ट्रँक्सीने,वासी ते फलटण मालवाहतूक ट्रक व फलटण ते नागजपर्यत मालवाहतूक ट्रकने नागजपर्यत आले आहेत.तेथून चालत ते अंकले येथे आले होते.दरम्यान ट्रक्सी चालक,मालवाहतूक ट्रक चालकांचे शोध सुरू आहेत.त्याशिवाय ते अन्य कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत. याची तपासणी केली जात आहे.\nदरम्यान शाळेत ठेवलेले अन्य तिघांची तपासणी केली जाणार आहे.त्यांना जत येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या वतीने सागंण्यात आले आहे.\nयाबाबत माहिती मिळताच अंकले गावाच्या सील करण्यात आल्या आहेत.पोलिस लावण्यात आला आहे.\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.renurasoi.com/2018/11/tomato-pickle.html", "date_download": "2022-09-28T13:03:09Z", "digest": "sha1:3BHCP7Q2XWC6RR3H4UA6JTYUKVBAQWI4", "length": 12736, "nlines": 276, "source_domain": "www.renurasoi.com", "title": "Tomato Pickle", "raw_content": "\n#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.\nदिवाळी फराळाच्या गोड गोड खाण्यावर , झणझणीत उतारा....😄\nसाधे, सोप्पे व मस्त लोणचे...\nझटपट होते, चटपटीत लागते...😋\n*लाल टमाटे चिरुन....6 मध्यम\n*तेल...6 टेबलस्पून किंवा आवडत असेल तर थोडे जास्त\n*मेथी पावडर ...1/4 टी स्पून\n*मोहरीची पावडर करून घ्या.\n*एका वाटीत मोहरी पावडर, लाल तिखट, मीठ व मेथी पूड एकत्र करा.\n*चिंच पाण्यात भिजत घाला व अर्धी वाटी पाणी घालून कोळ काढून घ्या.\n*एका भांड्यात तेल गरम करा, व त्यात लसूण पाकळ्या टाकून दोन मिनिटे परतून घ्या.\n*नंतर त्यात चिरलेले टमाटे घाला , मिक्स करा व झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्या अधुन मधुन हलवत रहा.\n*दहा मिनिटांनी शिजलेल्या टमाट्यात मेथीपूड मोहरी पुड,तिखट व मीठ घालून मिक्स करा.\n*चिंचेचा कोळ व गूळ घालून एकत्र करा.\n*लोणचे छान दाट होईस्तोवर शिजवून घ्या.\n*गार झाल्यावर बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या .\n*पराठे ,दही भात ,वरण भात कशासोबतही छान लागते.\nगोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल... 1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा... 5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून गार होऊ द्यावे. *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या. * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T12:59:10Z", "digest": "sha1:BI5J44KPIUA7X27EJPAVNGTQZQST3ANT", "length": 30612, "nlines": 172, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "मला कळालेले पानिपत ! - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nपानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की “पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते सांग ” तर माझं उत्तर नकारात्मक असेल. कारण, पानिपतात कुणीच जिंकलं नाही ” तर माझं उत्तर नकारात्मक असेल. कारण, पानिपतात कुणीच जिंकलं नाही “मराठे संख्यात्मक दृष्ट्या हरले, तर अफगान सैन्य मोहीम फत्ते झाली नाही म्हणुन.” अहमदशाह अब्दालीने त्या महायुद्धातील मराठ्यांच्या संगरतांडवाची अशी काही धसकी घेतली, की त्याला आपला गाशा गुंडाळुन मायदेशी परत जावे लागले. कारण, मराठ्यांचं एक तृतियांश 1/3 सैन्य पानिपतावर अब्दालीशी भिडलं होतं, पण अब्दालीचं सर्वच्या सर्व सैन्य युद्धात होतं त्यापैकी 70% सैन्य मरण पावलं. तिकडे अब्दालीच्या बंधुंनी गादी मिळवण्यासाठी बंड केलं आणि अब्दालीने युद्धानंतर मोहीम सोडुन तडकाफडकी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला.\nजरा दुसऱ्या बाजुने ह्या महायुद्धाच्या परिणामांचा विचार केला, तर ह्या महायुद्धात मराठे जिंकले असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठ्यांचे लक्ष्य हे अब्दालीला रोखने आणि दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करणे हेच होते. आणि अप्रत्यक्षरित्या मराठ्यांनी ते साध्य केले होते. कारण त्यानंतर अब्दाली मोहीम सोडुन माघारी फिरला आणि स्वत: त्याने पेशव्यांना संबंधित आशयाचे पत्र लिहुन हे कळविले की – “तुम्ही नेमलेल्या दिल्लीचा बादशहाला मी देखिल पुनश्च बादशहा म्हणुन मान्यता देतो, आणि दिल्लीचे रक्षण पुर्वीप्रमाणे मराठ्यांनीच करावे ही विनंती.” हे पत्र स्वत: अहमदशहा अब्दालीने लिहुन पेशव्यांना पाठविणे म्हणजे मराठ्यांचा पानिपतावर अप्रत्यक्षपणे झालेला विजयच.\nपानिपतचे महायुद्ध संख्यात्मकदृष्ट्या हारण्याची कारणे आणि त्यानंतरचे भारतीय राजकारणावर झालेले परिणाम आणि राजकीय लाभ ह्याचा विचार करता, अब्दाली सरळसरळ संख्यात्मक दृष्ट्या जिंकला होता, परंतु मराठ्यांच्या भिमटोल्याने अब्दालीचे एवढे नुकसान झाले की त्याला त्याच्या उरलेल्या सैनिकांसमवेत दिल्लीवर स्वत:चे राज्य घोषित करुन ते टिकविणे शक्य नव्हते. कारण, मराठ्यांचे दोन तृतियांश 2/3 सैन्य अजुनही महाराष्ट्रात होते, जर मराठ्यांनी पानिपतच्या पराभवाचा सुड घेण्यासाठी परत दिल्लीला धडक मारली, तर माझ्या कबरीचं थडगं नावालापण शिल्लक ठेवणार नाहीत ही भिती अब्दालीच्या मनात घर करुन होती. कारण मराठ्यांची दहशतच तशी होती ही भिती अब्दालीच्या मनात घर करुन होती. कारण मराठ्यांची दहशतच तशी होती काय तो काळ जेंव्हा शिवरायांना दिल्ली दरबारी नजरकैदेत ठेवल्या गेलं होतं, आणि एक हा काळ जेथे दिल्लीच्या गादीवरचा (नामधारी) बादशहा मराठ्यांनी तिन वेळा बदलला.\nपानिपतच्या महायुद्धानंतर राजकीय फायदा ना मराठ्यांना झाला ना अब्दालीला. फायदा झाला तो उत्तरेतील संस्थानांना (म्हणजेच रजपुत, जाट, शिख, गुजर ईत्यादी) कारण अब्दाली म्हणजे राष्ट्रीय संकट आणि मराठे म्हणजे दिल्लीच्या तख्ताचे रक्षणकर्ते ह्यांच्यात युद्ध झाले. दोन्ही बाजुस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या गंभीर हानी झाली, आणि दिल्लीची राजकीय परिस्थिती पुर्वपदावर येऊ लागली (उत्तरेतल्या हिंदू राजा-महाराजांना अपेक्षित असलेली). पानिपतचा रणसंग्राम चालु असताना मराठ्यांना मदत न करता स्वत:ची कातडी वाचवुन लांबुन नजारा पाहणाऱ्या हिंदू राजे-महाराजांनी वर्षभरानंतर दिल्लीत हातपाय पसरायला सुरुवात केली, आणि दिल्लीच्या (नामधारी) बादशहाचे नियंत्रण मिळविण्यासाठी जाळे विणायला सुरु केले होते. ह्या प्रकाराला मी दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणेन, कारण, अब्दाली आणि मराठे अश्या दोन मांजरांचे भांडण चाललय आणि उत्तरेतली माकडं भांडण सरल्यावर दिल्लीचं लोणी खायला उड्या मारत गेले. पानिपतच्या महायुद्धानंतर दिल्लीच्या आणि संपुर्ण भारताच्या राजकारणाला एक वेगळंच असं अनपेक्षित वळण मिळालं. खरं सागायचं झाल्यास पानिपतचं युद्ध हे अटळच होतं. कारण, तेंव्हाची राजकीय परिस्थिती पाहता (दिल्लीवर होणारी आक्रमणे) ह्यांना कुठल्यातरी प्रकारे लगाम लावणे आणि “एकछत्री हिंदूपदपातशाहीचे स्वप्न” अस्तित्वात आणण्यासाठी स्थिर असलेली राजसत्ता दिल्लीत असणे आवश्यक होते. नाझेरखान (अब्दालीचा गुरु) चे अयशस्वी झालेले मनसुबे पुर्ण करण्यासाठी अब्दाली नजिबखानाच्या औपचारिक बोलावण्यावरुन तिसऱ्यांदा स्वारीस आला होता, यापुर्वी जेंव्हा दोन वेळा अब्दाली आला होता, तेंव्हा तो पहिल्यांदा उप-सेनापती व दुसऱ्यांदा सेनापती म्हणुन आला. नाझेरखानच्या मृत्युनंतर अब्दालीने इराण पासुन अफगाणीस्तान वेगळा केला आणि त्याने कंदाहारची माती मौलवी हस्ते कपाळाला लाउन स्वत:ला अफगाणचा राजा घोषित केले. स्वत:चे राज्य स्थापन केल्यानंतर त्याला राज्यकारभारासाठी चांगला खजिना पाहिजे होता, अब्दाली हिंदूस्तानात तिसरी स्वारी करण्याच्या विचारातच होता, त्यात प्रत्यक्ष हिंदूस्तानातुन रोहिल्याच्या नजिबखानाने औपचारिक पत्र पाठविले आणि अब्दाली वादळाप्रमाणे हिंदूस्तानच्या सरहदीवर येऊन धडकला.\n10 जानेवारी 1760 मध्ये क्रुरकर्म्या नजिबाने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला आणि मल्हारराव होळकरांचा विश्वासघात. नजिब्याने अयोद्धेचा नवाब सुजाउदौला, दुर्राणी बादशहा अहमदशहा अब्दाली आणि आसपासच्या मुलुखातली वतनदार मुस्लिम सरदार मंडळी इस्लामच्या नावाने जमा केलं. मौलाना सुजावली खान ने ह्या सर्वांना पवित्र “दार-उल-इस्लाम” साठी जिहाद करण्याची शपथ दिली अशी नोंद आहे. (सध्या पाकिस्तानात व अफगाणीस्तानातील तमाम दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीचा जनक म्हणजे मौलाना सुजावली खान होय. 1857 मध्ये भारतात सुरु झालेल्या खिलाफत चळवळीचे धागेदोरे हे मौलाना सुजावली खान पर्यंत पोहचतात). तर दुसरीकडे अहमदशहा अब्दालीची बेगम झिनतने (मराठ्यांचा तोफखाना प्रमुख) इब्राहिम खान गारदीला पवित्र “दार-उल-इस्लाम” ची दिलेली शपथ त्याने झिडकारुन लावली, इब्राहिम खान आणि सदाशिव भाऊंच्या मैत्रीच्या एका आदर्श उदाहरणाची नोंद इतिहासाला करणं भाग पडलं. नजिब्याने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला, ही बातमी जशी पुण्याला पोहचली तशी शनीवारवाड्यात एकच खळबळ उडाली. पेशव्यांनी राघोबादादांऐवजी सदाशिवभाऊंना उत्तरेच्या मोहीमेकडे नेतृत्व करण्याची संधी दिली खरी, पण पेशविणबाईंच्या दबावाने त्यांनी मोहीम काढली ती चिरंजीव विश्वासरावांच्या नावानेच. पेशव्यांनी भाऊंना संधी दिली पण अधिकार दिला नाही, अश्या अविश्वासाची भाऊंना अपेक्षा नसेल, पण ही वेळ मान-मनसुब्यासाठी झगडा करण्याची नव्हे तर राष्ट्ररक्षणासाठी अब्दालीला दिल्लीपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशीलपणे लढण्याची आहे. भाऊंच्या पाठीवर लादलेले बाजारबुणगे, शंखफुके भटजी, चिलीमफुके साधूबाबा, बायकालेकरांचे लटांबरं अन् पंढरपुरच्या जत्रंला निघाल्यासारखे टाळ कुटणारे हौशे, गवशे, नवशे म्हणजे खायला काळ अन् भुईला भारंच होते, सैनिकमावळ्यांना ह्या बाजारबुणग्यांच्या लटांबरामुळं अन्नपाणी कमी पडत असे, प्रवासाची गती कमी होत असे. जेंव्हा अब्दालीने मराठ्यांची पंजाबातील रसद तोडली, नदीवर धरण बांधुन पुर्ण पाणी अडवलं, तेंव्हा ह्या तिर्थक्षेत्रासाठी उड्या मारत आलेले शंखफुके, चिलीमफुके, हौशे, गवशे, नवशे ह्यांनी भाऊंना आपल्याला परत पुण्याकडे पाठवण्यासाठी पायी लोटांगण घातले. हा प्रकार अप्रत्यक्षरित्या पराभवाचे कारण असु शकते.\nविश्वासरावांनी आणि भाऊंनी वेळोवेळी पेशव्यांना हलाखीची परिस्थिती सांगुन मदत मागितली, पेशवे सरकार 40 हजाराची सेना घेउन निघाले खरे पण, पैठण मुक्कामी त्यांनी आंगाला हळद फासुन, गुडघ्याला बांशिंग बांधले. 40 हजाराच्या सेनेचं लग्णाच्या वऱ्हाडात रुपांतर झालं, ही बातमी जेंव्हा भाऊंना कळाली तेंव्हा भाऊंना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे सैन्य एक आठवड्यापासुन उपाशी आहे, नदीकाठची शाडुची माती, गांजरगवत, कंदमुळं खाउन सैन्य दिवस काढित होतं, आणि ज्या श्रीमंत पेशव्यांची भाऊ वाट पाहत बसले होते, ते आपल्या सैनिकांसोबत नविन सासुरवाडीत पाहुनचार घेत होते. ही अजुन एक बाब पराभवासाठी प्रत्यक्षपणे कारणीभुत होती. जर श्रीमंत पेशवे तडकाफडकी 40 हजाराच्या फौजेसोबत पानिपतावर उतरले असते तर अब्दालीची कबर रणमैदानात खणुन त्याचा अध्यायच संपवला असता. प्रत्यक्ष रणमैदानात युद्धप्रसंगी सदाशिवभाऊंनी आणि इब्राहिमखान यांनी बनविलेली गोलाकार व्युहरचना गायकवाड, विंचुरकर मोडुन पुढे गेले नसते तर अब्दालीच्या सैन्याला व्युहात प्रवेश करता आला नसता. दूपारी 3 पर्यंत इब्राहिम खानच्या तोफांनी अन् भाऊंच्या युद्धनितीने साधारणपणे युद्धाची परिस्थिती मराठ्यांच्या हातातच होती, पण गायकवाड अन् विंचुरकरांच्या एका चुकीमुळे व्युहरचना मोडली, शत्रु आत घुसला, समयसुचकतेच्या अभावाने, आणि भावनाविवश होउन मराठ्यांनी हातातील परिस्थिती गमावली. रक्ताचा सडा टाकुन मिळवलेलं हे युद्ध शेवटच्या तासात मराठ्यांना गमवावं लागलं. एवढ्या बिकट परिस्थितीत मराठे लढले, लढता लढता ह्या मातीत एकरुप झाले. कोणत्याही मदती शिवाय, युद्ध सुरु होण्यापुर्वी सकाळच्या पहिल्या घटकेपर्यंत भाऊंची मनस्थिती कशी असेल पण, पैठण मुक्कामी त्यांनी आंगाला हळद फासुन, गुडघ्याला बांशिंग बांधले. 40 हजाराच्या सेनेचं लग्णाच्या वऱ्हाडात रुपांतर झालं, ही बातमी जेंव्हा भाऊंना कळाली तेंव्हा भाऊंना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे सैन्य एक आठवड्यापासुन उपाशी आहे, नदीकाठची शाडुची माती, गांजरगवत, कंदमुळं खाउन सैन्य दिवस काढित होतं, आणि ज्या श्रीमंत पेशव्यांची भाऊ वाट पाहत बसले होते, ते आपल्या सैनिकांसोबत नविन सासुरवाडीत पाहुनचार घेत होते. ही अजुन एक बाब पराभवासाठी प्रत्यक्षपणे कारणीभुत होती. जर श्रीमंत पेशवे तडकाफडकी 40 हजाराच्या फौजेसोबत पानिपतावर उतरले असते तर अब्दालीची कबर रणमैदानात खणुन त्याचा अध्यायच संपवला असता. प्रत्यक्ष रणमैदानात युद्धप्रसंगी सदाशिवभाऊंनी आणि इब्राहिमखान यांनी बनविलेली गोलाकार व्युहरचना गायकवाड, विंचुरकर मोडुन पुढे गेले नसते तर अब्दालीच्या सैन्याला व्युहात प्रवेश करता आला नसता. दूपारी 3 पर्यंत इब्राहिम खानच्या तोफांनी अन् भाऊंच्या युद्धनितीने साधारणपणे युद्धाची परिस्थिती मराठ्यांच्या हातातच होती, पण गायकवाड अन् विंचुरकरांच्या एका चुकीमुळे व्युहरचना मोडली, शत्रु आत घुसला, समयसुचकतेच्या अभावाने, आणि भावनाविवश होउन मराठ्यांनी हातातील परिस्थिती गमावली. रक्ताचा सडा टाकुन मिळवलेलं हे युद्ध शेवटच्या तासात मराठ्यांना गमवावं लागलं. एवढ्या बिकट परिस्थितीत मराठे लढले, लढता लढता ह्या मातीत एकरुप झाले. कोणत्याही मदती शिवाय, युद्ध सुरु होण्यापुर्वी सकाळच्या पहिल्या घटकेपर्यंत भाऊंची मनस्थिती कशी असेल ह्याचा अंदाजच लावता येत नाही. कोणाचीही कसलीही मदत न घेता आठवड्याभराचा अन्नपाण्याशी चाललेला संघर्ष, श्रीमंतांनी केलेला विश्वासघात, उत्तरेतील हिंदू राजांनी केलेले दुर्लक्ष, ह्यांना न जुमानणाऱ्या भाऊंनी लाखभर मावळ्यांच्या हृदयात प्राणज्योत पेटवली तरी कशी ह्याचा अंदाजच लावता येत नाही. कोणाचीही कसलीही मदत न घेता आठवड्याभराचा अन्नपाण्याशी चाललेला संघर्ष, श्रीमंतांनी केलेला विश्वासघात, उत्तरेतील हिंदू राजांनी केलेले दुर्लक्ष, ह्यांना न जुमानणाऱ्या भाऊंनी लाखभर मावळ्यांच्या हृदयात प्राणज्योत पेटवली तरी कशी ह्या विचारानेच मी वेडा होउन जातो. किती ताकदवान असतील ते भाऊंचे शब्द ज्याच्यात हजारो मंत्रांची ऊर्जा संक्रमित झालेली होती. जर भाऊंच्या जागी कदाचित दुसरा कुणी असता तर खचितच तो शरण गेला असता, असं म्हणनं वावगं ठरणार नाही.\nतानाजी मालुसरे पासुन दत्ताजी शिंदे पर्यंतच्या मर्द मावळ्यांच्या रक्ताचं कर्ज फेडण्यासाठी शिव-शंभुंना भाऊंनी वाहीलेली श्रद्धांजली म्हणजे पानिपत.\nराष्ट्ररक्षणासाठी कसलाही जातभेद, प्रांतभेद, भाषाभेद न मानता शत्रुला रोखण्यासाठी मर्द मऱ्हाठी मावळ्यांनी “हर हर महादेव” ची गगनभेदी ललकारी देत सणसणित हाणलेला भिमटोला म्हणजे पानिपत.\nजात, धर्मापेक्षा हे राष्ट्र सर्वोच्च आहे, आणि ह्या राष्ट्राच्या रक्षणास्तव “मारीता मारीता मरावे” हा वसा घेऊन रणमैदानी मराठ्यांनी केलेले संगरतांडव म्हणजे पानिपत.\nमायभूमीचे पांग फेडण्यासाठी परिणामांची पर्वा न करता मराठ्यांनी स्वत:च्या रक्ताने जिथे भारतमातेचे चरण धुतले ते ठिकाण म्हणजे पानिपत.\nन भुतो न भविष्यती असे हे पानिपत पानिपत पानिपत \n~ माहिति संकलन आणि लेखन : सत्यम अवधुतवार\n(सदरील लेख हा वाचलेल्या साहित्यातुन, दृकश्राव्य माध्यमांतुन, मिळालेल्या माहीतीनुसार मी माझं मतं येथे सविस्तरपणे मांडलेलं आहे)\nPrevious article लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ\nNext article फेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nकधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय\nएकांकिका- “लक्ष्मी हरवली आहे”\nमहाराष्ट्र विधानसभा २००९, अंतिम निर्णय\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nपुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे\nजैतापूर – महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे\nहिंदू मना बन दगड\nकाय झाले विदर्भ राज्य समितीचे\nपानिपतची लढाई मराठे हरले असतील तर त्यानंतर मराठ्यानी गाजविलेल्या पराक्रमाचा अर्थ कसा लावता येईल उलट त्यानंतर खैबरखिंडीतून आक्रमक कां आले नाहीत या सवालाला काय उत्तर आहे\nलालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.bookstruck.app/page8/", "date_download": "2022-09-28T12:16:48Z", "digest": "sha1:GS2U3HF6KEXOS7SEQGCRNPX3OE6TQJSU", "length": 3681, "nlines": 25, "source_domain": "marathi.bookstruck.app", "title": "| मराठी Page 8 of 14 for मराठी Read Marathi Stories, Kadambari Katha, Novels | Read marathi stories, articles, download pdf and ebooks. For any queries please reach out to support@bookstruck.app.", "raw_content": "\nअब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्यांचे...\nयूसिसकेचे सात मित्र - सोवियत बालसाहित्य - मराठी\nविसकटलेला चिमणा - सोवियत बालसाहित्य - मराठी\nBiography (4) Children (10) Hinduism (1) Religion (1) Notice (2) Sanskrit Plays (1) (18) महान वैज्ञानिक (1) मराठी (4) बालसाहित्य (17) बालसाहित्य (16) सोवियत (3) सोवियत (4) रादुगा प्रकाशन मास्को (1) मराठी (14) MARATHI (3) LITERATURE (1) हैरी हुडीनी (1) जीवनी (2) GRAPHIC NOVEL (1) STORY OF A CONSTRUCTION WORKER (1) कांथम्मा - बांधकाम स्त्रीमाजदूरची कथा (1) कॉमिक (1) सचित्र (15) सीता (1) मिटधार (1) पी. के. नानावटी (1) सचित्र (3) प्रगती प्रकाशन (1) PRANIYANCHI SHALA (1) MARATHI (1) PICTURE BOOK (1) MARATHI : ARCHANA KULKARNI (1) प्राणियांची शाळा (1) मराठी : अर्चना कुलकर्णी (1) रेचल कार्सन (1) पर्यावरणविद (1) जीवनी (1) प्रेरक (1) भारतीय लोककथा (1) सत्य घटनेवर आधारित गोष्ठ (1) जापानी कथा (1) हिंदी (1) Hindu (1) RAHUL SANKRITYAYAN (1) SOCIAL COMMENTARY (1) Lincoln (1) Abraham (1) नीतिकथा (1) एका वारात सात ठार (1) युद्ध-विरोधी (1) सूफी कथा (1) युद्ध-विरोधी (1) क्षमाशीलता (1) महात्मा गाँधीची गोष्ठ (1) बाल उपन्यास (1) क्लासिक (1) प्रेमचंद यांचा निवडक कथा (1) आजीची गोधडी (1) म्हातारी आजी आणि भात चोर (1) सात चीनी बहिणी (1) ओ३म् (1) सत्यार्थ प्रकाश (1) आर्यसमाज (1) विमान (1) यन्त्रं (1) शक्त (1) आयुध (1) शास्त्रं (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/buy-tvs-jupiter-for-less-than-rs/", "date_download": "2022-09-28T12:18:27Z", "digest": "sha1:UORX2SZL2AXHYMTCYNRAJ23ZA4HW2ZO7", "length": 5154, "nlines": 44, "source_domain": "mhlive24.com", "title": "TVS Jupiter for less than Rs 3,000 Knowing how to take it | 3 हजाराहून कमी रुपयांत खरेदी करा TVS Jupiter कसं ते घ्या जाणून | TVS Jupiter Buy", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - TVS Jupiter : 3 हजाराहून कमी रुपयांत खरेदी करा TVS Jupiter ; कसं ते घ्या जाणून\nTVS Jupiter : 3 हजाराहून कमी रुपयांत खरेदी करा TVS Jupiter ; कसं ते घ्या जाणून\nभारतात आजघडीला Hero MotoCorp, Bajaj Auto आणि TVS Motor या प्रमुख तीन मोटरसायकल-स्कूटर कंपन्या आहेत.\nहिरोही सर्वात मोठी कंपनी आहे, तसेच TVS आणि बजाज यांचाही बाजारातील वाटा चांगला आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला टीव्हीएस ज्युपीटर बाबत सांगणार आहोत.\nTVS ज्युपिटर ZX स्मार्ट कनेक्टला त्याच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसाठी प्राधान्य दिले जाते. या स्कूटरमध्ये कंपनीने अधिक मायलेज तसेच आकर्षक डिझाइन दिले आहे.\nTVS Jupiter ZX Smart Connect प्रकाराची सुरुवातीची किंमत कंपनीने ₹ 82,346 ठेवली आहे जी वास्तविक ₹ 95,123 पर्यंत जाते. या स्कूटरमध्ये तुम्हाला फायनान्स प्लॅनही दिला जात आहे. या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊया.\nTVS Jupiter ZX SmartXonnect वर वित्त योजना उपलब्ध आहेत: बँक TVS Jupiter ZX SmartXonnect वर ₹ 85,123 चे कर्ज देते. यानंतर, ₹ 10,000 चे किमान डाउन पेमेंट केल्यानंतर ही उत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण स्कूटर खरेदी केली जाऊ शकते.\nया कर्जाची परतफेड बँकेला ₹ 2,735 चा मासिक EMI 3 वर्षांसाठी म्हणजे 36 महिन्यांसाठी दरमहा भरून केली जाऊ शकते. बँक दिलेल्या कर्जावर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज आकारते.\nTVS ज्युपिटर ZX स्मार्ट कनेक्टची वैशिष्ट्ये: कंपनी TVS Jupiter ZX Smart Connect मध्ये सिंगल सिलेंडर 109.7 cc इंजिन देते. हे इंजिन 8.8 Nm पीक टॉर्कसह 7.88 PS कमाल पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.\nया स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेकसोबतच मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर देखील पाहायला मिळतात. या स्कूटरमध्ये तुम्हाला 64 kmpl चा मायलेज मिळतो आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.\n अशिक्षित असुनही ती कमावते दरमहिना 8 लाख\nNext LIC IPO Update : LIC IPO मोठा धमाका करण्याची शक्यता; प्रीमियममध्ये झाली इतकी वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/09/blog-post_8.html", "date_download": "2022-09-28T12:07:03Z", "digest": "sha1:WG57XLF2LYUIWNES4EXXAHMCYTTL2EK3", "length": 4455, "nlines": 29, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "भिवर्गीत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ई केवायसीचे मार्गदर्शन - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / sangli / भिवर्गीत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ई केवायसीचे मार्गदर्शन\nभिवर्गीत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ई केवायसीचे मार्गदर्शन\nsankettimes सप्टेंबर ०८, २०२२\nभिवर्गी : मौजे भिवर्गी येथे पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी यांचे ई केवायसी करणे कामी कृषि विभाग मार्फत प्रचार,प्रसिद्धी मोहीम राबविणेत आली. यावेळी उपस्थित गावातील शेतकरी यांना कृषि सहाय्यक एस.एस.कोटी.यांनी ई केवायसी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.त्यावेळी सरपंच मदगोंडा सुसलाद व ग्रामसेवक कोरे एस. एस.व ग्रापंचायत सदस्य,शेतकरी उपस्थित होते.\nसरपंच मदगोंड सुसलादा म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये पेंशन मिळत आहे. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी करावी लागणार आहे.ई केवायसी हि शेतकरी स्वतः करू शकतात,तसेच ऑनलाईन सुविधा केंद्र,कॉमन सर्विस सेंटर.महा ई सेवा केंद्र इ. ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करू शकतात.ई केवायसी स्वतः करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.\nआधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपण महा ई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करून घ्यावी,त्यानंतरच आपला हप्ता आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहे,असेही संरपच मदगोंडा म्हणाले.\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/india-vs-england-1st-test-match-r-ashwin-took-wicket-on-first-ball-become-first-spinner-who-achieved-this-milestone-rm-519654.html", "date_download": "2022-09-28T13:02:29Z", "digest": "sha1:5JTLSSJQBTUQKRMJEYXSUDQNWRRLDCYS", "length": 6363, "nlines": 95, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ind Vs Eng: रविचंद्रन अश्विनने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत रचला इतिहास; 114 वर्षानंतर केली ही कामगिरी – News18 लोकमत", "raw_content": "\nInd Vs Eng: रविचंद्रन अश्विनने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत रचला इतिहास; 114 वर्षानंतर केली ही कामगिरी\nIndia vs England: कसोटी क्रिकेट इतिहासात (test Match History) असं केवळ तीन वेळा घडलं आहे. ज्यामध्ये एखाद्या लेग स्पिनरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. तब्बल 114 वर्षांनंतर अश्विनने (R Ashwin) इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.\nचेन्नई: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटच्या डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेत इतिहास रचला आहे. अश्विन कसोटी क्रिकेट इतिहासात डावातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला स्पिनर ठरला आहे. अश्विनने चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या दुसर्‍या डावात सलामीवीर रॉरी बर्न्सची विकेट घेतली आहे.\nकसोटी क्रिकेट इतिहासात असं केवळ तीन वेळा घडलं आहे. ज्यामध्ये एखाद्या लेग स्पिनरने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. यापूर्वी 1888 मध्ये बॉबी पील आणि 1907 मध्ये बर्ट वोगलेरने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. 114 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अश्विनने पहिल्याच चेंडूवर विरोधी संघाच्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये धाडलं आहे.\nरविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 55.1 षटकं टाकली आणि 146 धावा दिल्या आहेत. दरम्यान त्याने 5 ओव्हर मेडन देखील टाकल्या असून 3 बळीही घेतले आहेत. कसोटी कारकीर्दीत अश्विनने पहिल्यांदाच एवढी षटकं टाकली आहेत. (फोटो सौजन्य- एपी)\nत्याचबरोबर फलंदाजी करताना अश्विनने 91 चेंडूत तीन चौकार व एका षटकाराच्या मदतीने 31 धावांची संयमी खेळी खेळली आहे. त्याने वॉशिंग्टन सुंदरबरोबर सातव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली आहे. (फोटो सौजन्य- एपी)\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 337 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/establishment-of-district-level-grievance-redressal-committees-to-provide-assistance-of-rs-50000-to-the-heirs-of-persons-who-died-due-to-covid/", "date_download": "2022-09-28T13:01:55Z", "digest": "sha1:GNDD7RD3SO6E77ZNOTMS5GPIHC55EEJP", "length": 23076, "nlines": 167, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती - MSDhulap.com", "raw_content": "\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nवृत्त विशेष सरकारी योजना\nकोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती\nसर्वोच्च न्यायालयाने कोविड-19 ने मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितींची स्थापना केली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली.\nसर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर दिलेल्या निकालात राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून प्रत्येक कोविड मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत द्यावी, असा आदेश दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी एक आणि महानगरपालिका क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी एक अशा दोन समिती नियुक्त केल्या जातील, असे अपर मुख्य सचिव डॉ.व्यास यांनी सांगितले.\nसमितीच्या रचना. – जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती:\nजिल्हा शल्य चिकित्सक – सदस्य सचिव\nअधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय- सदस्य,\nजिल्हा आरोग्य अधिकारी – सदस्य,\nजिल्हा शासकीय रुग्णालय अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विशेषतज्ञ ( एमडी मेडिसीन) – सदस्य.\nमहानगरपालिका क्षेत्रातील तक्रार निवारण समित्या प्रशासकीय क्षेत्रनिहाय स्थापन करण्यात येतील.\nसंबंधित क्षेत्राचे उपायुक्त – अध्यक्ष,\nसंबंधित क्षेत्रातील महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी अथवा आयुक्तांनी नामनिर्देशन केलेले अधिकारी – सदस्य सचिव.\nमहानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय असल्यास अधिष्ठाता, सदस्य, जिल्हा शल्य चिकित्सक अथवा त्यांचे प्रतिनिधी-सदस्य.\nविशेष तज्ञ (एमडी मेडिसीन) – जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अथवा महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील.\n१) अर्ज केल्यानंतर मदत निधी न मिळाल्यास मृत व्यक्तींचे नातेवाईक समितीकडे दाद मागू शकतात. समिती संबंधित तक्रारदारांची कागदपत्रे तपासून मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याबाबत सुधारित दाखला देऊन शकते.\n२) कोविड रुग्णांवर उपचार झालेल्या दवाखाना प्रशासनाने उपचाराबाबतची सर्व कागदपत्रे मागणी करताच नातेवाईकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. जर एखाद्या रुग्णालयाने अशाप्रकारची कागदपत्रे देण्यास नकार दिल्यास संबंधित नातेवाईक समितीकडे दाद मागू शकतात. समिती संबंधित रुग्णालयाकडे कागदपत्रे मागवू शकतात.\n३) समिती मृत व्यक्तीवर करण्यात आलेल्या उपचाराच्या कागदपत्रांची तपासणी करून 30 दिवसांत निर्णय घेईल.\n४) समितीने दिलेल्या निर्णयानुसार संबंधित नोंदणी संस्था मृत्यू दाखल्यात सुधारणा करेल अथवा कायम ठेवेल.\n५) समितीचा निर्णय अर्जदाराच्या विरोधात असेल तर सदरच्या निर्णयाबाबत सुस्पष्ट कारण नोंदवणे गरजेचे असेल.\nकोविड संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसह तक्रार निराकरणासाठी ‘तक्रार निवारण समिती’ स्थापन केली आहे- आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास pic.twitter.com/3wkDwpS08C\nहेही वाचा – कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य योजना’ (Mission Vatsalya Yojana)\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n← अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य – मंत्रिमंडळ निर्णय : दि. १३ ऑक्टोबर २०२१\nCSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक – CSC – Digital Seva, Aaple Sarkar – MahaOnline →\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा \nआता तुमच्या आरोग्य सेतू ॲपवरुन तुमचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करा\nॲमेझॉन मध्ये ग्राहक सेवा सहयोगी पदासाठी 12 वी पास उमेदवारांना वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी\nOne thought on “कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती”\nअर्ज कुठे द्यावा लागेल सर …\nकोणत्या डिपार्टमेंट ला अर्ज करा लागेल\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (72)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/open-this-special-account-in-wifes-name-today-you-will-get-rs-44793-per-month/378241", "date_download": "2022-09-28T14:02:50Z", "digest": "sha1:2PRECRNI5LLD5Z3EIM7PHTFYNULLD5OP", "length": 11662, "nlines": 105, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " NATIONAL PENSION SCHEME पत्नीच्या नावाने आजच उघडा हे खास खाते, दरमहा मिळणार ४४,७९३ रुपये । Open this special account in wife's name today, you will get Rs 44,793 per month", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nNational Pension Scheme : पत्नीच्या नावाने आजच उघडा हे special account, दरमहा मिळणार ४४,७९३ रुपये\nNational Pension Scheme : जर तुम्हाला एनपीएस गुंतवणुकीवर 10 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी पत्नीच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून त्यांना सुमारे ४५ लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे ४५ हजार रुपये पेन्शन मिळू लागेल.\nNATIONAL PENSION SCHEME : पत्नीच्या नावाने आजच उघडा हे खास खाते, दरमहा मिळणार ४४,७९३ रुपये |  फोटो सौजन्य: BCCL\nआपल्या पत्नीच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करा\nदर महिन्याला मोठी रक्कम मिळवा\nनवी दिल्ली : जर तुम्हाला तुमच्या पत्नीने (wife) स्वावलंबी बनवायचे असेल जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत घरात नियमित उत्पन्न असेल आणि भविष्यात (future) तुमची पत्नी पैशासाठी (money) कोणावरही अवलंबून राहू नये, तर आजच तुम्ही तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची (income) व्यवस्था करू शकता. करा. यासाठी तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme) गुंतवणूक करावी. (Open this special account in wife's name today, you will get Rs 44,793 per month)\nपत्नीच्या नावे नवीन पेन्शन प्रणाली खाते उघडा\nतुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडू शकता. NPS खाते तुमच्या पत्नीला 60 वर्षांचे झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच त्यांना दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळेल. एवढेच नाही तर NPS खात्याद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता. यामुळे, वयाच्या 60 नंतर तुमची पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती द्या.\nगुंतवणूक करणे देखील खूप सोपे आहे\nतुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक नवीन पेन्शन सिस्टम (NPS) खात्यात पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर फक्त 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या ६० व्या वर्षी परिपक्व होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत NPS खाते चालवू शकता.\n45 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न\nउदाहरणार्थ, जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवत असाल. जर त्याला वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून त्यांना सुमारे ४५ लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे ४५ हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.\nonly 4 days a week : आता आठवड्यात फक्त 4 दिवस करा आणि घ्या तीन दिवस सुट्टी, केंद्र सरकारने आणले चार नवीर कामगार कायदे\nMultibagger Stock | सात महिन्यात पैसे सात पट करणारा आयटी कंपनीचा शेअर \nElon Musk Story | रिकाम्या हाती अमेरिकेत आला होता तो...दोन नोकऱ्या...जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती\nतुम्हाला पेन्शन किती मिळेल\nवय - 30 वर्षे\nएकूण गुंतवणूक कालावधी- 30 वर्षे\nमासिक योगदान – रु 5,000\nगुंतवणुकीवर अंदाजे परतावा - 10%\nएकूण पेन्शन फंड - रु 1,11,98,471 (रक्कम मुदतपूर्तीवर काढता येईल)\nअॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची रक्कम - रु 44,79,388\nअंदाजे वार्षिकी दर 8% - रु. 67,19,083\nमासिक पेन्शन- रु 44,793.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nDiwali Bonus for Railway Employees: रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी होणार गोड, इतक्या दिवसांचा पगार मिळणार बोनस मंजूर\n“झिरो ट्रस्ट”ने वर्कस्पेस अधिक स्मार्ट आणि सुरक्षित करा\n7th Pay Commission: दिवाळीपूर्वी सरकारने दिलं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला पगार\nPPF Account : घरबसल्या उघडा पीपीएफ खाते...मिळवा मोठी रक्कम\nChanges from 1st October : 1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, आताच पाहा आणि नाहीतर होईल नुकसान\nVideo: IRCTC ची आकर्षक ऑफर, किमान दरात 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन\nPrice of gold and silver:कशी ठरवली जाते सोन्या-चांदीची किंमत , व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या संपूर्ण Story\nCasita Homes म्हणजे काय रे भाऊ, एका तासात तयार होतं स्वप्नातलं घर, पाहा VIDEO\nElon Musk चं राहतं घर तयार होतं एका तासात, काय आहे Casita Homes\nखुशखबर : 'या' निर्णयामुळे पाम तेलाच्या किमतीत होणार घसरण\nATM मध्ये छेडछाड करुन लाखो रुपये लंपास\nरेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी होणार गोड\nSuryakumar Yadav: सूर्यकुमार यादवची टी-२० रँकिंगमध्ये धूम\nमदरशांमध्ये महापुरुषांचे फोटो का नाहीत\nया राशींसाठी आज दिवस असेल चांगला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/mayank-agarwal-150-india-allout-at-325-against-new-zealand/375648", "date_download": "2022-09-28T13:03:22Z", "digest": "sha1:FIBIAF4RN5A6Z5O7LWM3APVV6OHEH6YL", "length": 11386, "nlines": 96, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Mumbai Test Match, Mayank Agarwal 150, India allout at 325 against NZ Mayank Agarwal मयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nMayank Agarwal मयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल\nIndia allout at 325 भारताने निर्णायक मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. यात मयांक अग्रवालच्या १५० धावांचे मोठे योगदान आहे. मयांकला अक्षर पटेल (५२ धावा), शुभमन गिल (४४ धावा), वृध्दिमान साहा (२७ धावा) आणि श्रेयस अय्यर (१८ धावा) यांनी मोलाची साथ दिली.\nमयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल\nमयांकच्या १५० धावांमुळे भारताने मारली त्रिशतकी मजल\nमयांकला अक्षर पटेल (५२ धावा), शुभमन गिल (४४ धावा), वृध्दिमान साहा (२७ धावा) आणि श्रेयस अय्यर (१८ धावा) यांची मोलाची साथ\nभारताने निर्णायक मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या\nIndia allout at 325 मुंबईः भारताने निर्णायक मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. यात मयांक अग्रवालच्या १५० धावांचे मोठे योगदान आहे. मयांकला अक्षर पटेल (५२ धावा), शुभमन गिल (४४ धावा), वृध्दिमान साहा (२७ धावा) आणि श्रेयस अय्यर (१८ धावा) यांनी मोलाची साथ दिली.\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिली कसोटी कानपूरमध्ये झाली. ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे मुंबई कसोटीला महत्त्व आले आहे. मुंबईत जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे. या निर्णायक कसोटीत टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. भारताच्या सर्व फलंदाजांना न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने बाद केले.\nभारताकडून मयांक अग्रवालने ३११ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. शुभमन गिलने ४४, श्रेयस अय्यरने १८, वृध्दिमान साहाने २७, अक्षर पटेलने ५२, जयंत यादवने १२, मोहम्मद सिराजने ४ धावा केल्या. उमेश यादव शून्य धावांवर नाबाद राहिला तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि आर. अश्विन शून्य धावा करुन परतले.\nभारताने पहिल्या दिवशी केल्या २२१ धावा\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. यामुळे मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीला महत्त्व आले आहे. या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२१ धावा केल्या. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताकडून सलामीवीर मयांक अग्रवालने नाबाद १२० धावा केल्या. यात चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. मयांकच्या साथीला आलेल्या शुभमन गिलने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे दोघे शून्यावर बाद झाले. श्रेयस अय्यर १८ धावा करुन परतला. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने नाबाद २५ धावा केल्या.\nAjaz Patel मुंबईत जन्मलेल्या एजाझने टीम इंडिया विरुद्ध केली सर्वोत्तम कामगिरी\nIndia's South Africa tour ओमायक्रॉन सक्रीय असला तरी भारताचा दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौरा जाहीर\nMayank Agarwal century मयांक अग्रवालच्या शतकामुळे भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nIND vs SA: हार्दिक पांड्यानंतर हा क्रिकेटरही टीम इंडियातून बाहेर, या ३ खेळाडूंनी संधी\nवर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान मॅचसाठी तयार होत आहे मैदान\nMohammad Amir ने पहिल्यांदा उडवला स्टंप, नंतर विकेटकिपरला घासून गेला 'मृत्यू'\nIND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी\nIND vs AUS: सेमीफायनलमध्ये भिडणार भारत आणि ऑस्ट्रेलिया\nपाक-अफगाणिस्तानने Gentleman's game ला लाजवलं, मैदानात आणि स्टेडियममध्येही राडा\nEXCLUSIVE VIDEO : भारत पाकिस्तान मॅच हरल्यानंतर अर्शदीपने केलेले एक महत्त्वाचे वक्तव्य\nहरभजन सिंह क्रिकेटमधून निवृत्त, २३ वर्षांच्या कारकिर्दीची अखेर\nTimes Now Summit 2021: बायोपिकविषयी 'हे' म्हणाले नीरज आणि श्रीजेश\nAvani Lekharaने Tokyo Paralympicsमध्ये रचला इतिहास, पटकावले दुसरे पदक\nतुळजाभवानी मातेच्या चरणी फुलांच्या सजावट, पाहा खास व्हिडीओ\nकरा या 5 मंत्रांचा जप, भासणार नाही पैशांची कमतरता\nMahatma Gandhi Jayanti : गांधी जयंतीनिमित्त करायचे भाषण\nया तीन सुुंदर महिलांचं एकमेकींशी काय असेल नातं\nप्रमोशनादरम्यान मल्याळम अभिनेत्रीचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/investment/these-shares-can-give-double-digit-returns-know-the-name/", "date_download": "2022-09-28T12:19:07Z", "digest": "sha1:P32CZUORMB4DLEVMNKB43AHZNYGMR6XW", "length": 5879, "nlines": 44, "source_domain": "mhlive24.com", "title": "Share Market :These shares can give double digit returns; Know the name | हे शेअर्स देऊ शकतात डबल डिजीट रिटर्न्स; नाव घ्या जाणून", "raw_content": "\nHome - गुंतवणूक - Share Market : हे शेअर्स देऊ शकतात डबल डिजीट रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nPosted inगुंतवणूक, ताज्या बातम्या\nShare Market : हे शेअर्स देऊ शकतात डबल डिजीट रिटर्न्स; नाव घ्या जाणून\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता.\nअशातच निफ्टीचा तेजीचा प्रवास सुरूच आहे. निफ्टीने बेअर मार्केटमध्ये प्रवेश करून 200 डीएमए ओलांडल्यानंतर एफआयआयमध्ये संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा भारतीय बाजाराकडे वळत आहेत, त्यामुळे बाजार तेजीत आहे. पहिल्या तिमाहीतील मजबूत निकालानंतर आता जागतिक बाजार भारतीय बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जागतिक संकेतांमध्ये सुधारणा झाल्यामुळे निफ्टीमध्ये वाढीचा हा कल कायम राहण्याची शक्यता आहे.\nतांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने ट्रेंड लाइन रेझिस्टन्स 17700 वर ओलांडला आहे. आता त्याचे पुढील लक्ष्य 18000-18100 आहे. नकारात्मक बाजूने, निफ्टीला प्रारंभिक समर्थन 17700 वर दिसत आहे. त्यानंतर पुढील प्रमुख समर्थन 17500-17400 वर आहे.\nदुसरीकडे, बँक निफ्टी चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते. आता त्यासाठी पहिला अडथळा 39,400 वर आहे. जर हा अडथळा वरच्या बाजूने तोडला गेला तर भविष्यात आपल्याला 40000 ची पातळी दिसू शकते. डाउनसाइडवर, समर्थन 38700-38400 वर दृश्यमान आहे.\nआजच्या शॉर्ट टर्म निवडी ज्यामध्ये तुम्ही २-३ आठवड्यांत प्रचंड कमाई करू शकता\nRITES: खरेदी | LTP: रु 276 | रु. 305 चे लक्ष्य ठेवून हा स्टॉक रु. 262 च्या स्टॉप लॉससह खरेदी करा. 2-3 आठवड्यात हा स्टॉक 10.5% परतावा देऊ शकतो.\nZydus Lifesciences : खरेदी | LTP: रु 398.55 | रु. 380 च्या स्टॉप लॉससह Zydus Lif खरेदी करा, रु. 444 चे लक्ष्य. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 11 टक्के परतावा देऊ शकतो.\nस्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी खरेदी करा | LTP Rs 701 | Rs 600 च्या स्टॉप लॉससह Star Health खरेदी करा, Rs 850 चे लक्ष्य. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 21% परतावा देऊ शकतो.\nPrevious Rakesh JhunJhunwala Portfolio : शेवटच्या चालीत पण झुनझुनवालांची सरशी; ह्या स्टॉकने 2 दिवसांत दिला 45% रिटर्न\nNext Bajaj Pulsar : अतिशय कमी किंमतीत खरेदी करा बजाज पल्सर ; कुठं ते घ्या जाणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/blog-post_559.html", "date_download": "2022-09-28T13:04:58Z", "digest": "sha1:KQSOCRTD7YUAQAAY5JB3VB44MC6GIQT3", "length": 11532, "nlines": 130, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर गोविंदा पथकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर गोविंदा पथकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nगोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर गोविंदा पथकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमुंबई : गोकुळ अष्टमीच्या खास मुहूर्तावर राज्यातील गोविंदा पथकांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात चर्चा केली होती.\nगोविंदा पथकातील खेळाडूंचा दहीहंडीच्या थरावरुन खाली पडून मृत्यू झाल्यास कायदेशीरित्या बाबींनुसार संबंधित वारसाला दहा लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात,दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.\nहा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.\nआर्थिक सहाय्य मिळण्यासाठी अटी व शर्ती लागू आहेत.दहीहंडीसाठी स्थानिक परवानग्या असणे गरजेचे आहे.न्यायालय,प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे.मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.\nगोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून १८ वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही. मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे. मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन,पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.(सौ. साम)\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/lyrics/garva-2/", "date_download": "2022-09-28T13:05:58Z", "digest": "sha1:PDBS7KMZBF43WDWABSRZCXF7FLGT6JPS", "length": 4032, "nlines": 93, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Garva Lyrics - Garva | Milind Ingle - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nगारवा, वार्‍यावर भिरभिर पारवा, नवा नवा Lyrics (Marathi)\nगारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा\nप्रिये नभात ही चांदवा नवा नवा\nगवतात गाणे झूलते कधीचे\nहिरवे किनारे हिरव्या नदीचे\nपाण्यावर सरसर काजवा नवा नवा\nप्रिये मनात ही ताजवा नवा नवा\nआकाश सारे माळून तारे\nआता रुपेरी झालेत वारे\nअंगभर थर थर थर नाचवा नवा नवा\nप्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा\nगारवा, वार्‍यावर भिरभिर पारवा, नवा नवा – Garva\nमिलिंद इंगळे (Milind Ingle)\nमिलींद इंगळे (Milind Ingle)\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/12/30/sanjay-rauts-open-challenge-to-bjp-leaders/", "date_download": "2022-09-28T12:29:53Z", "digest": "sha1:27463CCHF7SY7ZSKDSK2NBEFLNFM6GSB", "length": 7739, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "संजय राऊतांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज - Majha Paper", "raw_content": "\nसंजय राऊतांचे भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अंमलबजावणी संचालनालय, भाजप, शिवसेना नेते, संजय राऊत / December 30, 2020 December 30, 2020\nमुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्य बजावले असून वर्षा राऊत यांना आता 5 जानेवारीला ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. त्यावरून ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातील राजकरण चांगलेच तापले आहे.\nत्यानंतर भाजपवर टीका करण्याची एकही संधी संजय राऊत हे सोडत नाही आहेत. भाजपवर शिवसेनेने दैनिक ‘सामना’तून जहरी बाण डागल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून समझनेवाले को इशारा काफी है असे सांगत भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. गोदी मीडियामधील कमळे अचानक फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला माहीत आहे, की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जातात. माझ्या कुटुंबाचे नाव पीएमसी आणि एचडीआयएल स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आल आहे. मी त्यांना आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर करवाईला तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है असे सांगत भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. गोदी मीडियामधील कमळे अचानक फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला माहीत आहे, की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जातात. माझ्या कुटुंबाचे नाव पीएमसी आणि एचडीआयएल स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आल आहे. मी त्यांना आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर करवाईला तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है’, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.\nईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्यामुळे राज्यात रान पेटले आहे. 29 डिसेंबरला वर्षा राऊत यांना ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण त्या चौकशीसाठी हजर न झाल्यामुळे ईडीने त्यांना नवे समन्स बजावले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात येत्या 5 जानेवारीला हजर राहावे, असे वर्षा राऊत यांना सांगण्यात आले आहे.\nयापूर्वी प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी झाली आहे. आता केवळ वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणे शिल्लक असल्याचे ईडीच्या समन्समध्ये सांगण्यात आले आहे. दुसरीकडे संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सामना ऑफिसमध्ये भेट घेतली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://xn--l1b6hb0dc.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2022-09-28T13:06:17Z", "digest": "sha1:EIAN27NRCQB3D5E5EBDUMMQLRALIDFGR", "length": 4928, "nlines": 25, "source_domain": "xn--l1b6hb0dc.com", "title": "सर्दी - हेअसे", "raw_content": "\nपरवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. त्यात आई देखील गावी गेलेली. मी इथे एकटाच. सगळ्यांची खूप आठवण येते.\nदोन दिवसांपूर्वीची गोष्ट रात्री असल् विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात मी गावी होतो. माझे वडील मी जरा आलोच म्हणून बाहेर गेले. आणि खूप वेळ झाला तरी घरी आलेच नाहीत. मी शोधायला म्हणून बाहेर पडलो तर मला देखील भेटले नाहीत. मग अचानक स्वप्नात एका पोलिसानी दोन कवट्या हातात दिल्या. आता तो पोलीस कसा आला कुणास ठाऊक. मला काहीच सुचत नव्हते. मी तडकन घरी आलो तर वडील घरी. मला पाहून म्हणाले ‘कुठे होतास रे’. मग काय माझी झोपच उडाली. उठून पहिले तर रात्रीचे साडेतीन वाजलेले. तसचं बसून मारुती स्तोत्र म्हटले. तेव्हापासून मग, माझ मलाच खूप खजील झालं. परवा तो ‘शिक्षणाच्या आईचा घो’ पहात असतांना एक रडका सीन पाहून गंगा यमुना आल्या. मग झाली सर्दी.\nकाल ब्लॉग लिहितांना सुद्धा डोळे पाणावले आणि पुन्हा सर्दी वाढली. असो, डोक दुखते आहे. यार ही सर्दी येतांना, खोकला आणि डोकेदुखी का आणते कुणास ठाऊक या भुवया आहेत ना तिथेच जरा जास्त दुखत आहे. पण काळजी नसावी. माझ्याकडे यावर जालीम उपाय आहे. म्हणजे सर्दी झाल्यावर मी थंड पदार्थ खाल्ले की सर्दी खल्लास. आता हा माझा अनुभव आहे. कदाचित माझा उपाय बघितला की जाम हसू येईल. पण अनुभवाचे बोल आहे. कधी जमल्यास प्रयत्न करून बघायला हरकत नाही. आज इथेच थांबतो. सर्दीमुळे काहीच सुचत नाही आहे. बाकी बोलूच\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/news_catalog/thematic-center/", "date_download": "2022-09-28T11:42:14Z", "digest": "sha1:SNFAKFJQE5DPSYJXK4M2DFPPWBHFAVPP", "length": 5759, "nlines": 172, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " थीमॅटिक सेंटर |", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\n4G राउटर मल्टी-SSID परिचय\nजोपर्यंत तुमचा 4G राउटर एकाधिक SSID फंक्शन्सना सपोर्ट करतो तोपर्यंत तुम्ही वायरलेस राउटरला दोन, चार किंवा अधिक वायरलेस राउटरमध्ये बदलू शकता आणि तुम्ही “एक ते एकाधिक” च्या जादुई अनुप्रयोगाचा अनुभव घेऊ शकता.1. मल्टिपल SSID म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचे तर मल्टी-SSID फंक्शन म्हणजे मल्टी सेट अप करणे...\n4G राउटरच्या कमी वायरलेस वाटाघाटी दरासाठी संभाव्य घटक\nकमी वायरलेस निगोशिएशन रेट 4G राउटरसाठी संभाव्य घटक वायरलेस टर्मिनल 4G राउटरच्या वायरलेस सिग्नलला जोडल्यानंतर, टर्मिनलवर प्रदर्शित होणारा वायरलेस रेट खाली आकृतीत दाखवल्याप्रमाणे कमी होतो.समस्या खालील घटकांशी संबंधित असू शकते: 1. सर्वोच्च w...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://parksitesarvajanikganeshotsavmandal.com/category/get-it-on-pl-review/", "date_download": "2022-09-28T11:54:42Z", "digest": "sha1:IFFUMCLNQ4IDG324UDH4NLVTFJA4QVP5", "length": 4982, "nlines": 107, "source_domain": "parksitesarvajanikganeshotsavmandal.com", "title": "get it on pl review – पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट", "raw_content": "\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nपार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट\nदिवाळी पहाट – २०१९\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१५\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१६\nभव्य रक्तदान शिबिर – २०१८\nभव्य रक्तदान शिबिर – २०१९\nभव्य रक्तदान शिबिर – २०२०\nभव्य रक्तदान शिबिर – २०२१\nदिवाळी पहाट – २०१५\nदिवाळी पहाट – २०१७\nदिवाळी पहाट – २०१८\nदिवाळी पहाट – २०१९\n©२०२२ - पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट | Visitors: 1,154\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/08/blog-post_6.html", "date_download": "2022-09-28T12:16:14Z", "digest": "sha1:47QK6TJYEHWC5WAYHSJJ4BIMVK4VABVJ", "length": 5086, "nlines": 30, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "‘हर घर तिरंगा’ उपक्रम: विद्यार्थ्यांची जालिहाळ बुद्रुक येथे प्रभातफेरी - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / सांगली / ‘हर घर तिरंगा’ उपक्रम: विद्यार्थ्यांची जालिहाळ बुद्रुक येथे प्रभातफेरी\n‘हर घर तिरंगा’ उपक्रम: विद्यार्थ्यांची जालिहाळ बुद्रुक येथे प्रभातफेरी\nsankettimes ऑगस्ट १३, २०२२\nजाळीहाळ बु.,संकेत टाइम्स : भारत देशाला स्वातंत्र्य मिऴून 75 वर्ष झाली. याच महूर्तावर देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जाणार आहे. याच उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, यासाठी शुक्रवार दि 12 रोजी जालिहाळ बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळा,कन्नड शाळा अंगणवाडी व स्कोप च्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा जनजागृती विषयी विविध घोषवाक्य दिले.\nत्यात ‘ घरोघरी तिरंगा फडकवू स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू, हर घर तिरंगा लढा महान, माझा तिरंगा माझी शान. तिरंगे को सलामी हमारी शान है ,हर घर तिरंगा हमारी पहचान है ’ आदी घोषणा देण्यात आल्या. तिरंगा ध्वजा फडकवण्या संदर्भातील नियमांविषयीची माहिती गावातील नागरिकांना व्हावी, यासाठी सदर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.\nयाप्रसंगी स्कोप चे मुख्याध्यापक सावंत सर, जाधव सर,पवार सर, कांबळे मॅडम, मुंडे सर, तसेच मराठी व कन्नड शाळेचे सर शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, ग्रामसेवक घेरडे सर, सरपंच शालाबाई वाघमारे, उपसरपंच गणपती भोसले, सदस्य रमेश भोसले, सोसायटी चेअरमन पांडुरंग भोसले,उपसंरपच मलकरी पुजारी, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ सुनील भोसले व गावातील तरुण मंडळी उपस्थित होते.\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.seedsivf.com/marathi/our-services.php", "date_download": "2022-09-28T11:45:12Z", "digest": "sha1:AAOEDURHGYZ4QOWDUVT3D57EJXZU4V4X", "length": 4321, "nlines": 79, "source_domain": "www.seedsivf.com", "title": "info@seedsivf.com +91- 9225669715", "raw_content": "\nआमचा संघ at SEEDS\nवारंवार गर्भधारणा कमी होणे\nवंध्यत्व मूल्यांकन आणि समुपदेशन\nOocyte / भ्रूण देणगी कार्यक्रम\nवारंवार होणार‍या गर्भपात उपचार\nडॉ. उमेश आर. मराठे यांनी सीड्स आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरची स्थापना केले. गेल्या दशकात त्यांनी हजारो वंध्यत्वग्रस्त रूग्णांवर उपचार केले आहेत आणि वंध्यत्व निवारण्याच्या सर्व पैल्लूचा कुशलरीतीने अभ्यास त्यांनी केला आहे. वंध्यत्वनिवारण क्षेत्रात त्यांना असंख्य पुरस्कार आणि प्रशंसापत्र प्राप्त झालेले आहे\nLocation: सीड्स आयव्हीएफ आणि प्रजनन केंद्र, मार्गशीश सेक्टर, एचएएल कॉलनी, सिडको कार्यालयाजवळ, मुंबई-आग्रा हायवे, लेखा नगर, नाशिक -422009, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/central-government-retiring-employees-to-get-benefitted-from-ctg-rule-change/381431", "date_download": "2022-09-28T12:29:05Z", "digest": "sha1:2SW3ZDJ2RFFXINVEA2UF4TUVWIYS5ZKS", "length": 14852, "nlines": 100, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " CTG rule | 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या निवृत्त होणार्या कर्मचाऱ्यांना मिळणार नव्या सीटीजी नियमाचा फायदा Central government retiring employees to get benefitted from CTG rule change", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n7th Pay Commission | केंद्र सरकारच्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नव्या सीटीजी नियमाचा फायदा\nCTG rule : केंद्र सरकारने कॉम्पोझिट ट्रान्सफर ग्रॅंट म्हणजे सीटीजीवरील (CTG)मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याच्या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. या मर्यादेत निवृत्त होणारा कर्मचाऱ्याला जर ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा शेवटच्या स्टेशनपासून २० किमी अंतरापेक्षा जास्त नसलेल्या स्थायिक व्हायचे असेल तर त्याला एक तृतियांश सीटीजीची दिला जात होता.\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा सीटीजी नियम\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळेस मिळणार नव्या सीटीजी नियमाचा फायदा\nसीटीजी नियमात बदल होत मर्यादा काढून टाकण्यात आली.\nCTG ला मागील महिन्याच्या मूळ वेतनाच्या १०० टक्के दराने दिले जाईल\nCentral government retiring employees : नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central government employees)नव्या वर्षात आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने कॉम्पोझिट ट्रान्सफर ग्रॅंट म्हणजे सीटीजीवरील (CTG)मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याच्या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. या मर्यादेत निवृत्त होणारा कर्मचाऱ्याला जर ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा शेवटच्या स्टेशनपासून २० किमी अंतरापेक्षा जास्त नसलेल्या स्थायिक व्हायचे असेल तर त्याला एक तृतियांश सीटीजीची दिला जात होता. (Central government retiring employees to get benefitted from CTG rule change)\nआत्तापर्यंत, कर्मचाऱ्याला ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनपासून 20 किमीपेक्षा जास्त अंतरावर नसलेल्या स्टेशनवर स्थायिक व्हायचे असेल तर CTG च्या एक तृतीयांश रक्कम स्वीकारली जात होती.\nसरकारने आता कर्तव्याच्या शेवटच्या स्थानकापासून २० किमी अंतराची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, अनुदानाचा दावा करण्यासाठी, निवासस्थानातील बदल समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे, सुधारित नियमानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा सेवानिवृत्तीनंतरच्या ड्युटीच्या शेवटच्या स्थानकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी स्थायिक होण्यासाठी पूर्ण CTG (म्हणजेच गेल्या महिन्याच्या मूळ वेतनाच्या 80%) मिळू शकतात.\nअंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांच्या प्रदेशात आणि त्यामधून स्थायिक झाल्यास मागील महिन्याच्या मूळ वेतनाच्या 100% रक्कम दिली जाईल.\nPM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर आता ६,००० रुपयांबरोबर मिळणार ३६,००० रुपयांचा लाभ, पाहा कसे\nGold Investment | सोव्हेरन गोल्ड बॉंड १० जानेवारीपासून खुले, स्वस्तात सोन्यामध्ये गुंतवणुकीची जबरदस्त संधी\nFMCG Price Hike | तुमच्या खिशासाठी महत्त्वाचे...तेल, साबण आणि टूथपेस्टसह महागणार दैनंदिन वापरातील वस्तू\nकाय झाला आहे बदल\n“…असे ठरवण्यात आले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचारी ज्यांना ड्युटीच्या शेवटच्या स्थानकावर किंवा सेवानिवृत्तीनंतर कर्तव्याच्या शेवटच्या स्थानकाव्यतिरिक्त स्थायिक व्हायचे आहे, त्यांच्यासाठी संयुक्त हस्तांतरण अनुदानासाठी २० किमीची अट आहे. कर्तव्याच्या शेवटच्या स्थानकापासून, निवासस्थानातील बदल प्रत्यक्षात समाविष्ट असलेल्या अटीच्या अधीन राहून काढून टाकण्यात आले आहे,” अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने ६ जानेवारी २०२२ च्या कार्यालयीन अधिसूचनेत म्हटले आहे. \"ड्युटीच्या शेवटच्या स्टेशनवर किंवा सेवानिवृत्तीनंतर ड्युटीच्या शेवटच्या स्थानकाशिवाय इतर ठिकाणी स्थायिक होण्यासाठी, संपूर्ण CTG स्वीकारले जाईल, म्हणजे गेल्या महिन्याच्या मूळ वेतनाच्या 80% दराने,\" ते जोडले.\nओ.एम. पुढे म्हणाले की, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपच्या बेट प्रदेशात आणि वरून सेटलमेंट झाल्यास, CTG ला मागील महिन्याच्या मूळ वेतनाच्या १०० टक्के दराने दिले जाईल.\nCTG चा दावा कसा करायचा\nCTG दावा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याला विहित नमुन्यात निवासस्थान बदलण्याबाबत स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करावे लागेल.\nकेंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi Government) लवकरच केंद्रीय कर्मचारी (Central government employees) आणि पेन्शनर्ससाठी (Pensioners)मोठी घोषणा करू शकते. प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार महागाई भत्त्याच्या थकबाकीची (DA Arrears) वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळू शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळ (Union Cabinet) आपल्या पुढील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२१ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्ससाठी डीए (DA)आणि डीआरमध्ये (DR) वाढ करण्यात आली होती.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n7th Pay Commission: दिवाळीपूर्वी सरकारने दिलं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला पगार\nPPF Account : घरबसल्या उघडा पीपीएफ खाते...मिळवा मोठी रक्कम\nChanges from 1st October : 1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, आताच पाहा आणि नाहीतर होईल नुकसान\nPassport Clearance Update: पासपोर्ट मिळणे झाले पूर्वीपेक्षा सोपे... सरकारने केले बदल, उद्यापासून नवा नियम\nSalary hike : 2022मध्ये दुहेरी अंकात वाढला भारतीयांचा पगार, तरीही नोकरी सोडणाऱ्याची संख्या अधिक\nVideo: IRCTC ची आकर्षक ऑफर, किमान दरात 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन\nPrice of gold and silver:कशी ठरवली जाते सोन्या-चांदीची किंमत , व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या संपूर्ण Story\nCasita Homes म्हणजे काय रे भाऊ, एका तासात तयार होतं स्वप्नातलं घर, पाहा VIDEO\nElon Musk चं राहतं घर तयार होतं एका तासात, काय आहे Casita Homes\nखुशखबर : 'या' निर्णयामुळे पाम तेलाच्या किमतीत होणार घसरण\nप्रमोशनादरम्यान मल्याळम अभिनेत्रीचा विनयभंग\nरुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक\nआजचा रंग- पिवळा, द्या शुभेच्छा\nसरकारने दिलं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला पगार\nPFI ची वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/2022/09/10/bandal-vip-ar-shirdi/", "date_download": "2022-09-28T13:02:50Z", "digest": "sha1:EKYICXG4ZYFUHLYFAB2BVMCNLS5ILU5O", "length": 8084, "nlines": 85, "source_domain": "mahavarta.in", "title": "शिर्डीतील संतांच्या अमृत मंथन मेळाव्यात राजेंद्र बांदल यांचाही व्हीआयपी सहभाग – Mahaवार्ता", "raw_content": "\nHome/महाराष्ट्र/शिर्डीतील संतांच्या अमृत मंथन मेळाव्यात राजेंद्र बांदल यांचाही व्हीआयपी सहभाग\nशिर्डीतील संतांच्या अमृत मंथन मेळाव्यात राजेंद्र बांदल यांचाही व्हीआयपी सहभाग\nमहावार्ता न्यूज: जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डी देवस्थान आयोजित भारतातील संत- महात्म्याच्या अमृत मंथन मेळाव्यात व्ही आय पी म्हणून पेरिविंकल स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल यांना आमंत्रित करण्यात आले होते.\nप्रसिद्ध देवस्थान शिर्डी येथे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध योगी- महयोगी,संत महात्मे यांचा “अमृत मंथन मेळावा ” आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी श्री माणिक मोरे गुरुजी ( संत तुकारामांचे 10वे वंशज) , संत प्रवीण महाराज गोसावी (संत एकनाथ महाराजांचे 13वे वंशज) ,संत महंत तुकोजीबुवा, संत चल्लाप्पा महाराज, शंकर महाराज मठाचे मठाधिपती पाठक गुरुजी, संत सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, संत कलकीराम महाराज असे अनेक संत महात्मे व मठाधिपती यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या समवेत VIP पास देवून शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी यांनी पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनही देखील आमंत्रित केले होते.\nया मेळाव्यात संत- महात्मा यांच्या मुखातील अमृतवाणी व त्यांच्या सह भोजन आस्वादाचा दुग्धशर्करा योग बांदल यांनी अनुभवला.अमृत मंथनाची प्रचिती आल्याचे राजेंद्र बांदल यांनी महावार्ताशी बोलताना सांगितले.\nमहावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.\nमहावार्ता व्हाट्स अप ग्रुपला जॉइन व्हा\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.idiva.com/ampstories/marathi/fashion/celeb-style/beautiful-ethnic-looks-of-actress-mohena-kumari-in-marathi/18038925", "date_download": "2022-09-28T13:34:11Z", "digest": "sha1:KYWGJRDDE3NSOW7E5OWXUP2WDVBPVLCS", "length": 4274, "nlines": 33, "source_domain": "www.idiva.com", "title": "रेवाची राजकुमारी मोहना कुमारीचा रॉयल देसी लूक | Beautiful Ethnic Looks Of Actress Mohena Kumari", "raw_content": "रेवाची राजकुमारी मोहना कुमारीचा रॉयल देसी लूक\nअलीकडे, मोहेनाने तिच्या वाढदिवसाच्या आउटिंगसाठी ही सुंदर लाल रेशमी साडी नेसली होती जी ज्याची मिनमल डिजाईन असूनही एक मोहक पार्टीवेअर आहे.\nही मोहेनाची साडी कॅरी करण्याची सिग्नेचर स्टाईल आहे, जिथे ती तिची साडी कमीत कमी ऍक्सेसरीज आणि जवळजवळ विना-मेकअपसह कॅरी करते.\nमोहेनाने सुयश रावतसोबतच्या लग्नासाठी सब्यसाचीने डिझाइन केलेला लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता.\nमोहेना एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे आणि ती सतत सराव करत असते. नृत्याच्या सरावासाठी ती सहसा असे हलके आणि फ्लेअर्ड सूट घालते.\nमोहेनाची भरतकाम केलेली ही काळी साडी डिनर पार्टी आणि रात्रीच्या छोट्या फंक्शन्ससाठी खूप छान आणि शोभिवंत पर्याय आहे.\nकेवळ मोहेनाच नाही तर तिच्या कुटुंबातील सर्व महिला सण आणि इतर विशेष प्रसंगी पारंपारिक राजस्थानी पोशाख घालतात.\nतिच्या भावाच्या लग्नासाठी, मोहेनाने जड भरतकाम आणि पारंपारिक दागिन्यांसह हा अतिशय सुंदर आणि भव्य, हॉट पिंक ड्रेस परिधान केला होता.\nतुमच्या लक्षात आले तर तुम्हाला असे दिसून येईल की सणासुदीचे कपडे आणि त्यांचे पोशाख याशिवाय, मोहेनाचे बाकीचे पोशाख, मग तो सूट असो किंवा साडी, अगदी साधे आणि मिनिमल आहेत.\nमोहेना नुकतीच आई झाली आहे आणि त्याआधी तिने कोणताही फॅन्सी ड्रेस किंवा गाऊन घालण्याऐवजी हा साधा आणि आरामदायी चिकनकारी कुर्ता आपल्या डोहाळेजेवणासाठी निवडला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/devotees-banned-from-entering-nrusinhwadi-for-two-days-from-tomorrow/", "date_download": "2022-09-28T12:54:18Z", "digest": "sha1:ON5TYRGRWSCL3A6UNNQFIB2MJZKNLRAL", "length": 10140, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "नृसिंहवाडीत उद्यापासून दोन दिवस भाविकांना प्रवेश बंदी… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर नृसिंहवाडीत उद्यापासून दोन दिवस भाविकांना प्रवेश बंदी…\nनृसिंहवाडीत उद्यापासून दोन दिवस भाविकांना प्रवेश बंदी…\nशिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते. पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गर्दी टाळण्यासाठी नृसिंहवाडी येथे (दि. २३, २४) जुलैरोजी भाविकांसाठी प्रवेश बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.\nदरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अभिषेक, श्रींच्या पादुकांचे दर्शन, गुरुचे पूजन यासाठी विविध राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. परंतु, मंदिरे बंद असल्याकारणाने भाविकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जात येत नाही. पण, प्रशासनाने काहीशी शिथिलता दिली असल्याने गुरुपौर्णिमेवेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे शुक्रवारी आणि शनिवारपर्यंत भाविकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. मंदिर बंदचा आदेश पोलीस प्रशासनाने दिला असल्याचे सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी बी. एन. टोणे यांनी सांगितले.\nPrevious articleइचलकरंजीत पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ…\nNext articleराधानगरी तालुक्यास पावसाने झोडपले… : भोगावतीकाठी महापूरसदृश स्थिती\nमहावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा...\nमाझ्या विधानाचा विपर्यास, पूर्ण भाषण ऐकावे : पंकजा मुंडे\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील...\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://xn--l1b6hb0dc.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T13:17:51Z", "digest": "sha1:LGS4IH35BDBUUGLMYNPSKRGSY64KBB7O", "length": 1362, "nlines": 18, "source_domain": "xn--l1b6hb0dc.com", "title": "बंगलोर - हेअसे", "raw_content": "\nट्रेनी जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक\nकंपनीचे नाव: कशाक पदाचे नाव: ट्रेनी जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक. शिक्षण: बीई/बीटेक/एमसीए (२०१६/१७ पासआउट) कामाचे ठिकाण:बंगलोर. फेस टू फेस इंटरव्ह्यू\nमायक्रोफोकसमध्ये बिझनेस प्लॅंटींग अनॅलिस्ट पदासाठी भरती\nकंपनीचे नाव: मायक्रोफोकस पदाचे नाव: प्लॅंटींग अनॅलिस्ट अनुभव: १-४ वर्ष नोकरीचे ठिकाण: बंगलोर शिक्षण: पदवीधर/इंजिनिर्स दुवा: https://goo.gl/U58tdb\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.glassbottleware.com/mr/", "date_download": "2022-09-28T14:03:17Z", "digest": "sha1:Z7LETOF76GRRYHTYUFDVMKWCTFYQFYSX", "length": 6846, "nlines": 182, "source_domain": "www.glassbottleware.com", "title": " अरोमाथेरपीची बाटली, पेयाची बाटली, कॉस्मेटिक काचेची बाटली - हानहुआ", "raw_content": "\n10 वर्षांचा उत्पादन अनुभव\nकॉस्मेटिक काचेच्या बाटली मालिका\nमसालेदार सॉस काचेची बाटली\nस्वयंपाकघरसाठी विशेष काचेची बाटली\nऑलिव्ह ऑईल काचेची बाटली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nXuzhou Hanhua Glass Products Co., Ltd. ही एक काचेची पॅकेजिंग एंटरप्राइझ आहे जी प्रामुख्याने काचेच्या बाटलीचे उत्पादन आणि प्रक्रिया करण्यात गुंतलेली आहे.कंपनी सध्या देशांतर्गत काचेच्या उद्योगातील प्रगत काच तंत्रज्ञान संशोधन आणि विकास आणि उत्पादन उपक्रम आहे.अलिकडच्या वर्षांत कंपनीने विकसित केलेल्या उच्च तापमान प्रतिरोधक पारदर्शक काचेच्या पॅकेजिंगसारख्या उत्पादनांच्या मालिकेत चांगले उत्पादन तंत्रज्ञान आणि उच्च तांत्रिक सामग्री आहे आणि ती चीनमध्ये सर्वोत्तम स्तरावर आहेत.\nग्लास सोया सॉस डिस्पेंसर एल...\nइझी पोअर ग्लास कंडी साफ करा...\nफॅक्टरी काचेच्या मसाल्याच्या भांड्यात...\nकारखाना घाऊक ग्लास स्पी...\n30ml पुन्हा वापरता येण्याजोगा स्पष्ट मसाला ग्रॅम...\nउच्च दर्जाची काचेची मेणबत्ती एच...\nअद्वितीय आकार पारदर्शक gl...\nग्लास बो च्या आवश्यकता काय आहेत...\nआजकाल, लोकांचे राहणीमान उच्च आणि उच्च होत चालले आहे, आणि जीवनाच्या गुणवत्तेसाठी त्यांच्या आवश्यकता देखील आहेत ...\nकाचेच्या बाटलीचे पुनर्वापर काय करते\nग्लास रिसायकलिंगचे अनेक प्रकार आहेत: कास्टिंग फ्लक्स, ट्रान्सफॉर्मेशन, रिसायकलिंग, कच्चा माल पुनर्प्राप्ती आणि पुनर्वापर, ...\nXuzhou Hanhua Glass Products Co., Ltd. ही काच उत्पादन आणि पॅकेजिंग डिझाइनमध्ये विशेष कंपनी आहे.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nनं. 1 रोड, बडुआन इंडस्ट्रियल पार्क, उत्तर उपनगरे, झुझो, जिआंगसू, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/livestock-to-financial-viability/", "date_download": "2022-09-28T12:21:04Z", "digest": "sha1:PJOFD6DNJ65MWR6267NFNJRWGOIFDDL5", "length": 20999, "nlines": 148, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "पशुधनातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल - MSDhulap.com", "raw_content": "\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nपशुधनातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल\nअनुसूचित जाती, जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील नागरिक, अत्यल्प, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि या सर्व वर्गात मोडत असलेले महिला बचत गट यांना पशुधनासाठी अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जात आहे. पशुधन दाराशी आल्याने अशा कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान सुधारत आहे.\nसद्यस्थितीत गुरांच्या बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गाई तसेच म्हशींच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरील झालेल्या आहेत. त्याचबरोबर शेळ्या, मेंढ्या व कुक्कुट पक्षी यांच्याही किमती वाढलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे स्वयंरोजगाराचा मार्ग गवसला आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्याने आर्थिकदृष्टीनेही तो फायदेशीर ठरला आहे.\nदोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करण्यासाठीच्या योजनेअंतर्गत संकरित गाय- एच. एफ. किंवा जर्सी म्हैस –मुन्हा किंवा जाफराबादी देशी गाय-गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या पशुधनासाठी अर्थसहाय्य करण्यात येते.\nशेळी किंवा मेंढी गट वाटप करण्याच्या योजनेअंतर्गत अंशत: ठाणबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या किंवा मेंढ्या व १ बोकड किंवा नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना वाटप करण्यात येते. एक हजार मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाच्या योजनेअंतर्गत पक्षी खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जाते.\nयोजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प किंवा अल्प भूधारक शेतकरी, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गटातील योजनेसाठी पात्र आहेत.\nलाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करते. लाभार्थी निवडतांना ३० टक्के महिला आणि ३ टक्के अपंगांना प्राधान्य देण्यात येते. निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक राहील. दुधाळ जनावरांची खरेदी तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी करतील.\nयोजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत आधारकार्ड, मोबाईल नंबर, ७/१२ व ८-अ उतारे (अनिवार्य), शिधापत्रिकेची सत्यप्रत आणि सर्व सदस्यांचे आधारकार्ड क्रमांम आवश्यक,राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दाखला जोडणे आवश्यक आहे.\nविकास मारुती लोंढे, लाभार्थी: विशेष घटक योजनेअंतर्गत मी दोन दुधाळ संकरित गाई खरेदी केल्या आहेत. हा एक शेतीसाठी जोड धंदा असून यामुळे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न नियमितपणे वाढत आहे.\nहेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा \n← बळीराजाच्या आरोग्यासाठी “आत्मांतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना” – 2022-23\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद पद्धती बंद करणेबाबत, परभणी जिल्हाधिकारी शासन परिपत्रक जारी\nराज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार – गृहविभागाची अधिसूचना जारी\nहातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू – Admission to Handloom and Textile Technology Diploma Course started\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (72)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/nostradamus-predictions-for-year-2022-see-the-details/380126", "date_download": "2022-09-28T12:55:34Z", "digest": "sha1:CKRKFCUQB4ADLQBLOWXCDFWPPDNB3Q7B", "length": 15666, "nlines": 100, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Nostradamus | Nostradamus Predictions 2022 | तुम्ही जाणून घ्याव्यात अशा २०२२ या वर्षासाठीच्या नॉस्ट्राडेमस-बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या Nostradamus Predictions for year 2022, see the details", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nNostradamus Predictions 2022 | तुम्ही जाणून घ्याव्यात अशा २०२२ या वर्षासाठीच्या नॉस्ट्राडेमस-बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या\nPredictions for 2022: नॉस्ट्रेडेमस हा फ्रान्सचा नागरिक होता. त्याने प्रत्येक वर्षासाठीच्या भविष्यवाण्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. नॉस्ट्राडेमसच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचे काहींचे मत आहे. २०२२मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी (Global Pandemic)यासारखी संकटे येतील अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली असल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोना महामारीशी जोडून पाडत आहेत. आगामी वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या (Predictions of Nostradamus) केल्या आहेत.\n२०२२ साठी नॉस्ट्राडेमसच्या मोठ्या भविष्यवाण्या\nनॉस्ट्राडेमसच्या शतकांपूर्वी आपल्या लेस प्रोफेटिस या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाण्या\n२०२२ साठी नॉस्ट्राडेमसच्या मोठ्या भविष्यवाण्या\nजगभर होणार मोठा विध्वंस\nNostradamus Predictions 2022: नवी दिल्ली : जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस (Nostradamus)याने काही शतकांपूर्वी आपल्या लेस प्रोफेटिस या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाण्या (Future predictions) केल्या होत्या. नॉस्ट्रेडेमस हा फ्रान्सचा नागरिक होता. त्याने प्रत्येक वर्षासाठीच्या भविष्यवाण्या या पुस्तकात दिलेल्या आहेत. नॉस्ट्राडेमसच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचे काहींचे मत आहे. २०२२मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी (Global Pandemic)यासारखी संकटे येतील अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली असल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोना महामारीशी जोडून पाडत आहेत. आगामी वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या (Predictions of Nostradamus) केल्या आहेत. काय काय आहेत त्या भविष्यवाण्या. (Nostradamus Predictions for year 2022, see the details)\nप्रचंड आणि अभूतपूर्व महागाई- नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगभर जबरदस्त महागाई येणार आहे आणि अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरणार आहे. २०२२ मध्ये सोने, चांदी, बिटकॉइन यामधील गुंतवणुकीलाच संपत्ती समजले जाईल आणि यातील गुंतवणुकीत मोठी वाढ होईल.\nबाबा वेंगा हा एक बल्गेरियन फकीर होता. त्यांनीदेखील अनेक भविष्यवाण्यात केल्या होत्या. बाबा वेंगानुसार २०२२ मध्ये मोठी महामारी येणार असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. शिवाय २०२२ मध्ये जगभरात अनेक नैसर्गिक संकटे येणार आहेत. यात प्रचंड पूर, सुनामी यासारख्या संकटांचा समावेस आहे. भूकंपाचादेखील उल्लेख आहे.\nबाबा वेंगाने सायबेरियामध्ये बर्फात दडलेला विषाणू वैज्ञानिक शोधून काढतील अशी भविष्यवाणी केली आहे.\nपृथ्वीवर अवकाशातून संकट- नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये पृथ्वीवर खूप मोठी अशनी किंवा उल्का धडकणार आहे. यामुळे मोठा विध्वंस होईल. हा अशनी समुद्रात कोसळणार असून त्यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील आणि जगभरतील समुद्रात मोठे वादळ तयार होईल. या लाटांमुळे मोठे नुकसान होऊ शकेल.\nमोठा अणुस्फोट-नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार पुढीलवर्षी एक भयानक अणुस्फोट होईल आणि यामुळे पर्यावरणात मोठा बदल होईल. याचा पृथ्वीवर विपरित परिणाम होईल.\nपृथ्वी होणार अंधारमय-नॉस्ट्राडेमसनुसार २०२२ मध्ये आधी भयंकर विध्वंस येईल आणि मग शांतता येईल. पृथ्वी ३ दिवसांसाठी अंधारात बुडून जाईल. या तीन दिवसांत पृथ्वीवर आमुलाग्र बदल होतील. मानवजातीतून आधुनिकता नष्ट होईल.\nभयंकर वादळ-नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये फ्रान्समध्ये एक भयंकर वादळ येईल. याचा परिणाम होत जगभरातील अनेक भागात, दुष्काळ, आग आणि पुर अशा परिस्थिती निर्माण होतील. या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगात उपासमार होईल.\nआर्टिफिशियल इंटेलजिन्सचे संकट-नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये कॉम्प्युटर मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवण्याएवढे सक्षम होतील. रोबोट मानव जातील नष्ट करतील.\nनॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांबद्दल कायमच चर्चा होत आली आहे. जगभरात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घटनांना नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाण्यांशी जोडून पाहण्यात आले आहे. काही जणांना नॉस्ट्राडेमसच्या सर्व भविष्यवाण्यांवर विश्वास आहे तर काही जण नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाण्यांना फारसे गांभीर्याने घेत नाहीत. नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्या कोणी, गांभीर्याने घेवो किंवा न घेवो, मात्र नॉस्ट्राडेमस हा कायमच चर्चेत असतो. आबालवृद्धांपासून सर्वानाच त्याच्या बद्दल एक गूढ कुतुहल वाटत असते. अर्थात या भविष्यवाण्यांबद्दल अधिकृतरित्या मात्र कोणालाच सांगता येत नाही.\ntigers death : भारतात एका वर्षात १२६ वाघांचा मृत्यू\nGoa Elections 2022 : पक्षांतर रोखण्यासाठी AAP ने उचलले अनोखे पाऊल, उमेदवारांकडून करून घेतले जाईल हे काम\nCoWIN वर रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड नसल्यास.., Vaccine साठी मुलांना दहावीचे मार्कशीट किंवा Id कार्डचा पर्याय\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nआता PFI वर डिजिटल स्ट्राइक, सर्व वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती होणार बंद\nPFI वर बंदी घालताच मोठी कारवाई; अब्दुल सत्तार पोलिसांच्या ताब्यात, पण...\nShivsena : खंडपीठाच्या निर्णयानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य, म्हणाले...\nPFI Ban : PFI सोबत 8 संघटनांवर बंदी घालणारा कायदा UAPA च्या या आहेत तरतूदी\nBan on PFI : भारतात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'वर पाच वर्षांची बंदी\nPFI वर बंदी घालताच मोठी कारवाई; अब्दुल सत्तार पोलिसांच्या ताब्यात, पण...\nNavratri 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवरात्रोत्सवात कडक उपवास, पाहा कसं असतं दिवसभराचं रुटीन\nCongress Presidential Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर, थरूर यांचे पारडे जड\nघटनापीठासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू, काय घडत आहे सर्वोच्च न्यायालयात Live Updates\nNIA च्या धाडीनंतर PFI चा संताप, करतायत RSS आणि भाजप नेत्यांवर हल्ला\nकरा या 5 मंत्रांचा जप, भासणार नाही पैशांची कमतरता\nMahatma Gandhi Jayanti : गांधी जयंतीनिमित्त करायचे भाषण\nया तीन सुुंदर महिलांचं एकमेकींशी काय असेल नातं\nप्रमोशनादरम्यान मल्याळम अभिनेत्रीचा विनयभंग\nरुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/cars-bikes/video/elon-musk-tesla-company-entry-in-india-register-unit-in-bengaluru/329762", "date_download": "2022-09-28T11:57:08Z", "digest": "sha1:PNPDECQUJFHMAQZKHLUOCFLW76O76J5K", "length": 8861, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Elon Musk Tesla company entry in india register unit in Bengaluru एलॉन मस्क यांच्या Tesla कंपनीची अखेर भारतात एन्ट्री", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nएलॉन मस्क यांच्या Tesla कंपनीची अखेर भारतात एन्ट्री\nTesla Company in India: प्रसिद्ध व्यावसायिक आणि इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनीची भारतात अधिकृत एन्ट्री झाली आहे. एलॉन मस्क यांनी टेस्ला इंडिया मोटर्स अॅण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनीची नोंदणी केलीय.\nएलॉन मस्क यांच्या Tesla कंपनीची अखेर भारतात एन्ट्री\nमुंबई : गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी बंगळुरू (Bengaluru) येथे आपल्या कंपनीची नोंदणी करत भारतात (Indian market) एन्ट्री केली आहे. कंपनीच्या रजिस्ट्रार वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, टेस्ला इंडिया मोर्टर्स अँण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश असून नोंदणीकृत पत्ता हा लावेल रोड, बंगळुरू येथील आहे.\nआरओसी फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले, \"टेस्लाने ८ जानेवारी रोजी बंगळुरू रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)सोबत आपली अधिकृत भारतीय सहाय्यक कंपनीची नोंदणी केली, ज्यामध्ये १५ लाखांचे अधिकृत भांडवल आणि १ लाख रुपयांचे पेड-अप कॅपटल होते.\"\nसिटी सेंटरमध्ये विभव तनेजा यांच्यासोबत टेस्ला इंडिया मोटर्स अँण्ड एनर्जी लिमिटेड सुरू केली आहे. वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फाईंस्टाइन याचे निर्देशक असतील. विभव तनेजा हे टेस्ला कंपनीत चीफ अकाऊंटिंग ऑफिसर आहेत तर फाईंस्टाइन टेस्लामध्ये वरिष्ठ संचालक (ग्लोबल ट्रेड न्यू मार्केट) आहेत.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही ट्विट करत म्हटलं, टेस्ला कंपनी लवकरच बंगळुरू येथे आपले संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्राची स्थापना करत आहेत. टेस्ला कंपनीला राज्यात आमंत्रित करण्यासाठी कर्नाटक सरकारने जोरदार रणनिती आखली होती.\nटेस्ला कंपनी भारतातील महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सारख्या इतर राज्य सरकारांच्याही संपर्क साधत असल्याची माहिती आहे.\nटेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात सांगितले होते की, २०२१ मध्ये त्यांची कंपनी भारतीय बाजारात प्रवेश करु शकते. एलॉन मस्क यांनी एका ट्विटला उत्तर देत म्हटले होते की, पुढील वर्षी त्यांची कंपनी निश्चितच भारतीय बाजारात प्रवेश करेल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nWhatsApp Video Call : आता व्हिडीओ कॉलिंग आणखी होणार सोपे, WhatsApp ने आणले नवीन फीचर\nVodafone Idea नेटवर्क बंद होणार 25 कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढणार\nसरकारचा नवा IMEI नियम आता चोरीला गेलेला स्मार्टफोन लगेच सापडणार\nFestive Car Offers : स्वस्तात कार खरेदीची उत्तम संधी, या कंपनीची नवरात्री-दिवाळी ऑफर; होईल इतका फायदा\nFlipkart Big billion Sale : i Phone प्रेमींना फ्लिपकार्टचा धक्का, फोन मागवल्यानंतर ऐनवेळी ऑर्डरच कॅन्सल, युजर्संनी ट्विटवर वाचला तक्रारीचा पाढा\nआजचा रंग- पिवळा, द्या शुभेच्छा\nसरकारने दिलं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला पगार\nPFI ची वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक\nइन्स्टाग्रामवरून झालेल्या भांडणामुळे बॉयफ्रेंडची आत्महत्या\nPorn star: शरीराचे २७ तुकडे झाल्यानंतरही ती करत होती चॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/shilpa-shetty-become-mother-second-time-with-the-help-of-surrogacy-mhmj-437250.html", "date_download": "2022-09-28T13:06:27Z", "digest": "sha1:UGGDA5LKVTIX6C3WD6YTLQOPOCYAFP3A", "length": 6484, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिल्पा शेट्टीच नाही तर या बॉलिवूड कलाकारांनी सरोगसीच्या मदतीनं दिला बाळाला जन्म shilpa shetty become mother second time with the help of surrogacy – News18 लोकमत", "raw_content": "\nशिल्पा शेट्टीच नाही तर या बॉलिवूड कलाकारांनी सरोगसीच्या मदतीनं दिला बाळाला जन्म\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी शिल्पानं सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला.\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी शिल्पानं सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला. शिल्पाच्या आधीही अनेक बॉलिवूड कलाकारांनी या तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे.\nनिर्माती एकता कपूर सुद्धा भाऊ तुषार कपूरप्रमाणे सरोगसीच्या सहाय्याने आई झाली आहे. नुकताच तिने तिच्या मुलाचा पहिला वाढदिवसही साजरा केला.\nशाहरुख खानचं तिसरं मुल अबराम खान याचा जन्मही सरोगसीच्या मदतीने झाला आहे. अबरामच्या जन्मानंतर अनेकजण सरोगसीबद्दल बोलू लागले. तोवर भारतात याबद्दल फारसे बोलले जात नव्हते.\nआमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनीही आपत्यासाठी सरोगसीची मदत घेतली. सरोगसीच्या मदतीनेच त्यांना २०११ मध्ये मुलगा झाला. आमिरने त्याचं नाव आझाद राव असं ठेवलं.\nदिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने त्याला जुळी मुलं झाल्याचं सांगितलं होतं, तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला होता. करणने त्याच्या जुळ्या मुलांची नावं यश आणि रूही अशी ठेवली.\nसनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनिअल वेबर यांनी सुरुवातीला एक मुलगी दत्तक घेतली. यानंतर दोघांना सरोगसद्वारे अशर आणि नोह ही दोन मुलं झाली.\nएकता कपूरने भाऊ तुषार कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवलं. तुषार हा लक्ष्यचा ‘सिंगल फादर’ आहे. लक्ष्यचा जन्म सरोगसीतून झाला आहे.\nरक्ताच्या कर्करोगाशी दोन हात करत आयुष्य जिंकलेली अभिनेत्री लिसा रे हिनेही सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलींची आई झाली.\nसीमा आणि सोहेल खान यांना मोटा मुलगा आहे. त्यांनी दुसऱ्या आपत्यासाठी सरोगसीची मदत घेतली. त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव योहान खान आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/religion/why-wedding-or-engagement-ring-worn-in-third-finger-of-left-hand-know-the-reason-rp-763945.html", "date_download": "2022-09-28T14:13:40Z", "digest": "sha1:L34JXB3AVUKX6OSAR24YJ2ZFAHQ5O3F5", "length": 20702, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्न-साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते? हे आहे कारण | Religion - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकॅच सुटलं, ट्रोल झाला... पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच्या बॉलिंगवर 3 'गोल्डन डक'\nशिंदेंचा दसरा मेळाव्यात पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', आता कोण सोडणार ठाकरेंची साथ\nस्वतःला फिट सिद्ध करण्यासाठी लतीची लेक धावणार स्पर्धेत; पण स्पर्धा जिंकू शकेल का\nलिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; विशीत तरुणीने साठीतील दुकानदारासह थाटला संसार\nशिंदेंचा दसरा मेळाव्यात पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', आता कोण सोडणार ठाकरेंची साथ\nसिंधुताई सपकाळ अनाथालयाच्या नावाने घातला जातोय ऑनलाईन गंडा\nरश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात, त्याआधी शिंदे गटाने दाखवले व्हॉट्सऍप चॅट\nवसईतल्या स्फोटाने तिघांचा जीव घेतला, सात जणांची रुग्णालयात झुंज सुरु\nPFI ची उत्पत्ती कशी झाली केंद्र सरकारने का घातली बंदी केंद्र सरकारने का घातली बंदी संघटनेचा A टू Z इतिहास\n17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही कानपुरमधील त्या घटनेचं सत्य\nचहल VS डीकॉक: ...म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल\nकापसाचे भाव उतरले, हिवाळ्यात कपडे खरेदी स्वस्त होणार का\nखाजगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांपासून सुटका करायची आहे या टिप्स फोलो करा\nपुरुषांच्या शुक्राणूंबद्दल वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा, म्हणाले....\nवजन घटवायचंय, पण डाएट करताना मॅगी खाल्ली तर चालेल का\n तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम\nस्वतःला फिट सिद्ध करण्यासाठी लतीची लेक धावणार स्पर्धेत; पण स्पर्धा जिंकू शकेल का\n2 ऑक्टोबरला काय घडलं उघडणार मोठं गुपित; 'दृश्यम 2' या दिवशी होणार रिलीज\n'गुजरातन भी मराठी के सामने फेल है'; सईच्या लुकवर चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया\nअभिनेत्री श्वेता तिवारीकडे नाहीयेत पैसे मुलगी पलकला कळताच दिली अशी प्रतिक्रिया\nकॅच सुटलं, ट्रोल झाला... पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच्या बॉलिंगवर 3 'गोल्डन डक'\nतिरुअनंतपूरममध्ये भारतानं जिंकला टॉस, पाहा रोहितनं टीममध्ये कुणाला दिली संधी\nमेसी-रोनाल्डोनंतर 'कॅप्टन फॅन्टास्टिक', फिफाकडून भारतीय फुटबॉलरची कहाणी जगासमोर\n भारत-दक्षिण आफ्रिका टी20आधी पाहा Weather Report\nस्टेशन, मॉल किंवा एअरपोर्टवर फोन चार्ज करताना सावधान एका महिलेचे दीड लाख गायब\nदिवाळीपूर्वी सोनं झालं स्वस्त सणासुदीच्या काळात खरेदी करण्याची चांगली संधी\nआता मोटू-पतलू बनवणार सर्वांना टॅक्स एक्स्पर्ट, गेम खेळत शिका कररचनेतील बारकावे\nआधार लिंक्ड पेमेंट सिस्टीम आता आणखी सुरक्षित, नव्या फीचरमुळं फसवणूकीला बसेल आळा\nखाजगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांपासून सुटका करायची आहे या टिप्स फोलो करा\nपुरुषांच्या शुक्राणूंबद्दल वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा, म्हणाले....\nवजन घटवायचंय, पण डाएट करताना मॅगी खाल्ली तर चालेल का\n तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nलिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; विशीत तरुणीने साठीतील दुकानदारासह थाटला संसार\nड्रिम जॉब लागला, मना सारखा पगारही... पण त्यासाठी तो जिवंतच राहिला नाही\nVIDEO - झेब्रा बनून प्राण्यांच्या कळपात घुसले तरुण; सिंहांच्या तावडीत सापडताच...\nआपल्याच मुलाच्या बाळाला जन्म देणार महिला, नातवाची आजी त्याची आई होणार\nPhotos: 'स्वामी नारायण मंदिरामुळे नाशिकच्या वैभवात भर'\nPhotos: 'स्वामी नारायण मंदिरामुळे नाशिकच्या वैभवात भर'\nचतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video\nThane: 46 वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी 'या' कारणामुळे सुरू केला नवरात्रोत्सव, Video\nलग्न-साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते\nबुधवारी चुकूनही ही 5 कामे करू नयेत, आर्थिक अडचणीसह संकटे वाढतात\nफक्त तुळसच नव्हे, या 3 वनस्पती सुकणे म्हणजे धनहानी होण्याचे संकेत\nस्वप्नात दिसणाऱ्या या घटना शुभ मानल्या जातात; लवकरच मिळते चांगली बातमी\nआंब्याच्या पानांना पूजेमध्ये का असतं इतकं महत्त्व शुभ कार्यांमध्ये केला जातो वापर\nNavratri 2022: नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी या मंत्रांचा करा पाठ; संकटे टळतील, मनोकामना होतील पूर्ण\nलग्न-साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घातली जाते\nहिंदू विवाहाच्या परंपरेत लग्नाचे सर्व विधी साखरपुडा समारंभाने सुरू होतात, ज्यामध्ये होणारे वधू-वर दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. या विधीमध्ये, मुलीच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी घातली जाते.\nमुंबई, 22 सप्टेंबर : लग्न हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. हिंदू रितीरिवाजानुसार लग्नामध्ये विविध विधी केले जातात. हिंदू विवाहाच्या परंपरेत लग्नाचे सर्व विधी साखरपुडा समारंभाने सुरू होतात, ज्यामध्ये होणारे वधू-वर दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. या विधीमध्ये, मुलीच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी घातली जाते. अशा वेळी काहींच्या मनात असा प्रश्न येतो की, लग्नाची अंगठी किंवा साखरपुड्याची अंगठी नेहमी अनामिकेतच का घातली जाते अनामिकेच्या बोटावर एंगेजमेंट किंवा वेडिंग रिंग घालण्याचे महत्त्व पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया.\nवैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनामिका हे प्रेम, उत्साह, तेज यांच्याशी संबंधित आहे. डाव्या हाताच्या तिसऱ्या बोटाला वैवाहिक जीवनात महत्त्वाचे स्थान असते. अनामिका जोडप्यामधील प्रेम दर्शवते. अनामिका हे दोन्ही जन्मापर्यंत एकत्र असण्याचे प्रतीक आहे, म्हणून या बोटात लग्नाची किंवा साखरपुड्याची अंगठी घातली जाते.\nकोणत्या आकाराची अंगठी योग्य -\nधार्मिक मान्यतेनुसार, एंगेजमेंट किंवा वेडिंग रिंग फक्त गोल आकाराची असावी. जोडीदारासोबतचे वर्तुळ संपत नाही हेच त्यामागचे कारण आहे. वैवाहिक संबंध चिरंतन राहण्यासाठी अनामिकेत गोल अंगठी घातली जाते. असे म्हटले जाते की डाव्या हाताचे तिसरे बोट थेट हृदयाशी संबंधित आहे, म्हणून तिसर्‍या बोटातही अंगठी घातली जाते.\nहे वाचा - कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं\nज्योतिषशास्त्रानुसार अनामिका सूर्य देवाशी संबंधित आहे. सूर्याला सर्व ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्य कीर्ती, तेज आणि शक्तीचे प्रतीक आहे. अशा स्थितीत अनामिकामध्ये अंगठी घालणे शुभ असते. यामुळे तुम्हाला शक्ती मिळते आणि जीवनातील प्रिय व्यक्तींसोबतचे नाते प्रेमाशी निगडीत असते. त्यामुळे अनामिकेमध्ये एंगेजमेंट आणि लग्नाच्या अंगठ्या घालणे शुभ मानले जाते.\nहे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान\n(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)\nकॅच सुटलं, ट्रोल झाला... पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच्या बॉलिंगवर 3 'गोल्डन डक'\nशिंदेंचा दसरा मेळाव्यात पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', आता कोण सोडणार ठाकरेंची साथ\nस्वतःला फिट सिद्ध करण्यासाठी लतीची लेक धावणार स्पर्धेत; पण स्पर्धा जिंकू शकेल का\nआता पोस्टातही मिळणार अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या सुविधा, करता येणार ऑनलाइन खरेदी\n70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता\nखात्यात चुकून आले 11 हजार कोटी, बँकेत न जाता खेळला असा गेम, पाहूण सगळेच हैराण\nIPL मध्ये आता खेळू शकेल इम्पॅक्ट प्लेअर, नव्या नियमामुळे प्लेअर्सची होणार चांदी\nतुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या\nक्रिती सेनन 'बाहुबली' स्टार प्रभासला करतेय डेट 'या' कारणामुळे चर्चेला उधाण\nअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव 'प्रतीक्षा' का बिग बीनी सांगितलं कारण\nमदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे\nसरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना\nशाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर\nमहागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/culture/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-28T13:32:17Z", "digest": "sha1:ZZWSM2EDR2WC6TE223YTU5WO3RUDDHTI", "length": 12380, "nlines": 160, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "सर्वधर्म 'सण'भाव - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nदिवाळी सण हिंदूंचा असं म्हटलं, तरी भेंडीबाजारातील मुस्लिम बांधवांचा फटाक्याच्या निमित्ताने यातील सहभाग मानला तर ‘सर्वधर्म ‘सण’ भाव’ असंच म्हणावं लागेल.\nकाल-परवापासून घराघरातील फराळाचे डबे फस्त होण्यास सुरुवात झाली असेल. सर्वाच्या आवडीचा सण साजरा होतोय. आपल्या धकाधकीच्या जीवनात दिवाळीला असणारं महत्त्व आणि स्थान कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकांना अगदी मनापासून वाट पाहायला लावणारा हा सण अगदी शेकडो वर्षापासून साजरा केला जातो. पाच दिवसांच्या या सणात मुंबई अक्षरश: उजळून निघते. ‘‘या सणाचा मुंबईत उत्साह दिसतो, तसा पृथ्वीवर कोठेच नसेल,’’ असे गोविंद माडगावकर यांनी १८६३ साली लिहिलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात म्हटलं आहे.\nदीडशे वर्षापूर्वीचं हे वाक्य आजही तंतोतंत खरं आहे. दिवाळीचे वेध म्हणजे काय सांगावे म्हाराजा गल्लोगल्ली फटाक्यांची दुकानं उघडतात. रात्र-रात्र कष्ट करून बनवलेले आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी येतात. विविध प्रकारचे कंदील आणि दिवे सभोवतालच्या अंधाराला दूर लोटत असतात. कोप-याकोप-यांतील रांगोळीच्या रंगांचे स्टॉल्स लोकांची वाट पाहात असतात. कुटुंबं एकत्र खरेदीसाठी बाहेर पडतात. तरी हल्ली कपडय़ांची खरेदी ही काही नावीन्यपूर्ण बाब राहिलेली नाही. आज लोक दर आठवड्याला वा महिन्याला (आपापल्या ऐपतीप्रमाणे अर्थात) कपडय़ांची खरेदी करतात. पूर्वी लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन वर्षातून एकदाच, दिवाळीला खरेदीसाठी बाहेर पडत.\nदादर, लालबाग आणि मोहम्मद अली रोड ही गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईतील दिवाळीच्या काळातील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणं. दादर, लालबागमध्ये दिवाळीचे कंदील, उटणी, पणत्या (ज्यात दरवर्षी काहीबाही अभिनव बदल होत असतात.), फुलं, रंग अशा विविध वस्तू दुकानांमध्ये, रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या असतात. फटाक्यांसाठीचा अंतिम शब्द म्हणजे मोहम्मद अली रोड. दिवाळीचा उल्लेख हिंदू सण म्हणून केला जातो. पण ईसाभाई आणि भेंडीबाजारातच आजूबाजूला असलेल्या इतर मुस्लिम बांधवांच्या फटाक्यांच्या दुकानातील गर्दी पाहता या सणाचा धर्माशी असलेला संबंध विसरून जाऊ. जितक्या आपुलकीने, प्रेमाने आणि उत्साहान सर्व धर्माची माणसं एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, तेवढी जवळीक क्वचितच इतर कुठल्या सणांमध्ये दिसून येते. धार्मिक मूळ असूनही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असणारा हा सण आहे.\nआपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आणखी एक बदललेली गोष्ट म्हणजे दिवाळीच्या फराळाची विक्री. पूर्वी बायका पंधरा-पंधरा दिवस पूर्वीपासून फराळाची तयारी करत असत. आता नोकरी करणा-या जोडप्याला आसरा आहे, तो दुकानांतील फराळाचाच. आता तर दादरला गाड्यांवरदेखील फराळाची मोठमोठी पाकिटं विकत मिळतात.\nआपली सारी दु:खं बाजूला सारून लोक ज्या आनंदाने सगळे दिवाळीला सामोरे जातात, ते अतुलनीय आहे. वर्ष संपायच्या अगोदर येणारा हा दिव्यांचा सण महागाई व इतर दुष्प्रवृत्तींच्या काळोखाला मुळापासून उखडून लावेल आणि येणा-या वर्षाला अधिक धैर्याने सामोरं जाण्याचं बळ देईल, अशी आपण या वर्षीही आशा करूया.\nPrevious article मन होई पाखरा, धक धकत्या माझ्या हृदया\nNext article दिवाळी, दीपावली, दिपोत्सव\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nस्वरभास्कर गेले, पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण आदरांजली\nमन होई पाखरा, धक धकत्या माझ्या हृदया\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/01/03/the-government-will-pay-a-compensation-of-rs-72-crore-to-a-person-who-has-been-sentenced-to-27-years-for-an-unsolved-crime/", "date_download": "2022-09-28T12:02:02Z", "digest": "sha1:TRLWAOJBQWLG3RA7QXG4NR2HGEFEAU2G", "length": 9921, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "न केलेल्या अपराधाची 27 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीला सरकार देणार 72 कोटींची नुकसानभरपाई - Majha Paper", "raw_content": "\nन केलेल्या अपराधाची 27 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीला सरकार देणार 72 कोटींची नुकसानभरपाई\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अमेरिका, निरपराध, नुकसान भरपाई / January 3, 2021 January 3, 2021\nअमेरिका – जो अपराध केला नाही, त्या अपराधाच्या आरोपाखाली एका तरुणाला सुमारे 27 वर्षे तुरुंगात डांबण्यात आले. आता त्या तरुणाचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे सरकारकडून त्याला 72 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.\nचेस्टर हॉलमॅन नावच्या कृष्णवर्णीय तरुणाला अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एका हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. एक दोन वर्षे नव्हे तर सुमारे 27 वर्षे या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. पण आता या प्रकरणातील सत्य उघड झाल्यानंतर या हत्येशी चेस्टर याचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची 2019 मध्ये तरुंगातून सुटका करण्यात आली.\n1991 मध्ये एका मुख्य साक्षीदाराने खोटी साक्ष देत या प्रकरणात चेस्टरला गोवल्याचे तपासात उघड झाल्यामुळे आपण निर्दोष असूनही आपल्याला 27 वर्षे तुरुंगात डांबल्याचा आरोप करत चेस्टरने स्थानिक राज्य सरकारविरोधात खटला दाखल केला होता. फिलाडेल्फियाच्या राज्य सरकारने त्याच्या याचिकेची दखल घेत त्याला नुकसान भरपाई देण्याचे ठरवले. त्याला सुमारे 72 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.\nया प्रकरणाचा दोन्ही पक्षांनी सामंजस्याने निपटारा केला असून राज्य सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची या कराराप्रमाणे या प्रकरणात चूक नसल्याचे मान्य करण्यात आले आहे. मुख्य साक्षीदाराची खोटी साक्ष आणि तत्कालीन परिस्थितीमुळे चेस्टरला 27 वर्षे तुंरुगात खितपत पडावे लागले. त्यासाठी राज्य सरकार चेस्टरला 72 कोटींची नुकसान भरपाई देत आहे, असेही करारात स्पष्ट करण्यात आले आहे.\nया करार योग्य असल्याचे तसेच चेस्टरला निर्दोष मुक्त करून ही नुकसान भरपाई सन्मानाने देण्यात येणार आहे. पण कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्याची किंमत कितीही मोठ्या रकमेने होऊ शकत नसल्याचे फिलाडल्फियाचे महापौर जिम केन्नी यांनी म्हटले आहे. चेस्टरचे स्वातंत्र्य या शिक्षेमुळे हिरावले गेले. त्याची किंमत करता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला आहे.\nचेस्टरने सुमारे 28 वर्षांनंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा अनुभव सुखद असल्याचे म्हटले आहे. आपल्यासाठी हा करार सुखद आणि खेदजनकही आहे. आपली उमेदीची वर्षे तुरुंगात गेली, याचा खेद आहे. तर आता उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता येणार असल्याचे समाधान आहे, असे त्याने सांगितले. तसेच जगासमोर या प्रकरणातील सत्य आल्याने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. त्याचा आनंद असल्याचेही त्याने सांगितले.\nजो गुन्हा केलेला नसतो, त्याची शिक्षा अनेकांना का भोगावी लागते, हा प्रश्न आपल्याला पडला आहे. अशा अनेकांना आपण तुरुंगात भेटलो, ज्यांचा गुन्ह्याशी संबंध नाही, तरीही ते शिक्षा भोगत आहे. सत्याची लढाई खडतर असली तरी, त्यात सत्याचा विजय होतो. त्यासाठी अंतिम क्षणापर्यंत लढण्याची तयारी ठेवावी लागते, असेही चेस्टर याने सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/blog-post_126.html", "date_download": "2022-09-28T12:27:05Z", "digest": "sha1:ITZ4S4WSQZO4XV2TYK26YKB6HU6SRJB6", "length": 9991, "nlines": 149, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आजचे राशीभविष्य, सोमवार २२ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!", "raw_content": "\nHomeदेश-विदेश आजचे राशीभविष्य, सोमवार २२ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस\nआजचे राशीभविष्य, सोमवार २२ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस\nआततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील.\nचर्चेला अधिक महत्त्व द्या. सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. धडाडीपणावर संयम ठेवा. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल.\nव्यापारी वर्गाला लाभ मिळतील. गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. मित्रांशी सुसंवाद ठेवावा. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे.\nव्यापाऱ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात.\nजोडीदाराची चांगली साथ मिळेल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल. नवीन प्रयोगाला यश येईल.\nमहत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात. कष्टाला पर्याय नाही. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. झोपेची तक्रार जाणवेल.\nअधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नवीन विचार आत्मसात कराल. मित्रांशी पैज लावाल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.\nसरकारी कामे पुढे सरकतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधक शांत राहतील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.\nमनापासून जबाबदारी पार पाडाल. जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी.\nजोडीदाराची योग्य साथ मिळेल. आध्यात्मिक प्रगती कराल. दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस.\nस्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनाची चंचलता जाणवेल. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. अचानक लाभाची शक्यता.\nराजकारणात पडू नका. मानसिक व्यग्रता जाणवेल. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/film/akrandan/", "date_download": "2022-09-28T11:48:25Z", "digest": "sha1:JPOOPHEYKV335LGGHCABJHD27RPVGJFR", "length": 2496, "nlines": 72, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Akrandan - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nमराठी चित्रपट Akrandan हिरो, नायिका, गायिका, दिग्दर्शक, निर्माता, पोस्टर, गाणी आणि व्हिडिओ\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/lyrics/koti-koti-roope-tujhi/", "date_download": "2022-09-28T13:20:41Z", "digest": "sha1:SCENZQXDEZR6AYXMMFICA2YEYOHELFX3", "length": 4568, "nlines": 95, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Koti Koti Roope Tujhi Lyrics - | Suresh Wadkar - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nकोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे Lyrics (Marathi)\nकोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे\nकुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे\nबीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास\nतुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास\nचराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे\nकधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला\nजनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला\nतुझी खुण नाही ऐसा गाव तरी कोणता रे\nखरे रुप देवा तुझे, कोणते कळेना\nतूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा\nतुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे\nकोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे – Koti Koti Roope Tujhi\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.rokhthokmaharashtra.in/2019/02/15/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T11:43:10Z", "digest": "sha1:FYE2OCGMSWXPOCNO5IKHQZMQO5QBLUMC", "length": 20296, "nlines": 569, "source_domain": "www.rokhthokmaharashtra.in", "title": "सचखंड श्री तख्त साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून बचुसिंग टाक यांचा गौरव - Rokhthok Maharashtra News", "raw_content": "\nबातमी जी व्यवस्था सुधारेल…\nबातमी जी व्यवस्था सुधारेल…\nमहिला आरोग्याच्या संदर्भात म�... September 28, 2022\nमराठा समाजासह अन्य प्रवर्गात�... September 28, 2022\nविद्यार्थी हितासाठी सीईटी कक�... September 28, 2022\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदर�... September 28, 2022\nमहाराष्ट्राची पर्यटनात बाजी &... September 28, 2022\nस्पोर्ट संम्बो असोशियनच्या व�... September 27, 2022\nचंद्रकांत पाटील कोथरुड मधील व�... September 26, 2022\nपालकमंत्र्यांची जिल्हानिहाय ... September 24, 2022\nविद्यार्थ्यांनी निवडलेल्या �... September 24, 2022\nमाजी उपप्राचार्य डॉ. एम.बी.तौर �... September 24, 2022\nसचखंड श्री तख्त साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून बचुसिंग टाक यांचा गौरव\nसचखंड श्री तख्त साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून बचुसिंग टाक यांचा गौरव\nखालसा पंथाचे नाव उज्वल करण्याचे काम बच्चूसिंग टाक यांनी केले : सरदार डी.पी सिंगजी\nहडपसर मधील जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांचा सचखंड श्री तखत साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून नुकताच मोठा गौरव करण्यात आला.\nसचखंड श्री तखत साहेब गुरुद्वारा नांदेड बोर्डचे सुप्रीडेंट सरदार गुरविंदरसिंग वादवा, सरदार डीपी सिंगजी,सरदार अवतारसिंग पहरेदार,ग्यानी तेगासिंग,सरदार बलजितसिंग या शीख समाजातील मान्यवरांच्या हस्ते बच्चूसिंग टाक यांना मानाची पारंपरिक पगडी घालून धर्मग्रंथ,शाल,श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.\nसचखंड श्री तखत साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून गौरव होणे हे शीख समाजात अतिशय अभिमानाचे समजले जाते.यावेळी बोलताना सरदार डीपी सिंगजी म्हणाले’पुणे शहर परिसरात बच्चूसिंग यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो जणांचे प्राण वाचवले आहेत,त्यांनी आपल्या समाजातील खालसा पंथाचे नाव उज्वल करण्याचे काम केले आहे.गुरू ग्रंथ साहेब यांनी दिलेल्या विचारांवर श्रद्धा ठेवून बच्चूसिंग टाक हे समाजासाठी काम करत आहेत अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.\nया गौरवाबद्दल श्रावनसिंग रजपूत, अजमेरसिंग टाक,पपुसिंग टाक,चत्तरसिंग परदेशी यांच्यासह पुणे व हडपसर परिसरातील विविध स्थरांमधील मान्यवरांनी व नागरिकांनी बच्चूसिंग टाक यांचे अभिनंदन केले आहे.\nखासदार उदयनराजेंच्या ‘एअर लिफ्ट’मुळे सैन्यदलातील जवान भारावला…..\nअण्णांसारख्या ‘कडक’ माणसावर ‘ईव्हीएम पद्धती’ने विजय मिळविणे सोपे नाही : उद्धव ठाकरे\nमालिकेसाठी फ्लॅट विकला पुरावे देऊ काबेगडी शिवप्रेम दाखविणारे राजकीय संन्यास घेणार काबेगडी शिवप्रेम दाखविणारे राजकीय संन्यास घेणार काडॉ.अमोल कोल्हे यांचे खा.आढळरावांना प्रतिआव्हान…\n‍ हडपसर/पुणे (प्रतिनिधी) विकास कामे सोडून मालिका आणि माझ्या वैयक्तिक बाबत�\nएस.एम.जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ई-सेमिनार संपन्न\nहडपसर - प्रतिनिधी एस.एम.जोशी कॉलेजमधील प्राणीशास्त्र विभाग, भूगोल विभाग आण�\nअवैधपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूच्या अड्ड्याचे लोणी काळभोर पोलीस ठाणे कडून करण्यात आले समुळ उच्चाटन एकूण २१०००/ रू किमतीचा मुद्देमाल केला नष्ट\nप्रतिनीधी - स्वप्नील कदम लोणी काळभोर - पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार पो.हव\nमहिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत – ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन\nमराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप\nविद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार – सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nमहाराष्ट्राची पर्यटनात बाजी – ९ राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मान,सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला\nntntw.info on लोकसभा निवडणुकीत बापट यांच्या विरुद्ध सामना व्हावा यासाठी मी उत्सुक : संजय काकडे यांचा दावा\nMatahitam Slot on निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात व पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रमोशन\njasa backlink pbn on बीडमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून बारा किलोमीटर रस्ता तरी झाला का पंकजा मुंडे यांचा सवाल\nlink slot gacor hari ini on ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक उमेदवारी की राष्ट्रवादीत फूट\nmedia.wgvc.com on काँग्रेसकडून अधिकृत घोषणा नाही, प्रचार मात्र सुरू; पुण्यात काँग्रेसचा सावळा गोंधळ संपेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/zr9000-5g-dual-sim-card-cellular-router-product/", "date_download": "2022-09-28T12:35:08Z", "digest": "sha1:DCI7X35MMORRSJWXIGLV5BM6MGP45BJP", "length": 17961, "nlines": 294, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " चीन ZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर निर्मिती आणि कारखाना |चिलिंक", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर\nZR2000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZR5000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर\nZS5000 ड्युअल सिम 4G सेल्युलर राउटर\nZR1000 4G GPS सेल्युलर राउटर\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nZP3000 रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nचिलिंक क्लाउड मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म\nZS5000 ड्युअल सिम 4G सेल्युलर राउटर\nZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर\nZR5000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZR1000 4G GPS सेल्युलर राउटर\nZP3000 रिमोट कंट्रोल गेटवे\nZR2000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nचीन घाऊक औद्योगिक 3g 4g 5g राउटर मूल्यसूची...\nचीन घाऊक 4g Lte Cpe औद्योगिक वायफाय राउटर Fa...\nZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर\nZR9000 मालिका औद्योगिक 5G सेल्युलर राउटरचा फायदा म्हणजे ड्युअल सिम सिंगल मॉड्यूल आहे, जो सतत कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी दोन सिममधील नेटवर्कचा बॅकअप घेऊ शकतो.1 x Gigabit WAN आणि 4 x Gigabit LAN सह उच्च गती, कमी विलंब.\nZR9000 मालिका 5G राउटर हे इंटरनेट ऑफ थिंग मोबाइल ब्रॉडबँड राउटर आणि मशीन टू मशीन (M2M) औद्योगिक सेल्युलर राउटर आहे. NSA/SA, 5G नेटवर्कद्वारे उच्च डेटा गती, 4G/3G बॅकवर्ड सुसंगत. सुधारण्यासाठी मल्टी-यूजर MIMO तंत्रज्ञानाचा अवलंब करा डेटा ट्रान्समिशन आणि रिसेप्शन क्षमता. हे 4Gbps पर्यंत डाउनलोड आणि 300Mbps अपलोड पर्यंत 5G नेटवर्कमध्ये जलद हस्तांतरण गतीमुळे मोठ्या प्रमाणात डेटा लोड स्थानांतरित करणार्‍या अनुप्रयोगांसाठी एक आदर्श वायरलेस डेटा ट्रान्सफर डिव्हाइस आहे.\nZR9000 मालिका 5G राउटर ड्युअल सिम फंक्शनसह, सतत कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी दोन सिम कार्डमधील नेटवर्कचा बॅकअप घेऊ शकतो.हे कठोर किंवा दूरस्थ वातावरणात M2M कनेक्टिव्हिटीसाठी योग्य आहे कारण त्याचे खडबडीत धातूचे आवरण, LED स्थिती प्रदर्शन, विस्तृत व्होल्टेज श्रेणी (7.5V DC ते 32V DC), माउंटिंग इअर इन्स्टॉलेशन आणि ऑपरेटिंग रेंज -30℃ ते 75℃. हे मानवरहित ड्रायव्हिंग, स्मार्ट रोबोट्स, आउटडोअर व्हिडिओ पाळत ठेवणे, स्मार्ट मेडिकल आणि इतर M2M अनुप्रयोग परिस्थितींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\nउच्च-कार्यक्षमता ड्युअल-कोर हार्डवेअर प्लॅटफॉर्म\nखडबडीत आणि कॉम्पॅक्ट अॅल्युमिनियम मिश्र धातु गृहनिर्माण\nउच्च आणि कमी तापमान प्रतिकार (-30℃~75℃), टिकाऊ\nवाइड व्होल्टेज श्रेणी (7.5V DC ते 32V DC)\nमजबूत इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप प्रतिकार, सीई प्रमाणनासाठी आवश्यक EMC चाचणी उत्तीर्ण\nऔद्योगिक साठी समर्थन माउंटिंग कान\nअंगभूत वॉच डॉग, मल्टी-लिंक डिटेक्शन\nनेहमी ऑनलाइन, सतत कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी डिस्कनेक्ट केल्यावर स्वयंचलितपणे पुन्हा कनेक्ट करा\nएलसीपी/आयसीएमपी/फ्लो/हृदयाचा ठोका तपासा, नेटवर्कची उपयोगिता सुनिश्चित करा\nमध्ये APN आणि VPDN वायरलेस खाजगी नेटवर्क प्रवेशास समर्थन द्या\nWAN पोर्ट सपोर्ट पीपीपीओई, स्टॅटिक आयपी, डीएचसीपी क्लायंट\nड्युअल-बँड वायफायला सपोर्ट करा (2.4G आणि 5.8G)\nवेब/व्यवस्थापन प्लॅटफॉर्म समर्थन, सोपे कॉन्फिगर\nस्थानिक आणि दूरस्थ व्यवस्थापन (कॉन्फिगरेशन, स्थिती, फर्मवेअर अपग्रेड इ.)\nसमर्थन DMZ, पोर्ट फॉरवर्डिंग, स्टॅटिक NAT\nDHCP सर्व्हरला सपोर्ट करा\nसपोर्ट डायनॅमिक DNS (DDNS)\nDTU सीरियल कम्युनिकेशन फंक्शन, 1 x RS232 किंवा RS485\nलोड बॅलन्सिंग, दोन नेटवर्कमधील फेलओव्हर किंवा बॅकअपसाठी वापरले जाते\nफ्लीट व्यवस्थापन किंवा इतर ट्रॅकिंग अनुप्रयोगासाठी GPS क्षमता\nSNMP नेटवर्क व्यवस्थापनास समर्थन द्या\nमागील: ZR5000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nपुढे: सिरीयल सर्व्हर SS2030\n5G दर 300Mbps पर्यंत अपलिंक; 4Gbps पर्यंत डाउनलिंक\n4G दर 150Mbps पर्यंत अपलिंक; 2.4Gbps पर्यंत डाउनलिंक\nसिरियल पोर्ट RS232 RS485\nइथरनेट पोर्ट गिगाबिट इथरनेट पोर्ट\nटीप:✔ समर्थन;✖ समर्थन नाही\n5G/4G पॅरामीटर्स ● वायरलेस मॉड्यूल: औद्योगिक सेल्युलर मॉड्यूल\n● शक्ती प्रसारित करा: < 23dBm\n● प्राप्त संवेदनशीलता: < -97dBm\nवायफाय पॅरामीटर्स ● मानक: IEEE802.11b/g/n/ac मानकाला सपोर्ट करा\n● सुरक्षा एन्क्रिप्शन: हे विविध प्रकारच्या एनक्रिप्शन WEP, WPA, WPA2, इत्यादींना समर्थन देते.\n● प्राप्त संवेदनशीलता: <-72dBm@54Mpbs\nइंटरफेस प्रकार ● WAN: 1 10/100/1000M इथरनेट पोर्ट (RJ45 सॉकेट), अनुकूली MDI/MDIX, LAN वर स्विच केले जाऊ शकते\n● अँटेना: 8 मानक SMA महिला अँटेना इंटरफेस, म्हणजे सेल्युलर आणि वायफाय\n● SIM/USIM: मानक 1.8V/3V कार्ड इंटरफेस\n● शक्ती: मानक 3-पिन पॉवर जॅक, रिव्हर्स-व्होल्टेज आणि ओव्हर-व्होल्टेज संरक्षण\n● रीसेट करा: राउटरला त्याच्या मूळ फॅक्टरी डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये पुनर्संचयित करा\nशक्ती ● मानक उर्जा: DC 12V/1A\n● पॉवर श्रेणी: DC 7.5~32V\n● उपभोग: सुमारे 11W@12V DC\nभौतिक परिमाण ● शेल: अॅल्युमिनियम मिश्र धातु गृहनिर्माण\n● आकार: सुमारे 190 x 100 x 45 मिमी (अँटेनासारख्या उपकरणांचा समावेश नाही)\n● बेअर मशीनचे वजन: सुमारे 675g (अ‍ॅन्टेनासारख्या अॅक्सेसरीजचा समावेश नाही)\nहार्डवेअर ● CPU: उच्च-कार्यक्षमता ड्युअल-कोर हार्डवेअर प्लॅटफॉर्म, 880MHz\nपर्यावरणाचा वापर करा ● ऑपरेटिंग तापमान: -30~75℃\n● स्टोरेज तापमान: -40~85℃\n● सापेक्ष आर्द्रता: <95% नॉन-कंडेन्सिंग\nZR9000 औद्योगिक 5G ड्युअल सिम सेल्युलर राउटर तपशील\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nZR2000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZS5000 ड्युअल सिम 4G सेल्युलर राउटर\nZR1000 4G GPS सेल्युलर राउटर\nZR5000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/chipi-airport-inauguration-cm-uddhav-thackeray-and-narayan-rane-chair-side-by-side-will-they-interact-sindhudurg-each-other-mhds-615365.html", "date_download": "2022-09-28T13:05:44Z", "digest": "sha1:7DR5I75ODGQE4FBEISORUNLS6NUVKKYW", "length": 14925, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CM Uddhav Thackeray and Narayan Rane seat beside each other: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आणि एकमेकांच्या शेजारी-शेजारी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nChipi Airport inauguration: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार\nChipi Airport inauguration: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंची खुर्ची बाजूबाजूला, एकमेकांशी संवाद साधणार\nChipi Airport inauguration: चिपी विमानतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा उपस्थित असणार आहेत.\nमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची तारीख, सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार\nशिवसेना ठाकरेंची का शिंदेंची असं ठरणार, निवडणूक आयोगाने सांगितली प्रक्रिया\n'सुप्रीम' निकालानंतर ठाकरेंची पुढची खेळी, शिंदे गटाबाबत निवडणूक आयोगात ही मागणी\n29 जूनची ती चूक ठाकरेंना महागात पडणार खडसेंच्या विधानाचा अर्थ काय\nमुंबई, 9 ऑक्टोबर : कोकण रेल्वे नंतर कोकणच्या विकासात महत्वाची भूमीका ठरणारा चीपी विमानतळाचे (Chipi Airport) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेमचेंजर तसेच गोवा विमानतळाला पर्याय म्हणूनही सध्या चीपी विमानतळाकडे पाहीलं जातंय. दुपारी 1 वाजता या विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे देखिल उपस्थित राहणार आहेत. इतकेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची खुर्ची एकमेकांच्या आजुबाजुला असणार आहे. दोन्ही नेते एकमेकांसोबत संवाद साधणार का हे पहावं लागेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात या उद्धघाटन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. चीपी विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं दुपारी 12 वाजता आगमन होणार आहे. त्यावेळी मोठा जल्लोष देखील होणार आहे. दरम्यान चीपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राजकिय मानपमान तसेच श्रेयवादाची रस्सीखेच देखील पहायला मिळणार याची चुणूक गेले आठवढाभर कोकणात सुरू असलेल्या पोस्टर वाँरवरून दिसून येतंय. कोकणात हप्तेबाजी सुरू, हप्ते घेणाऱ्यांच्या नावाचा भांडाफोड करणार : नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला शुक्रवारी एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन पहिलं विमान जेव्हा उड्डाण करेल तेव्हा मला वेगळाच आनंद होईल. माझ्या आयुष्यातील स्वप्न होतं की या सिंधुदुर्गातून विमानाने टेक ऑफ घ्यावा ते पूर्ण होत आहे. सिंधुदुर्गातील लोक साक्षीदार आहेत. यांनी काय केलं हे पहावं लागेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात या उद्धघाटन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. चीपी विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं दुपारी 12 वाजता आगमन होणार आहे. त्यावेळी मोठा जल्लोष देखील होणार आहे. दरम्यान चीपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राजकिय मानपमान तसेच श्रेयवादाची रस्सीखेच देखील पहायला मिळणार याची चुणूक गेले आठवढाभर कोकणात सुरू असलेल्या पोस्टर वाँरवरून दिसून येतंय. कोकणात हप्तेबाजी सुरू, हप्ते घेणाऱ्यांच्या नावाचा भांडाफोड करणार : नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला शुक्रवारी एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन पहिलं विमान जेव्हा उड्डाण करेल तेव्हा मला वेगळाच आनंद होईल. माझ्या आयुष्यातील स्वप्न होतं की या सिंधुदुर्गातून विमानाने टेक ऑफ घ्यावा ते पूर्ण होत आहे. सिंधुदुर्गातील लोक साक्षीदार आहेत. यांनी काय केलं आम्हीच सर्व केलं. परवानगी सुद्धा मी आणली. यांना कोण विचरतंय दिल्लीत आम्हीच सर्व केलं. परवानगी सुद्धा मी आणली. यांना कोण विचरतंय दिल्लीत कायद्याने कामे करावी लागतात. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी. चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी कोकणात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. भाजप नेत्यांच्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटनपूर्वीच श्रेयवादानं जोर धरला आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रत्यत्नातूनच साकार होत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असेल, तरी प्रत्यक्षात राणेंनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेली फळं हे वास्तव कोकणातील जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावा भाजपनं केला आहे. चिपी विमानतळाचा आज श्रीगणेशा कायद्याने कामे करावी लागतात. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी. चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी कोकणात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. भाजप नेत्यांच्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटनपूर्वीच श्रेयवादानं जोर धरला आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रत्यत्नातूनच साकार होत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असेल, तरी प्रत्यक्षात राणेंनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेली फळं हे वास्तव कोकणातील जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावा भाजपनं केला आहे. चिपी विमानतळाचा आज श्रीगणेशा शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कुणाचाही तो घास नाही, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असं सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं विशाल परब यांनी म्हटलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे. चीपी विमानतळाचे वेळापत्रक मुंबई ते सिधुदूर्ग आणि सिधुदूर्ग ते मुंबई असा हवाई प्रवास 9 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. त्यासाठी दररोज होणार्या नव्या चीपी विमानतळावर विमानांचे उड्डाण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 1) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भूजहून येणारे '9आय661' क्रमांकचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक ऑफ घेईल. हे विमान विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल. 2) विमानाचा '9आय661' सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. 3) सिंधुदुर्गातून शहरात जाण्यासाठी 'अलायन्स एअर' चे 70 आसनी एटीआर 72-600 विमान तैनात राहणार आहे. 4) उद्घाटनाच्या दिवशी मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे 2,520 आहे तर सिंधुदुर्ग मुंबई प्रवासासाठी 2,621 रुपये असेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ranveer-singh-kisses-to-wife-deepika-padukone-at-airport-social-media-users-troll-sp-643942.html", "date_download": "2022-09-28T12:08:10Z", "digest": "sha1:G462K4MKNEANM2STVECFJCWANCJ6B46R", "length": 11147, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ranveer singh kisses to wife deepika padukone at airport social media users troll sp - रणवीर सिंहने सर्वांनासमोर दीपिकाला केलं KISS! त्यांनतर जे घडलं.... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nरणवीर सिंहने सर्वांनासमोर दीपिकाला केलं KISS\nरणवीर सिंहने सर्वांनासमोर दीपिकाला केलं KISS\nबॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत (Deepika padukone) नुकताच मुंबई विमानतळावर दिसला.\nबॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत (Deepika padukone) नुकताच मुंबई विमानतळावर दिसला.\nमुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई, चॉकलेटमधून तब्बल 19 लाखांची सोन्याची तस्करी\nआपल्याच मुलाच्या बाळाला जन्म देणार महिला, त्याची आजी त्याची आई होणार\n भारत-दक्षिण आफ्रिका टी20आधी पाहा Weather Report\nअभिनेत्री श्वेता तिवारीकडे नाहीयेत पैसे मुलगी पलकला कळताच दिली अशी प्रतिक्रिया\nमुंबई, 15 डिसेंबर - बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत (Deepika padukone) नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. जिथे दीपिका ब्लॅक अँड व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. दुसरीकडे, रणवीर सिंग पिवळ्या आणि लाल रंगाच्या अतरंगी लुकमध्ये म्हणजे त्याच्याच जुन्या स्टाइलमध्ये दिसला. मग काय रणवीर सिंह पुन्हा एकदा त्याच्या ड्रेसमुळे ट्रोल झाला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांला कार्टून, जोकर आणि प्राणी म्हणू लागले. तसेच रणवीरने दीपिकाचे एअरपोर्टवर खुलेआम किस देखील केले. यावरही यूजर्स त्याला ट्रोल करत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushl Katrina Kaif) यांच्यासमोर त्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी हे केले असे लोकांना वाटते. यावरून नेटकऱ्यांनी या जोडीला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. पापाराझी व्हायरल भयानीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दीपिका कारमधून खाली उतरताच रणवीर सिंग तिला घेण्यासाठी येतो. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले पापाराझी देखील या कपलचा फोटो क्लिक करण्यास सुरूवात करतात. त्यानंतर दोघेही कॅमेऱ्यासमोर पोझ देतात. रणवीरने दीपिकाला केले खुलेआम किस त्याचवेळी पापाराझी म्हणतात की, तुमचा '83' चित्रपट हिट आहे. मग अचानक रणवीर म्हणतो, 'माझ्या चित्रपटाची निर्माती तर ही आहे'. असे बोलून रणवीर लगेच दीपिकाला किस करतो. यानंतर पापाराझी 'वन्स मोअर, वन्स मोअर' ओरडायला लागतात. पण दोघेही हसत पुढे गेले.\nहा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सनी रणवीर सिंह-दीपिका पदुकोणला ट्रोल करायला सुरुवात केली. विकी-कॅटच्या लोकप्रियतेसमोर रणवीर-दीपिका असुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिली. एका यूजरने कमेंट केली आहे की, 'विकी आणि कतरिनाच्या लोकप्रियतेच्या पुढे दोघेही काही नाहीत.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'विकी-कॅटच्या साधेपणासमोर दोघेही फिके पडले आहेत. वाचा : Ankita-Vicky Wedding: अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत बांधली लग्नगाठ नुकतेच कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर सार्वजनिकरित्या स्पॉट झाले होते. या जोडप्याने अतिशय शाही पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर, जेव्हा ते पहिल्यांदा लोकांसमोर आले तेव्हा ते अगदी साध्या ड्रेसमध्ये होते. या जोडप्याची ही शैली लोकांना आवडली. वाचा : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेच्या 'त्या' दृश्यावर प्रेक्षकांचा संताप; मालिका बंद वर्कफ्रंटवचे सांगायचे तर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच '83' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर दीपिका त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2022-09-28T12:18:45Z", "digest": "sha1:R37HACAB4AH6O57ORO57AY64UQPLPI2C", "length": 7810, "nlines": 72, "source_domain": "nandedlive.com", "title": "सुसज्ज वसतिगृह विद्यार्थ्याच्या लवकरच सेवेत – NandedLive.com", "raw_content": "\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nराज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य\nसुसज्ज वसतिगृह विद्यार्थ्याच्या लवकरच सेवेत\nराष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, मुंबई (रूसा) व दयानंद शिक्षण संस्था, लातूर यांच्या संयुक्त निधीतून बांधल्या जाणा-या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मुलांच्या वस्तीगृहाचा भूमिपूजन सोहळा दि. २० जुलै रोजी संपन्न झाला असून भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण\nलाहोटी होते. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, संस्थेचे बांधकाम सभापती मकरंद सावे, सतीश चापसी, दिनानाथ भुतडा, बालकिशन बांगड, मालू, विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. क्रांती सातपुते, प्राचार्य डॉ. पूनम नाथानी, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलुकर, रूसा समन्वयक डॉ. राहुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयाप्रसंगी सावे यांनी होणा-या अशा वस्तीगृहाच्या बांधकामासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष लाहोटी म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्था व रूसाच्या माध्यमातून विविध सुख-सुविधांनीयुक्त सुसज्ज असे वसतिगृह बांधून विद्यार्थ्यांच्या-मुलांच्या राहण्याची उत्तम सोय केली जाईल. शिक्षण, गुणवत्ता आणि राहण्याची सोय यामुळे विद्यार्थी घडतील असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी प्रास्ताविकातून दयानंद विज्ञान महाविद्यालयास रुसाकडून २ कोटीचे मिळालेले अनुदान व दयानंद शिक्षण संस्थेची वसतिगृह बांधण्यामागची भूमिका विशद केली तर आभार रूसा समन्वयक डॉ. राहुल मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर स्वामी यांनी केले. याप्रसंगी डॉ. ललित ठाकरे, डॉ. श्रेयस माहुरकर, डॉ. महादेव पंडगे, प्रा. बळवंत सूर्यवंशी, डॉ. विजेंद्र चौधरी, डॉ. शेटकार रामशेट्टी, शांतेश्वर बरबडे, गजानन पसारकर, दामोदर साळुंके, राजाभाऊ साळुंके, अक्षय कुलकर्णी आदि उपस्थित होते.\nआपली लढाई संपलेली नाही, देवेंद्र फडणवीसांचे विशेष आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/18/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2022-09-28T11:54:46Z", "digest": "sha1:7PVYV6VAKPNMJZYKRRHNDZQ2X6SOTVZG", "length": 8387, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बाजारात आल्या मजेदार स्मार्ट छत्र्या - Majha Paper", "raw_content": "\nबाजारात आल्या मजेदार स्मार्ट छत्र्या\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / छत्र्या, ब्लु टूथ, हायटेक / July 18, 2021 July 18, 2021\nपावसाळा सुरु झाला आहे आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाउस आला कि पहिली गरज भासते ती छत्र्यांची. विविध ठिकाणचे बाजारही आता विविध प्रकारच्या छत्र्या, रेनकोटनी सजू लागले आहेत. पायी चालणाऱ्यांना पावसात छत्री सोयीची. पण आता दुचाकी वाहनचालक, कार चालक याच्यासाठी सुद्धा स्मार्ट छत्र्या तयार केल्या गेल्या असून बाजारातील ते मोठे आकर्षण बनले आहे. यातील काही छत्र्या अगदी हायटेक आहेत.\nकॅन्डी सेल्फी रॉड ब्ल्यूटूथ अम्ब्रेला हा असाच एक खास प्रकार असून ही छत्री ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हिटीसह आहे. त्याला जी स्टिक दिली गेली आहे त्याचा वापर सेल्फी स्टिक म्हणून करता येतो. छत्रीला जी क्लिप आहे त्यात फोन फिक्स करून फोटो काढता येतात. छत्रीच्या आत थ्रीप्रिंट वाले फ्लोरल डिझाईन आहे त्यामुळे छत्री उघडली कि मोठे फुल उमलल्याचे भासते.\nदुसरा प्रकार आहे सेवन टेक ब्ल्यूटूथ स्पीकर छत्री. यात हँडल मध्ये ब्ल्यूटूथ स्पीकर असून ते फोनशी कनेक्ट करता येतात. पावसात फिरताना त्यामुळे आवडीची गाणी ऐकण्याची मजा लुटता येते. यात आवाज कंट्रोलसाठी बटन दिले गेले असून गाणे बदलायचे असेल तरी ते हँडलवरच्या बटनांच्या मदतीने बदलता येते. यात मायक्रो एसडी कार्ड लावून म्युझिकचा आनंद घेता येतो. याच हँडल मध्ये बिल्ट इन रीचार्जेबल बॅटरी दिली गेली आहे.\nअमेझॉन ब्रांड छत्री मध्ये उघडबंद करण्यासाठी सिंगल टच बटन असून छत्री बंद केली कि ती छोट्या आकारात फोल्ड होते. त्यामुळे छत्री बाळगणे सोयीचे आहे. ती मजबूत स्टील आणि १०० टक्के पोलीएस्टर कापडापासून बनविली गेली आहे. फिशिंग कॅप अम्ब्रेला हा प्रकार पावसात फार उपयुक्त नाही. मात्र मासे पकडताना ती फार उपयोगी आहे. ही छत्री डोक्यावर फिक्स बसते. त्यामुळे उन्हापासून बचाव होतो तसेच दोन्ही हात मोकळे रहातात.\nन्युब्रेला हँडफ्री ही न्युब्रेला ब्रांडची छत्री स्टायलिश आहे आणि बॅगसारखी घालता येते. ती खांद्यावर बॅग सारखी अडकविली की त्यातली छत्री डोक्यावर उघडली जाते. बेल्टच्या मदतीने ती शरीरावर चांगल्या प्रकारे फिक्स करता येते आणि वाऱ्याने उडून जाण्याची भीती राहत नाही. दुचाकी चालविणाऱ्याना ती उपयुक्त असली तरी या छात्रीमुळे डोके कोरडे राहते पण संपूर्ण शरीराचे पावसापासून संरक्षण होत नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://imp.news/mr/education/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE-89045/", "date_download": "2022-09-28T12:32:10Z", "digest": "sha1:YXI5LH4HXRIBSVFNTH5JRYCOPGOD7Q5Z", "length": 14376, "nlines": 165, "source_domain": "imp.news", "title": "[क्रिकेट निबंध] माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध | Maza Avadta Khel Cricket - IMP", "raw_content": "\nसुभाष चंद्र बोस मराठी निबंध\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\n[क्रिकेट निबंध] माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध | Maza Avadta Khel Cricket\nमित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ क्रिकेट (Cricket Nibandh Marathi). या निबंधाला तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून वापरू शकतात. तर चला मग सुरू करू….\nमाझा आवडता खेळ क्रिकेट निबंध (Maza Avadta Khel Cricket).\nखेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महराजांद्वारे खेळला जायचा. परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले.\nक्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात. एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोघी टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅच चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय मॅच लांब चालते. यात ओव्हर ची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू दररोज संध्याकाळ होई पर्यन्त असे पाच दिवसापर्यंत खेळतात. क्रिकेट चे सामने दोन संघामध्ये होतात. दोन्ही संघामध्ये 11-11 खेळाडू असतात. क्रिकेट मध्ये दोन अंपायर असतात, अंपायर टॉस करणे तसेच निर्णय देण्याचे काम करतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे. क्रिकेट भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब, श्रीमंत, नेता, अभिनेता, विद्यार्थी, कर्मचारी सर्वानाच आवडतो.\nक्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॅट आवश्यक असतात. क्रिकेटची मॅच दोघी टीम मध्ये टॉस ने सुरू होते. मॅच च्या ओव्हर ठरलेल्या असतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. बॉल टाकण्याचे पण नियम असतात. जर बॉल व्हाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉल ला नो बॉल घोषित करून, बॅटिंग करणाऱ्या टीम ला अतिरिक्त रन दिले जातात. बॅटिंग करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू पिच वर थांबतात. व बॉलिंग टाकणाऱ्या संघाचे खेळाडू संपूर्ण मैदानात चारही बाजूनां उभे राहतात. नंतर बॉलिंग करणाऱ्या संघातून एक खेळाडू बॉल समोर बॅट्समन च्या दिशेला फेकतो. बॅटिंग करणारा खेळाडू बॅट ने बॉल ला मारून चौकार किंवा षटकार मारतो. अश्या पद्धतीने रन एक एक करून दोघी टीम बॅटिंग आणि बॉलिंग करतात. व शेवटी ज्याचे रन जास्त तो संघ जिंकतो.\nभारतीय क्रिकेट संघात खूप चांगले चांगले खेळाडू खेळले आहेत. पण आजही सचिन तेंडुलकर ला क्रिकेट चे भगवान म्हणून ओळखले जाते. क्रिकेट प्रेमी साठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळाडू आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे मला सुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो.\nक्रिकेट खेळाबद्दल महत्वाची माहिती\nक्रिकेट हा मोकळ्या मैदानात खेळला जाणारा एक खेळ आहे. या खेळाला खेळण्यासाठी बॅट आणि बॉल चा वापर केला जातो. क्रिकेट भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे.\nक्रिकेटची मॅच मोकळ्या मैदानात खेळली जाते. याला खेळण्यासाठी आयताकृती मैदान आवश्यक असते.\nक्रिकेटमध्ये दोन संघ असतात, या दोन्ही संघात 11-11 खेळाडूंचा समावेश असतो. प्रत्येक संघाला बॅटिंग बॉलिंग करण्याची संधी मिळते.\nक्रिकेटची मॅच सुरू होण्याआधी अंपायर टॉस करतो. व टॉस जिंकणारा संघ बॅटिंग करावी की बॉलींग हे ठरवतो.\nबॅटिंग करणाऱ्या संघाच्या दोन खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानात प्रवेश दिला जातो. बॅटिंग करणारा संघ जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करतो. तर बॉलिग करणारा संघ जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करतो.\nक्रिकेट सामन्यात दोन अंपायर असतात. अंपायर द्वारे देण्यात आलेला निर्णय प्रत्येक संघाला मान्य करावा लागतो.\nक्रिकेट ची सुरुवात सोळाव्या शतकात इंग्लंड मध्ये झाली होती.\nभारतात क्रिकेट अतिशय प्रसिद्ध झालेला खेळ आहे. अनेक मुले गल्ली, रस्त्यावर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात.\nतर मित्रांनो या लेखात मी तुम्हाला cricket essay in marathi म्हणजेच क्रिकेट मराठी निबंध दिलेला आहे. या शिवाय क्रिकेट खेळाची मराठी माहिती पण देण्यात आली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद..\nमाझा आवडता खेळ फुटबॉल\nमाझा आवडता खेळ बॅडमिंटन\nमाझा आवडता खेळ खोखो.\nमाझा आवडता खेळ कबड्डी.\nसुभाष चंद्र बोस मराठी निबंध\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\nसुभाष चंद्र बोस मराठी निबंध\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti\nसचिन तेंडुलकर संपूर्ण जीवन परिचय मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://xn--l1b6hb0dc.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2022-09-28T12:14:27Z", "digest": "sha1:BYY6KOKXSTSESO4BQ3BLM7G7BTTCXY66", "length": 7649, "nlines": 25, "source_domain": "xn--l1b6hb0dc.com", "title": "पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता? - हेअसे", "raw_content": "\nपुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता\nराज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता.\nया मागच्या दोन वर्षात दादा आणि भाई लहान मुलासारखे भांडत होते. पाहायला गेल तर त्या दोघानाही इथ कोणीही विचारात नाही. पण दोघेही स्वतला काय समजतात कुणास ठाऊक. मध्यंतरी राज ठाकरे नि परप्रांतीय लोकांविरोधात आंदोलन सुरु केले होते. आणि दादा कुठल्या तरी उद्घाटनाला वल्लभ नगरला आले होते. भाषणात दादा गरजले ‘राज ठाकरे नि माझ्या वाटेला जाऊ नये’. आता काय म्हणाव या दादाला. मला हे कळत नाही दादा स्वताला पुण्याचा दादला असल्यासारखे का वागतो. बर उदघाटन आणि राजचा काय संबंध. मध्यंतरी राज ठाकरे नि परप्रांतीय लोकांविरोधात आंदोलन सुरु केले होते. आणि दादा कुठल्या तरी उद्घाटनाला वल्लभ नगरला आले होते. भाषणात दादा गरजले ‘राज ठाकरे नि माझ्या वाटेला जाऊ नये’. आता काय म्हणाव या दादाला. मला हे कळत नाही दादा स्वताला पुण्याचा दादला असल्यासारखे का वागतो. बर उदघाटन आणि राजचा काय संबंध बर मला नाही वाटत, दादाच्या वाटेला जायचा कोणी मूर्खपणा करेल. बाकी काय उरला तो पुणे पॅटर्न. त्याच्या बद्दल काय बोलाव बर मला नाही वाटत, दादाच्या वाटेला जायचा कोणी मूर्खपणा करेल. बाकी काय उरला तो पुणे पॅटर्न. त्याच्या बद्दल काय बोलाव त्यात काही पुणेकरांसाठी काही नव्हताच. पण एक मात्र घडल या दोन वर्षात. महानगरपालिकेत बंदुका घेवून जाण्याची प्रथा मात्र पडली.\nआणि हो, ते धमकावण्याचे प्रकरण तर मी विसरलोच. पुण्यातील कुलोत्पन (कारण त्यांनी लोकांची कुलच कुल घराबाहेर काढली) मानकर साहेब यांनी पुण्याचे नाव चांगलेच गाजवले. मुळात पुणे पॅटर्न बद्दल मलाच काय पण कोणत्याही पुणेकराला काहीच वाटले नव्हते. जे काही वाटले ते त्या मिडियाला. त्यांना एक काम धंदे नसतात. कोणती बातमी किती प्रमाणात द्यावी याचा तर त्यांना कोणी जाबच विचारात नाही. हे ‘पुणे पॅटर्न’ नावाचे नामकरण त्यांनीच केले. तो एक आहे ना लातूर पॅटर्न, तसा इथे पुणे पॅटर्न. आता या बैलांना कशाला काय नाव द्यावे हे देखील कळत नाही. अरे विसरलोच. या मिडियावाल्यांचा राष्ट्रीय उत्सव आहे कि आज (बैल पोळा). मग काय आज बाकी अब तक, बिंदिया टीवी वाले फुगे लावून फ़िरतिलच. आज बाकी त्यांना काही म्हणायचं नाही बुवा. पुणे पॅटर्न आणि लातूर पॅटर्न यात फार फरक आहे. तो कसा हे तुम्ही चांगलेच जाणता. मी तरी बाकी या तीन माकडाना परत चुकूनही मतदान करणार नाही. नाही तरी मतदान केल तर उद्या हि पुणे पॅटर्न पार्ट २ काढतील. मग कशाला असला दादला हवा आहे पुण्याला. ते एक गाणे आहे ना ‘असला दादला नको ग बाई ‘\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.renurasoi.com/2018/10/kojagiri-milk.html", "date_download": "2022-09-28T13:01:09Z", "digest": "sha1:MUNKPG444TP3CLE5GDAX4IYTBL4YPXB3", "length": 12543, "nlines": 259, "source_domain": "www.renurasoi.com", "title": "Kojagiri Milk", "raw_content": "\n#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.\nअश्र्विन पौर्णिमा हा सण भारतात जवळ जवळ सर्वत्र साजरा होतो. ह्याला शरद पौर्णिमा असे पण म्हणतात.\nविदर्भात भुलाबाई ची गाणी म्हणतात. काही घरी आस्नि असते, म्हणजे, आई आपल्या पहिल्या मुलाला किंवा मुलीला औक्षण करते व काही तरी भेट वस्तू देते. जर एकत्र कुटुंब पद्धती असेल तर अनेक जणांना ओवाळायचा सोहळा असतो.\nकेशर युक्त दुध आटवुन चंद्राला नैवेद्य दाखवून मग हे दुध प्राशन केले जाते.\nघरोघरी गच्चीवर सगळे एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. दुधासोबत चिवडा, भाजून व उकडलेल्या भुईमूग शेंगा, भेळ, असे आपल्याला आवडीनुसार पदार्थ असतात.\nआज पाहूया कोजागिरी चे दुध..\n*वेलची पूड....1/2 टी स्पून\n*बदाम व काजू ची जाडसर पुड करुन घ्या.\n*पिस्ता बारीक चिरून घ्यावा.\n*दुधात केशर, साखर व चारोळी घालून उकळून घ्या.\n*3 वाटी होईपर्यंत आटवावे. फार दाट नको.\n*बदाम व काजू पूड घालावी.\n*पिस्त्याचे काप व वेलची पूड घालावी.\n*चंद्र देवाला नैवेद्य दाखवून, दुध प्राशन करावे.\nगोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल... 1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा... 5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून गार होऊ द्यावे. *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या. * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://maharashtraboardsolutions.in/maharashtra-board-class-7-marathi-solutions-chapter-1/", "date_download": "2022-09-28T12:02:25Z", "digest": "sha1:2LHPWFL5363SVFFDOIC3W2HKJHLERFHF", "length": 12449, "nlines": 183, "source_domain": "maharashtraboardsolutions.in", "title": "Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 1 प्रार्थना – Maharashtra Board Solutions", "raw_content": "\nनमस्कार माझा या ………………. .\nशब्दरूप …………… दे …………… भक्ती दे.\n…………………. दे अम्हांस एक ………………, एक ध्यास.\nहोऊ आम्ही …………… कलागुणी\n………………. कळस जाय उंच अंबरा\n‘अ’ गट ‘ब’ गटी\n1. शब्दरूप (अ) भक्ती\n2. भावरूप (ब) शक्ती\n3. प्रगतीचे (क) कळस\n4. कीर्तिचा (ड) पंख\n‘अ’ गट ‘ब’ गटी\n1. शब्दरूप (ब) शक्ती\n2. भावरूप (अ) भक्ती\n3. प्रगतीचे (ड) पंख\n4. कीर्तिचा (क) कळस\nखालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.\nप्रार्थना या कवितेचे कवी कोण आहेत\n‘प्रार्थना’ या कवितेचे कवी ‘जगदीश खेबूडकर’ हे आहेत.\nजगदीश खेबूडकर यांनी कशासाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे\nजगदीश खेबूडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे.\nमुले कोणाला नमस्कार करीत आहेत\nमुले ज्ञानमंदिराला (शाळेला) नमस्कार करीत आहेत.\nप्रार्थनेतून कोणती शक्ती विद्यार्थी मागत आहेत\nप्रार्थनतून शब्दरूप शक्ती विदयार्थी मागत आहेत.\nकोणते पंख देण्याची विदयार्थी विनंती करत आहेत\nप्रगतीचे पंख देण्याची विद्यार्थी विनंती करत आहेत.\nचिमणपाखरे कोणाला म्हटले आहे\nचिमणपाखरे विदयार्थ्यांना म्हटले आहे.\nकोणत्या गोष्टीचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत\nविदयाधनाचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत.\nआम्ही कसे होऊ, अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत\nआम्ही नीतिमंत, कलागुणी, बुद्धिमंत होऊ अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत.\nकीर्तिचा कळस कोठे जाणार आहे\nकीर्तिचा कळस उंच अंबरात जाणार आहे.\nखालील कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.\nएक छंद एक ध्यास\nनाव नेई पैलतीरी दयासागरा\nमुले ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत की शाळेत आम्हांला विदयाधन मिळू दे हा एकच ध्यास आहे, एकच छंद आहे. हे ईश्वरा, “आम्ही शिकून खूप मोठे होऊ व आमच्या देशाचे नाव जगात सगळीकडे पसरवू.”\nखालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.\nखालील विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा,\nकवितेत आलेले यमक जुळणारे शब्द लिहा,\nखालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.\n‘नमस्कार’ शब्द वापरून दोन वाक्ये लिहा.\nमी सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो.\nगुरुजींना नमस्कार करून मी कबड्डीच्या स्पर्धेत उतरलो.\nप्रस्तुत प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. प्रार्थना केवळ मुखाने नव्हे, तर अंत:करणापासून केली पाहिजे.\nज्ञानरूपी मंदिर असलेल्या आमच्या या शाळेला आमचा नमस्कार आहे. सत्य, शिव व सुंदर अशी मूल्ये जपणारी आमची शाळा आहे. तू आम्हांला शब्दरूपी शक्ती दे. भावपूर्ण भक्ती दे. आम्हां मुलांना, चिमण्यापाखरांना ध्येय गाठण्यासाठी प्रगतीचे पंख दे. तू आम्हांला शब्दरूपी शक्ती दे. भावपूर्ण भक्ती दे. आम्हां मुलांना, चिमण्यापाखरांना ध्येय गाठण्यासाठी प्रगतीचे पंख दे. 1 तू आम्हांला विदयेचे, ज्ञानाचे धन दे. अभ्यासाचा छंद लागू दे, ओढ लागू दे. ज्ञानाचा ध्यास असू दे. आमची जीवनाची नाव (होडी) यशाच्या पैलतीराला लागू दे. 2 तुझ्या आशिर्वादाने आम्ही सद्वर्तनी होऊ, कलागुण संपन्न होऊ. हुशार, बुद्धिमंत होऊ. आमच्या कीर्तीचा कळस उंच आकाशात जाऊ दे. यश मिळू दे. \nप्रार्थना – आराधना, नमन – prayer\nनमस्कार – वंदन, नमन, – a reverential आदरपूर्वक केलेले bow, an अभिवादन obeisance\nज्ञानमंदिर – ज्ञानाचे घर – school\nशक्ती – ताकद, सामर्थ्य – strength\nभक्ती – श्रद्धा, निष्ठा – deep devotion\nप्रगती – विकास – progress\nचिमणपाखरा – लहान मुले – small children\nचिमण – लहान – small\nपाखरू – पक्षी – bird\nधन पैसा, संपत्ती, – money, wealth ऐश्वर्य\nध्यास – विशिष्ट गोष्टीचे – constant सतत केलेले चिंतन thinking\nनीतिमंत – सदाचरणी, मूल्य – good conduct, जपणारी virtuous\nनीती – शिष्टाचार, – etiquette सदाचाराचे नियम\nबुद्धिमंत – बुद्धिमान – intelligent\nकीर्ति – नावलौकिक, – fame ख्याती\nउंच – उत्तुंग – high\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/2020/07/01/shree-vitthal-pooja/", "date_download": "2022-09-28T12:41:19Z", "digest": "sha1:COUJ6EWHJK73BGTM55LRTYXBLBTPFA57", "length": 10532, "nlines": 88, "source_domain": "mahavarta.in", "title": "बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर – Mahaवार्ता", "raw_content": "\nHome/महाराष्ट्र/बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं\nपंढरपूर, दि. १ जुलै :- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.\nश्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.\nमुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nमहावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.\nमहावार्ता व्हाट्स अप ग्रुपला जॉइन व्हा\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8B", "date_download": "2022-09-28T12:48:01Z", "digest": "sha1:SL5Z7I4PMIBH3VWLZ3QO5QFNRJGTLUFK", "length": 7997, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुमो - विकिपीडिया", "raw_content": "\nदोन सुमो खेळाडूंची लढत\nहा लेख जपानी खेळ सुमो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सुमो (निःसंदिग्धीकरण).\nसुमो (जपानी: 相撲) हा जपान देशामध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. कुस्तीचा एक प्रकार असणाऱ्या सुमो खेळामध्ये दोन खेळाडू एकमेकांना रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतात.\nऐतिहासिक काळापासून खेळल्या जात असलेल्या सुमो खेळाला शिंतो धर्मामध्ये महत्त्व आहे. जपानचा राष्ट्रीय खेळ मानला जाणाऱ्या सुमोमध्ये आजही शिंतो धर्मामधील अनेक जुन्या व पारंपारिक पद्धती वापरात आहेत व व्यावसायिक सुमो पैलवानांना त्या पाळणे बंधनकारक आहे.\nमंकाजो 萬華城 व गोतेन्यू 剛天佑 दरम्यान झालेल्या लढतीचा संक्षिप्त व्हिडियो\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nव्यावसायिक सुमो कुस्ती स्पर्धा व सोहळ्यांची अधोरेखित करणारी बाब म्हणजे महिलांवरील बहिष्कार[१] स्पर्धा किंवा दोह्योच्या (सुमो कुस्तीचा आखाडा) सर्कलला स्पर्श करण्यासही महिलांना बंदी आहे.\nसुमो [२] कुस्तीचा इतिहास जपानइतकाच प्राचीन आहे. आठव्या शतकापूर्वीपासून सुमो कुस्ती अस्तित्वात होती. यापूर्वी हा खेळ ‘सुमाई’ या नावाने ओळखला जात होता. सुमोचा इतिहास खोदून काढायचा असेल तर सुमारे १५०० वर्षे मागे जावे लागेल. यायोई कालखंडापासून (इसवीसनपूर्व ३००) पारंपरिक पद्धतीने हा खेळ खेळला जातो. जगातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणाऱ्या या खेळाला इडो कालखंडात (1603 आणि 1868) व्यावसायिक स्वरूप आले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/corona-restrictions-in-the-state-of-maharashtra-relaxed/", "date_download": "2022-09-28T13:28:26Z", "digest": "sha1:P5537AVJ5GXTQIP2HVV4BNCDYHRQOJ7H", "length": 39992, "nlines": 184, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "महाराष्ट्र राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल - MSDhulap.com", "raw_content": "\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nमहाराष्ट्र राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल\nराज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून हे आदेश लागू होणार आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्स‍िजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील असे आरोग्य विभागाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.\n‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना :\n१) लोकल ट्रेन सुविधा सुरु करणेबाबत :-\nअ) आरोग्य सेवा देणारे अधिकारी / कर्मचारी / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा (डोस) घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेन प्रवास अनुज्ञेय करण्यात येत आहे.\nब) ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे लसीकरण प्रमाणपत्र व आस्थापनांच्या ओळखपत्रासह स्वतंत्रपणे राज्यशासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत विहीत कार्यपध्दतीने (ऑनलाईन ऑफलाईन) प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकलट्रेन प्रवासासाठी मासिक/ त्रैमासिक पास देण्यात यावेत. (असे प्रमाणित ओळखपत्र प्राप्त करण्याबाबतच्या तपशीलवार व स्वयंस्पष्ट सूचना प्राधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे प्रसारित करण्यात येत आहे.) क) रेल्वे तिकिट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ज्या प्रवाशांकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसेच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांचेकडून रु. ५००/- इतका दंड तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करण्यात यावी.\nखुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.\nअ) उपहारगृह/बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.\nब) उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.\nक) वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.\nड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल,\nइ) उपहारगृह/बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.\nई) उपहारगृह/बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसार उपहारगृहे / बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह/बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९.०० वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.\nराज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.\n४) शॉपिंग मॉल्स :\nराज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.\n५) जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून, स्पा :\nवातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.\nइनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.\n७) कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना :\nअ) सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे\nब) ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.\nक) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.\n८) राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.\nअ) खुल्या प्रांगणातील /लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.\nब) खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या\n५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.\nक) बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त\n१०० व्यक्ती या मर्यादेत असेल.\nमात्र कोणत्याही परिस्थ‍ितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/ कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.\nतसेच मंगल कार्यालय/हॉटेल/लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन /बँडपथक/भटजी/फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.\n१०) सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स :\nराज्यात सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.\n11) धार्मिक स्थळे :\nराज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.\n१२) आंतरराज्य प्रवास :\nज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.\n१३) कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, इ. वरील निर्बंध कायम राहतील.\n१४) मेडीकल ऑक्स‍िजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने, जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्स‍िजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील.\n(१५) राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.\n१६) सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक/ व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण) माहिती/प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी.\n१७) दुकाने / उपहारगृहे / बार /मॉल्सचे/कार्यालये/औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालिक निर्जंतुकीकरण व सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल.\n१८) या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता १८६० मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nहेही वाचा – सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या ११ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया होणार सुरू\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n← गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटप सुरू; शासन निर्णय जारी – 2021\nराज्यातील अनाथांना एक टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवली →\nमुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांमध्ये राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी\nमहाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (72)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/blog-post_540.html", "date_download": "2022-09-28T12:43:03Z", "digest": "sha1:TPUISMMCSHC3Z2N6NA6OHEZNRGBU2YO6", "length": 9341, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "प्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची आणि तिच्या प्रियकराची केली हत्या!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र प्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची आणि तिच्या प्रियकराची केली हत्या\nप्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची आणि तिच्या प्रियकराची केली हत्या\nचोपडा (जळगाव) : प्रेमप्रकरणातून सख्या भावाने बहिणीची गळा आवळून तर तिच्या प्रियकराची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आली.\nयाबद्दल अधिक माहिती अशी कि, शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वराड रस्त्यावरील नाल्यात शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली. यात प्रेमप्रकरणातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. पुंडलिकनगर, चोपडा), राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपुरा, चोपडा) यांची हत्या करण्यात आली. राकेश राजपूत हा वर्षा कोळी हिच्या शहरातील पुंडलीकनगर येथील घरी गेला होता. तिथे राकेश व वर्षा हिच्या भावंडांमध्ये वाद झाला. राकेश वारंवार घरी येतो, यामुळे आपल्या घराची समाजात बदनामी होते, या रागातून राकेश व वर्षाला घेऊन करण ऊर्फ कुणाल समाधान कोळी (वय १७, पुंडलिकनगर, चोपडा), नीलेश समाधान कोळी (वय १५, पुंडलिकनगर,चोपडा), भरत संजय रायसिंग (२१, रा सुंदरगढी, चोपडा), तुषार आनंदा कोळी (२३, रा. माचले, ता. चोपडा), बंटी ऊर्फ जय शांताराम कोळी (१९, रा. बोरोलेनगर, चोपडा) यांनी मोटारसायकलवरून शहरातील चिंच चौकाकडून जुन्या वराड रस्त्याकडे नेले. तिथे पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर राकेशने रस्त्याकडेला असलेल्या नाल्याकडे पळ काढला.\nदरम्यान, राकेशला गाठत संशयित कुणाल कोळी व तुषार कोळी याने गावठी कट्ट्यातून राकेशवर गोळी झाडत हत्या केली. तर वर्षा हिचा रुमालाने गळफास देत खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली. सख्खे व चुलत अशा पाच भावंडांकडून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यातील तरुणीचा १७ वर्षीय अल्पवयीन भाऊ स्वतः गावठी कट्ट्यासह शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यातील पाचही संशयिताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/09/blog-post_253.html", "date_download": "2022-09-28T12:18:24Z", "digest": "sha1:NJNVAVL3RUCNBZ5F7UOEWN6ZDQTP37ED", "length": 10587, "nlines": 148, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आजचे राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!", "raw_content": "\nHomeदेश-विदेशआजचे राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस\nमेष: स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. जुने करार मार्गी लागतील.\nअडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. नवीन योजनेवर काम चालू करावे. सामाजिक बांधीलकी जपावी. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल.\nवरिष्ठ सहकार्यांचे चांगले सहकार्य लाभेल.आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. अति विचारात अडकून पडू नका. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक कमर करण्यावर भर द्यावा.\nजोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. अति चौकसपणा दाखवू नका.\nप्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल.\nकामाचा ताण जाणवेल. आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. आत्मविश्वासाने पूर्ण कराल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा.\nकाही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा.\nनोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. उत्साहाने कार्यरत राहाल. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या.\nकार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस.\nजोडीदाराचे सहकार्य लाभेल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. हातातील कामांची यादी पूर्ण होईल.\nजोडीदाराशी मतभेद दूर होतील. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे.\nसर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtrabulletin.com/politics/2021/10/29/mayur-kamble-2/", "date_download": "2022-09-28T12:39:00Z", "digest": "sha1:LIXDM6ABSOMRHZ3RQHIMNPHL3X2W7DI3", "length": 29471, "nlines": 307, "source_domain": "maharashtrabulletin.com", "title": "दिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार. - Maharashtra Bulletin", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी…\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nमहाराष्ट्रात ४८ ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको\nअण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड\nभाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने…\nराज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोविड-१९: UK मधील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं संबोधलं ‘आत्मघातकी’, म्हणाले- संपूर्ण…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nशेअर बाजारात ‘अनागोंदी’, यंदाची सर्वात मोठी घसरण, ‘सेन्सेक्स’ १९३९ अंकांनी घसरला\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे…\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेच्या जिवाशी असा खेळ कशासाठी करीत…\nGold Price Today: सोन्यामध्ये तेजी, चांदीही महागली, जाणून घ्या आजच्या नवीन…\nLPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक मोठा ‘धक्का’, आतापर्यंत चक्क २२५…\nनवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोरोनानंतर पुण्यातील ७९ गावांवर पसरला झिका विषाणूचा धोका, आरोग्य विभाग अलर्ट\nविकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनाही झाला कोरोना, घरीच झाले क्वारंटाईन\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nमाजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची…\nIND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५…\nIND vs ENG: टीम इंडियासाठी वनडे महत्त्वपूर्ण नाही\nIND vs ENG: विराटनं वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार…\nकोरोना ‘लस’ घेतल्यानंतर ‘दारू’ पिऊ शकता का येथे ‘जाणून घ्या’ आपल्या…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nआजच्याच दिवशी ‘सिंदरी’ येथे सुरू झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला खत…\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nहाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात…\nमुख्यपृष्ठ राजकीय दिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित...\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार.\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार आहेत. सदर उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना सचिव श्री. सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस श्री. अमोल कीर्तिकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.\nया वेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. रुपेश कदम, श्री. संजय मशीलकर उपस्थित होते.\nपूर्वीचा लेखदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार\nपुढील लेखपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’ देऊन करण्यात आला गौरव……\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nनोटाबंदी, बेरोजगारीवरून टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश\nभाजपाच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात -सामना\nकोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला केंद्राची तोकडी मदत\nशिल्पा शेट्टी चे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना बाऊन्सरकडून बेदम मारहाण\nपुण्यात भाडेतत्त्वावर सुरु होणार ई-बाईक्स; नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना मोठे...\nजीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम लवकरात लवकर मिळावा – मुख्यमंत्री\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी...\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’...\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता...\nअर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे\nया संकेत स्थळावर असलेल्या मजकूर हा निव्वळ मनोरंजनासाठी आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. जर आपल्याला मजकुराविषयी काही मत प्रकट करावयाचे असेल तर आम्हाला ई-मेल वरती संपर्क साधा. आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ.\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी…\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nमहाराष्ट्रात ४८ ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको\nअण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड\nभाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने…\nराज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोविड-१९: UK मधील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं संबोधलं ‘आत्मघातकी’, म्हणाले- संपूर्ण…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nशेअर बाजारात ‘अनागोंदी’, यंदाची सर्वात मोठी घसरण, ‘सेन्सेक्स’ १९३९ अंकांनी घसरला\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे…\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेच्या जिवाशी असा खेळ कशासाठी करीत…\nGold Price Today: सोन्यामध्ये तेजी, चांदीही महागली, जाणून घ्या आजच्या नवीन…\nLPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक मोठा ‘धक्का’, आतापर्यंत चक्क २२५…\nनवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोरोनानंतर पुण्यातील ७९ गावांवर पसरला झिका विषाणूचा धोका, आरोग्य विभाग अलर्ट\nविकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनाही झाला कोरोना, घरीच झाले क्वारंटाईन\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nमाजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची…\nIND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५…\nIND vs ENG: टीम इंडियासाठी वनडे महत्त्वपूर्ण नाही\nIND vs ENG: विराटनं वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार…\nकोरोना ‘लस’ घेतल्यानंतर ‘दारू’ पिऊ शकता का येथे ‘जाणून घ्या’ आपल्या…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nआजच्याच दिवशी ‘सिंदरी’ येथे सुरू झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला खत…\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nहाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात…\nमुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची संजय राऊत यांच्याकडून घोषणा\nराष्ट्रवादीचा जाहीरनामा बालिश-विनोद तावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t2639/", "date_download": "2022-09-28T13:42:20Z", "digest": "sha1:FVIO7NCAQ4367ZBOPFKXUHKQKG6SU5A7", "length": 6221, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-विजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या", "raw_content": "\nविजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\nAuthor Topic: विजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या (Read 2478 times)\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nविजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\nतिच्यावर प्रेम फार केले\n२) जीवनात कधीच पाहू नको वाट कोणाची\nजे तुझ्या नशिबात आहे तेच तुला मिळणार आहे\nअरे नाती तर वरूनच निर्माण होवून येतात\nमग आयुष्यभर कोणाची वाट बघण्यात काय अर्थ आहे \n३)जीवनात कधीच कोणाल नाही फसवलं\nहसत आणि हसवत राहायचं आहे नेहमी\nकधीच कोणाला नाही रडवणार\n४) दुख काय असते\nहे विचार त्या समुद्राच्या लाटांना\nएकदा का आपटल्या त्या किनाऱ्यावर तर\nपरत दिसतील तुम्हाला लाबून येताना\n५) प्रेमाच्या रस्त्यावरून चालत असतना\nप्रयत्न करून सुद्धा नेमकी वात चुकलो\nकाय झालो हरलोय प्रेमाची बाजी\nकसे जगायचं हसत हसत हे तरी शिकलो\n६) प्रेमात एकदा खाल्ला धोका\nआता प्रेमात पडायची इच्छाच नाहीय\nआता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय\nआता परत रडायची इच्छाच नाहीय\n७) जेव्हा प्रेमात तिने फसवलं\nवाटल आपल्या हृदयातून तिला कायमची काढून टाकू\nमग विचार केला जी गोष्ट तिच्याकडे आहे\nत्यावर परत आपला हक्क कसा धाकवू\n८) आश्रून मध्ये पाहिजे होती अद्भुत शक्ती\nकि निघून जाणारयाना थांबू शकलो असतो\nकाही व्यक्ती होत्या अश्या हृदयात घर करून गेलेल्या\nजणू आयुष्यभरच रडत बसलो असतो.\nविजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: विजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\nRe: विजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\n२) जीवनात कधीच पाहू नको वाट कोणाची\nजे तुझ्या नशिबात आहे तेच तुला मिळणार आहे\nअरे नाती तर वरूनच निर्माण होवून येतात\nमग आयुष्यभर कोणाची वाट बघण्यात काय अर्थ आहे\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: विजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\nविजेंद्र ढगे च्या काही चारोळ्या\nदहा वजा पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://dishavadhuvar.in/blog/2021/01/29/welcome-this-is-the-perfect-place-for-marriage/", "date_download": "2022-09-28T13:16:37Z", "digest": "sha1:UZBBWPKQTTZMOI3TRRYABJA3KHPXQ4B6", "length": 12561, "nlines": 56, "source_domain": "dishavadhuvar.in", "title": "Welcome, this is the perfect place for marriage - Disha Vadhuvar", "raw_content": "\nस्वागत आहे, हे लग्नासाठी योग्य ठिकाण आहे.\nदिशा वधू वर सुचक केंद्राच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटून आम्हाला आनंद होत आहे. दिशा वधू वर सुचक केंद्राने वर आणि वधूच्या प्रोफाइलची पडताळणी केली आहे. कारण आमची इच्छा प्रत्येकाला त्यांच्या विश्वासू आणि महान जीवन साथीदाराला भेटण्याची आहे. म्हणून आम्ही प्रत्येक प्रोफाइलची क्रॉस-तपासणी करतो. तुम्ही अनेक वैवाहिक साइट्सवर पाहू शकता की सर्व सत्यापित माहिती नसते त्यामुळे तुम्हाला भीती वाटते की तुमच्या माहितीचा गैरवापर होईल.\nजेव्हा आपण लग्नाचा विचार करतो तेव्हा आपण त्याबद्दल खूप पझेसिव्ह असतो कारण आपण योग्य जीवनसाथी, विश्वासार्ह, आश्वासक आणि आपल्या कौटुंबिक वातावरणात सहज मिसळण्याची अपेक्षा करत असतो. प्रत्येकाच्या आपल्या स्वप्नातील जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि इथे आम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षांनुसार तुम्ही तुमच्या जीवनसाथीला भेटाल असा प्रयत्न करा.\n“दिशा वधू वर सूचक केंद्र” हे सांगलीतील एक विश्वासार्ह मॅरेज ब्युरो आहे. श्री म्हादेव कुंभार यांनी १० वर्षांपूर्वी या मॅरेज ब्युरोची स्थापना केली होती. या क्षेत्रातील आमच्या कामाच्या अनुभवानुसार, आमच्याकडे भरपूर प्रोफाइल आहेत. आमच्याकडे वराचे कुटुंब आणि वधूच्या कुटुंबांबद्दल खरी माहिती आहे. आम्ही वर आणि वधूच्या प्रत्येक प्रोफाइलची क्रॉस चेक करतो. आम्‍ही तुमच्‍या जीवनसाथीच्‍या अपेक्षेबद्दल माहिती घेतली आहे जेणेकरून आम्‍ही तुम्‍हाला सहज प्रोफाईल सुचवू शकू.\nतुम्ही आमच्या ब्युरोमध्ये नोंदणी कराल तेव्हा तुमच्या लग्नाची काळजी करू नका. तुमच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतो. तुमचे लग्न होईपर्यंत आम्ही वर आणि वधूचा पाठपुरावा करतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा परिपूर्ण जीवनसाथी मिळेल याची आम्ही खात्री देतो.\nजर तुम्ही सांगली भागात तुमचा जीवनसाथी शोधत असाल तर हे ब्युरो तुमच्यासाठी योग्य आहे. तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षांनुसार आम्ही तुम्हाला प्रोफाइल सुचवतो. दिशा वधू वर साइटवर, आम्ही एक मनोरंजक सदस्यत्व योजना ऑफर करतो जेणेकरून तुम्हाला या संधीचा अधिक फायदा घेता येईल.\nआमच्याकडे अनेक प्रोफाइल आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्राधान्यांनुसार अनेक प्रोफाइल पाहू शकता. आमचे ब्युरो अनेक जातींसाठी काम करते त्यामुळे येथे धर्माचे बंधन नाही. जर तुम्हाला विशेषतः 96-कुळी मराठा जातीत शोधायचे असेल तर तुम्हाला मराठा वर/वधूंची अनेक प्रोफाइल मिळतील. आमच्या वेबसाइटवर आमच्याकडे विविध प्रगत वैशिष्ट्ये आहेत म्हणून आम्ही तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षेनुसार अनेक प्रोफाइल सुचवू.\nआमच्या 10 वर्षांच्या इतिहासात, आम्ही 523+ यशस्वी विवाह केले आहेत आणि आम्हाला माहित आहे की कोविड-19 हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण काळ होता, परंतु त्या परिस्थितीत आम्ही 30 यशस्वी विवाह केले. आता ते त्यांचे सुखी वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत आणि दिशा वधू वरचे हे यश आहे.\nआणखी एक गोष्ट मी इथे जोडू इच्छितो, जेव्हा तुम्ही मॅरेज ब्युरोबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या माहितीबद्दल भीती वाटते पण दिशा वधू वर ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेला प्रथम प्राधान्य देते जेणेकरून तुम्हाला सुरक्षित वाटेल. आम्हांला माहीत आहे की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत आहात आणि कायमचे म्हणून दिशा वधू वर सुचक केंद्राच्या साइटवर तुमची कोणीतरी खास वाट पाहत आहे. लवकर करा तुमच्या ड्रीम लाईफ पार्टनरला भेटण्यासाठी रजिस्ट्रेशन करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/rs-55-banking-stock-can-give-70-return/", "date_download": "2022-09-28T11:52:17Z", "digest": "sha1:KI3IDJKF6CP63W6R7KTGJ3WIB2ALKQPJ", "length": 7122, "nlines": 47, "source_domain": "mhlive24.com", "title": "Banking stock of Rs 55 can give 70% return Know the name | हा 55 रूपयांचा बँकिंग स्टॉक देऊ शकतो 70% रिटर्न नाव घ्या जाणून | Share Market", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Share Market : हा 55 रूपयांचा बँकिंग स्टॉक देऊ शकतो 70% रिटर्न; नाव घ्या जाणून\nPosted inताज्या बातम्या, गुंतवणूक\nShare Market : हा 55 रूपयांचा बँकिंग स्टॉक देऊ शकतो 70% रिटर्न; नाव घ्या जाणून\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच जर तुम्ही बँकिंग क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चांगला आणि स्वस्त स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेवर लक्ष ठेवू शकता.\nबँकेने मार्च 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत, त्यानंतर ब्रोकरेज हाऊस स्टॉकवर सकारात्मक दिसत आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की बँकेने दायित्वाच्या आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे.\nव्यवस्थापनाखालील मालमत्तेत चांगली वाढ झाली आहे, मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. बँकांचे वितरण वाढत आहे. अशा स्थितीत पुढील व्यवसाय अधिक चांगला होण्याची अपेक्षा आहे.\n70 टक्के परतावा मिळू शकतो ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना 92 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्याच्या 54 रुपयांच्या किंमतीनुसार ते 70 टक्के परतावा देऊ शकते.\nब्रोकरेजचे म्हणणे आहे की Q4FY22 मध्ये Equitas SFB ची कमाई तिमाही आधारावर 11 टक्क्यांनी वाढून रु. 120 कोटी झाली आहे. उत्तरदायित्व प्रोफाइल अजूनही मजबूत आहे आणि बँकेचे CASA प्रमाण 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे.\nAUM वाढीचा अंदाज मजबूत राहील किरकोळ TD शेअर 55 टक्क्यांवरून 78 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. निधीची किंमत कमी होत आहे. डिजिटल उपक्रमामुळे, FY21 मध्ये 5 लाखांवरून FY22 मध्ये दायित्व ग्राहक संपादन 23 लाखांवर गेले आहे.\nAUM ची वाढ तिमाही आधारावर 5 टक्के आहे. तर, तिमाही आधारावर, वितरण 15 टक्क्यांनी वाढून 3300 कोटी रुपये झाले आहे. ब्रोकरेजचा अंदाज आहे की FY23E मध्ये AUM ची वाढ वार्षिक आधारावर 30 टक्के असू शकते.\nदायित्व आघाडीवर चांगली कामगिरी एम्के ग्लोबल या ब्रोकरेज हाऊसने शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देताना 75 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की इक्विटासची दायित्व आघाडीवर चांगली कामगिरी आहे. बँक स्वतःच्या मालमत्तेच्या आधारामध्ये विविधता आणत आहे.\nतथापि, बँकेने पोर्टफोलिओ गुणवत्तेसह काउंटर चक्रीय बफर तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ब्रोकरेजचा अंदाज आहे की FY23-25E मध्ये बँकेचा RoA/RoE 1.7%-2%/11-16% पर्यंत सुधारू शकतो.\nते FY21 मध्ये 1.1%/7% होते. ब्रोकरेजने गुंतवणुकीचा सल्ला दिला असून, पुढे जाऊन बँकेच्या व्यवसाय वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे.\n नाव वाचून बसेल धक्का…\nNext Google Maps : आता इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप; कसं ते घ्या जाणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2022-09-28T12:51:10Z", "digest": "sha1:AJHGNWAVVHDSQJPSIXTK54JD24MWHH4Q", "length": 2995, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "केरसुणी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकेरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबादजवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल १२ मार्च २०१६ तारखेला ०९:२१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१६ रोजी ०९:२१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/television-news/article/salman-khan-got-angry-with-abhijeet-bichukale-in-weekend-ka-war-while-bichukales-tongue-slipped-insults-used-about-the-show/381429", "date_download": "2022-09-28T14:00:40Z", "digest": "sha1:63I4WYOOTCR3YOGPPI6SQNDSTY7MIYSW", "length": 9740, "nlines": 92, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Big boss 15 update BigBoss 15 update : वीकेंड का वारमध्ये अभिजीत बिचुकलेवर संतापला सलमान खान, तर बिचुकलेंची जीभ घसरली, शोबद्दल वापरले अपशब्द", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nBigBoss 15 update : वीकेंड का वारमध्ये अभिजीत बिचुकलेवर संतापला सलमान खान, तर बिचुकलेंची जीभ घसरली, शोबद्दल वापरले अपशब्द\nBigBoss 15 update : बिग बॉस 15 मधील वातावरण चांगलेच तापले आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या रागाचा पारा चढलेला दिसला. सलमान खानने आज स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली\nबिग बॉसच्या घरात रंगले युद्ध, सलमान विरुद्ध बिचुकले |  फोटो सौजन्य: BCCL\nबिग बॉस 15 च्या घरातील वातावरण तापले.\nसलमान खान विरुद्ध अभिजीत बिचुकले असा रंगला सामना\nअभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली, अपशब्दांचा वापर\nBigBoss 15 salman khan vs Bichukale : नवी दिल्ली : बिग बॉस 15 मधील वातावरण चांगलेच तापले आहे. आज वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या रागाचा पारा चढलेला दिसलासलमान खानने आज स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. इतकेच नाही तर शारीरिक हिंसाचारामुळे उमर रियाजला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचवेळी अभिजित बिचुकले यांचीही शाळा सलमान खानने घेतली. शिवीगाळ करणे अभिजित बिचुकलेला महागात पडले आहे.\nबिग बॉस 15 च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सलमान खान अभिजीत बिचुकलेवर राग काढला. तुमच्या कुटुंबाला घाणेरड्या शिव्या दिल्या तर तुम्हाला कसे वाटेल, असे सलमान खान म्हणाला. बिचुकलेला इशारा देताना सलमान खान म्हणाला की, जर पुन्हा असे केले तर पाहा, यावर बिचुकले उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सलमान खान त्याला मध्येच थांबवतो. तेव्हा तुझे हे वर्तन असेच राहिल्यास घरात घुसून तुला मारेन, असे सलमान खान म्हणतो. त्यानंतर मात्र, बिचुकलेंचा पारा चढतो, आणि खड्ड्यात जाऊ दे हा शो असे तो म्हणत असल्याचं दिसून आलं. अशाप्रकारे अभिजीत बिचुकलेसुद्धा सलमान खानच्या रागातून सुटणार नाही.\nएकूणंच काय तर आता बिग बॉसच चांगलेच रंगात आलेले दिसत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आठवड्यांमध्ये हे स्पर्धक आणखी काय काय रंग दाखवणार ते येणाऱ्या भागांमध्ये दिसेलच. त्यामुळे आता उमर रियाज, आणि बिचुकलेनंतर आणखी कोण सलमान खानच्या तावडीत सापडणार आणि हा शो आणखी कसा रंग घेणार हेच पाहायचं.\nSalman Khan movie No entry 2 : सलमान खानच्या ‘नो एन्ट्री 2’ मध्ये डेझी शाहला ‘नो चान्स’, एक-दोन नाही तर तीन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार\nNusrat Jahan Birthday: नुसरत जहाँ 70 लाखांची कार आणि एक कोटीच्या घराची मालकीण, संपत्ती पाहून येईल चक्कर\n घरच्या घरी 'हे' तीन उपाय करुन वाढवा डोक्यावरील केस, लांबसडक केसांनी वाढवा तुमचं सौंदर्यं\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nKerala:चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान मल्याळम अभिनेत्रीचा विनयभंग; इंस्टाग्रामवर व्यक्त केला संताप\nपुष्पा 2 येणार, ऑक्टोबरपासून शूटिंग सुरू\nहिंदी बिग बॉस 16 मध्ये ताजिकिस्तानचा गायक सहभागी होणार\nBoycott Vikram Vedha trending: सोशल मीडियावर 'विक्रम-वेधा'ला होतोय विरोध', हा सिनेमाही बॉयकॉट ट्रेण्डच्या जाळ्यात\nSonali patil in Marathi serial : बिग बॉसमधील 'या' अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री, आता दिसणार नव्या रुपात\nMahesh Manjrekar: 'माझ्या अपेक्षेपेक्षा ठाकरे सरकार थोडं लेटच पडलं', मांजरेकरांची स्फोटक प्रतिक्रिया\nATM मध्ये छेडछाड करुन लाखो रुपये लंपास\nरेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी होणार गोड\nSuryakumar Yadav: सूर्यकुमार यादवची टी-२० रँकिंगमध्ये धूम\nमदरशांमध्ये महापुरुषांचे फोटो का नाहीत\nया राशींसाठी आज दिवस असेल चांगला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bihar/", "date_download": "2022-09-28T12:50:18Z", "digest": "sha1:4AI7FHFRFNEDPPQRJQWHOIGTQ4DYCXRU", "length": 6836, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "bihar मराठी बातम्या | Bihar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nजुगार खेळायला, जमिन विकायला पत्नीचा विरोध, दारूड्या पतीने उचललं भयानक पाऊल\nपैशांसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक कृत्य, रोकडही केली लंपास\n जाळ्यात अडकलेला विचित्र मासा पाहून मच्छिमारही शॉक\nमुसळधार पावसादरम्यान आभाळातून कोसळलं मोठं संकट; 23 जणांनी गमावला जीव\n44 वर्षांची काकी अन् 14 वर्षांचा पुतणा एकाच खोलीत, तेवढ्यात काका आला; भयंकर कांड\nVIDEO - 'मला पकडा, सोडू नका', स्वतःच ओरडू लागला चोर; जे घडलं ते धडकी भरवणारं\nVideo : अमेरिकेप्रमाणे भारतातही फायरिंग; 40 मिनिटांत 10 जणांवर केला गोळीबार\nप्रियकराच्या समोरच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओही काढला अन्...\nविसर्जन करताना चूक पडली महाग, 15 लोकांनी गमवावा लागला जीव\nजी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, नेमकं काय प्रकरण वाचा\nDSP चा 'डर्टी पिक्चर' ४ वेळा संबंध बनवले पण पैसे नाही दिले, कॉलगर्लने केलं असं\nआईने स्वत:च्या 3 मुलींची केली हत्या, पोहोचली पोलीस ठाण्यात; हादरवणारं कारण\n नोटा मोजून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम, पाहा VIDEO\nबिहारमध्ये फ्लोअर टेस्टआधी 24 ठिकाणी CBIची छापेमारी; RJD चे चार नेते रडारवर\nलॉकडाऊनमध्ये मजुरांना प्लेनचं तिकीट, माधुरी दीक्षितकडून कौतुक; आज त्याने....\nपुतणीचा जीव जडला काकावर; लग्नही केलं, मात्र 3 महिन्यातच नात्याचा मृत्यूने शेवट\n3 वर्षांच्या चिमुरडीवर रेप, प्रकृती गंभीर; रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिलं अन्\nफिरवण्याच्या बहाण्याने मुलीसोबत केलं संतापजनक कृत्य, अल्पवयीन काकाला अटक\nएकाच गावातील 3 मैत्रिणींची आत्महत्या, विष घेत संपवलं जीवन; एका विवाहितेचा समावेश\nगर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचा राक्षसी आनंद; पार्टीमध्ये पिस्तूल घेऊन आला अन्..\nदरमहिन्याचे 5 हजार घेईन; सासरी राहण्यासाठी पत्नीने घातली अट, पती Shocked\nVIDEO : सुशील कुमार मोदींच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यात तू तू मैं मैं\nफ्लॉप क्रिकेटरने केला मोठा 'गेम', राजकीय मैदानात काढली भाजपची विकेट\nया 4 घटनांमुळे नितीश कुमारांना भाजपसोबतची युती संपवायला भाग पाडले का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1160/CL-I", "date_download": "2022-09-28T13:53:17Z", "digest": "sha1:L4IRYTVCK2HTTN2Y7TXVNQ55Q3NBAAZC", "length": 4003, "nlines": 130, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "सीएल I-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nतुम्ही आता येथे आहात :\nदेशी मद्य उत्पादन करण्याकरिताची अनुज्ञप्ती\nमहाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973\nनमुना \"आय\" व \"आरएस-2” अनुज्ञप्तीधारक\nआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क\nअर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे\nनकाशा, निर्माणीसाठी आवश्यक टाक्या व इतर साहित्यांची तपशीलवार माहिती, उत्पादनाची प्रक्रिया\nअर्जा सोबत इतर कागदपत्रे\nप्रदुषण नियंत्रण मंडळ व उद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र\nप्रक्रियेचा तपशील/ विहित निकष\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/flood-water-in-upsa-kendra-water-will-be-supplied-to-the-city-by-tanker/", "date_download": "2022-09-28T11:47:23Z", "digest": "sha1:AJYK6ZJWOUXC3F23T4OROBDY2HQKDSRV", "length": 11286, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी : शहराला टँकरव्दारे होणार पाणीपुरवठा | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी : शहराला टँकरव्दारे होणार पाणीपुरवठा\nउपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी : शहराला टँकरव्दारे होणार पाणीपुरवठा\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी जल उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे ही पाणी उपसा प्रक्रिया केंद्रे बंद झालेली आहेत. त्यामुळे शहरातील जवळ जवळ ८० टक्के भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दि. २३ जुलै २०२१ पासून बंद झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणेच्या दृष्टीने महापालिकेच्यावतीने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आले.\nशहरातील ब-याचशा भागात पुराचे पाणी पसरत असलेने प्रत्येक भागाला पाणी वाटपाच्या टँकरसाठी शहरातील पाणी न आलेल्या रस्त्यावरून पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टँकरमधून पाणी वाटपास एखाद्या भागात उशीर होऊ शकतो. तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असलेने टँकरव्दारे उपलब्ध होणारे पाणी नागरीकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून, तोंडाला मास्क लावून आवश्यकती खबरदारी घेऊन भरून घ्यावे. वेदशाळेकडून पुढील एक आठवडा पाऊस पडणेचा अंदाज वर्तविला असलेने पुर परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत नागरीकांनी टँकरव्दारे उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी वापरावे. खर्चाच्या पाण्यासाठी इतर स्त्रोतातुन नियोजन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.\nPrevious article२०१९ ची पुनरावृत्ती : अखेर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद\nNext article‘काळ आला होता पण..’ : पांगिरेच्या युवकांनी लावली जीवाची बाजी\nलम्पी’बाबत शासनाने त्वरित उपाययोजना करावी; गोकुळची मागणी\nसाखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल\nशाहूपुरी बॉईज मंडळाची भव्य नवरात्र उत्सवाला सुरुवात…\nसाखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्री गटाची विशेष बैठक बोलावून तातडीने साखर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. शिवाय डिस्टीलरी/इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्यांच्या सुरू असलेल्या व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ...\nशाहूपुरी बॉईज मंडळाची भव्य नवरात्र उत्सवाला सुरुवात…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : वाद्यांच्या गजरात आणि विद्युत रोषणाईच्या वातावरणात शाहूपुरी बॉईज मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी देवीचा आगमन सोहळा महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन आ. जयश्री जाधव, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या...\nशिवाजी विद्यापीठास ‘युजीसी’कडून ‘कॅटेगरी-१’चा दर्जा\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले...\nजोतिबाची द्विदल कमळपुष्पातील खडी महापूजा\nकोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी श्रींची द्विदल कमळपुष्पातील खडी महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती. जोतिबाच्या नावानं 'चांगभलं'च्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले....\n‘डी. वाय.’ कृषी, तंत्र विद्यापीठाच्या १७ विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांना ‘शांतदेवी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.meteorologiaenred.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2022-09-28T13:26:39Z", "digest": "sha1:BAACUKAKLRTDX6Q2OYHXXLBS6OQCB2NI", "length": 11424, "nlines": 91, "source_domain": "www.meteorologiaenred.com", "title": "भूशास्त्र जाणून घ्या: नोट्स, कुतूहल आणि तपशीलवार स्पष्टीकरण | नेटवर्क मेटेरोलॉजी", "raw_content": "\nया श्रेणीमध्ये आम्ही याबद्दल विविध विषयांवर चर्चा करणार आहोत ग्रह पृथ्वीचे भूविज्ञान. आम्ही पृथ्वीच्या आणि बाहेरील दोन्ही थरांमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक प्रक्रियेचा अभ्यास करू. पृथ्वीचा पृष्ठभाग ज्या भूगर्भीय एजंटांच्या आपण अभ्यास करणार आहोत त्याच्या कृतीच्या अधीन आहे. याव्यतिरिक्त, आपल्याला अस्तित्वात असलेल्या खडकांचे प्रकार, ते कसे तयार होतात आणि संपूर्ण वर्गीकरण देखील जाणून घेण्यास सक्षम असाल.\nनक्कीच आपण संस्था / विद्यापीठातील आपल्या नोट्ससह अडकले आहात आणि आपल्यातील शंका स्पष्ट करण्यासाठी आपल्याला थोडासा धक्का आवश्यक आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या लेखांमध्ये आम्ही नेहमी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे आणि स्पष्ट, सोप्या आणि मनोरंजक मार्गाने गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे ज्ञान अधिक चांगल्या प्रकारे अंतर्भूत केले जाते आणि आपण आमच्या ग्रह आणि त्याच्या भूविज्ञान बद्दल अधिक जाणून घेऊ शकता.\nभूशास्त्र हे एक शास्त्र आहे जे केवळ उत्पत्तीच नाही तर पृथ्वीची उत्क्रांती, अंतर्गत आणि बाह्य रचना आणि सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदार आहे.. हे एक अतिशय रोमांचक विज्ञान आहे कारण आपण रहात असलेले जग आणि ते कसे तयार झाले याची आपल्याला माहिती असू शकते. आपण आपल्या स्वत: च्या डोळ्यांनी पाहू शकत नसलेल्या गोष्टी, जसे पृथ्वीची संपूर्ण अंतर्गत रचना आणि त्याच्या रचनांबद्दल देखील आपण शिकू शकता.\nया श्रेणीतील लेखांमध्ये आपण नेहमी विचारात घेणे आवश्यक आहे भौगोलिक वेळ. अशाप्रकारे आपल्याला आपल्या ग्रहाला माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत कार्य करण्यास लागणा .्या वेळेची चांगली कल्पना येऊ शकते.\nमी आशा करतो की आपण या विभागात प्रकाशित केलेल्या प्रत्येक लेखांचा आनंद घ्याल आणि आम्ही आपल्याला शक्य तितक्या मदत करू शकू जेणेकरून भूविज्ञान एक मजेदार विज्ञान आहे.\nबेटे कशी तयार होतात\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 3 मि .\nबेट म्हणजे नैसर्गिकरीत्या पाण्याने वेढलेला जमिनीचा तुकडा, खंडापेक्षा लहान पण...\nज्वालामुखी: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 1 आठवडा .\nउद्रेकादरम्यान ज्वालामुखीतून बाहेर काढलेले अनेक पदार्थ असतात, ते वायू, घन, द्रव आणि/किंवा...\nज्वालामुखीचा उद्रेक का होतो\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 2 आठवडे .\nज्वालामुखी आणि उद्रेक ही अशी गोष्ट आहे ज्याची भीती मानवाला आयुष्यभर वाटत असते. हे सहसा खूप विध्वंसक असते...\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 3 आठवडे .\nवातावरणात त्याचे ऱ्हास करण्याचे अनेक मार्ग आहेत. नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास करणाऱ्या बाह्य घटकांपैकी एक म्हणजे…\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 3 आठवडे .\nसोनोरन वाळवंट हा उत्तर अमेरिकेतील रखरखीत पारिस्थितिक तंत्राच्या विशाल कॉरिडॉरचा भाग आहे ज्याचा विस्तार…\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 4 आठवडे .\nग्वाडालक्विवीर नैराश्य, ज्याला बेएटिक डिप्रेशन असेही म्हणतात, हा स्पेनच्या दक्षिणेकडील भौगोलिक अपघात आहे. हे आहे…\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 1 महिना .\nलिथोस्फियर वरच्या आवरणाने आणि महासागर किंवा महाद्वीपीय कवच द्वारे तयार होतो, म्हणून आपण फरक केला पाहिजे...\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 1 महिना .\nसेंट्रल पठार हे इबेरियन द्वीपकल्पातील सर्वात जुने रिलीफ युनिट आहे, ज्याचा बहुतेक भाग व्यापलेला आहे…\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 1 महिना .\nइबेरियन प्रणाली ही स्पेनमधील प्रमुख पर्वतीय प्रणालींपैकी एक आहे. हे मध्य प्रदेशात स्थित आहे…\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 2 महिने .\nजगात पाण्याचे अनेक प्रकार आहेत, त्याचे स्रोत, रचना, स्थान इ. महासागर, नद्या आणि तलाव…\nज्वालामुखीय वीज म्हणजे काय\nपोर्र जर्मन पोर्टिलो बनवते 2 महिने .\nज्वालामुखीय वीज ही मानवाच्या भागावरील सर्वात मनोरंजक घटनांपैकी एक आहे. आणि होत आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/man-sets-new-world-record-walking-between-two-hot-balloons-aj-649803.html", "date_download": "2022-09-28T12:20:10Z", "digest": "sha1:PVKL4XIV3UZQMSC5A7HGQ3URYQWG3PSR", "length": 9151, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Man sets new world record walking between two hot balloons Oh My God! 6000 फुटांवर दोन बलूनमध्ये बांधलेल्या दोरीवर चालण्याचा विक्रम, झालं World Record – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /विदेश /\n 6000 फुटांवर दोन बलूनमध्ये बांधलेल्या दोरीवर चालण्याचा विक्रम, झालं World Record\n 6000 फुटांवर दोन बलूनमध्ये बांधलेल्या दोरीवर चालण्याचा विक्रम, झालं World Record\nबुर्ज खलिफाच्या दुप्पट उंचीवर त्याने दोन बलून सोडले आणि दोन्हींच्या मध्ये दोरी बांधून त्यावरून चालत जाण्याचा विक्रम रचला.\nबुर्ज खलिफाच्या दुप्पट उंचीवर त्याने दोन बलून सोडले आणि दोन्हींच्या मध्ये दोरी बांधून त्यावरून चालत जाण्याचा विक्रम रचला.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात ऐनवेळी बदल, मुंबईकर खेळाडूची टीममध्ये एन्ट्री\nहैदराबादवरुन थेट केरळचं फ्लाईट... पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं टाईमटेबल\nऑनलाईन ओळख, सोबत घालवली एक रात्र; पहिल्या भेटीतच तरुणीने तरुणाला केलं उद्ध्वस्त\nVIDEO-वर्ल्ड रेकॉर्डसाठी धगधगत्या ज्वालामुखीवरून चालले तरुण; असा शेवट झाला की...\nब्राझिलिया, 28 डिसेंबर: जमिनीपासून तब्बल 6000 फुटांवर (6000 ft high) दोन फुगे (Two Balloons) बांधून त्याच्यामध्ये एक दोरी (Rope) बांधण्यात आली. त्या दोरीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाण्याचा विक्रम (World Record) एकाने रचला. आतापर्यंत एवढ्या उंचीवर अशा प्रकारचं साहस कुणीच केलं नव्हतं. अनेकांना उंचावरून खाली पाहिलं तरी चक्कर येते. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली वाकून पाहणंही अनेकजण भितीपोटी टाळत असतात. मात्र ब्राझीलमधील एका खेळाडूनं उंचीच्या सर्व मर्यादा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. असा रचला विक्रम ब्राझीलमधील 34 वर्षांच्या रफेल जुगनू ब्रिडी यानं हा विक्रम रचला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार रफेलनं आकाशात सहा हजार फूट उंचीवर दोन हॉट एअर बलून बांधले. त्यांच्या दरम्यान एक दोरी बांधून त्यावरून तो चालत गेला. 6000 फूट उंची किती असते, याची कल्पना करायची असेल, तर बुर्ज खलिफाचा या जगातील सर्वात उंच इमारतीपेक्षा ही उंची दुप्पट आहे. यावरून त्याच्या धाडसाची कल्पना येऊ शकेल. सुरक्षेची सर्व तयारी हा प्रयोग करण्यापूर्वी रफेल आणि त्याच्या टीमनं सुरक्षेची सर्व तयारी केली होती. या अभियानात एकही चूक महागात पडणारी होती आणि जीवावर बेतणारी होती. हा प्रयोग म्हणजे जमिनीपासून शेकडो फूट उंच, ढगांच्याही वर हवेत चालण्याचाच प्रयोग होता. या प्रयोगासाठी त्याने अनेक वर्षं मेहनत घेतली होती आणि अथक परिश्रम केले होते. कमी उंचीपासून सुरूवात करून तो अधिकाधिक उंचीवर सराव करत होता. त्यासाठी त्याची पूर्ण टीम मेहनत घेत होती. हे वाचा -\nLoud Music ऐकून भडकला शेजारी, गोळी घालून काढला राग\n हा विक्रम रचत असताना, दोरीवरून चालत असताना तुझ्या मनात काय विचार येत होते, असा सवाल काही पत्रकारांनी रफेलला विचारला. त्यावेळी आपल्या मनात काय येत होतं, ते आपल्या लक्षात नसल्याचं उत्तर त्यानं दिलं. 6131 फूट उंचीवरून चालण्याचा विश्वविक्रम आता रफेलच्या नावे नोंदवला गेला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/maruti-car-bad-news-for-maruti-car-buyers/", "date_download": "2022-09-28T12:48:20Z", "digest": "sha1:FFQ6Z5WRE2ECK77BRUBZS53CUM5KDDX3", "length": 9521, "nlines": 51, "source_domain": "mhlive24.com", "title": "Bad news for Maruti car buyers This is a must have, for any Affiliate, promoting any program | मारूती कंपनीच्या कार खरेदीदारांसाठी वाईट बातमी कार खरेदी करताना करावा लागेल हा विचार | Maruti Car", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Maruti Car : मारूती कंपनीच्या कार खरेदीदारांसाठी वाईट बातमी कार खरेदी करताना करावा लागेल हा विचार\nMaruti Car : मारूती कंपनीच्या कार खरेदीदारांसाठी वाईट बातमी कार खरेदी करताना करावा लागेल हा विचार\nMaruti Car : सध्या ऑटो सेक्टरमध्ये अनेक कंपन्यांची तुंबळ स्पर्धा सुरू आहे. आपल्या वाहनांची विक्री अधिक प्रमाणात व्हावी तसेच आपल्या महसुलात आणि नफ्यात वाढ होईल याकरिता अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करून घेत घेत आहेत.\nकंपन्यांकडून याकरिता विविध ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. दरम्यान यातच मारूती कंपनी बाबत एक वाईट बातमी येत आहे. वास्तविक मारुतीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री होण्याची तीन कारणे आहेत.\nप्रथम, ते आपल्या बजेटमध्ये आहेत. दुसरे, त्यांचे मायलेज इतरांपेक्षा जास्त आहे. तिसरे म्हणजे देखभालीच्या नावाखाली कोणताही खर्च नाही. या तीन कारणांमुळे मारुतीच्या कारची मागणी झपाट्याने वाढत आहे.\nयाचा परिणाम म्हणजे या महिन्यात कंपनीकडे 3.25 ग्राहकांची कार डिलिव्हरी पॅडिंग आहे. यापैकी 1.30 लाख सीएनजी मॉडेल्स मारुतीच्या आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर ज्या प्रकारे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत, त्यानंतर लोक सीएनजी मॉडेलकडे जात आहेत, हे उघड आहे.\nमारुतीची बहुतांश मॉडेल्स सीएनजीमध्ये उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या महिन्यात मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला डिलिव्हरीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते.\nएका मुलाखतीत कंपनीचे वरिष्ठ ईडी शशांक श्रीवास्तव यांनी मारुतीच्या सीएनजी मॉडेल्सची मागणी वाढल्याचे सांगितले होते. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) च्या संपूर्ण पोर्टफोलिओ विक्रीपैकी 17% एकट्या CNG कारचा वाटा आहे.\nकंपनीकडे एकाच मॉडेलचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक ग्राहक कंपनीच्या मूळ प्रकाराकडे जातात. तथापि, सीएनजीचा प्रकार बेसपेक्षा खूपच जास्त आहे. अशा परिस्थितीत कंपनीसमोर विविध प्रकारांच्या वितरणापूर्वी उत्पादनाचे आव्हान आहे.\nमारुती ही 9 सीएनजी मॉडेल्ससह देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे . अशा परिस्थितीत त्यात सर्वाधिक सीएनजी मॉडेल्स आहेत. कंपनीकडे एकूण 15 मॉडेल्स बाजारात आहेत, त्यापैकी 9 मॉडेल्स फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह येतात.\nयामध्ये अल्टो, S-Pro (S-Presso), Celerio (Eeco), Dzire (Dzire), WagonR (Wagon R), Ertiga या इतर मॉडेल्सचा समावेश आहे. टूर एम आणि टूर H3 व्यावसायिकरित्या उपलब्ध आहेत. कंपनीने एप्रिलमध्ये 1.20 लाखांहून अधिक कार विकल्या. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, CNG कारच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 44% वाढ झाली आहे.\nसीएनजी कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ, मारुतीच्या सीएनजी कारच्या विक्रीत गेल्या काही वर्षांत कमालीची वाढ झाली आहे. मारुतीने आर्थिक वर्ष 2018 मध्ये 76 हजार युनिट्स, आर्थिक वर्ष 2019 मध्ये 1.05 लाख, आर्थिक वर्ष 2020 मध्ये 1.16 लाख युनिट्सची विक्री केली आहे.\nसीएनजीची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी आहे. त्याच वेळी, त्याचे मायलेज देखील जास्त आहे. मारुतीचे CNG मॉडेल पेट्रोलपेक्षा 10Km जास्त मायलेज देतात. यामुळेच लोक आता सीएनजी बसवलेल्या गाड्यांकडे वळू लागले आहेत. यामध्ये ते बचतही करत आहेत.\nदेशात सीएनजीच्या किमतीही झपाट्याने वाढत आहेत , एकीकडे सीएनजीची विक्री झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे त्याच्या किमतीही झपाट्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाप्रमाणेच सीएनजीचीही लक्षणीय टक्केवारी भारतात आयात केली जाते.\nरशिया-युक्रेन युद्धामुळे सीएनजीसह इतर इंधनांच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच दिल्लीत सीएनजीची किंमत 53 रुपये प्रति किलो इतकी होती.\nतो आता 71 रुपये किलोच्या आसपास पोहोचला आहे. म्हणजेच, एका वर्षात, त्याची किंमत सुमारे 35% वाढली आहे. मुंबईत सीएनजी 76 रुपये किलोने विकला जात आहे.\nPrevious iPhone 13 झालाय स्वस्त, Amazon वर मिळत आहे सूट, जाणून घ्या संपूर्ण डील \nNext Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या मल्टीबॅगर स्टॉकची कमाल 1 लाखांचे झाले 50 लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-09-28T13:05:26Z", "digest": "sha1:PZTSQVRTKE7H3KEVRQXRAKVC77XWGSPI", "length": 1696, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५०० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १५०० मधील जन्म\n\"इ.स. १५०० मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nचार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट\nशेवटचा बदल १५ मे २०१५ तारखेला १३:०८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1197/RS-VII", "date_download": "2022-09-28T12:37:12Z", "digest": "sha1:B4NKHZI5BPVCWNMTAIG2375UQMSBZL5Z", "length": 4135, "nlines": 130, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "आरएस-7-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nतुम्ही आता येथे आहात :\nशुध्द मद्यार्क व पुर्ण मद्यार्काची बंदिस्त साठवणूक व घाऊक विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती\nमुंबई शुध्द मद्यार्क नियमावली 1951\nजिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क\nनियमावलीतील नियम 37 मधील तरतुदीनुसार असावा\nअर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे\nअर्जा सोबत इतर कागदपत्रे\nप्रक्रियेचा तपशील/ विहित निकष\nयोग्य जागा व साठवणूकीची चोख व्यवस्था आवश्यक, पुर्वचारित्र्याबद्दल पोलीस अहवाल आवश्यक\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=2314", "date_download": "2022-09-28T13:00:04Z", "digest": "sha1:CUCYNVTARAG3SROTN376CSYOFEUASDGW", "length": 3832, "nlines": 49, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nकालचा पाऊस आमच्या गावातंच झाला.\nपाऊस तुमचा आमचा सेम नसतो.\nकोणासाठी तो निनादणारा असतो. कोणासाठी तो रिमझिम असतो.\nप्रेमिकासाठी पाऊस हौस असतो. जगण्याची उमेद असतो\nपाऊस अस्वस्थ करतो उधवस्त करतो\nदुष्काळानंतर पाऊस आल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू टपकतात\nदुष्काळात पाऊस नसल्यावर अश्रू टपकतात\nपाऊस नुसताच येत नाही आपल्याबरोबर भावभावनांचा लवाजमा घेऊन येतो\nकुठे दुष्काळ आणतो कुठे पुर आणतो.\nकालचा पाऊस आमच्याच गावात झाला.\nआस्मानी थैमान दाखवून गेला.\nशहराला हदयविकर,लकवा आणून गेला.\nहोत्याचं नव्हतं करून गेला.\nअनेकांना त्याने घरी पोहचुच दिले नाही.\nपुरही आता मानवनिर्मित झाले.\nआताशा पुलाखालून पाणी वाहत नाही.\nओढे नाले,घाणी मुळे बंद झाल्याने पाणी पुलावरून वाहते.\nअनेकजण असाहाय्यपणे विनाशाचे सामनेच पाहतात.\nआपत्तीव्यवस्थपन जेव्हा स्विच ऑफ असते, तेव्हा मृत्यू स्वस्त असतो.\nपाऊस आता फक्त कविते पुरता ऊरला नाही.\nपाऊस इतिहास व भूगोल बदलणारा, निबंधाचा, लेखाचा विषय झाला आहे.\nरस्त्यांच्या ही आता नद्या होतात. रस्त्यातूनही आता बोटीने जावे लागते.\nढगफुटी होते पण,निसर्गा प्रती मनफुटी जोपर्यंत होत नाही, नाले,मन तुंबणे जोपर्यंत थांबत नाही. तोपर्यंत निसर्ग कोपणारच.\nकवितेतला पाऊस वास्तववात तग धरत नाही\nसांग सांग भोलानाथ ची आता गरज नाही.\nशाळे भोवती तळे साचायची गरज नाही.\nनिसर्ग कोपला की शाळेला काय,आयुष्याला सुट्टी मिळत आहे.\nआता पत्त्यांचेच बंगले कोसळत नाहीत, तर खरेखुरे बंगले, गाड्या, माणसे कोसळतात. निसर्गाचे कोसळणे थांबवले तरच हे थांबणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/three-dams-under-water-transport-starts-by-alternative-route/", "date_download": "2022-09-28T11:44:35Z", "digest": "sha1:NBKPJXOKPSRRRVBHZF75EU4KTGJY7BX4", "length": 10462, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "तीन बंधारे पाण्याखालीच : वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर तीन बंधारे पाण्याखालीच : वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू\nतीन बंधारे पाण्याखालीच : वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या सरी कोसळतच आहेत. पण दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही तीन बंधारे अजूनही पाण्याखालीच आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.\nपंचगंगा नदीवरील रूई, इचलकरंजी आणि भोगावती नदीवरील खडक कोगे असे एकूण तीन बंधारे पाण्याखाली आहेत. जांबरे, चिकोत्रा मध्यम आणि दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. प्रमुख धरणातील पाणीसाठा दशलक्षघनमीटरमध्ये असा : तुळशी ९८.२९, वारणा ९७४.१९, दूधगंगा ७१९.१२, कासारी ७८.०४, कडवी ७०.३०, कुंभी ७६.५२, पाटगाव १०५.२४२, चिकोत्रा ४३.११५, चित्री ५३.२३८, जंगमहट्टी ३४.६५१, घटप्रभा ४४.१७०.\nदरम्यान, रविवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस असा : हातकणंगले २.१३, शिरोळ २, पन्हाळा २.१४, शाहूवाडी ६.६७, राधानगरी ६.६७, गगनबावडा १३, करवीर ४, कागल ८.५७, गडहिंग्लज ५.१४, भुदरगड ४.४०, आजरा ८, चंदगड ६.\nPrevious articleक्रिडाई महाराष्ट्राचे दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष\nNext articleथुंकल्याने कोल्हापुरात दिली ‘ही’ शिक्षा (व्हिडिओ)\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nराष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nलतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा\nमुंबई (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आज त्यांना आदरांजली वाहत आहेत. लतदीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे....\nराष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात बुधवारी...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.morkincn.com/graphite-rod/", "date_download": "2022-09-28T13:39:39Z", "digest": "sha1:7I5DS7P6B4FTLQVC37XETZXICU4Y3LKK", "length": 7432, "nlines": 178, "source_domain": "mr.morkincn.com", "title": " ग्रेफाइट रॉड कारखाना |चीन ग्रेफाइट रॉड उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nलहान व्यासाचा ग्रेफाइट इलेक्ट्रोड\nलहान व्यासाचा ग्रेफाइट इलेक्ट्रोड\nEAF/LF साठी UHP ग्रेफाइट इलेक्ट्रोड\nलॅडल फर्नेससाठी आरपी ग्रेफाइट इलेक्ट्रोड\nस्टील बनवण्यासाठी एचपी ग्रेफाइट इलेक्ट्रोड\nअर्ज: रीफ्रॅक्टरी/रिफ्रॅक्टरी फिलर/अँटीकॉरोसिव्ह मटेरियल/एक प्रवाहकीय साहित्य म्हणून/वेअर-प्रतिरोधक स्नेहन सामग्री/कास्टिंग आणि उच्च तापमान धातुकर्म साहित्य\nमुळे कार्बन rods उच्च तापमान सोपे प्रवाहकीय चांगले रासायनिक स्थिरता वापरा.राष्ट्रीय संरक्षण, यंत्रसामग्री, धातू, रसायन, कास्टिंग, नॉन-फेरस धातू, प्रकाश आणि इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे, विशेषत: काळ्या कार्बन रॉडचा वापर सिरेमिक, सेमीकंडक्टर, वैद्यकीय, पर्यावरण संरक्षण, प्रयोगशाळा विश्लेषण आणि इतर क्षेत्रात केला जातो. , आज सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे नॉन-मेटलिक साहित्य बनले आहे.स्टील कापताना ऑक्सिजन प्रमाणे वापरण्याची आवश्यकता नाही - अॅसिटिलीन फ्लेम कटिंग ज्वलनशील, स्फोटक वायू आहे, कमी किमतीच्या ऑपरेशन सुरक्षिततेसह.चाप कटिंग प्रक्रियेची पद्धत वापरू शकता विविध धातू, जसे की कास्ट लोह, स्टेनलेस स्टील, तांबे, अॅल्युमिनियम, उच्च कार्यक्षमता, गॅस कटिंग प्रक्रिया वापरू शकत नाही आणि आदर्श परिणाम मिळवू शकतात.कार्बन रॉड्सचा वापर अॅल्युमिनियम हॉट मेटल मिक्सिंग वॉटर, ऑक्सिडेशन प्रतिरोध, गंज प्रतिरोध यासाठी देखील केला जाऊ शकतो.\nमोर्किन कार्बन कंपनी, लिमिटेड\n1104, झेंगशांग इंटरनॅशनल बिल्डिंग, झेंगझोउ, हेनान, चीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/11840", "date_download": "2022-09-28T13:42:07Z", "digest": "sha1:6ITLJRPMYVFMEYU3HIWZPXQAOEOVWRQX", "length": 9509, "nlines": 99, "source_domain": "www.khaasre.com", "title": "हरियाणाच्या मुलीला झाले होते कॉलेजमध्ये प्रेम, वाचा सुषमा स्वराज यांच्या प्रेमाची गोष्ट - Khaas Re", "raw_content": "\nहरियाणाच्या मुलीला झाले होते कॉलेजमध्ये प्रेम, वाचा सुषमा स्वराज यांच्या प्रेमाची गोष्ट\nदेशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. त्यांची कारकीर्द धडाकेबाज होती. त्याचप्रमाणे त्यांची प्रेमकहाणी देखील तितकीच रंजक होती.\nकेंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्मदिवस १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी असतो. मध्य प्रदेशातील विदिशाच्या खासदार असलेल्या सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणामधील अंबाला येथे झाला. सुषमा स्वराज या भारत सरकार मधील महत्वाच्या मंत्री होत्या. सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं मोठं महत्वाचं खातं होतं.\nसुषमा स्वराज यांनी २००९ मध्ये संसदेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका देखील बजावली आहे. सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनाविषयी अनेकांना माहिती आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे.\nदेशातील सर्वात युवा ऍडव्होकेट जनरल-\nसुषमा स्वराज यांच्या पतीचे नाव स्वराज कौशल आहे. दोघांची ओळख कॉलेजमध्ये असताना झालेली. भाजपच्या लोकप्रिय नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी १३ जुलै १९७५ ला लग्न केले. त्यांचे पती सुप्रीम कोर्टाचे सुप्रसिद्ध वकील आहेत. त्यांना वयाच्या ३४ व्या वर्षीच देशातील सर्वात युवा ऍडव्होकेट जनरल बनण्याचा गौरव मिळाला होता. एवढेच नाही तर ते वयाच्या ३७ व्या वर्षीच मिझोरामचे राज्यपाल(१९९०-१९९३) देखील बनले होते.\nकॉलेजमध्ये सुरु झाली प्रेमकहाणी-\nबोलले जाते कि सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांची लव्हस्टोरी कॉलेजपासूनच सुरु झाली. दोघंही वकिलीचे शिक्षण घेत असताना एकमेकांना भेटले. त्या स्वतः देखील सुप्रीम कोर्टाच्या वकील राहिल्या आहेत. हि भेट झाली पंजाब युनिव्हर्सिटीच्या चंदीगड लॉ डिपार्टमेंट मध्ये. इथेच दोघांना प्रेम झाले आणि पूढे त्यांनी लग्न केले. पण इतरांप्रमाणे त्यांची प्रेमकहाणी देखील सरळ सोपी नव्हती.\nघरच्यांनी केला होता लग्नाला विरोध-\nलग्नासाठी दोघांना खूप प्रयत्न करावे लागले. दोघांचेही कुटुंबीय या लग्नासाठी राजी नव्हते. त्यांनी घरच्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रेमविवाह केला तेव्हा हरियाणामधील मुलगी प्रेमविवाह तर दूरच पण साधं प्रेम देखील करू शकत नव्हती. २५ व्या वर्षी त्यांनी हिंमत दाखवली आणि प्रेमविवाह केला.\nसुषमा स्वराज यांनी शाळेत असताना एनसीसी मध्ये देखील काम केलेले आहे. सुषमा स्वराज यांना एक मुलगी आहे. बासुरी हि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट असून ती सुद्धा वकिली करते. सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पती स्वराज यांनी थँक यु म्हणले होते. स्वराज कौशल हे देखील हरियाणामधून राज्यसभेचे खासदार राहीले आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nहे होतं सुषमा स्वराज यांचं शेवटचं स्वप्न \n‘या’ चार मोठ्या नेत्यांनी दिला सुषमाजींच्या पार्थिवाला खांदा\n'या' चार मोठ्या नेत्यांनी दिला सुषमाजींच्या पार्थिवाला खांदा\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/14513", "date_download": "2022-09-28T13:09:48Z", "digest": "sha1:66HOEMGHI4X7PFKQJDKNOEVDA5BH5NB4", "length": 7760, "nlines": 94, "source_domain": "www.khaasre.com", "title": "किम जोंग ऊन जवळ आहे स्वतःचे गुप्त मोबाईल नेटवर्क आणि या भन्नाट गोष्टी - Khaas Re", "raw_content": "\nकिम जोंग ऊन जवळ आहे स्वतःचे गुप्त मोबाईल नेटवर्क आणि या भन्नाट गोष्टी\nउत्तर कोरियाचा सर्वेसर्वा असणारा किम जोंग उन आजारावर मात करुन स्वगृही परतला असून देशाचा कारभार करायला सज्ज झाला आहे. आज आपण किम जोंग उन जवळ असणाऱ्या काही भन्नाट गोष्टी पाहणार आहोत…\n१) कुमसुसान पॅलेस : उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या पूर्वेकडच्या भागात हा शानदार महाल असून त्याठिकाणी उत्तर कोरियाचा संस्थापक किम इल सुंग याची समाधी आहे. एखाद्या कम्युनिस्ट नेत्याला समर्पित केलेला हा आतापर्यतचा सर्वात मोठा महाल आहे. या महालाच्या उत्तर आणि पूर्व बाजूंना गुप्त भुयार आहे. २) हॉटेल रुयुगोंग : १०५ माजले असणारे हे जगातील सर्वात मोठे हॉटेल आहे. पिरॅमिड आकाराच्या या हॉटेलचे बांधकाम १९८७ मध्ये किम इल सुंगच्या काळात सुरु झाले. या हॉटेलचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.\n३) अवकाश शक्ती : किम जोंग ऊनकडे वेगवगेळ्या प्रकारची १००० विमाने आहेत. त्यामध्ये हल्ले करणारे हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, प्रवासी विमाने आणि ड्रोन विमाने यांचा समावेश आहे. किम जोंग ऊनजवळ समः आणि AAA या अवकाश संरक्षण व्यवस्था आहेत. ४) स्काय रिसॉर्ट : किम जोंग उनच्या आदेशाने समुद्रसपाटीपासून १३६० मीटर उंचीवर मासिक नावाच्या ठिकाणी एक स्काय रिसॉर्ट बनवण्यात आले आहे. याठिकाणी हजारो पर्यटक येतात. याठिकाणी पर्यटकांसाठी १२० खोल्यांचे हॉटेलही आहे.\n५) गुप्त मोबाईल नेटवर्क : किम जोंग उन आणि त्याच्या जवळच्या लोकांसाठी एक गुप्त मोबाईल नेटवर्क देखील आहे. सर्वसामान्य लोक या मोबाईल नेटवर्कचा वापर करु शकत नाहीत. ६) खाजगी बेट : उत्तर कोरियाच्या किनारी भागात एक गुप्त बेट आहे. किम जोंग उनचा नातेवाईक बनून उत्तर कोरियात गेलेल्या अनेक अमेरिकन सेलिब्रिटींना या बेटावर ठेवण्यात आले होते. ७) सैन्य जहाजे : उत्तर कोरियाच्या नाविक सैन्यदलात अनेक युद्धनौका, गस्ती नौका आणि मोठी सैन्य जहाजे समाविष्ट आहेत.\n८) आलिशान कार : २०१४ साली किम जोंग उनने नुसत्या आलिशान कार्स विकत घेण्यासाठी जवळपास १२० कोटी रुपये खर्चले होते. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ लिमोजीन आणि अनेक स्पोर्ट्स कार आहेत. ९) पियानो : किम जोंग उन पियानोचा शौकीन असून त्याच्याकडे २० हुन अधिक पियानो आहेत. १०) पाणबुड्या : किम जोंग उनकडे अनेक रशियन पाणबुड्या आहेत.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nपवार कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करत आहेत \nशरद पवारांच्या एका भावाची झाली होती हत्या, कोण आहेत ते शरद पवारांचे बंधू \nशरद पवारांच्या एका भावाची झाली होती हत्या, कोण आहेत ते शरद पवारांचे बंधू \nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khandobaandur.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2022-09-28T11:41:16Z", "digest": "sha1:3VNOOASXQWLO4VEMBGRL7YBWVGTWVQHX", "length": 7812, "nlines": 55, "source_domain": "www.khandobaandur.com", "title": "श्री खंडोबा कँलेडरचे थाटात प्रकाशन ~ http://www.khandobaandur.com", "raw_content": "\nश्री खंडोबाचे अणदूरमध्ये आगमन ... आता सव्वा दहा महिने 'श्री' ची मूर्ती अणदूरमध्ये ...\nज्या भाविक - भक्तांना देणगी द्यायची असेल किंवा अभिषेक करायचा असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन पैसे पाठविण्याची सुविधा करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवस्थानचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते असून, त्याचा क्रमांक - 11507329802 ( IFS Code SBIN 0003404 ) आहे. भाविकांनी ऑनलाईन पैसे पाठविल्यानंतर 7387994411 वर व्हाट्स अँप मेसेज करावा, व्हाट्स अँप वर पैस पाठविल्याची पावती अ‍ॅटच करावी, सोबत पुर्ण पत्ता लिहावा, नंतर त्यांना घरपोच पावती व प्रसाद पाठविला जाईल.काही अडचण असल्यास कॉल करा - 7387994411 सचिव श्री खंडोबा देवस्थान अणदूर - मैलारपूर ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद जि.उस्मानाबाद Mobile - 7387994411 9420477111\nश्री खंडोबा कँलेडरचे थाटात प्रकाशन\nनळदुर्ग - श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री खंडोबा कँलेडरचे प्रकाशन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील - दुधगावकर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मंदिर समितीच्या कार्यालयात करण्यात आले.\nश्री खंडोबा देवस्थानने यावर्षी प्रथमच श्री खंडोबाचे छायाचित्र आणि माहिती असलेले १५ बाय २० आकाराचे कँलेडर प्रसिध्द केले आहे.या कँलेडरचे प्रकाशन एका छोट्याच्या समारंभात करण्यात आले.यावेळी उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य,ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे, उपाध्यक्ष दिलीप शिवराम मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य अशोक मोकाशे, दिलीप गोविंदराव मोकाशे, मराठवाडा लाइव्हचे संपादक सुनील बनसोडे आदी उपस्थित होते.\nउपस्थितांचे स्वागत सुधाकर ढेपे,प्रकाश ढोबळे,रमेश मोकाशे आदींनी केले.\nयावेळी संजय पाटील - दुधगावकर आणि राजाभाऊ वैद्य यांचा शाल,श्रीफळ, खंडोबाचा फोटो देवून आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणात सचिव सुनील ढेपे यांनी ट्रस्टने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.\nयावेळी उपाध्यक्ष संजय पाटील यांनी यात्रेच्या दिवशी पाणी टंचाई भासू देणार नाही, तसेच मंदिराच्या विकास कामासाठी हातभार लावू,असे आश्वासन दिले.शेवटी उपस्थितांचे आभार अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी मानले.\nPosted in: ताज्या घडामोडी\nनवरी नटली बाणाई, सजला देव मल्हारी ...\nनवरी नटली बाणाई, सजला देव मल्हारी\nदेवाचा करार | श्री खंडोबा अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )\nश्री खंडोबा | महानैवेद्य आणि आरती\nअणदूर श्री खंडोबा मंदिर\nअणदूर श्री खंडोबा मंदिर\nआकाशातून पाहा, मैलारपूर नगरी\nआकाशातून पाहा अणदूरचे मंदिर\nविष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ...\nअणदूर खंडोबा मंदिराची छायाचित्रे\nमार्तंड भैरव अवतार कथा\nकृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्य...\nश्री खंडोबाचे प्रमुख स्थान\nश्री खंडोबाची महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात एकूण १४ मुख्य स्थान आहेत. श्री खंडोबाची महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द स्थान १. जेजुरी (ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/03/bjp-leader-nitesh-rane-indirectly-attacked-shiv-sena-over-the-action-taken-by-ed-on-dino-maurya/", "date_download": "2022-09-28T12:45:07Z", "digest": "sha1:ZR37HS623WYEBYCFQCWDW6XUU4BMJ5QH", "length": 7187, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिनो मौर्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरुन भाजप नेते नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला - Majha Paper", "raw_content": "\nदिनो मौर्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरुन भाजप नेते नितेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अंमलबजावणी संचालनालय, डिनो मोरिया, नितेश राणे, भाजप आमदार, शिवसेना / July 3, 2021 July 3, 2021\nमुंबई – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बॉलिवूड अभिनेता दिनो मौर्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कारवाई केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ईडीने केलेल्या कारवाईवरुन दिनो मौर्यावर निशाणा साधत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दिनो मौर्या मुंबई महानगरपालिकेचा दुसरा सचिन वाझे असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.\nदिनो मौर्या संदेसरा बंधूंनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत सापडला आहे. विधीमंडळातही दिनो मौर्या हा सरकारचा जावई आहे का असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. तसेच दिनो मौर्यावर कारवाई झाली पाहिजे, यामुळे मुंबई महानगरपालिकेमधील अनेक पेंग्वीन बाहेर पडतील, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.\nदिनो मौर्यावर झालेल्या कारवाईनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. दिनो मौर्याने ४ ते ५ चित्रपट केले आहेत. पण तो सध्या मुंबई महानगरपालिकेतील आणि सरकारी कामे असतील तर लगेच करुन देतो, असे आश्वासन देत फिरतो आहे. सरकारची कामे करुन देतो, असे सांगणारा हा दिनो मौर्या नक्की आहे तरी कोण कोणाचा मित्र आहे कोविड सेंटरमध्ये झालेला भ्रष्टाचार यांच्यामुळेच झाला आहे, यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.\nमुंबई महानगरपालिकेतील दिनो मौर्या हा सचिन वाझे आहे. मौर्याची सखोल चौकशी केल्यावर अनेक पेंग्वीन बाहेर पडतील. त्याबाबत भाजपकडे पुरावे देखील असल्याचे ट्विट भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/cm_25.html", "date_download": "2022-09-28T13:05:27Z", "digest": "sha1:FICW2OR7M7R6S2ZQYIOAKSR77Y7E4SBW", "length": 6927, "nlines": 127, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे CM शिंदेंनी दिले आदेश?", "raw_content": "\nHomeराजकीय अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे CM शिंदेंनी दिले आदेश\nअनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे CM शिंदेंनी दिले आदेश\nमुंबई: शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली आहे.\nगेल्या काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. आमदार परब यांची ईडीने चौकशी केली होती.अनिल परब यांचे रिसॉर्ट पोडण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारने हा रिसॉर्ट बेकायदेशीर घोषित केला होता. सरकारने हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते, पण हा रिसॉर्ट पाडले नव्हते. शनिवारी मी दापोलीमध्ये जाणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/film/monsoon-football/", "date_download": "2022-09-28T12:08:37Z", "digest": "sha1:XMVUSZXA3I7IM5CACNPIJOKLEU2QTFZO", "length": 2681, "nlines": 76, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Monsoon Football - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nमराठी चित्रपट Monsoon Football हिरो, नायिका, गायिका, दिग्दर्शक, निर्माता, पोस्टर, गाणी आणि व्हिडिओ\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/apply-online-for-shettale-scheme-under-pocra/", "date_download": "2022-09-28T12:17:28Z", "digest": "sha1:S2DSAOYX3TEBQT3U7BG6OXGF32GIJDPB", "length": 23905, "nlines": 169, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा - MSDhulap.com", "raw_content": "\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nपोकरा योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nशेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा\nहवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-र्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. या लेखामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा अंतर्गत) शेततळे योजनेची माहिती घेणार आहोत.\nया योजनेत कोण सहभागी होऊ शकतात:\n(१) प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.\n(2) २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५ टक्के अर्थसहाय्य देय आहे.\nशेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा\nशेतकरी यांचेकडे किमान 0.60 हे.जमीन असावी. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे/सामुहिक शेततळे/बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.\n१. प्रकल्पातंर्गत निवडलेल्या गाव समुहा मधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परीस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.\n२. संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.\n३. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे.\nलाभार्थी निवडीचे निकष :\n१. प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.\n२. निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.\n३. शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्याने विहित आकारमानानुसार स्वत: इनलेट आउटलेट विरहित शेततळे केले असल्यास अस्तरीकरण या घटकासाठी शेतकरी पात्र राहील.\nशेतकऱ्याच्या जागा निवडीसाठी तांत्रिक निकष:\nशेततळ्यासाठी जागेच्या निवडीबाबत निकष खालीलप्रमाणे राहतील.\n१. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे.\n२. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी.\n३. काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.\n४. मुरमाड व वालुकामरय सच्छिद्र खडक असलेली जागा शेततळ्याकरता निवडू नये.\n५. क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत.\n६. शेततळ्याच्या क्षमतेनुसार आवश्यक पाणलोट क्षेत्र असल्याची खात्री करावी.\n७. नाल्याच्या /ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.\n८. इनलेट/आऊटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.\n९. इनलेट/आऊटलेट विहिरीत शेततळ्यासाठी पाणी पुनर्भरणासाठी स्त्रोत असल्याची खात्री करण्यात यावी. या बाबी विचारात घेवून शेततळ्याचा प्रकार निवड करावा.\n१०. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन इनलेट आउटलेटसह शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनभरण करणे शक्य होईल.\n११. इनलेट आऊटलेटसह शेततळे यासाठी लाभार्थी निवडताना पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच, पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा नैसर्गिकरित्या शेततळ्यात येणे आवश्यक आहे याची प्रथम खात्री करावी.\nशेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज कुठे करावा\nइच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.\nअधिक माहिती करिता इथे क्लिक करा.\nहेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n← पंप संच व पाईप अनुदान योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा\nनवीन विहीर योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा →\n“शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ – (Mission Zero Dropout)\n१३ क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टल योजना सुरु – JanSamarth National Portal for Credit-Linked Government Schemes\nअतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२०\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठांमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) च्या २६ पदांसाठी आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या ५०\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nजिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (71)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/hot/", "date_download": "2022-09-28T11:59:31Z", "digest": "sha1:YTVS6VJ3YV33GMX4AUQTQIUI3VDUSSGS", "length": 4609, "nlines": 108, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "Hot - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nपुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे\nस्टीव्ह जॉब्सचे प्रेरणादायी भाषण, मराठीत\nराजे पुन्हा जन्मास या..\nसुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)\nबीपीओ. रोजगाराचा नवा कानमंत्र BPO.\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nलालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ\nराज संन्यास – नाटकार रा. ग. गडकरि कि संभाजी ब्रिगेड\nनाना ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/install-automatic-fire-extinguishing-system-for-hospitals-in-the-district-minister-of-state-for-health/", "date_download": "2022-09-28T11:57:39Z", "digest": "sha1:HXDY437YWPG3HQZLGOSB2ADP3BB2PVIY", "length": 11433, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री\nस्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना दिली. आज (बुधवार) सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.\nआरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, धोका टळला. सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर लवकरात लवकर फायर ऑडीट करुन घ्यावे. आरोग्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा द्यावी.\nतसचे मंत्री यड्रावकर यांनी जिल्ह्यातील बाधितांची संख्या, मुक्त झालेल्यांची संख्या, मृत्यूदर, उपचार घेत असणारे रुग्ण, रेमडेसिवीरची उपलब्धता, इतर अनुषंगिक औषधांची उपलब्धता, आरोग्य साधनांची उपलब्धतेसंबंधी याबाबत सविस्तर माहिती घेतली.\nयावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. बी. वाय. माळी उपस्थित होते.\nPrevious articleआरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित\nNext articleतर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nराष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nलतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा\nमुंबई (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आज त्यांना आदरांजली वाहत आहेत. लतदीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे....\nराष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात बुधवारी...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/these-places-are-clean-from-the-cleaning-campaign/", "date_download": "2022-09-28T12:48:07Z", "digest": "sha1:4GMUCVTMYEIA5Z7KRJYFXH4X4JLR6KI2", "length": 12103, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "स्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य स्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ\nस्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (रविवार) पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसरासह अन्य ५ ठिकाणी श्रमदान आणि लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छ केला.\nआजच्या स्वच्छता मोहिमेव्दारे शहरातील रिलायन्स मॉल मागील परिसर, खानविलकर पेट्रोल पंप ते भगवा चौक, पंचगंगा नदी घाट परिसर, इंदिरा सागर हॉल ते आयसोलेशन हॉस्पिटल, रंकाळा तलाव परिसर व शाहू स्मृती बाग परिसर, हुतात्मा पार्क परिसर आणि जयंती पंपीग स्टेशन या ७ ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन कचरा व प्लास्टिक गेाळा करुन परिसर चकाचक केला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख यांची प्रेरणा व प्रोत्साहनामुळे शहरामध्ये गेली ७३ आठवडे स्वच्छता अभियान राबवून लोकांनाही आरोग्य शिक्षणाचा संदेश दिला जात आहे. स्वच्छतेबाबत शहरवासियांमध्ये जागृती आणि प्रबोधनावरही महापालिका प्रशासनाने भर दिला आहे\nस्वच्छता अभियानातून शहरातील कित्तेक नाले, रस्ते, फुटपाथ, उद्याने तसेच प्रमुख चौकातील कचरा व प्लास्टिक गेाळा केल्याने रोगराईला अटकाव करण्यास मदत होत आहे. आतापर्यंत कित्तेक टन कचरा व प्लास्टिक गोळा केल्याने स्वच्छता आणि पर्यावरण जोपासण्यास मदत होते आहे. गेली ७३ आठवडे अखंडपणे स्वच्छता अभियान राबविल्यामुळे शहरातील नाल्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कित्तेक गटारीं खळखळ वाहू लागल्या आहेत, तर कित्तेक रस्त्यांनी, चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही किमया केवळ सातत्यपूर्ण आणि अखंडपणे राबविलेल्या स्वच्छता अभियानाची आहे. यापुढेही स्वछता अभियान दर रविवारी सातत्यपूर्ण हाती घेतले जाणार असून अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शहरवासियांनीही या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.\nPrevious articleशिरोली दुमाला, गणेशवाडी येथे कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nNext articleदुधाळी पॅव्हेलियन येथे ५० बेडचे कोविड सेंटर : आयुक्त\nमहावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा...\nमाझ्या विधानाचा विपर्यास, पूर्ण भाषण ऐकावे : पंकजा मुंडे\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील...\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/how-to-get-birth-certificate-online/", "date_download": "2022-09-28T12:51:06Z", "digest": "sha1:PICSQYKD5HU3SBVNI6OH33CXM3WTRNIU", "length": 22111, "nlines": 157, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर - MSDhulap.com", "raw_content": "\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nआपले सरकार - महा-ऑनलाईन वृत्त विशेष सरकारी कामे\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा\nप्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म प्रमाणपत्र पहिले जन्म दिनांक व ठिकाण दाखविणारे महत्वाचे ओळखपत्र आहे. शासकीय विविध योजनांचा सेवा सवलतीचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्वाचे ठरते. ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.\nवरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.\nवरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो. जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण या लेखामध्ये जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:\nजन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”\nत्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.\nआता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.\nत्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.\nहा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.\nत्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.\nजन्म नोंद दाखला – अर्जदाराची माहिती :\nअर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), जन्म तारीख, आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.\nसमावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.\nतसेच त्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे शुल्क आकारले जाते,ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.\nशुल्क भरल्यानंतर तुम्हाला 5 दिवसातच जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.\nहेही वाचा – मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा जाणून घ्या सविस्तर (Death Certificate)\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n← ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ज़िल्हा परिषदच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन\nमृत्यु नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा\nनवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन; ऑनलाईन अर्ज करा \nक्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन \nसाखर कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण जाहीर\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठांमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) च्या २६ पदांसाठी आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या ५०\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nजिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (71)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/the-state-government-will-now-certify-skilled-artisans/", "date_download": "2022-09-28T12:59:35Z", "digest": "sha1:ZAJQKYGAQ24HHISLZRHQPKYH6KRSNVOO", "length": 20690, "nlines": 139, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "कुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित - MSDhulap.com", "raw_content": "\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nकुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित\nप्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना’:राबविण्यास मंजुरी. राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागिर, कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील कारागिर, कामगार आदी कुशल घटकांना याचा लाभ होणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना (Recognition of Prior Learning – RPL) राबविण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.\nप्रशिक्षणानंतर मिळणार १ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान:\nमंत्री श्री. मलिक म्हणाले, राज्यात घरगुती कामगार, शेती क्षेत्रातील विविध कुशल कारागिर, बांधकाम कामगार, मिस्त्री, सुतार कारागिर, टेलर, पेंटर, वाहनचालक, आरोग्य, आदरातिथ्य, उद्योग, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील विविध कौशल्ये धारण करणारे घटक, गॅरेजमध्ये वाहनदुरुस्ती करणारे कुशल कारागिर, वायरमन, प्लंबिंग, रिटेल व्यवसाय, हेल्थकेअर, लॉजिस्टिक्स, ब्युटी आणि वेलनेस, अन्न प्रक्रिया, हस्तकला, फर्निचर, पोलाद आणि स्टीलशी संबंधित कामे यासह आधुनिक अशा संगणक, आयटी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, मोबाईल दुरुस्ती अशा अनेक क्षेत्रात कुशल कारागिर काम करतात. यातील बहुतांश कारागिर हे विशिष्ट कौशल्य धारण करणारे पण असंघटित आहेत. तसेच त्यांच्याकडे चांगले कौशल्य असले तरी त्याविषयीची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात त्यांना अडचणी येतात. शिवाय खाजगी क्षेत्रातही त्यांना वेतनवाढ, बढती इत्यादी प्रकारचे प्रोत्साहन मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे या कौशल्यधारी कारागिरांना आता पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजनेतून प्रमाणित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी या कारागिरांना आधी एनएसक्यूएफ (नॅशनल स्टँडर्ड क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क) संलग्न असलेले किमान १२ तास ते कमाल ८० तासांपर्यंतचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण कालावधीत कारागिरांच्या झालेल्या वेतनाची नुकसानभरपाई म्हणून त्यांना ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदानही देण्यात येणार आहे. राज्यात एनएसक्यूएफ संलग्न विविध क्षेत्रामधील जवळपास २ हजार ५०० जॉब रोल्स (अभ्यासक्रम) आहेत, असे त्यांनी सांगितले.\nया योजनेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणारा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. योजनेच्या संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे देण्यात आली आहे. आता लवकरच कुशल कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील सर्व भागात प्रशिक्षण संस्थांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर लवकरच कुशल कारागिरांना या संस्थांमार्फत एनएसक्यूएफ संलग्न असलेली प्रशिक्षणे देऊन त्यांना त्यांची कारिगरी, कौशल्य याबाबत प्रमाणपत्र देऊन प्रमाणित करण्याची मोहीम सुरु केली जाईल. यासाठी कौशल्य विकास सोसायटीच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियाही लवकरच सुरु केली जाणार आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.\n← डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन -वन विकास योजना\nमहाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मोठा बदल – मोहफुल गोळा करणे, बाळगणे, तसेच वाहतुकीवरील निर्बंध उठवले →\nनवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, शेत तळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच – ठिबक सिंचनला 90% अनुदान देणारी योजना – २०२१-२२\nदिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता महा-शरद पोर्टल सुरु – Mahasharad Portal\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठांमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) च्या २६ पदांसाठी आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या ५०\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nजिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (71)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/news/the-public-utility-service-provider-of-china-mobile-china-unicom-china-telecom/", "date_download": "2022-09-28T12:26:33Z", "digest": "sha1:Y7PK3AZZSPQFCYDCBKCRWVZF5X7ML6PD", "length": 6845, "nlines": 165, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " बातम्या - चायना मोबाईल, चायना युनिकॉम, चायना टेलिकॉमची सार्वजनिक उपयोगिता सेवा प्रदाता", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nकंपनीची गतिशीलता>चायना मोबाईल, चायना युनिकॉम, चायना टेलिकॉमची सार्वजनिक उपयोगिता सेवा प्रदाता\nचायना मोबाईल, चायना युनिकॉम, चायना टेलिकॉमची सार्वजनिक उपयोगिता सेवा प्रदाता\nशेन्झेन चिलिंक IoT टेक्नॉलॉजी कं, लि. यापुढे चिलिंक म्हणून संबोधले जाते.\nआज, डिजिटलायझेशन, नेटवर्किंग आणि बौद्धिकरण द्वारे वैशिष्ट्यीकृत माहिती तंत्रज्ञान क्रांती तेजीत आहे.नवीन पिढीतील माहिती तंत्रज्ञान आणि पारंपारिक क्षेत्रांचे एकत्रीकरण आणि विकास ही एक सामान्य प्रवृत्ती बनली आहे.\nइंटरनेट ऑफ थिंग्ज इंडस्ट्रीचे M2M मार्केट आणि तंत्रज्ञान चालक म्हणून, चिलिंक अनेक वर्षांपासून चायना मोबाइल, चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉमचे भागीदार बनले आहे.\nचीनमध्ये जवळपास दहा वर्षांपासून इंटरनेट ऑफ थिंग्ज विकसित झाले आहे.गेल्या अनेक वर्षांमध्ये, चिलिंकने IoT मोबाइल डेटा कम्युनिकेशन सिस्टीमसाठी डिझाइन, R&D, उत्पादन, विक्री आणि सेवा नवकल्पना एकत्रीकरणात मोठी गुंतवणूक केली आहे.वन-स्टॉप IoT च्या मुख्य व्यवसायावर आधारित डेटा संकलन, ट्रान्समिशन आणि मोठे डेटा विश्लेषण, उपकरणे ऑनलाइन आहेत, डेटा ऑनलाइन आहेत, ऑनलाइन सेवा आहेत आणि जगभरातील लाखो डिव्हाइसेसशी कनेक्ट केलेले आहे.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/news_catalog/industrial-automation/", "date_download": "2022-09-28T13:51:31Z", "digest": "sha1:BCAZ2D3MILVL2ET3D7WURLT4HWXJZHKI", "length": 6393, "nlines": 180, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " औद्योगिक ऑटोमेशन |", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nAGV ट्रॉलीच्या रिमोट मॉनिटरिंग आणि नियंत्रणासाठी 4G वायरलेस सोल्यूशन\nएजीव्ही कारचा मुख्य नियंत्रक सहसा पीएलसीद्वारे प्रोग्राम केला जातो.कारण AGV कार नेहमी रिअल-टाइम हलवण्याच्या स्थितीत असते, केंद्रीय नियंत्रण कक्षातील मुख्य नियंत्रण संगणकासाठी केबलद्वारे AGV कारशी जोडणे अवास्तव आहे.केवळ वायरलेस कम्युनिकेशनद्वारे एजीव्ही कार रिअल टाइममध्ये नियंत्रित केली जाऊ शकते.अ...\nXinje PLC वरून रिमोट अपलोड आणि प्रोग्राम डाउनलोड करण्याची पद्धत\nवास्तविक प्रकल्पामध्ये, कधीकधी पीएलसी प्रोग्राममध्ये बदल करणे आवश्यक असते.केवळ प्रोग्राम डीबग आणि सुधारित करण्यासाठी, साइटवर अभियंते पाठवण्यासाठी बरेच मनुष्यबळ आणि भौतिक संसाधने खर्च होतील, म्हणून यावेळी PLC रिमोट कंट्रोल मॉड्यूल वापरला जाऊ शकतो.PLC वर रिमोट डाउनलोडिंग प्रोग्राम br करू शकतो...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bibleall.net/index.php?version=28&book_num=9&chapter=1&verse=", "date_download": "2022-09-28T13:02:30Z", "digest": "sha1:EM3MMACAGMRDKZDCXPFINGWD2TENMJR3", "length": 18959, "nlines": 83, "source_domain": "bibleall.net", "title": "BibleAll | Marathi Bible | 1 शमुवेल | 1", "raw_content": "\nSelect Book Name उत्पत्ति निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा रूथ 1 शमुवेल 2 शमुवेल 1 राजे 2 राजे 1 इतिहास 2 इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रसंहिता नीतिसूत्रे उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांचीं कृत्यें रोमकरांस 1 करिंथकरांस 2 करिंथकरांस गलतीकरांस इफिसकरांस फिलिप्पैकरांस कलस्सैकरांस 1 थेस्सलनीकाकरांस 2 थेस्सलनीकाकरांस 1 तीमथ्याला 2 तीमथ्थाला तीताला फिलेमोना इब्री लोकांस याकोब 1 पेत्र 2 पेत्र 1 योहान 2 योहान 3 योहान यहूदा प्रकटीकरण\n1 शमुवेल : 1\nएफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.\nएलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.\nएलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलो येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते.\nएलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई.\nहन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.\nपनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई.\nअसे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना.\nएलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस तू का खात नाहीस तू का खात नाहीस तू का दु:खी आहेस तू का दु:खी आहेस तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”\nसर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता.\nहन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले.\nपरमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”\nहन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते.\nती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले.\nएली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”\nहन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते.\nमी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यभित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”\nतेव्हा एली म्हणाला, “शांती ने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”\n“तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.\nदुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले.\nयथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”\nएलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला\nहन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”\nहन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो“. तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.\nतो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.\nते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचाबळी दिला.मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले.\nती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती.\nपरमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला.\nआता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवलेआणि परमेश्वराची भक्ती केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/ajab-gajab-police-officer-went-in-school-for-inquiry-but-he-started-teaching-students-everyone-shocked-trending-mhds-764073.html", "date_download": "2022-09-28T13:24:08Z", "digest": "sha1:JEOAMB2NWM76KBC2HV7TMOANJM3EA62G", "length": 10120, "nlines": 96, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोरीची तपासणी करायला शाळेत गेले, पण दुसरंच काम करु लागले पोलीस; पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nचोरीची तपासणी करायला शाळेत गेले, पण दुसरंच काम करु लागले पोलीस; पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य\nचोरीची तपासणी करायला शाळेत गेले, पण दुसरंच काम करु लागले पोलीस; पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य\nआपल्या समोर बऱ्याचदा असे काही प्रकरण येतात, ज्याबद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आहेत. ते एका पोलिसाचं...\nमुंबई 22 सप्टेंबर : आपल्या समोर बऱ्याचदा असे काही प्रकरण येतात, ज्याबद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आहेत. ते एका पोलिसाचं, खरंतर एक पोलीस अधिकारी चोरीचा तपास करण्यासाठी शाळेत आले होते. परंतू ते सोडून हे अधीकारी शाळेतील मुलांना शिकवू लागले. ज्यामुळे तेथील शिक्षकांना देखील धक्का बसला आहे. हे प्रकरण यूपीच्या कुशीनगर जिल्ह्यातील आहे. येथील सेमरा गावात असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत झालेल्या चोरीचा प्रकार घडला होता, तेथे तपास करण्यासाठी आलेले इन्स्पेक्टर अतुल कुमार आपल्या आतील शिक्षकाला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी वर्गात जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी खरंतर एखाद्या शिक्षकाप्रमाणेच मुलांना शिकवले, त्यांना प्रश्न विचारले, उत्तर देखील अगदी सोप्या पद्धतीने शिकवून सांगितलं. हे अधिकारी गणित शिकवू लागले आणि याचे प्रश्न सोडवण्याचे तंत्रही मुलांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. ज्यामुळे मुलं देखील खूश झाले. त्यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हायरल झाल्यानंतर लोक त्याचे कौतुक करत आहेत. हे वाचा : आईकडूनच मुलांच्या जीवाशी खेळ, पाहून अंगावर उभा राहिल काटा; VIDEO VIRAL खरंतर कप्तानगंज परिसरातील सेमरा गावात असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी चोरी झाली, याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून कप्तनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nउपनिरीक्षण अतुल कुमार मुलांना शिकवताना\nमंगळवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकारी अतुल कुमार शाळेत पोहोचले. इकडे वर्गात शिकणारी मुले पाहिल्यावर इन्स्पेक्टर होण्यापूर्वी शिक्षकाची जबाबदारी पार पाडलेले अतुल कुमार स्वतःला रोखू शकले नाहीत. इन्स्पेक्टरच्या गणवेशात, हातात खडू घेऊन, ते मुलांना गणिताचे प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शिकवू लागले. सुमारे एक तासाचा त्यांचा हा क्लास पार पडला, ज्यानंतर तेथून निघताना इन्स्पेक्टर अतुल कुमार यांनीही मुलांना शिकवण्यासाठी पुन्हा येण्याचे आश्वासन दिले. उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, शाळेत पोलिसांना बघून सुरुवातीला ते घाबरले होते, पण जेव्हा त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली तेव्हा असे वाटले की ते इन्स्पेक्टर नसून शिक्षक आहेत. त्याने आम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायला शिकवले जे आम्हाला चांगले समजले. हे वाचा : हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करत होता नवरा; बायकोने रंगेहाथ पकडून तिथंच दोघांना...; पाहा VIDEO विद्यार्थ्यांनी सांगितले की, आजपर्यंत आम्हाला पोलिसांना पाहून भीती वाटायची आणि आधिकारी शाळेत येताच आम्हाला भीती वाटू लागली. पण ते म्हणाले, घाबरू नका, मी तुम्हाला शिकवायला आलो आहे. त्यानंतर त्यांनी गणिताचे प्रश्न समजावून सांगितले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/2021/02/09/bhukum-grampanchat/", "date_download": "2022-09-28T13:16:43Z", "digest": "sha1:UYB5TLYKM655AUCZZOFIQRAGDTXWMUEO", "length": 8875, "nlines": 87, "source_domain": "mahavarta.in", "title": "भुकुम गावात रेखा वाघ सरपंच तर सचिन आंग्रे उपसरपंचपदी बिनविरोध – Mahaवार्ता", "raw_content": "\nHome/राजकीय/भुकुम गावात रेखा वाघ सरपंच तर सचिन आंग्रे उपसरपंचपदी बिनविरोध\nभुकुम गावात रेखा वाघ सरपंच तर सचिन आंग्रे उपसरपंचपदी बिनविरोध\nभुकूम येथे रेखा योगेश वाघ सरपंच तर सचिन पोपटराव आंग्रे उपसरपंचपदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्ज्वला पवार ,भागवत यादव ,शरद बेलदार यांनी काम पाहिले. सरपंच उपसरपंच पदासाठी वाघ आणि आंग्रे यांचे दोनच अर्ज आल्यामुळे वेळेचा नियम पाळून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठीक दोन वाजता निकाल जाहीर केला.\nभुकूम गावाचा कायापालट करणार ः सचिन आंग्रे\nपुण्याजवळील आमचे भुकूम गावाचा वेगाने विकास होत आहे. आता नवी ग्रामपंचायत भुकूम गावचा कायापालट करेल असा विश्वास नवनिर्विचीत उपसरपंच सचिन आंग्रे यांनी महावार्ताशी बोलताना व्यक्त केला.\nगावात वेगाने नागरीकरण होत आल्याने गावची लोकसंख्या वाढत आहे. यासाठी सर्व सुविधा सर्व नागरिकांना देण्यासाठी सरंपच व सर्व सदस्य कटिबध्द आहोत असेही आंग्रे यांनी सांगितले.\nअंकुश प्रकाश खाटपे,सुवर्णा सुभाष पानसरे,गौरी प्रसाद भरतवंश, सचिन बाळासाहेब हगवणे, निलेश जयसिंगराव ननवरे, सुवर्णा रामदास आंग्रे,मयुरी अभिलाष आमले या नव्या सदस्यांसह माऊली आंग्रे, रामदास आंग्रे, महाराज आंग्रे, भरत माझिरे, रोहिदास आमले, दिलीप चोरगे, कालीदास गुजर, बालकृष्ण आंग्रे, विकास आंग्रे, तुषार माझिरे यांनही नव्या सरपंच व उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. यावेळी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस हवालदार नितीन गार्डी आणि गणेश साळुंके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nमहावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.\nमहावार्ता व्हाट्स अप ग्रुपला जॉइन व्हा\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A5_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2022-09-28T13:13:36Z", "digest": "sha1:I6JV6UOHINY3ASXDHBDXI5M3AMJIYQGB", "length": 6443, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nजानेवारी ९ इ.स. १९८२\nयुवराज विल्यम,डच ऑफ केंब्रिज\nकेंब्रिजची डचेस कॅथरीन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज ;), पूर्वाश्रमीचे नाव कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन उर्फ केट मिडल्टन) (जानेवारी ९, इ.स. १९८२; रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड - हयात) ही केंब्रिजचा ड्यूक विल्यम याची पत्नी आहे. तिला लग्नानंतर केंब्रिजची डचेस असे पद देण्यात आले.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९८२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१४ रोजी ०८:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://sanatanshop.com/product/kannada-matting-knotting-tangling-of-hair-and-remedies/", "date_download": "2022-09-28T11:54:46Z", "digest": "sha1:BCP2LOYZBLY7RIDDFG4E3YUOSHQHN5FI", "length": 16699, "nlines": 366, "source_domain": "sanatanshop.com", "title": "ಕೂದಲುಗಳಲ್ಲಿ ಜಟೆಯಾಗುವ ಕಾರಣ ಮತ್ತು ಉಪಾಯ – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nजिज्ञासू आणि ग्राहक यांना नम्र विनंती\nमार्च २०२२ या आर्थिक वर्षाच्या लेखा नोंदी पूर्ण करण्यासाठी सनातन शॉप वरुन दिनांक २७ मार्च २०२२ ते ८ एप्रिल २०२२ या कालावधीत आलेल्या मागण्या ९ एप्रिल २०२२ पासून पाठविण्यात येतील, आपल्याला होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/now-see-all-the-land-changes-and-land-survey-transactions-of-the-village-talathi-online/", "date_download": "2022-09-28T12:56:28Z", "digest": "sha1:OIGT2LAGCRO4XWJVUPLGEKHWCNC4R5CL", "length": 22792, "nlines": 167, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन - MSDhulap.com", "raw_content": "\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा सरकारी कामे\nगावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन\nआपण या लेखामध्ये गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन कसे बघायचे ते पाहणार आहोत. गावामध्ये कोण कोणाच्या जमिनीची खरेदी-विक्री करतो, कधी खरेदी करतो, तसेच कोणी जमिन मोजणीसाठी नोटीस पाठवली आहे, फेरफार नमुन्यात वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा फेरफार नोंदीची आणि त्याच्या बदलांची सविस्तर माहिती आता आपण घरबसल्या ऑनलाईन पाहणार आहोत\nगावामध्ये फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण प्रत्येक व्यक्तीचा जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद या फेरफारा मध्ये ठेवली जाते.\nतलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:\nजमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन पाहण्याठी सर्वात आधी खालील “आपली चावडी” हि वेबसाईट ओपन करायची आहे.\nआता आपण हिथे आपल्या गावातील फेरफार नोंदी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.\nसर्व प्रथम येथे जिल्हा निवडा हा पर्याय आहे. त्याखालील जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला आपला जिल्हा निवडायचा आहे, तालुका या रकान्यासमोर तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या रकानासमोर गावाचं नाव निवडायचं आहे.\nवरील सर्व माहिती भरून झाली की “आपली चावडी पहा” या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर आपल्यासमोर गावातील फेरफाराच्या नोंदी ओपन होतील.\nआपली चावडी उपक्रमाअंतर्गत खालील 3 प्रकारच्या डिजिटल सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत.\nआता आपण पाहू शकतो की, फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, वारस नोंद केली आहे काय, जमीन खरेदी केली आहे काय, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक यांची माहिती दिलेली असते.\nआता आपण सध्याचा म्हणजेच 07/12/2020 ला नोंदवलेल्या फेरफाराविषयीची माहिती जाणून घेऊया.\nया फेरफाराचा नंबर 982 असून फेऱफाराचा प्रकार वारस असा आहे. 487 व इतर या गट क्रमांकाशी संबंधित हा फेरफार आहे.\nयासमोरील पहा या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.\nगाव नमुना 9 म्हणजेच फेरफाराची नोटीस असं या पेजचं शीर्षक आहे.\nयामध्ये सुरुवातीला तालुक्याचं नाव आणि त्यापुढे गावाचं नाव नमूद केलेलं असतं. आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेला आहे.\nपहिल्या रकान्यात फेरफाराचा नंबर दिलेला असतो.\nदुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकाराचं स्वरूप सांगितलेलं असून त्यामध्ये जमिनीच्या कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला आणि तो कोणाकोणात झाला, याविषयीची सविस्तर माहिती दिलेली असते.\nतिसऱ्या रकान्यात शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.\nत्यानंतर त्याखाली या फेरफार नोंदीशी संबंधित काही हरकत असल्यास ती स्थानिक तलाठ्याकडे 15 दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असं समजलं जाईल, अशी सूचना तिथं दिलेली असते.\nफेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.\nमोजणीची नोटीस या पर्यायामध्ये तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो. यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.\nहेही वाचा – जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घ्या सविस्तर माहिती\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n← PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा – Beneficiaries list under PMKisan 2022\nग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे दाखल करा →\nमहसूल अधिनियमान्वये जमिनीची सविस्तर माहिती\nरेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करा आणि आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा, अन्यथा स्वस्त धान्य होईल बंद\nमहाराष्ट्र स्टार्टअप यात्रे विषयी सविस्तर माहिती – Maharashtra Startup Yatra\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (72)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.renurasoi.com/2018/12/patraaalu-vadi.html", "date_download": "2022-09-28T13:50:17Z", "digest": "sha1:Z6XRSKSDCOPB2QKGFLWF7YYPSPANSRHF", "length": 12774, "nlines": 269, "source_domain": "www.renurasoi.com", "title": "Patra..Aalu Vadi", "raw_content": "\n#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.\nखमंग कुरकुरीत अळुवडी ....\nआपण नेहमी अळुवडी बेसन, चिंचेचा कोळ व मसाले घालून करतो.\nपण ह्या अळुवडी वेगळ्या पद्धतीने केल्या व जास्त हलक्या व कुरकुरीत झाल्या...\nमी धिरडे करण्यासाठी तांदूळ व मुगडाळ भिजवून वाटून ठेवले होते.\nकुंडीतील अळूची पाने पण मोठी झाल्यामुळे मला तोडा असं सांगत होती...😄😄\nमग काय तांदूळ व मुगडाळीच्या पीठात घातले सगळे मसाले, रोल वाफवून, वडी कापून.. तळुन कुरकुरीत वड्या केल्या....\n*तांदूळ व मुगडाळ प्रत्येकी... 1 वाटी,\n*चिंच कोळ ...1/2 वाटी\n*तांदूळ व मूग डाळ धुवून 3 तास भिजवा. मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, पीठ फार पातळ नको, घट्ट हवे.\n* तीळ सोडून बाकी सगळे मसाले घाला.\n*अळू ची पाने धुवून,मागील बाजूस लाटणं फिरवून शिरा म‌उ करून घ्या.\n* पानाच्या मागील बाजूस पीठ लावा,एकावर एक 3 पानांचा रोल करा. हवं असल्यास दोऱ्याने बांधून चर्या.\n*15 मिनिटे रोळीत ठेवून वाफवा.\n*गार झाल्यावर दोरा काढून, वडी कापून कुरकुरीत तळा.\n*वरून भाजलेले तीळ भुरभुरा.\nगोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल... 1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा... 5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून गार होऊ द्यावे. *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या. * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/videsh/a-woman-who-went-on-a-world-tour-by-renting-a-house-the-tenant-grew-ganja-farm-in-house-know-what-next-happened-mhkb-502634.html", "date_download": "2022-09-28T12:53:37Z", "digest": "sha1:APOXBLFBYPM42UAECLHU4YP3ONRK5KUR", "length": 7121, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन्न – News18 लोकमत", "raw_content": "\nघर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन्न\nएक महिलेला आपलं घर भाड्याने देणं चांगलंच महागात पडलं आहे. महिलेने ज्या व्यक्तीला घर भाड्याने राहायला दिलं, त्याने त्याच घरात गांजाची शेती केली. संपूर्ण घर खराब करुन, भाड्याचे पैसे न देताच त्याने पळ काढला.\nजर तुम्ही तुमचं घर एखाद्याला भाडे तत्वावर देत असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. भाडेकरु तुमच्या घराची काय अवस्था करतील याचा अंदाजही लावता येणार नाही. असंच काहीसं झालंय, एका घर मालकीणीसोबत. घर मालकीण आपलं घरं भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली होती. मात्र परत आल्यानंतर तिने जे पाहिलं, त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. (फोटो सौ. Reuters)\n45 वर्षीय तान्या लेवर्टीने एका कोरियन कुटुंबाला आपलं घर भाड्याने दिलं होतं. त्यानंतर ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत फॉरेन टूरसाठी निघाली. पण काही दिवसांनंतर तिला माहिती मिळाली की, तिच्या घराबाहेर मोठे पाईप दिसत आहेत. अशी माहिती मिळताच ती, आपल्या घरी आली आणि समोर जे पाहिलं त्याने ती थक्कच झाली. (फोटो सौ. शिफा खान/ news18)\nघरातील दृष्य पाहून ती हैराण झाली. तिचे ज्या व्यक्तीला घर राहण्यासाठी भाड्याने दिलं होतं, त्या भाडेकरुने घराचं रुपांतर एका गांजाच्या शेतीमध्येच केलं होतं. घराच्या प्रत्येक खोलीत गांजाची रोपटी उगवली जात होती. त्यासाठीच घरात अनेक मोठे पाईप लावण्यात आले होते, जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)\nतान्याने घरी पोहचल्यावर पोलिसांना फोन करुन या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तपासानंतर सांगितलं की, घरात इतकी गांजाची शेती केली जात होती की, यातून जवळपास 8 कोटी रुपये वार्षिक कमाई होऊ शकत होती. ज्याला घर भाड्याने दिलं होतं, तो लगेचच पळून गेला. त्याने कित्येक महिने घर भाडंही दिलं नव्हतं. त्याशिवाय घराची अशी स्थिती केली की, कोणाला आता घर भाड्यानेही देता येणार नाही. हे घर, तान्याने कर्ज घेऊन खरेदी केलं होतं. त्यामुळे बँकेकडूनही घर तिला आता नोटिस पाठवण्यात येत आहे. घराचे हप्ते न फेडल्यास, घराचा लिलाव केला जाईल, असं बँकेतून सांगितलं जात आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtrabulletin.com/", "date_download": "2022-09-28T13:24:08Z", "digest": "sha1:LIA24BOJHTWJHLLTBC6FNQKGJAFWWBFW", "length": 39165, "nlines": 435, "source_domain": "maharashtrabulletin.com", "title": "News - Maharashtra Bulletin", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी…\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nमहाराष्ट्रात ४८ ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको\nअण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड\nभाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने…\nराज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोविड-१९: UK मधील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं संबोधलं ‘आत्मघातकी’, म्हणाले- संपूर्ण…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nशेअर बाजारात ‘अनागोंदी’, यंदाची सर्वात मोठी घसरण, ‘सेन्सेक्स’ १९३९ अंकांनी घसरला\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे…\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेच्या जिवाशी असा खेळ कशासाठी करीत…\nGold Price Today: सोन्यामध्ये तेजी, चांदीही महागली, जाणून घ्या आजच्या नवीन…\nLPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक मोठा ‘धक्का’, आतापर्यंत चक्क २२५…\nनवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोरोनानंतर पुण्यातील ७९ गावांवर पसरला झिका विषाणूचा धोका, आरोग्य विभाग अलर्ट\nविकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनाही झाला कोरोना, घरीच झाले क्वारंटाईन\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nमाजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची…\nIND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५…\nIND vs ENG: टीम इंडियासाठी वनडे महत्त्वपूर्ण नाही\nIND vs ENG: विराटनं वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार…\nकोरोना ‘लस’ घेतल्यानंतर ‘दारू’ पिऊ शकता का येथे ‘जाणून घ्या’ आपल्या…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nआजच्याच दिवशी ‘सिंदरी’ येथे सुरू झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला खत…\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nहाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात…\nअजान सुरु झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भाषण थांबवलं\nधोनीची ती बाजू जगासमोर, दादा आपल्याच घरी कसलं आलंय उद्धाटन\nसियाचीनचा म्हणून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे\nदोन किमीची अट, राज्य सरकारकडून रद्द \nराणे पितापुत्रांनी तोंड उघडले तर घाणच बाहेर पडते – भास्कर जाधव\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी प्रश्न निर्माण केलाय – अमोल बालवडकर\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’ देऊन करण्यात आला गौरव……\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार.\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी...\nपुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला...\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता...\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा - ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके पुणे महानगरपालिका हद्दवाढीनंतर वाढलेल्या...\nभारत देश आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन\nआजपासून मिळणार मंदिरात प्रवेश… अशी असेल नियमावली\nग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात हक्काच्या पाण्यासाठी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर...\nबावधनसाठी नवीन वीज केंद्र मंजूर करा; खासदार सुळेंकडे खडकवासला राष्ट्रवादी युवक...\nनवीन चप्पल आणली नाही म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये ‘रुममेट’ची हत्या\nरुममध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याने नवीन चप्पल आणली नाही, या किरकोळ कारणावरुन एकाने त्याची हत्या केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. २४ सप्टेंबरला एका कामगाराचा मृतदेह...\nफोर्ज च्या अकाऊंटंट ची आत्महत्या, चिठ्ठीत कंपनी मालकाचं नाव\nपिंपरी चिंचवड : फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करुन त्याने आयुष्य...\nउन्नति सोशल फाऊंडेशन मार्फत मोफत “विठाई ” वाचनालयाची सुरुवात\nपिंपरी-चिंचवड महापालिकेकडून न्यू इयर गिफ्ट\nबाप्पा गेले गावाला… चैन पडेना आम्हाला…\nपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’...\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा 'विशेष सन्मान' देऊन करण्यात आला गौरव...... मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने...\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता...\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे...\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा...\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nकोट्यवधींची कमाई करणारा ‘बाहुबली’चा दिग्दर्शक पाहा लॉकडाउनमध्ये करतोय तरी काय\nपुणेकर ऑनलाईन शॉपिंग करताना हे खबरदारी नक्की बाळगा…\nशेअर बाजारात ‘अनागोंदी’, यंदाची सर्वात मोठी घसरण, ‘सेन्सेक्स’ १९३९ अंकांनी घसरला\nमहाराष्ट्र बुलेटिन : शुक्रवारी म्हणजेच आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. व्यापाराच्या अखेरीस सेन्सेक्स (Sensex) १९३२.३० अंक म्हणजेच ३.०८ टक्क्यांनी घसरून ४९,०९९.९९ च्या...\nGold Price today: आज पुन्हा स्वस्त झालं ‘सोनं’, खरेदी करण्याची चांगली...\nमहाराष्ट्र बुलेटिन : आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने ११० रुपयांनी घसरून ४७७३० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार...\nFlipkart Big Diwali Sale : या दिवशी पुन्हा धमाका; ८० टक्क्यांपर्यंत...\nलॉकडाऊनची संधी साधत मराठी तरुण व्यवसायात उतरत आहे.\nगुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी स्थापणार महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फोरम – सुभाष देसाई\nबेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त\nअसा खासदार होणे नाही…..\n‘याच अंबानीला मोदींनी ३० हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं’ ; प्रशांत भूषणचे ट्विट.\nकन्नमवारनगरमधील संक्रमण शिबिरातील २७८ कुटूंबांना आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नाने मिळाली हक्काची घरे\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी...\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’...\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता...\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे...\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा...\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nईडी,सीबीआय संस्थेचा गैरवापर – शरद पवार\nषण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार\nप्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n123...813चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित...\nउत्तरप्रदेश सरकारचा खोटारडेपणा उघड, हाथरस येथे बलात्कार झाल्याचे सीबीआयकडून मान्य\nदूध उत्पादकांना ठाकरे सरकारचा दिलासा\nसावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्माला आला नसता – उद्धव ठाकरे\nदोन्ही आमदारांना वैतागून पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी अखेर राजीनामा दिला\nउध्दव ठाकरेंच्या पंढरपूर येथील सभेसाठी धाराशिवमधून दीड लाख शिवसैनिक जाणार\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी...\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’...\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता...\nअर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे\nया संकेत स्थळावर असलेल्या मजकूर हा निव्वळ मनोरंजनासाठी आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. जर आपल्याला मजकुराविषयी काही मत प्रकट करावयाचे असेल तर आम्हाला ई-मेल वरती संपर्क साधा. आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ.\nराष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडी चा पाणी…\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nमहाराष्ट्रात ४८ ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको\nअण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राम जाधव यांची निवड\nभाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने…\nराज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोविड-१९: UK मधील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं संबोधलं ‘आत्मघातकी’, म्हणाले- संपूर्ण…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nशेअर बाजारात ‘अनागोंदी’, यंदाची सर्वात मोठी घसरण, ‘सेन्सेक्स’ १९३९ अंकांनी घसरला\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता…\nदिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे…\nदिवाळीनिमित्त ‘शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा…\nआम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी\nसमाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’…\nपेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेच्या जिवाशी असा खेळ कशासाठी करीत…\nGold Price Today: सोन्यामध्ये तेजी, चांदीही महागली, जाणून घ्या आजच्या नवीन…\nLPG Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक मोठा ‘धक्का’, आतापर्यंत चक्क २२५…\nनवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…\nअमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा\nकोरोनानंतर पुण्यातील ७९ गावांवर पसरला झिका विषाणूचा धोका, आरोग्य विभाग अलर्ट\nविकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनाही झाला कोरोना, घरीच झाले क्वारंटाईन\nTokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल\nमाजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची…\nIND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५…\nIND vs ENG: टीम इंडियासाठी वनडे महत्त्वपूर्ण नाही\nIND vs ENG: विराटनं वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार…\nकोरोना ‘लस’ घेतल्यानंतर ‘दारू’ पिऊ शकता का येथे ‘जाणून घ्या’ आपल्या…\nअंतराळात बनणार आहे ‘हॉटेल’, ४०० लोक राहू शकतील, मिळतील बऱ्याच सुविधा,…\nआजच्याच दिवशी ‘सिंदरी’ येथे सुरू झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला खत…\nCoronavirus: ‘टॅब्लेट’च्या स्वरूपात मिळू शकते कोरोनाची ‘लस’, वैज्ञानिकांनी सुरू केलं काम\nहाथरस प्रकरणात दोन मेडिकल रिपोर्ट एकात बलात्काराचा उल्लेख तर दुसऱ्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/", "date_download": "2022-09-28T12:01:43Z", "digest": "sha1:KM4FK23UAPOU2VIG3GCFQLEOILNA5WOE", "length": 22729, "nlines": 231, "source_domain": "mahavarta.in", "title": "Mahaवार्ता – बातमी महाराष्ट्राची", "raw_content": "\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nपिरंगुट :- जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला…\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nमहावार्ता न्यूज ः मुळशीचे कार्यकुशल आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षेखाली एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन…\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nमहावार्ता न्यूज: सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या Seed Association Of Maharashtraसियाम या सह कोषाध्यक्षपदी मुळशीतील…\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nमहावार्ता न्यूज ः क्रीडामंत्री गिरिष महाजन यांनी पुण्यातील कर्वेनगरमधील अजित जरांडे यांच्या इन्फीनिटी जिम्नॉटिक्स अ‍ॅकॅडमीला…\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमहावार्ता न्यूज ः सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धेत भुगांवमधील इंगवले घराण्यातील मुलीसह मुलांनही पदकांची…\nभुकूम सरपंचपदी सुशिक्षीत गौरी भरतवंश यांची बिनविरोध निवड\nमहावार्ता न्यूज : मुळशी तालुक्यातील भुकूम येथील सरपंच पदी गौरी प्रसाद भरतवंश यांची बिनविरोध निवड…\nपिरंगुटमधील बंद पडलेल्या कंपनीत महिनाभर पडून होत मृतदेह, कुजलेल्या बेवारस मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन\nमहावार्ता न्यूज : मुळशीतील पिरंगुट हद्दीतील जवाहार इंडस्ट्रीजमधील बंद पडलेल्या कंपनीमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आला.…\nपुण्यात नॅशनल गेमचे सराव शिबिर सुरू, महाराष्ट्राने विजेतेपद जिंकून राज्याचा नावलौकिक उंचवावा – अजित पवार\nमहावार्ता न्यूज: खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक दडपण न ठेवता निश्चित मनाने सर्वोत्तम कामगिरी करावी…\nमुळशीतील चित्रपट अभिनेता प्रशांतचा पेरिविंकलकडून गौरव, पेरिविंकलच्या जडणघडणीत प्रशांतसारखे अनेक हिरे चमकत आहेत- राजेंद्र बांदल\nमहावार्ता न्यूज: मुळशीकर असलेला पेरिविंकल स्कूलचे माजी विद्यार्थी प्रशांत बेन्नी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत झळकणार आहे. सूर्या…\nपौडमध्ये पावाच्या आत आढळला टिशू पेपर, संगम बेकरी विरूद्ध तक्रार दाखल\nमहावार्ता न्यूज: मुळशीतील पौड येथील कोळवण रोड जवळील संगम बेकरीमध्ये कामगारांच्या बेजबाबदारपणामुळे पावाच्या आत टिशू…\nआज 23 जानेवारी..नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्ताने माझ्या जपान भेटीत नेताजींच्या स्मृतिस्थळी जागवलेली देशभक्ती… – संजय दुधाणे\nॐ हा गुरू गाथाचे प्रणेते प्रेमनिधी संत गणोरे बाबा\nमहावार्ता दिवाळी अंकाचे प्रातांधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते शानदार प्रकाशन\nमहावार्ता दिवाळी अंकाचे आज प्रकाशन, मुळशीतील लेखकांचा होणार सन्मान\n३६ वा वाढदिवस ३६ किलोमीटर धावून केला साजरा, हिंजवडी पोलिस स्टेशनमधील विजय घाडगेंचा आदर्श उपक्रम\nहिंजवडीतील बगाड सोहळा सलग दुसर्‍या वर्षी खंडित, कसा असतो बगाड सोहळा जाणून घ्या महावार्तावर\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nमहावार्ता न्यूज ः क्रीडामंत्री गिरिष महाजन यांनी पुण्यातील कर्वेनगरमधील अजित जरांडे यांच्या इन्फीनिटी जिम्नॉटिक्स अ‍ॅकॅडमीला सदिच्छा भेट दिली. भेटमध्ये जिम्नॅस्टिक्स सुविधा पाहून…\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nपुण्यात नॅशनल गेमचे सराव शिबिर सुरू, महाराष्ट्राने विजेतेपद जिंकून राज्याचा नावलौकिक उंचवावा – अजित पवार\nमुळशी क्रीडाभूषण संदिप पवार जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरवित, जिल्ह्यातून अभिनंदनांचा वर्षाव\nमहाराष्ट्रातील खेळाडूंना स्पोर्टस् सायन्सची गरज ः डॉ. अजित मापारी, क्रीडादिनानिमित्त पुण्यात ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा, राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव\nमुळशीत ढगफुटी सदृश पाऊस, बावधन, लवळेमध्ये हाहाकार, राम नदीचे पाणी घरात\nमहावार्ता न्यूज : अचानक सुरू झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बावधन परिसरामध्ये हाहाकार झाला असून यामध्ये राम नदी ही न भूतो…\nशिर्डीतील संतांच्या अमृत मंथन मेळाव्यात राजेंद्र बांदल यांचाही व्हीआयपी सहभाग\nक्रिकेटपटूंचे आमदार स्विंगकिंग सदानंद मोहोळ – चंदू बोर्डे, मुळशीकरांचे दैवत आप्पासाहेब- संजय दुधाणे\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nपिरंगुट :- जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 10 वा तुळजाभवानी पुरस्कार…\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nमुळशीतील चित्रपट अभिनेता प्रशांतचा पेरिविंकलकडून गौरव, पेरिविंकलच्या जडणघडणीत प्रशांतसारखे अनेक हिरे चमकत आहेत- राजेंद्र बांदल\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nचित्रपटाला साजेसा असा ट्रॅप लावीत गावठी पिस्तुलधारी पोलिसांच्या जाळ्यात\nकरोना रुग्णांवर मोफत उपचारासाठी याचिकाकर्त्याला न्यायालयानं ठोठावला ५ लाखांचा दंड\nलॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक\nगोविंद बागेत ठरलं, राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nपिरंगुट :- जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 10 वा तुळजाभवानी पुरस्कार…\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nमहावार्ता न्यूज ः मुळशीचे कार्यकुशल आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षेखाली एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समिती सभा गुरूवारी 29 सप्टेंबरला…\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nमहावार्ता न्यूज: सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या Seed Association Of Maharashtraसियाम या सह कोषाध्यक्षपदी मुळशीतील कृषिरत्न, लवळे येथील प्रगतीशील शेतकरी…\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nमहावार्ता न्यूज ः क्रीडामंत्री गिरिष महाजन यांनी पुण्यातील कर्वेनगरमधील अजित जरांडे यांच्या इन्फीनिटी जिम्नॉटिक्स अ‍ॅकॅडमीला सदिच्छा भेट दिली. भेटमध्ये जिम्नॅस्टिक्स…\nमुळशी, कोथरूडला जोडणारा चांदणी चौक पूल शनिवारी रात्री पाडणार, ११ पर्यायी मार्गांचा रोडमॅप तयार, नवा पूल युद्धपातळीवर उभारणार\nमहावार्ता न्यूज : गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर शनिवारी 10 सप्टेंबरला रात्री मुळशी, कोथरूडला जोडणारा चांदणी चौक पूल पाडला जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मुंबई,…\nमुळशीत भोसरीतील फूलविक्रेत्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला, 7 दिवसापूर्वीच खून झाल्याचा संशय\nभुगावमधील जोर स्पर्धेत ४९३ स्पर्धकांचा सहभाग, अक्षय सातपुतेंच्या वाढदिवसानिमित्त मुळशीकरांचे आरोग्य प्रबोधन\nमुळशीत सौम्य भुकंपाने तब्बल 500 मीटर लांब जमिन दुभंगली, वाघवाडीत माळीण सारखी भूस्खलन सदृश्य स्थिती, ग्रामस्थ सुरक्षित स्थलांस्तरीत, 15 घरांचे पुर्नवसन कोण करणार \nगुणवंत शिक्षकांच्या सन्मानाने पेरिविंकलच्या सूस शाखेत गुरुपौर्णिमा साजरी\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमहावार्ता दिवाळी 2021 8\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=2769", "date_download": "2022-09-28T13:14:07Z", "digest": "sha1:T6VK4WWHSVKSBTSYJQMURHPAKLEDOJHU", "length": 2117, "nlines": 41, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nचंद्र नभातूनी निघतांना,सूर्य सांजेला मुकतांना....,\nअल्लढ या वेड्या मनाशी हितगुज करत होते मी..,\nआज स्वतः कडेच व्यक्त होताना........\nआशांन माझ्या पायदळी उडवत.,\nपरक्या अपेक्षांसाठी स्वतः लाच विसरलेली मी..,\nमोकळ्या मनाने हे सार मांडत होते मी..,\nआज स्वतः कडेच व्यक्त होताना....\nबापाची लेक झाली,नवऱ्याची बायको झाली..,\nलेकरांना मायेची सावली दिली...\nयात कुठंतरी दुमडलेली माझ्या अस्तित्वाची पाने.,\nअलगद उलगडत होते मी...,\nआज स्वतः कडेच व्यक्त होताना......\nमाझ्या असण्याला अर्थ आहे.,\nमाझ्या वाटण्याला अर्थ आहे...\nअर्थाला या माझ्या बेअर्थ करत आले मी..,\nमांडते ही फिर्याद मी..\nआज स्वतः कडेच व्यक्त होताना......\nघुटमळलेल्या या क्षणांची.,गुंतलेल्या या भावनांची..,\nएक एक गाठ सोडवताना...,\nनकळत कागदावर शब्दांची माळ ओवत होते मी.,\nआज स्वतः कडेच व्यक्त होताना.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/run-samadhan-yojana-state-bank-of-india/", "date_download": "2022-09-28T12:52:12Z", "digest": "sha1:ZZWMZOP2OUQU5WJJDG7GVV3A22RD7ENS", "length": 16539, "nlines": 140, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "ऋण (रिन) समाधान कर्ज माफी योजना स्टेट बँक ऑफ इंडिया - MSDhulap.com", "raw_content": "\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nऋण (रिन) समाधान कर्ज माफी योजना स्टेट बँक ऑफ इंडिया\nभारतीय स्टेट बॅंकेच्या वतीने शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी ऋण समाधान योजना जाहीर केली आहे, परंतु भारतीय स्टेट बॅंकेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे राज्यातील थोडी दिरंगाई झाल्याने या योजनेचा म्हणावा तसा प्रचार आणि प्रसार शेतकऱ्यांपर्यंत झाला नाही. तरी कर्जदार शेतकऱ्यांनी जानेवारीच्या अखेरपर्यंत आपल्या कर्जाची 20 टक्के रक्कम भरणा करून कर्जमुक्त व्हावे.\nमूळ कर्जा पैकी मुद्दलातली 20 टक्के रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी 31 जानेवारीच्या आत भरणा केल्यास त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यात येईल आणि नव्याने त्या शेतकऱ्यास कर्ज देण्यात येणार.\nशेतकऱ्यांसाठी कर्जमुक्त होण्यासाठी महत्त्वाची ही संधी असून या संधीचे सोनं करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मूळ कर्जातल्या रकमेचा 20 टक्के कर्ज भरणा करावा आणि नव्याने कर्ज घेऊन आपल्या शेती व्यवसायाला चालना द्यावी.\nबॅंकेच्या वतीने हे सांगण्यासाठी कदाचित कर्मचारी वर्ग कमी पडला असेल, मात्र गरज आता शेतकऱ्यांना असून शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता, या महिन्याच्या आत आपला कर्जाचा 20 टक्के रकमेचा भरणा बॅंकेकडे करावा. तसेच बॅंकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रक काढून करण्यात आले आहे.\nसूचना:- अधिक माहितीसाठी जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट द्या.\n← भविष्य निर्वाह निधी (PF) अकाऊंट संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी जाणून घ्या सविस्तर माहिती\nमहसूल अधिनियमान्वये जमिनीची सविस्तर माहिती →\nगारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटप सुरू; शासन निर्णय जारी – 2021\nविधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक\nलर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस – Aadhaar-Based Learning Driving Licence Apply\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठांमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) च्या २६ पदांसाठी आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या ५०\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nजिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (71)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/36-hours-suvidha-block-on-central-railway-between-thane-kalwa-change-in-central-railway-timetable/381283", "date_download": "2022-09-28T12:08:15Z", "digest": "sha1:DYRPQR7YFG4T3TM3UJI455FXTQQ2TI6J", "length": 18215, "nlines": 102, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " 36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa Central Railway Block : मध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक 36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa, Change in Central Railway Timetable", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nCentral Railway Block : मध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक\n36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa, Change in Central Railway Timetable : मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार\nमध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक\nमध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक\nब्लॉक शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री २ पर्यंत\nसुविधा ब्लॉकच्या काळात रेल्वे वाहतुकीत बदल\n36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa, Change in Central Railway Timetable : मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (मेन लाइन) ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या मार्गिकेसाठी नव्याने टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री २ पर्यंत आहे.\nब्लॉक दरम्यान, ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखालील नवीन टाकलेला ट्रॅक कट करून सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगसाठी रुळावरील डिरेलींग स्विच तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व इंटरलॉकिंग सुरू करणे ही कामं केली जातील. ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट/ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, १ डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाईल. सुविधा ब्लॉकच्या काळात रेल्वे वाहतुकीत बदल केला जाईल.\nशनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १ ते दुपारी २ या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद सेवा कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत पुढे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तसेच दुपारी २ नंतर अप धीम्या/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.\nशनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२.५४ ते १.५२ पर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. दुपारी २ नंतर डाउन धिम्या/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.\nसुविधा ब्लॉकच्या कालावधीत कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवलीतून सुटणा-या/टर्मिनेट होणारी उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा येथील जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील. उपनगरीय सेवा सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी वेळापत्रकानुसार कार्यरत राहतील.\nसुविधा ब्लॉक असल्यामुळे शुक्रवार ७ जानेवारी २०२२ आणि शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी सुटणाऱ्या निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस, 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणि 17611 नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.\nसुविधा ब्लॉक असल्यामुळे शनिवार ८ जानेवारी २०२२ आणि रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी सुटणाऱ्या निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात 11007 / 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, 12071 / 12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, 12109 /12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, 11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, 12123 /12124 मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन,\n12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस, 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, 11139 मुंबई -गदग एक्सप्रेस आणि 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.\nसुविधा ब्लॉक असल्यामुळे रविवार ९ जानेवारी २०२२ आणि सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी सुटणाऱ्या निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात 11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आणि 11140 गदग-मुंबई एक्सप्रेस यांचा समावेश आहे.\n17317 हुबळ्ळी-दादर एक्सप्रेस या गाडीचा प्रवास शुक्रवार ७ जानेवारी २०२२ आणि शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी पुणे येथे संपेल. तसेच 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस या गाडीचा प्रवास शनिवार ८ जानेवारी २०२२ आणि रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी पुणे येथे संपेल.\nशनिवार ८ जानेवारी २०२२ आणि रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी 17318 दादर-हुबळ्ळी एक्सप्रेस या गाडीचा प्रवास पुण्यातून सुरू होईल. तसेच रविवार ९ जानेवारी २०२२ आणि सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी 11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाडीचा प्रवास पुण्यातून सुरू होईल.\n लस नाही तर बोर्डाची परीक्षा नाही, विद्यार्थ्यांसाठी आदेश\nNew Rules For Home Isolation or Home Quarantine : वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संकटात 'या' नियमांनुसार व्हावे लागेल होम क्वारंटाइन\n'यांना' मिळेल कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nRupali Chandanshive : रुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक, पोलीस स्थानकासमोर निर्दर्शने\nBoyfriend suicide: इन्स्टाग्रामवरील मित्रांवरून गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण, निराश होऊन बॉयफ्रेंडने केली आत्महत्या\nLata Mangeshkar : दीदींच्या निधनानंतर रितेपणा जाणवला; लतादीदींच्या आठवणीत राज ठाकरे भावूक\nशिंदे फडणवीस सरकार आल्यापासून उत्सवाची धूम पाहून मळमळत असलेल्यांनी धौतीयोग घ्यावे, शेलारांचा टोला\nBeed : पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन संघर्ष पेटणार\nCovid-19: देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रात\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nरुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक\nआजचा रंग- पिवळा, द्या शुभेच्छा\nसरकारने दिलं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला पगार\nPFI ची वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक\nइन्स्टाग्रामवरून झालेल्या भांडणामुळे बॉयफ्रेंडची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3093/", "date_download": "2022-09-28T12:04:56Z", "digest": "sha1:A3QXIGXWCJC4PJZ75AFSQWOTFVVNHPK5", "length": 3728, "nlines": 103, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-एक विचार", "raw_content": "\nअसेल जरी गुलाब प्रेमाचे प्रतिक\nतरी मात्र त्याने तसे नसावे\nनिसर्गाचे प्रत्येक शिल्प अजूनही अबाधित आहे\nविस्कटलेला मानव फक्त त्याला अपवाद आहे\nअसेल जरी गुलाब प्रेमाचे प्रतिक तरी मात्र त्याने तसे नसावे\nकि हळुवार झुळूकेनही पाकळ्यांनी गळून जावे...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nएकावन्न अधिक पाच किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/featured/farmer-scheme-gopinath-munde-farmer-accident-insurance-scheme/", "date_download": "2022-09-28T14:03:25Z", "digest": "sha1:KMNX7XVCU4WPKODBC54GKIYNE3O5EFPM", "length": 9545, "nlines": 48, "source_domain": "mhlive24.com", "title": "Farmer Scheme| maharashtra government will give two lakhs to these farmers", "raw_content": "\nHome - शेती - Farmer Scheme: महाराष्ट्र शासनाची कल्याणकारी योजना… आता ‘या’ शेतकऱ्यांना मायबाप सरकार देणार दोन लाख, वाचा सविस्तर\nFarmer Scheme: महाराष्ट्र शासनाची कल्याणकारी योजना… आता ‘या’ शेतकऱ्यांना मायबाप सरकार देणार दोन लाख, वाचा सविस्तर\nFarmer Scheme: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी मायबाप सरकार कायमच कल्याणकारी योजना (Government Scheme) आणत असते. केंद्र सरकार तसेच देशातील विविध राज्यातील राज्य सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित करत असतात.\nआपल्या महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अशीच एक कल्याणकारी योजना आणली आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे शेती (Farming) करताना शेतकरी बांधवांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो.\nअनेकदा शेती करताना शेतकरी बांधवांना अपघाताला देखील सामोरे जावे लागते. यामध्ये वीज पडून शेतकऱ्यांचा अपघात होणे, पुरामुळे होणारे अपघात, विंचू किंवा सर्पदंशाने होणारे अपघात, विजेचा शॉक लागून होणारे अपघात, वाहन अपघात इत्यादी अपघातांचा समावेश आहे.\nया अपघातामुळे शेतकरी बांधवांची अनेकदा जीवित हानी होत असते, शिवाय अनेकदा अपंगत्व देखील येत असते. अशा परिस्थितीत आता मायबाप शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांना दोन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) असे या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून अपघातामुळे शेतकरी बांधवांना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास मदत दिली जाणार आहे.\nयामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. खरं पाहता शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे अपघातात निधन झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्या कुटुंबाचे उदरनिर्वाह धोक्यात येते. अशा प्रसंगी अपघात झालेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देऊन मायबाप शासनाकडून मोठा दिलासा दिला जात आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांच्यासाठी मोठी फायद्याची ठरत असल्याचे सांगितले जात आहे.\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नेमकी आहे तरी काय\nमित्रांनो, अपघातात एखाद्या शेतकरी बांधवांचे डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाख रुपये देण्याचे प्रावधान या योजने अंतर्गत करण्यात आले आहे.\nया योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या शेतकरी बांधवांचे अपघातात एक अवयव निकामी झाले तर एक लाख रुपये म्हणजे जर शेतीच काम करताना काही अपघात झाला किंवा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास नुकसानभरपाई एक लाख रुपये देण्यात येईल.\nएवढेच नाही तर एखाद्या शेतकरी बांधवाचा अपघाती मृत्यू झाला तर दोन लाख रुपय अशा शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना मिळणार आहेत.\nया योजनेअंतर्गत मदतीसाठी अर्ज कोठे करायचा बरं\nजर एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला असेल तर अशा शेतकरी बांधवाला या योजनेंतर्गत दावा करण्यासाठी त्याच्या वारसाला जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अपघातानंतर 45 दिवसांच्या आत सामोरे जावे लागणार आहे. म्हणजेच अपघात झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत सदर शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसदाराला दावा अर्ज सादर करावा लागणार आहे.\nमित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दावा अर्जासोबत या योजनेसाठी आवश्यक योग्य ती कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत. दावा अर्ज दाखल केल्यानंतर अधिकाऱ्याकडून दाव्याची तपासणी करून योग्य तो लाभ संबंधित शेतकरी बांधवाला या योजनेच्या माध्यमातून दिला जाईल.\nPrevious 7th pay commission : महाराष्ट्रासहित ह्या राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन; मिळणार इतका लाभ\n मग मुळकुज/खोडकुज ‘या’ रोगावर अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, होणारं लाखोंचा फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.kidsfoundation.in/post/%E0%A4%AC-%E0%A4%A6-%E0%A4%A7-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%B8-%E0%A4%B8-%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%97-%E0%A4%B7-%E0%A4%9F", "date_download": "2022-09-28T13:11:58Z", "digest": "sha1:BC473F6POQGLEEMYOYJJJHL3MFPPA5J4", "length": 10367, "nlines": 87, "source_domain": "www.kidsfoundation.in", "title": "बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी", "raw_content": "\nमोबाईलच्या दु... कार्यशाळा नोंदणी\nचला करून बघू या \n‘बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र)’ हे पुस्तक १२ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे माजी अध्यक्ष तसेच जेष्ठ विचारवंत प्रा डॉ आ ह साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. वर्धा जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सागर शिंगणे यांनी या पुस्तकाचे संपादन केलेले आहे. महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशन संस्था 'लोकायत प्रकाशन' यांनी हे सचित्र पुस्तक प्रकाशित केलेलं आहे.\nआपल्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या सचित्र पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्याच्या आत संपली. त्यामुळे दि १९ फेब्रुवारी २०२१ रोजी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती ११ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा जेष्ठ विचारवंत प्रा डॉ बाबुराव गुरव यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तकात विविध प्रसंगातील बुद्धांचे उपदेश बालसुलभ गोष्टींच्या माध्यमातून चित्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुस्तकातील चित्तवेधक आणि आकर्षक रेखाचित्रे उत्तर प्रदेशातील युवा चित्रकार सूरज सिंग यांनी रेखाटली आहेत. सदर पुस्तक एकूण ५६ पृष्ठांचे असून त्यात एकूण १२ मनोरंजक आणि संस्कारक्षम गोष्टींचा समावेश केलेला आहे. विद्यार्थ्यांना आशयाचे सखोल आकलन व्हावे, यासाठी प्रत्येक गोष्टीच्या शेवटी कठीण शब्दांचे सविस्तर अर्थ देण्यात आलेले आहेत.\nबुद्धांच्या जीवनावर, त्यांच्या उपदेशांवर आधारित अनेक पुस्तके आधीच उपलब्ध असताना हे पुस्तक अल्पावधीतच इतके लोकप्रिय का ठरले, या पुस्तकाचे वेगळेपण काय आहे, असा प्रश्न कोणत्याही वाचकास निश्चितच पडू शकेल. बुद्धांच्या जीवनावर, त्यांच्या उपदेशांवर आधारित गोष्टींची अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत, पण यातील बरीचशी पुस्तके अनैसर्गिक चमत्कारांनी भरलेल्या आहेत. वैज्ञानिक कसोट्यांवर न टिकणारे, निसर्ग नियमांच्या विरोधात जाणारे कुठलेही चमत्कार बुद्धांना मान्य नव्हते. मानवी जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी आपल्या वागणुकीतील बदल महत्वाचा आहे, अशी त्यांची शिकवण होती. नेमका हाच धागा पकडून सागर शिंगणे यांनी सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा यासाठी आवर्जून हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आ ह साळुंखे यांच्या 'सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध' या अभ्यास ग्रंथातील अस्सल, निवडक आणि संस्कारक्षम अशा गोष्टी निवडून त्यांची अतिशय सोप्या भाषेत त्यांनी मांडणी केलेली आहे. सोप्या भाषेतील गोष्टींसोबत असलेल्या आकर्षक रेखाचित्रांमुळे बालकांना ते विशेष रुचल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.\nआगामी आवृत्ती आणि हिंदी, इंग्रजी भाषांतराबद्दल\nकेवळ भारतातूनच नव्हे तर थेट कॅनडा आणि जर्मनीहून पुस्तकासाठी झालेली मागणी अक्षरशः अविश्वसनीय आहे. वाचकांचा उदंड प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेता, या पुस्तकाची तिसरी आवृत्ती १४ एप्रिल रोजी प्रकाशित करावी लागेल, असे प्रकाशक इंजि राकेश साळुंखे यांनी बोलताना सांगितले. तसेच पुस्तकाचे वेगळेपण लक्षात घेता या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर येत्या १४ एप्रिल रोजी वाचकांना देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nएकूणच काय, तर दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी प्रा डॉ बाबुराव गुरव यांनी म्हटल्याप्रमाणे ''बुद्धांच्या या संस्कारक्षम गोष्टी मुलांचे भावविश्व समृद्ध करतील आणि आगामी काळात या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघतील'' हे शब्द खरे ठरत आहेत.\nएकूणच काय, तर आपल्या पाल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि एक विवेकी पिढी घडविण्यासाठी हे एक 'मस्ट रीड बुक' आहे....\nनवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 : एक राष्ट्रीय विश्लेषण\nविद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही \n“झोपेतली बडबड : रस्ते, गाई आणि कुत्रे”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mhada.gov.in/mr/citizen-charter", "date_download": "2022-09-28T13:18:44Z", "digest": "sha1:QF6RKJ27D2IUKLNSL7SFW6LW4LTXX7UK", "length": 11199, "nlines": 189, "source_domain": "www.mhada.gov.in", "title": "Citizens Charter – MHADA", "raw_content": "\nम्हाडा ऑटोडिसीआर परमिशन सिस्टिम\nआमचा ध्यास आणि मुल्ये\nपरवडणारी घरे - म्हाडा प्रतीक\nबीडीडी चाळ पुनविर्कास प्रकल्प\nबदली आणि पदोन्नती आदेश\nप्रकल्प व्यवस्थापन ट्रॅकिंग साधन\nमुंबई मंडळ ई-बिलिंग सिस्टम\nमुं.इ.दु.व पु. मंडळ ई-बिलिंग सिस्टिम\nम्हाडा ऑटोडिसीआर परमिशन सिस्टिम\nप्रधान मंत्री आवास योजना\nअफफोर्डेबल रेंटल हौसिंग कॉम्प्लेक्सएस (ए.आर.एच.सी.)\nप्रधान मंत्री आवास योजना (दुवे)\nप्रधान मंत्री आवास योजना प्रकल्प\nप्र.मं.आ.यो. - कोंकण मंडळ प्रकल्प\nउपकरप्राप्त इमारतींची संकलित माहिती\nमास्टर यादीतून वाटप करण्यासाठी अर्ज\nत्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा व संस्थेचा विनंती अर्ज\nमुंबई मंडळ सोडत २०१९ निकाल\nगिरणी कामगार सोडत २०२०\nनाशिक मंडळ सोडत २०२०\nखाजगी विकासाद्वारे PPP Model अंतर्गत सोडत\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ - निवडसुची व प्रतिक्षा यादी\nकागदपत्र तपासणी करीता उमेदवारांची सूची\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ संवर्गनिहाय गुणतालिका\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी सूचना\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी जाहिरात\nपरीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nमुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी /प्राधिकरण\nवित्त नियंत्रक / प्राधिकरण\nमुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ\nमुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ\nमुंबई झोपडपट्टी सुधारणा मंडळ\nपुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ\nवास्तूशास्त्रज्ञ विभाग / पुणे मंडळ\nऔरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ\nकोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ\nनाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ\nवरिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ आणि रचनाकार / प्राधिकरण\nमुख्य अभियंता - I / प्राधिकरण\nमुख्य अभियंता - II / प्राधिकरण\nमुख्य अभियंता - ३ / प्राधिकरण\nदक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण कक्ष /प्राधिकरण\nकार्यकारी अभियंता विद्युत / मुंबई मंडळ\nकार्यकारी अभियंता विद्युत / मुंबई मंडळ\nसक्षम प्राधिकारी - १\nसक्षम प्राधिकारी - २\nजनसंपर्क अधिकारी / प्राधिकरण\nउपमुख्य अभियंता / इपक (बृ.क्षे/प्रआयो) / प्रा.\nउपमुख्य अभियंता-पूर्व / मुंबई मंडळ\nसार्वजनिक बांधकाम विभाग (पीडबल्युडी)\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - (एसआरए)\nबृहन्मुंबई महानगरपालिका - (एमसीजीएम)\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित‍ (सिडको)\nबृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका)\nमहाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी)\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - (एमआयडीसी)\nमहाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ - (एमएसईबी)\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ\nमहाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\nम्हाडा, गृहनिर्माण भवन कलानगर, बांद्रा(पू)\nशासनाच्या सर्व विभागांशी संबंधित माहिती / सेवा / योजना इ. साठी मुख्यमंत्री हेल्पलाईन टोल फ्री क्र. येथे २४*७ संपर्क साधावा\nकॉपीराईट © २०१९ म्हाडा ® सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/09/2-2022.html", "date_download": "2022-09-28T12:14:40Z", "digest": "sha1:XUBNWOFLZ3TZJELWJ22NOLC3BH72D43H", "length": 1548, "nlines": 26, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "संकेत टाइम्स ई-पेपर 2 सप्टेंबर 2022 - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / ई पेपर / संकेत टाइम्स ई-पेपर 2 सप्टेंबर 2022\nसंकेत टाइम्स ई-पेपर 2 सप्टेंबर 2022\nsankettimes सप्टेंबर ०२, २०२२\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/news_catalog/transportation/", "date_download": "2022-09-28T13:18:44Z", "digest": "sha1:ZLLQ5JRTRHD2WYVBBKCLOFGOKEFYNGLN", "length": 9330, "nlines": 196, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " वाहतूक |", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nस्मार्ट पार्किंग बाजार उपाय\nविविध शहरांमध्ये पार्किंगची अडचण ही नेहमीच सर्वात चिंतित आणि चिंतित समस्या राहिली आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह, पीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे, आजची पार्किंग व्यवस्थापन प्रणाली हळूहळू बुद्धिमानांच्या दिशेने बदलली आहे.बौद्धिकरण हे एक कार्यक्षम आहे...\nस्मार्ट मोबिलिटी इंटरनेट ऑफ थिंग्ज\nस्मार्ट ट्रॅव्हल इंटरनेट ऑफ थिंग्ज 1、व्यवसाय पार्श्वभूमी आणि बाजारपेठेची शक्यता 1. व्यवसायाची पार्श्वभूमी देशांतर्गत पर्यटन शहरे, राहण्यायोग्य शहरे, सुट्टीचा समुद्र किनारा, पर्यटन आकर्षणे इ. तसेच युरोपियन आणि अमेरिकन शहरे आणि मोठ्या परदेशी पर्यटक लोकसंख्येसह इतर प्रदेश. , पीएलसी...\nबस प्रतिमा निरीक्षण प्रणाली\nबस इमेज मॉनिटरिंग सिस्टीमची ओळख अलिकडच्या वर्षांत, इमेज मॉनिटरिंगचा वापर त्याच्या अंतर्ज्ञानी, सोयीस्कर आणि समृद्ध माहिती सामग्रीमुळे मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि सुरक्षा निरीक्षणाचे मुख्य माध्यम बनले आहे.संगणक समुदायाच्या जलद विकासासह ...\nहाय-स्पीड रेल्वे इंटिग्रेटेड व्हिडिओ मॉनिटरिंग सिस्टम\nमहत्त्वाची पायाभूत सुविधा, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची धमनी आणि वाहतुकीचे लोकप्रिय साधन म्हणून, रेल्वे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीचा मोठा भार सहन करते आणि चीनच्या सर्वसमावेशक वाहतूक नेटवर्कचा कणा आहे, आणि आधुनिकतेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते...\nसिटी स्ट्रीट लॅम्प वायरलेस कम्युनिकेशन मॉनिटरिंग सिस्टम सोल्यूशन\nडिजिटल आणि बुद्धिमान शहराच्या सतत विकासासह, शहरी रस्ते प्रकाशाचे प्रमाण विस्तारत आहे.त्याचबरोबर प्रकाश व्यवस्थापनाच्या अडचणीही वाढत आहेत.शहरी पथदिवे व्यवस्थापन हे उच्च भांडवल, उच्च तंत्रज्ञान सामग्री आणि मोठ्या अडचणीसह काम आहे, ...\nकार वायफाय सिस्टम ऍप्लिकेशन सोल्यूशन\n4G LTE वायफाय गेटवेवर आधारित बस ऑन बोर्ड सिस्टमचे ऍप्लिकेशन सोल्यूशन 2015 मध्ये, चीनमध्ये स्मार्ट फोन वापरकर्त्यांची संख्या 900 दशलक्ष ओलांडली आहे.2017 पर्यंत, जागतिक मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या 4.55 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.बुद्धिमान टर्मिनलच्या व्यापक लोकप्रियतेसह...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/print-server-ps1121-product/", "date_download": "2022-09-28T12:02:19Z", "digest": "sha1:MNY3XLJUQJOLKXYTMU4N34BTFYCIE5N3", "length": 12696, "nlines": 267, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " चीन प्रिंट सर्व्हर PS1121 उत्पादन आणि कारखाना |चिलिंक", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nZR2000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZR5000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर\nZS5000 ड्युअल सिम 4G सेल्युलर राउटर\nZR1000 4G GPS सेल्युलर राउटर\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nZP3000 रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nचिलिंक क्लाउड मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म\nZS5000 ड्युअल सिम 4G सेल्युलर राउटर\nZR9000 ड्युअल सिम 5G सेल्युलर राउटर\nZR5000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nZR1000 4G GPS सेल्युलर राउटर\nZP3000 रिमोट कंट्रोल गेटवे\nZR2000 औद्योगिक 4G सेल्युलर राउटर\nचीन घाऊक औद्योगिक 3g 4g 5g राउटर मूल्यसूची...\nचीन घाऊक 4g Lte Cpe औद्योगिक वायफाय राउटर Fa...\nUSB सामायिक मुद्रण समर्थन\nRAW प्रोटोकॉल प्रिंटिंगला सपोर्ट करा\nनेटवर्क विभागांमध्ये मुद्रणास समर्थन द्या\nवायफाय प्रिंटिंगला सपोर्ट करा\nसमर्थन वेळ रीस्टार्ट करा\nउत्पादनांची ही मालिका उच्च-कार्यक्षमता असलेल्या 32-बिट व्यावसायिक नेटवर्क कम्युनिकेशन प्रोसेसरचा अवलंब करते आणि एकाधिक वापरकर्त्यांसाठी प्रिंटर शेअरिंग सेवा प्रदान करण्यासाठी सॉफ्टवेअर सपोर्ट प्लॅटफॉर्म म्हणून एम्बेडेड रिअल-टाइम ऑपरेटिंग सिस्टम वापरते.हे एकाच वेळी 2 प्रिंटर ऍक्सेस करू शकते आणि 2 इथरनेट RJ45 इंटरफेस आहेत.वायफायला सपोर्ट करा.\nउच्च-कार्यक्षमता औद्योगिक-ग्रेड 32-बिट MIPS प्रोसेसर वापरणे\nकमी उर्जा वापर, कमी उष्णता निर्मिती, वेगवान गती आणि उच्च स्थिरता\nअनुसूचित स्वयंचलित रीस्टार्ट किंवा डिस्कनेक्शन नंतर स्वयंचलित रीकनेक्शनला समर्थन द्या\nशीट मेटल कोल्ड-रोल्ड स्टील शेल वापरणे\n2 USB पोर्ट प्रदान करा, एकाच वेळी 2 प्रिंटरशी कनेक्ट होऊ शकतात\nवायफाय क्लायंट मोडला समर्थन द्या\nवायफाय एपी मोडला सपोर्ट करा\nनेटवर्क विभागांमध्ये मुद्रणास समर्थन द्या\nरिमोट प्रिंटिंगला सपोर्ट करा\nयू डिस्क शेअरिंगला सपोर्ट करा\nDHCP ला समर्थन द्या\nसपोर्ट 1 X WAN, 1 X LAN किंवा 2 X LAN, मुक्तपणे स्विच केले जाऊ शकते\nपुढे: चिलिंक क्लाउड मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म\nमानक आणि वारंवारता बँड बँडविड्थ: IEEE802.11b/g/n मानक समर्थन\nसुरक्षा एन्क्रिप्शन: WEP, WPA, WPA2 आणि इतर एन्क्रिप्शन पद्धतींना समर्थन द्या\nLAN: 1 LAN पोर्ट, अनुकूली MDI/MDIX, अंगभूत इलेक्ट्रोमॅग्नेटिक अलगाव संरक्षण\nWAN: 1 WAN पोर्ट, अनुकूली MDI/MDIX, अंगभूत इलेक्ट्रोमॅग्नेटिक अलगाव संरक्षण\nयूएसबी इंटरफेस: 2 यूएसबी इंटरफेस\nइंडिकेटर लाइट: 1 X “PWR”, 1 X “WAN”, 1 X “LAN”, 1 X “WiFi”, 1 X “LINK” इंडिकेटर लाइट अँटेना इंटरफेस: 1 मानक SMA वायफाय अँटेना इंटरफेस, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा 50 युरोप\nपॉवर इंटरफेस: 7.5V~32V, अंगभूत वीज पुरवठा तात्काळ ओव्हरव्होल्टेज संरक्षण\nरीसेट बटण: हे बटण 10 सेकंद दाबून, डिव्हाइसचे पॅरामीटर कॉन्फिगरेशन फॅक्टरी मूल्यावर पुनर्संचयित केले जाऊ शकते\nप्रिंट सर्व्हर मालिका इंटरफेस आकृती\nमानक वीज पुरवठा: DC 12V/1A\nशेल: शीट मेटल कोल्ड रोल्ड स्टील शेल\nवजन: सुमारे 185 ग्रॅम\nसापेक्ष आर्द्रता: <95% नॉन-कंडेन्सिंग\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/!!!-3386/", "date_download": "2022-09-28T13:48:39Z", "digest": "sha1:ACUVVUJZJEOAZLITJ4WFX6VZTCZA56R3", "length": 7218, "nlines": 137, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-अव्यक्ताच्या गुजगोष्टी!!!", "raw_content": "\nAuthor Topic: अव्यक्ताच्या गुजगोष्टी\nअद्यात प्रदेशातून दौडत आलेल्या\nखूप खोलवर रडणार्‍या नितळ नदीला,\nसरींनी दृष्ट उतरवून टाकल्यावर\nविरहाने टचकन ओघळणार्‍या दवबिंदून्ना....\nकरायच्या असतात अव्यक्ताच्या गुजगोष्टी...\nहे समजून उमजुनच जन्म घेतात ही सारी,\nउत्तरेच्या गर्भातल्या अभिमन्न्युसारखी ...\n... आणि आपल्याला अव्यक्ताच्या गोष्टी कळेतोवर\nफार फार उशीर झालेला असतो,\nतेव्हा आपले कलेवर शांत निपचित पहूडलेले असते चितेवर\n(दि. २४ मार्च २०१०)\nअद्यात प्रदेशातून दौडत आलेल्या\nखूप खोलवर रडणार्‍या नितळ नदीला,\nसरींनी दृष्ट उतरवून टाकल्यावर\nविरहाने टचकन ओघळणार्‍या दवबिंदून्ना....\nकरायच्या असतात अव्यक्ताच्या गुजगोष्टी...\nहे समजून उमजुनच जन्म घेतात ही सारी,\nउत्तरेच्या गर्भातल्या अभिमन्न्युसारखी ...\n... आणि आपल्याला अव्यक्ताच्या गोष्टी कळेतोवर\nफार फार उशीर झालेला असतो,\nतेव्हा आपले कलेवर शांत निपचित पहूडलेले असते चितेवर\n(दि. २४ मार्च २०१०)\nअद्यात प्रदेशातून दौडत आलेल्या\nखूप खोलवर रडणार्‍या नितळ नदीला,\nसरींनी दृष्ट उतरवून टाकल्यावर\nविरहाने टचकन ओघळणार्‍या दवबिंदून्ना....\nकरायच्या असतात अव्यक्ताच्या गुजगोष्टी...\nहे समजून उमजुनच जन्म घेतात ही सारी,\nउत्तरेच्या गर्भातल्या अभिमन्न्युसारखी ...\n... आणि आपल्याला अव्यक्ताच्या गोष्टी कळेतोवर\nफार फार उशीर झालेला असतो,\nतेव्हा आपले कलेवर शांत निपचित पहूडलेले असते चितेवर\n(दि. २४ मार्च २०१०)\nक्या बात है यार \nकविता म्हणजे भावनांचं चित्र\n... आणि आपल्याला अव्यक्ताच्या गोष्टी कळेतोवर\nफार फार उशीर झालेला असतो,\nतेव्हा आपले कलेवर शांत निपचित पहूडलेले असते चितेवर\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3046/", "date_download": "2022-09-28T13:51:52Z", "digest": "sha1:I22Y7EMUFF5HAT5R2QCXT7YXDKBHLQFQ", "length": 3935, "nlines": 88, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-प्रीत माझी....कर्म माझे", "raw_content": "\n(याच्या चालीसाठी येथे क्लिक करा.)[http://www.youtube.com/watch\nप्रीत माझी सप्तरंगी , उजळून टाकी आसमंता\nकर्म माझे आंधळे, दीपवू त्याला कसे \nप्रीत माझी सप्तसूरी, नीनादते या आसमंता\nकर्म माझे ठार बहिरे, मी ऐकवू त्याला कसे \nप्रीत माझी अष्टगंधी, दरवळे या आसमंता\nकर्म निश्वासी असे, मी माखवू त्याला कसे \nप्रीत माझी मखमली ती, कुरवाळते या आसमंता\nकर्म माझे कंटकाचे, कुरवाळू मी त्याला कसे \nप्रीत माझी दानशील, सर्व लुटते आसमंता\nकर्म माझे कृपण आहे, देण्यास सांगू त्याला कसे \nप्रीत माझी भावदर्शी, भारते या आसमंता\nकर्म माझे स्थितप्रज्ञ, भारवू त्याला कसे \nप्रीत माझी क्रियाशील, हलवून टाकी आसमंता\nकर्म माझे क्रियाहीन, काम त्याला सांगू कसे \nRe: प्रीत माझी....कर्म माझे\nRe: प्रीत माझी....कर्म माझे\nपन्नास गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/category/technology/", "date_download": "2022-09-28T13:28:06Z", "digest": "sha1:UL6WXDKTXRMHKHSZTD43EIBSCTJSHVLT", "length": 5586, "nlines": 78, "source_domain": "mhlive24.com", "title": "टेक्नोलॉजी - Mhlive24", "raw_content": "\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nCitroen India : उद्या दिसणार Citron C3 इलेक्ट्रिक कारची पहिली झलक आताच जाणून घ्या कारबद्दल सर्वकाही..\nCitroen India : Citroen India उद्या नवीन EV सादर करणार आहे. कंपनी 29 सप्टेंबर रोजी Citroen C3 ची झलक दाखवणार आहे. Citroen C3 भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. सिक्रेट फोटो Citron India ने एका क्रिप्टिक सोशल मीडिया साइटवर एक सिक्रेट फोटो शेअर केले आहे, जे पाहिल्यानंतर ते Citroen C3 असल्याचे दिसते. मात्र, […]\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nHero New Bike : हिरोची ‘ही’ जबरदस्त बाईक दिवाळीमध्ये करणार धमाका किंमत आहे फक्त ..\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nEV Charging Station : पेट्रोल पंपापेक्षा ईव्ही चार्जिंग स्टेशन असणार पूर्ण वेगळे ग्राहकांना मिळणार ‘ह्या’ आधुनिक सुविधा\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nTata Electric Cars : मार्केटमध्ये होणार धमाका टाटा लॉन्च करणार ‘ह्या’ पाच जबरदस्त इलेक्ट्रिक कार\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nOla Scooter : बाबो .. ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे तब्बल ‘इतका’ डिस्काउंट होणार हजारोंची बचत ; जाणून घ्या सविस्तर माहिती\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nIndian Market : ग्राहकांसाठी खुशखबर , ‘या’ दिवशी होणार मार्केटमध्ये धमाका ; KIA ने केली ‘ही’ मोठी घोषणा\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nTesla Cars : अर्रर्र .. बॅटरी डेड झाल्याने टेस्लाची कार लॉक दुरुस्त खर्चामध्ये येणार नवीन थार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\n टेस्लाला टक्कर देणारी ‘ही’ कंपनी लवकरच भारतात करणार दमदार एन्ट्री ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nHybrid Car In India: हायब्रीड कारवर सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nPosted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस\nHero scooters : हिरो स्कूटर आणि मोटरसायकलच्या चाहत्यांसाठी खुशखबर मार्केटमध्ये लॉन्च होणार ‘ह्या’ नवीन 8 मॉडेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://stateexcise.maharashtra.gov.in/1224/MF-I", "date_download": "2022-09-28T13:13:26Z", "digest": "sha1:A2JGIDWBVN4YNO2QOAMKD6EIYBDMYHH3", "length": 7396, "nlines": 166, "source_domain": "stateexcise.maharashtra.gov.in", "title": "रत्नागिरी-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क\nअनुज्ञप्ती धारक लॉग इन\nतुम्ही आता येथे आहात :\nनिरिक्षक रत्नागिरी शहर विभाग\nरत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वार्ड क्र. 1,2,3,8,9 मधील 20 अनुज्ञप्त्या व रत्नागिरी तालुक्यातील अन्य दोन अनुज्ञप्त्या व 35 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्र. 4,5,6,7 मधील 15 अनुज्ञप्त्या तसेच रत्नागिरी तालुक्यातील अन्य 3 अनुज्ञप्त्या व इतर 45 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या.\nदुय्यम निरिक्षक रत्नागिरी शहर -1\nरत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वार्ड क्र. 1,2,3,8,9 मधील 20 अनुज्ञप्त्या व रत्नागिरी तालुक्यातील अन्य दोन अनुज्ञप्त्या व 35 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या.\nदुय्यम निरिक्षक रत्नागिरी शहर -2\nरत्नागिरी नगर परिषद हद्दीतील वॉर्ड क्र. 4,5,6,7 मधील 15 अनुज्ञप्त्या तसेच रत्नागिरी तालुक्यातील अन्य 3 अनुज्ञप्त्या व इतर 45 टि. डि. 1 अनुज्ञप्त्या.\nनिरिक्षक रत्नागिरी ग्रामिण विभाग\nनिरिक्षक रत्नागिरी शहर यांचे कार्यक्षेत्र वगळून उर्वरीत सर्व रत्नागिरी तालुका\nदुय्यम निरिक्षक रत्नागिरी ग्रामिण-1\nरत्नागिरी तालुक्यातील 19 अनुज्ञप्त्या व इतर 34 टि.डि. 1 अनुज्ञप्त्या.\nरत्नागिरी तालुक्यातील 11 अनुज्ञप्त्या व इतर 41 टि.डि. 1 अनुज्ञप्त्या.\nसंगमेश्वर, लांजा, व राजापूर, यांचे कार्यक्षेत्र\nदुय्यम निरिक्षक लांजा. 1\nराजापूर तालुका व लांजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.17 च्या पश्चिमेकडील भाग\nदुय्यम निरिक्षक लांजा. 2\nसंगमेश्वर तालुका व लांजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.17 च्या पूर्वेकडील भाग\nचिपळूण व गुहागर तालुक्याचे कार्यक्षेत्र.\nदुय्यम निरिक्षक चिपळूण. 1\nदुय्यम निरिक्षक चिपळूण. 2\nखेड,मंडणगड व दापोली तालुक्याचे कार्यक्षेत्र.\nदुय्यम निरिक्षक खेड. 1\nखेड व मंडणगड तालुक्याचे कार्यक्षेत्र.\nदुय्यम निरिक्षक खेड. 2\n© राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-28T13:28:59Z", "digest": "sha1:L7C7G3YKZAK5XXYK7KX3FYD4D3AC6VW6", "length": 8568, "nlines": 74, "source_domain": "nandedlive.com", "title": "‘सगळे सिनेमे सारखेच’, ब्रम्हास्त्र प्रदर्शित होताच ऋषी कपूर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल – NandedLive.com", "raw_content": "\n“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\n‘सगळे सिनेमे सारखेच’, ब्रम्हास्त्र प्रदर्शित होताच ऋषी कपूर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल\n बॉलिवूडचे सुपरहिट अभिनेते ऋषी कपूर (Rushi Kapoor) आज आपल्यामध्ये नाहीत. परंतु त्यांचा दमदार अभिनय असणाऱ्या चित्रपटांतून ते नेहमीच आपल्या आठवणीत राहिले आहेत.\nत्यांच्याशी संबंधित अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडीओ अलीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर हिंदी सिनेमांबद्दल बोलताना दिसत आहेत. ऋषी कपूर यांचा हा व्हडिओ ‘आ अब लौट चले’ या सिनेमाचे दिग्दर्शन करत असतानाचा आहे. ते म्हणत आहेत की, ‘सगळेच हिंदी सिनेमे एकसारखेच असतात.’ ऋषी कपूर यांचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.\nव्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, ‘सिनेमामध्ये तुम्ही कोणती भुमिका करणार हा प्रश्न मला विचारू नका. मी कोणती भुमिका केलीय असं म्हणत बऱ्याच वेळा आम्ही स्वत: वर हसतो. कोणताही अभिनेता सिनेमाच्या कथानकाविषयी किंवा त्याच्या भुमिकेबद्दल सांगतो की ही भुमिका आणि हा सिनेमा इतरांपेक्षा वेगळा आहे. पण त्यात नेमकं काय वेगळं आहे हे त्यांनाच माहिती नसतं.’\nऋषी कपूर पुढे असंही म्हणतात की, ‘भुमिकांमध्ये फरक असु शकतो मात्र सगळे सिनेमे हे सारखेच असतात. आपले सिनेमे वेगळे बनत नाहीत कारण आपल्याकडे फक्त रोमॅंटिक स्टोरी घेऊनच सिनेमे बनवले जातात. तुम्ही त्यात पोलिस, डॉक्टर, वकिल, बिजनेसमन यापैकी कोणाचीही भुमिका करा. पण सिनेमातील गाण्यात तुम्ही नाचताना दिसणारच. मग कशाला बोलायचं वेगळी भुमिका किंवा सिनेमा आहे.’\nया वर्षी बॉलिवूडला ग्रहण लागल्याचं चित्र पहायला मिळत होतं. कारण अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप ठरले. परंतु अशातच ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि सुन आलिया भट्ट यांचा “Bramhastra” हा सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळतंय. आयान मुखर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.\nब्रम्हास्त्र हा सिनेमा चालणार की नाही यावरुन सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर गदारोळ माजल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र आता बॉक्स ऑफिसवर ज्या पद्धतीने ब्रम्हास्त्रची कमाई सुरू आहे त्यावरून तरी अंदाज येतोय की सिनेमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.\nमंत्रिमंडळ बैैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले…\n“बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी सुशांतचं ब्रम्हास्त्रच पुरेसं”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/14519", "date_download": "2022-09-28T13:47:10Z", "digest": "sha1:JZSCH2BCEYCMU66XBMKAXVYZECXEXWZ5", "length": 9288, "nlines": 96, "source_domain": "www.khaasre.com", "title": "शरद पवारांच्या एका भावाची झाली होती हत्या, कोण आहेत ते शरद पवारांचे बंधू ? - Khaas Re", "raw_content": "\nशरद पवारांच्या एका भावाची झाली होती हत्या, कोण आहेत ते शरद पवारांचे बंधू \nशरद पवार म्हणजे महाराष्ट्राची नस ओळखणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. कधी विरोधकांच्या टीका, तर कधी कृषी, सहकार, कला, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादि वेगवेगळ्या क्षेत्रांमधील त्यांच्या ठळक सहभागाच्या अनुषंगाने हे नाव आपल्या कानावर पडत आले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील प्रत्येक राजकीय राजकीय घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या पवार कुटुंबावर कोसळलेल्या एका घटनेविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, ती घटना म्हणजे शरद पवारांच्या मोठ्या भावाचा झालेला खून…\nकोण आहेत ते शरद पवारांचे बंधू \nशरद पवारांना एकूण सहा भाऊ आणि चार बहिणी होत्या. त्यापैकी त्यांचे सर्वात थोरले बंधू होते वसंतराव पवार वसंतराव हे एक निष्णात वकील होते. त्याकाळात बारामती आणि पुणे कोर्टामध्ये त्यांचे मोठे नाव होते. एकदा वसंतरावांकडे दोन भावांच्या जमिनीच्या वादाची एक केस आली. वसंतरावांनी कोर्टात योग्यरीत्या त्यांच्या अशिलाची बाजू मांडून त्याला केस जिंकवून दिली. परंतु त्या अशिलाला जमीन काण्यात रस नसल्याने त्याने आपली जमीन वसंतरावांनाच विकली. त्यामुळे विरोधी बाजूचा व्यक्तीचा वसंतरावांवर राग होता. त्याने वसंतरावांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.\nअशी झाली पवारांच्या भावाची ह त्या\nशरद पवारांचे वडील गोविंदराव (आबा) यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सर्वात धाकटा मुलगा प्रतापराव यांना वसंतरावांकडे पाठवले आणि पोलिसांनी त्या विरोधी बाजूच्या व्यक्तीला दिलेले बंदुकीचे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यासाठी वसंतरावांना उद्युक्त केले. आबांनी पाठवलेल्या कागदपत्रांवर वसंतरावांनी नजर फिरवली आणि ते प्रतापरावांना म्हणाले, “याचा काय उपयोग होणार आहे त्याची इच्छा असेल तर तो मला मारुन टाकेल. मी ही परिस्थिती हाताळू शकतो.” परंतु आठवडाभरानेच वसंतराव त्या जमिनीकडे फेरफटका मारायला गेलेले असताना त्या व्यक्तीने रंगाच्या भरात वसंतरावांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यावेळी वसंतरावांचे वय ३५ वर्ष होते.\nवसंतरावांची ह त्या करणाऱ्या व्यक्तीचे पुढे काय झाले \nज्या व्यक्तीने वसंतरावांचा खून केला ती व्यक्ती सुपारी घेऊन अशी कामे करायची, असे बारामतीतील अनेक लोकांचे म्हणणे होते. त्यानंतर वसंतरावांच्या हत्येच्या प्रकरणात त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली. परंतु नंतर त्याने अपील केल्यानंतर ती शिक्षा आजन्म कारावासात परावर्तित करण्यात आली. नंतर १९६९ साली गांधी शताब्दी वर्षानिमित्त सरकारने अनेक कैद्यांना माफी देऊन त्यांना सोडून दिले, त्यात त्या व्यक्तीचाही समावेश होता. कालांतराने त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला आणि वसंतरावांच्या खुनामागचे नेमके कारण आणि त्यामागे कोणाचा हात होता हे रहस्य त्याच्यासोबतच निघून गेले.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nकिम जोंग ऊन जवळ आहे स्वतःचे गुप्त मोबाईल नेटवर्क आणि या भन्नाट गोष्टी\nहिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका\nहिंदीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांकडून झालेल्या गमतीदार चुका\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/this-share-made-22-lakhs-from-1-lakhs-in-two-years/", "date_download": "2022-09-28T12:43:30Z", "digest": "sha1:FBTJEIKRJTUIYI6OSZBLAKPBNURYHLXL", "length": 7175, "nlines": 45, "source_domain": "mhlive24.com", "title": "Buy this stock which will make 1 lakh to 22 lakh in two years | दोन वर्षात 1 लाखांचे 22 लाख करणारा हा शेअर घ्या जाणून | Multibagger Stock", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Multibagger Stock : दोन वर्षात 1 लाखांचे 22 लाख करणारा हा शेअर घ्या जाणून\nPosted inताज्या बातम्या, गुंतवणूक\nMultibagger Stock : दोन वर्षात 1 लाखांचे 22 लाख करणारा हा शेअर घ्या जाणून\nमल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.\nआज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. वास्तविक कोरोनानंतर, स्टॉक मार्केटमधील मोठ्या प्रमाणात स्टॉक्सने त्यांच्या शेअरधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.\nFY22 मध्ये, भारतीय शेअर बाजाराने 190 पेक्षा जास्त मल्टीबॅगर स्टॉक दिले आहेत, तर Q4FY22 मध्ये जवळपास 90 मल्टीबॅगर स्टॉक दिले आहेत.\nइंडस ट्रेड लिंक्सचे शेअर्स त्यापैकी एक आहेत. सिंधू ट्रेड लिंक्स लि.च्या शेअरच्या किमतीने गेल्या दोन वर्षांत 2120 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. या काळात हा मल्टीबॅगर स्टॉक ₹ 5.16 वरून ₹ 114.60 पर्यंत वाढला आहे.\nIndus Trade Links Limited शेअर किंमतीचा इतिहास गेल्या एका महिन्यात, इंडस ट्रेडचे शेअर्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरून विकल्या गेले आहेत. वर्ष-दर-वर्ष (YTD) वेळेत स्टॉक सुमारे ₹73 वरून ₹114.60 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 55 टक्के वाढ झाली आहे.\nहा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यांत अंदाजे ₹45 वरून ₹114.60 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉक 150 टक्क्यांनी वाढला. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका वर्षात ₹5.59 वरून ₹114.60 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत, या स्टॉकमध्ये सुमारे 1950 टक्के वाढ झाली आहे.\nत्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक ₹ 5.16 (30 एप्रिल 2020 रोजी BSE वर बंद किंमत) वरून ₹ 114.60 (2 मे 2022 रोजी BSE वर बंद किंमत) पर्यंत वाढला आहे. दोन वर्षांत या शेअरने आपल्या भागधारकांना 2120 टक्के परतावा दिला आहे.\nसिंधू ट्रेड शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार , जर एखाद्या गुंतवणूकदाराने नवीन वर्षाच्या सुरुवातीला या शेअरमध्ये 1 लाख रुपये प्रति शेअर 72.84 या दराने गुंतवले असतील, तर त्याचे आजचे 1 लाख रुपये 1.55 लाख झाले असतील. . जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 2.50 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाख आज ₹20.50 लाख झाले असते.\nदुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 22.20 लाख झाले असते. इंडस ट्रेड लिंक्सचे सध्याचे मार्केट कॅप ₹ 5,890 कोटी आहे.\nPrevious Adani Group : ही खरेदी अदानी ग्रुपच्या शेअर्सची किंमत वाढवण्याची शक्यता; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का \nNext Rakesh JhunJhunwala Portfolio : राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक जबरदस्त फायदा करुन देण्याची शक्यता; तुमच्याकडे आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6/", "date_download": "2022-09-28T12:22:16Z", "digest": "sha1:UJMBATO2IO7RKOYRWD3KHKMPIZAUZG6T", "length": 5944, "nlines": 72, "source_domain": "nandedlive.com", "title": "पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी – NandedLive.com", "raw_content": "\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nराज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य\nपंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी\nनवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती.\nमात्र, आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी दिली जाईल, अशी घोषणा तामिळनाडू भाजपने केली आहे. इतकंच नाही तर मोदी 72 वर्षांचे होत आहेत म्हणून यादिवशी 720 किलो मासे देखील वाटले जाणार आहेत.\nचेन्नईतील आरएसआरएम या रूग्णालयात मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना प्रत्येकी 2 ग्रामची सोन्याची अंगठी दिली जाणारे ज्याची किंमत 5 हजारांच्या घरात असू शकते.\nदरम्यान, तामिळनाडूचे मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. तर 17 सप्टेंबर रोजी या आरएसआरएम रूग्णालयात 10 ते 15 मुलांचा जन्म होण्याचा अंदाज आहे.\n“पक्षात फक्त नातेवाईक उरलेत, नातेवाईक सेना”\nElectric Car घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/08/blog-post_78.html", "date_download": "2022-09-28T12:35:45Z", "digest": "sha1:3U6ADYBCPE6PRMQXKSCK24K2QYXZC7GX", "length": 6445, "nlines": 29, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "शेगाव येथे महासंग्राम पैठणीचा कार्यक्रम संपन्न - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / सांगली / शेगाव येथे महासंग्राम पैठणीचा कार्यक्रम संपन्न\nशेगाव येथे महासंग्राम पैठणीचा कार्यक्रम संपन्न\nsankettimes ऑगस्ट ०८, २०२२\nशेगांव,संकेत टाइम्स : सृजनाचा अनोखा अविष्कार असलेला श्रावण महिना शेत शिवार आला चिंब करणारा झाडा फुलांना बहरून टाकणारा पशुपक्ष्यांना सुखावणारा मना मनांना उल्हासित करणारा आणि चराचराला नवरूप देणारा श्रावण जीवनाचा आनंद यात्रेतला हा उत्सवच त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रूढी-परंपरांना थोडा थाटात दिलेला आहे.गेले दहा वर्ष झाले शेगाव मध्ये नागपंचमीला शुकशुकाटच असतो ना गाण्यांचा सूर कानावर येतो ना स्त्रियांची लगबग म्हणून थोडा रूढी-परंपरांना परत जीवदान द्यावे वाटले यातूनच महासंग्राम पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.\nआयडियल महिला ग्रुप शेगाव व बचत गट यांच्या अध्यक्ष संगीता साळे तसेच चिंच विसावा ऍग्रो टुरिझम सेंटर चे मालक दाम्पत्य सिंपल हात बोराडे व सौ उज्वला बोराडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला.दहा वर्षानंतर पहिल्यांदाच शेगाव मध्ये झिम्मा फुगड्या खेळ रंगला होम मिनिस्टर चा धरतीवरती तब्बल सहा राऊंड असलेला हा कार्यक्रम हसत-खेळत पार पडला. कार्यक्रमासाठी सौ भारती पट्टणशेट्टी,सौ सुवर्णा शिंदेे, सौ सारिका खिलारे, सौ सुकन्या स्वामी, कविता काटे, अश्विनी बुरुटे यांनी परिश्रम घेतले.अँकरिंग श्रीमती संगीता शिरसाळे व प्रल्हाद बोराडे यांनी केले तर परीक्षक व गुण लेखक म्हणून सुवर्णा सर्वदे, मोनिका सर्वदे जवळे यांनी काम पाहिले. साडेतीनशे पेक्षा जास्त महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.\nजत तालुक्यातील हा पहिलाच असा मोठा आणि उत्कृष्ट कार्यक्रम असावा अशी प्रतिक्रिया शेगाव येथील सुप्रसिद्ध लेख श्री महादेव बोरुडे यांनी दिली शेगाव पंचक्रोशीतील महिलासुद्धा स्पर्धक म्हणून उपस्थित होत्या पैठणीच्या दावेदार एकूण साठ महिलांपैकी सौ कांता कोडक या पैठणी च्या दावेदार ठरल्या अनेक महिलांनी ग्रामस्थांनी कार्यक्रम खूपच छान झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्याा. द्वितीय पारितोषिक पटकावणाऱ्या श्रीमती अस्मिता श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रम पाहून माझं आजारपणात पळून गेलं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.तृतीय क्रमांक पिंकू तानाजी शिंदे यांनी पटकावला.\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bibleall.net/index.php?version=28&book_num=1&chapter=3&verse=", "date_download": "2022-09-28T12:24:05Z", "digest": "sha1:JE6TKTPXDOA3H3FZCMPAOEASIXTXJYID", "length": 18843, "nlines": 79, "source_domain": "bibleall.net", "title": "BibleAll | Marathi Bible | उत्पत्ति | 3", "raw_content": "\nSelect Book Name उत्पत्ति निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा रूथ 1 शमुवेल 2 शमुवेल 1 राजे 2 राजे 1 इतिहास 2 इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रसंहिता नीतिसूत्रे उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांचीं कृत्यें रोमकरांस 1 करिंथकरांस 2 करिंथकरांस गलतीकरांस इफिसकरांस फिलिप्पैकरांस कलस्सैकरांस 1 थेस्सलनीकाकरांस 2 थेस्सलनीकाकरांस 1 तीमथ्याला 2 तीमथ्थाला तीताला फिलेमोना इब्री लोकांस याकोब 1 पेत्र 2 पेत्र 1 योहान 2 योहान 3 योहान यहूदा प्रकटीकरण\nपरमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय\nस्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.\nपरंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.”\nपरंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही.\nकारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”\nस्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.\nतेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.\nसंध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली.\nतेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस\nतो म्हणाला, “बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.”\nपरमेश्वर त्याला म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय\nआदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”\nमग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस”ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”\nम्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला,“तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील\nतू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील\nनंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,“तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”\nनंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला,“त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;\nजमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील.\nतू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील.”\nआदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.\nपरमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.\nपरमेश्वर म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्या सारखा झाला आहे. त्याला बरे व वाईट समजते. तर आता कदचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.”\nतेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले.\nपरमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/honda-bike-hondas-two-wheeler-is-very-dangerous/", "date_download": "2022-09-28T13:47:01Z", "digest": "sha1:6FZPHG32IIZBBSMUP3C77X4U3SKDP7SI", "length": 5132, "nlines": 43, "source_domain": "mhlive24.com", "title": "Honda Bike : होंडाची ही टू व्हीलर एकदम खतरनाक! एकदा फिचर्स पाहाच - Mhlive24", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Honda Bike : होंडाची ही टू व्हीलर एकदम खतरनाक\nHonda Bike : होंडाची ही टू व्हीलर एकदम खतरनाक\nHonda Bike : ऑटो सेक्टर मध्ये भारत हा टॉपचा देश आहे. भारतात दरवर्षी कित्येक वाहनांची खरेदी विक्री केली जाते. दरम्यान तुम्हाला, जर नवीन बाइक घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी आम्ही आज भारतीय बाजारात आलेल्या टॉप बाइकबद्दल सांगणार आहोत.\nवास्तविक भारतातील बजेट सेगमेंटमध्ये उपस्थित असलेली Honda CD 110 ड्रीम बाइक लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विभागातील ही एक स्टायलिश बाइक आहे.\nया बाईकमध्ये कंपनीने अधिक मायलेज तसेच आधुनिक फीचर्स दिले आहेत. ही बाईक भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि जर तुम्हीही ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या बाईकबद्दल संपूर्ण माहिती देऊ.\nHonda CD 110 Dream चे शक्तिशाली तपशील: Honda CD 110 Dream बाईक ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी तसेच स्टायलिश आणि मजबूत बाइक आहे. कंपनीने या बाईकचे वजन खूप हलके ठेवले आहे, जेणेकरून प्रत्येकजण ही बाईक अगदी आरामात चालवू शकेल.\nकंपनीने या बाइकमध्ये 109.51 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन उपलब्ध करून दिले आहे. हे इंजिन 8.79 PS कमाल पॉवर आणि 9.30 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कंपनीने या बाईकचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले आहे.\nHonda CD 110 Dream ची बजेट किंमत: Honda CD 110 Dream च्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 74 किमी पर्यंत चालवू शकता. या बाईकमध्ये कंपनीने दिलेले मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.\nतुम्ही या बाईकचा बेस व्हेरियंट ₹ 66,033 एक्स-शोरूममध्ये खरेदी करू शकता आणि घरी घेऊन जाऊ शकता, तर त्याचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला ₹ 69,251 एक्स-शोरूम खर्च करावे लागतील.\nPrevious Post office Schemes : पोस्टाची ही भन्नाट योजना ; पैसे होतात डबल – वाचा सविस्तर\nNext Rakesh JhunJhunwala Portfolio : गुंतवणूकदारांनो लक्ष असूद्या झुनझुनवालांनी खरेदी केले हे शेअर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/07/1.html", "date_download": "2022-09-28T11:57:00Z", "digest": "sha1:JVRM54C6R72QYVBO5UGI4SZ4AYZ7D6NF", "length": 7794, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे 1 लाख रुपये चोरण्याच्या प्लनमध्ये अडकली महिला", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे 1 लाख रुपये चोरण्याच्या प्लनमध्ये अडकली महिला\nबँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे 1 लाख रुपये चोरण्याच्या प्लनमध्ये अडकली महिला\nबुलडाणा : मेहेकर येथील स्टेट बँकेत शेतकरी पैसे काढण्याकरिता गेला होता. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पाठीशी एक महिला उभी राहिली व हातचलाखीने शेतकऱ्याच्या हातातील कापडी पिशवी ब्लेडच्या मदतीने कापली व पिशवीतील एक लाख रुपये चोरले. जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्या महिलेले हटकले व तिची तपासाणी करायला लागला.\nतिने पटकन हातातील पैसे खाली जमिनीवर टाकून दिले. मी घेतलेच नाही असे सांगू लागली. शेतकऱ्याने ते पैसे उचलले व तब्यात घेतले. त्यामुळे शेतक-याला स्वतःचे एक लाख रुपये मिळाले. या घटनेनंतर संबंधित शेतक-याने पोलिसांत धाव घेतली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रियंका प्रदीप सिसोदीया (रा.कडिया, ता.पाचौर, जि.राजगड, राज्य मध्यप्रदेश), तसेच मिनाक्षी कुंदन सिसोदीया, मनिषा राका सिसोदीया (रा. कडिया, ता.पाचौर, जि. राजगड, राज्य मध्यप्रदेश) या तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही महिलांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी नमूद केले.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/obc.html", "date_download": "2022-09-28T12:33:29Z", "digest": "sha1:3W36GBJLP7L3FDFK6OBHZBCJN2AGHXRR", "length": 6671, "nlines": 127, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "OBC राजकीय आरक्षण: सर्वाच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र OBC राजकीय आरक्षण: सर्वाच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश\nOBC राजकीय आरक्षण: सर्वाच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश\nमुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. पक्षांना आहे त्या स्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी खंडपीठ स्थापन केले जाणार असल्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.\nतसेच, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानुसार ओबीसी आरक्षणास परवानगी दिली होती, ३६७ संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही, जेथे निवडणूक प्रक्रिया आधीच अधिसूचित करण्यात आली होती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/09/10-12.html", "date_download": "2022-09-28T13:36:42Z", "digest": "sha1:CRJG7CPIDDGGIBUVIN4KVOTU6FMZWE4C", "length": 6866, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "10 वी, 12 वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर: जाणून घ्या...!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र 10 वी, 12 वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर: जाणून घ्या...\n10 वी, 12 वीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर: जाणून घ्या...\nमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थींना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी दहावी(SSC), बारावीच्या(HSC) मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.\nदहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.\nदरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार आहे. त्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/08/blog-post_44.html", "date_download": "2022-09-28T13:26:43Z", "digest": "sha1:XQLQAQKP64IT74EJG7LWPEFZIV2RF3DR", "length": 4452, "nlines": 29, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "डफळापूर जिल्हा परिषद शाळेचे अमीन पखाली,चिन्मय कुलकर्णी तालुक्यात प्रथम - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / sangli / डफळापूर जिल्हा परिषद शाळेचे अमीन पखाली,चिन्मय कुलकर्णी तालुक्यात प्रथम\nडफळापूर जिल्हा परिषद शाळेचे अमीन पखाली,चिन्मय कुलकर्णी तालुक्यात प्रथम\nsankettimes ऑगस्ट २५, २०२२\nडफळापूर ; विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद सांगली शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभर विविध शालेय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कथाकथन, वक्तृत्व, गायन, लोकनृत्य, एकांकिका, इंग्लिश लँग्वेज काॅम्पीटीशन इत्यादी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा जत नं 1 या ठिकाणी दिनांक 23ऑगस्ट 2022रोजी पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये उच्च प्राथमिक गटात 13 स्पर्धेक सहभागी झाले होते. उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 ङफळापूर चा विदयार्थी चि.अमीन मन्सूर पखाली यांनी प्रथम क्रमांक पटकावला.\nदिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय गायन स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये उच्च प्राथमिक गटात 9 स्पर्धेक सहभागी झाले होते. प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 डफळापूर चा विद्यार्थी चि.चिन्मय गोविंद कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t2944/", "date_download": "2022-09-28T12:09:21Z", "digest": "sha1:JISBVFVDT5V4L6U34KX4HW66T3YQHDIG", "length": 7905, "nlines": 175, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-मैत्री म्हणजे काय असतं?", "raw_content": "\nमैत्री म्हणजे काय असतं\nAuthor Topic: मैत्री म्हणजे काय असतं\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमैत्री म्हणजे काय असतं\nमैत्री म्हणजे काय असतं\nमैत्री म्हणजे काय असतं\nहसता खेळता सहवास असतो\nमैत्री म्हणजे मैत्री असते,\nमैत्री असते पहाटेच्या दवासारखी,\nउन्हात राहून सावली देणारी;\nमैत्री करावी हिर्या सारखी,\nमैत्री म्हणजे समिधा असते,\nजीवन यद्न्यात अर्पण झालेली;\nमैत्री हे नाव दिलय\nअतूट बंधन नसत त्या असतात ...\nमैत्री म्हणजे काय असतं\nRe: मैत्री म्हणजे काय असतं\nRe: मैत्री म्हणजे काय असतं\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: मैत्री म्हणजे काय असतं\nमैत्री असते पहाटेच्या दवासारखी,\nRe: मैत्री म्हणजे काय असतं\nमैत्री म्हणजे काय असतं\nमैत्री म्हणजे काय असतं\nहसता खेळता सहवास असतो\nमैत्री म्हणजे मैत्री असते,\nमैत्री असते पहाटेच्या दवासारखी,\nउन्हात राहून सावली देणारी;\nमैत्री करावी हिर्या सारखी,\nमैत्री म्हणजे समिधा असते,\nजीवन यद्न्यात अर्पण झालेली;\nमैत्री हे नाव दिलय\nअतूट बंधन नसत त्या असतात ...\nप्रेमा साठी जगणे माझे \nRe: मैत्री म्हणजे काय असतं\nसबसे शुद्ध और सात्विक प्यार ,\nसखी-सहेली कि दिल कि पुकार\nना कुछ मांगे ना कुछ पाए ,\nएक दूसरे में रच-बस जाये .\nRe: मैत्री म्हणजे काय असतं\nमैत्री म्हणजे काय असत\n' निखळ मैत्री असावी '\nमैत्री म्हणजे काय असतं\nएकावन्न अधिक पाच किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/judicial-council-on-4th-october-on-behalf-of-sakal-maratha-samaj/", "date_download": "2022-09-28T13:20:23Z", "digest": "sha1:2JG3XK7OOYPUDRVQRZNEQZM4KCHHOZQ4", "length": 8606, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सकल मराठा समाजातर्फे ४ ऑक्टोबरला न्यायिक परिषद : प्रा. जयंत पाटील (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash सकल मराठा समाजातर्फे ४ ऑक्टोबरला न्यायिक परिषद : प्रा. जयंत पाटील (व्हिडिओ)\nसकल मराठा समाजातर्फे ४ ऑक्टोबरला न्यायिक परिषद : प्रा. जयंत पाटील (व्हिडिओ)\nमराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला सकल मराठा समाजातर्फे न्यायिक परिषद.\nPrevious articleकोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती कार्यक्रम\nNext articleसीपीआर, आयजीएम, उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लजसाठी स्वतंत्र समिती नियुक्त…\nराजाराम कारखान्यात परिवर्तनासाठी सज्ज राहा : सतेज पाटील\nलम्पी’बाबत शासनाने त्वरित उपाययोजना करावी; गोकुळची मागणी\nसाखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल\nमहिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे यशस्वी, क्रांतीकारी महिलांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असताना संरक्षण क्षेत्रातूनही एक आनंदाची आणि अभिमानाची घटना समोर येत आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत सुखोई-३० लढाऊ विमानाचे महिला वैमानिकाने उड्डाण...\nबच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली\nअमरावती (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात आमदार बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले; मात्र तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. आ....\nराजाराम कारखान्यात परिवर्तनासाठी सज्ज राहा : सतेज पाटील\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती राजाराम कारखान्याची होणारी सभा ही महादेवराव महाडिक गटाची शेवटची सभा आहे. ही सभा व्यवस्थित पार पाडून समाधानाने त्यांना घरी पाठवूया आणि परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया तसेच राजाराम कारखान्याच्या सात-बाऱ्यावर अमल...\nदेशात पीएफआयवर ५ वर्षांची बंदी\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने ५ वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यदेश जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय...\nलम्पी’बाबत शासनाने त्वरित उपाययोजना करावी; गोकुळची मागणी\nकोल्‍हापूर (प्रतिनिधी) : लम्पी त्वचारोगाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन जिल्‍हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्यात आले. संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाच्या वतीने हे निवेदन...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/documents-required-for-government-certification/", "date_download": "2022-09-28T12:45:53Z", "digest": "sha1:ZNTJSYQZV4Z4OAWNC6I6OLMK5MP56V5M", "length": 30400, "nlines": 173, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे - MSDhulap.com", "raw_content": "\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nआपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र कोल्हापूर जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra kolhapur District\nभारतीय स्टेट बँकेत 1673 जागांसाठी भरती – SBI Recruitment 2022\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nआपले सरकार - महा-ऑनलाईन वृत्त विशेष सरकारी कामे\nशासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे\nदहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टलकेंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलैअखरे डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात.\nशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांची दलांलामार्फत फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतु यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे झाले आहे.\nनागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु नागरिकांनी ही आपल्या काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्ये पारपाडणे आवश्यक आहे. शैक्षणिक कामांसाठी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, नोकरी संदर्भात आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासनाच्या नियमावलीनूसार आवश्यक कागदपत्रे आपण आधीच तयार ठेवली. तर दाखले काढताना लागणारा वेळ वाचेल, आर्थिक नुकसानही होणार नाही. विनाकारण छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्याही वाचतील. शैक्षणिक तसेच नोकरी संदर्भात लागणारे विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट) पुढील प्रमाणे आहे.\nशासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे:\nउत्पन्न दाखला (1 वर्षे) :\nतलाठी रहिवाशी दाखला, तलाठी उत्पन्न दाखला, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, नोकरी असलेस पगार दाखला, पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.\nउत्पन्न दाखला नॉन क्रिमीलेयर :-\nतलाठी रहिवाशी दाखला, तलाठी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, नोकरी असलेस पगार दाखला, पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.\nउत्पन्न दाखला सरकारी योजना/वैद्यकिय कामी :-\nतलाठी रहिवाशी दाखला, तलाठी उत्पन्नाचा दाखला, मंडळ अधिकारी (सर्कल) चौकशी अहवाल, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.\nधान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड खराब/हरवलेचा दाखला, तहसीलदार यांच्या सहिने उत्पन्न दाखला, हरवलेले असल्यास पोलीस स्टेशनचा दाखला, खराबसाठी मुळ रेशनकार्ड/हरवलेले असल्यास झेरॉक्स, सर्वांची आधारकार्ड झेरॉक्स.\nतहसीलदार उत्पन्न दाखला (3 वर्षाच्या उत्पन्नासहीत), जातीच्या ‘ड’ दाखल्याची झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो. नॉन क्रिमीलेय दाखल ऑनलाईन काढण्यासाठी येथे क्लिक करा.\nडोमेसाईल/डोंगरीदाखला/स्थानिक रहिवाशी दाखला(SEC) :\nतलाठी रहिवाशी दाखला, शाळा सोडलेचा दाखला/जन्मनोंद, दहावी किंवा बारावी प्रमाणपत्र/मार्कलिस्ट, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.\nनावात बदल वेगळी नावे असणारे दोन पुरावे, उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, 7/12 किंवा 8 अ उतारे, ॲफिडेव्हीट, इतर, जन्मतारखेत बदल : जुनी जन्म तारीख व नविन जन्म तारीख यांचे पुरावे व मतदान ओळखपत्र, आधारकार्ड झेरॉक्स इत्यादी. नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन.\nरेशनकार्डवर नाव वाढवणे :\nमुलांची नावे वाढवण्यासाठी –\nजन्म दाखला, बोनाफाईड, आधारकार्ड झेरॉक्स, स्वत:चे रेशनकार्ड, पत्नीचे नावे वाढवण्यासाठी -विवाह नोंद दाखला व जुन्या रेशनकार्ड मधील नाव कमी केलेचा दाखला. (पत्नी तालुक्याच्या बाहेरची असेल तर नाव कमी केलेचा दाखला किंवा पत्नी तालुक्यातील असेल तर माहेरचे रेशनकार्ड) आधारकार्ड झेरॉक्स व स्वत:चे रेशनकार्ड.\nतलाठी रहिवाशी व जातीचा दाखला, अर्जदार शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, वडील, आजोबा, पणजोबा, चुलत आजोबा, चुलत पणजोबा, यांचा शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड (मयत असल्यास मृतयुनोंद) सदर दाखल्यावर जातीचा उल्लेख असणे आवश्यक आहे, ओबीसी साठी 1967 पूर्वीचा जात पुरावा, एसबीसीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, व्हीजेएनटीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, एस.सी. साठी 1950 पूर्वीचा जात पुरावा, कुणबीसाठी 1920 ते 1930 मधील पुरावा, पोलीस पाटील व सरपंच यांचे सहीने वंशावळ, सरळ वंशावळ नसल्यास महसूली पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो. जातीचा दाखला काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.\nनवीन -18 वर्षावरील : मतदान ओळखपत्र व रेशनकार्ड 5 ते 18 वर्षामधील : जन्म नोंद दाखला/ बोनाफाईड, ग्रामपंचायत रहिवाशी दाखला व रेशनकार्ड. 5 वर्षाखालील : जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, आई/वडिलांचे आधारकार्ड\nजुने आधारकार्ड फोटो लावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला (फोटोवर गोल शिक्का मारुन व रेशनकार्ड) नाव, पत्ता किंवा जन्मतारीख : फोटोलावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला, पॅनकार्ड, बोनाफाईड/ जन्म दाखला व रेशनकार्ड.\n2 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, जन्मतारखेचा पुरावा, (जन्मनोंद/ दहावी बोर्ड सर्टिफिकेट/ॲफिडेव्हीट) (टिप : आधारकार्डवर संपूर्ण जन्मतारीख असलेस जन्मतारखेचा पुरावा लागत नाही). मोफत पॅन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.\nनविन किंवा विभक्त रेशनकार्ड :\nस्वत:चे नावे घरठाण उतारा, स्वत:चे नावे घरपटटी पावती, स्वत:चे नावे लाईट बील, तहसिलदार यांच्या सहीचा उत्पन्न दाखला, धान्य दुकानदार यांचा विभक्त असलेला दाखला, पोलीस पाटील यांचा विभक्त असलेला दाखला, जुन्या रेशनकार्डची झेरॉक्स, 100 रु. स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र (आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये किमान एक मुलगा तरी राहिला पाहिजे, जर मुलगा विभक्त किंवा नविन रेशनकार्ड दिले जाणार नाही.)\nरेशनकार्डवरील नाव कमी करणे :\nमयत नाव कमी करणेसाठी मृत्यु नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, विवाह झालेले नाव कमी करणेसाठी विवाह नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, नोकरी किंवा इतर कारणास्तव नाव कमी करणेसाठी तेथील तलाठी रहिवाशी दाखला किंवा नोकरीचे पत्र व मूळ रेशनकार्ड.\nशासनाने नागीरकांना त्रास होऊ नये यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ई-सेवाकेंद्र, आपले सरकार, सेतु या सारख्या सुविधा नागरिकांच्या उपयोगासाठी आहेत. या सुविधा केंद्रांवर काही अडचणी आल्या तर त्यासाठी तक्रार केंद्र देखील आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. विनाकारण दलालांकडे पैसे घालवू नये अशा सुचना शासन वारंवार देत असते. वर नमूद दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे (चेकलीस्ट) तयार ठेवली तर, भविष्यात दाखले मिळवताना वेळेची व पैशाची बचत होईल, आवश्यक असणारी कागदपत्रे अगोदरच तयार करुन ठेवणे अधिक हिताचे आहे.\nहेही वाचा – घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा \n← “शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ – (Mission Zero Dropout)\n‘आपली पेन्शन आपल्या दारी’ योजना →\nदिव्यांग व्यक्ति हक्क अधिनियम २०१६ आणि पंचायतराज संस्थांमधील दिव्यांग कल्याणासाठी विशेष अनुदान व योजना\nरेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करा आणि आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा, अन्यथा स्वस्त धान्य होईल बंद\nवैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार – मंत्रिमंडळ निर्णय\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nम.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी व महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती, रोख पारितोषिक, मार्च / एप्रिल २०२२ या\nजिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nजिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना\n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nआपले सरकार - महा-ऑनलाईन जिल्हा परिषद वृत्त विशेष सरकारी कामे\nआपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र कोल्हापूर जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra kolhapur District\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \n“आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन \nआपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र कोल्हापूर जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra kolhapur District September 22, 2022\nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (71)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/08/blog-post_10.html", "date_download": "2022-09-28T11:53:27Z", "digest": "sha1:6XU3KVKNT3KBYZKGDGPERUFFWV5BNLAY", "length": 12914, "nlines": 31, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "रक्षाबंधन बहिण -भावाचे पवित्र बंधन लक्षात घेता वृक्षांशीही असंच घट्ट बंधन ठेवले पाहिजे - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / सांगली / रक्षाबंधन बहिण -भावाचे पवित्र बंधन लक्षात घेता वृक्षांशीही असंच घट्ट बंधन ठेवले पाहिजे\nरक्षाबंधन बहिण -भावाचे पवित्र बंधन लक्षात घेता वृक्षांशीही असंच घट्ट बंधन ठेवले पाहिजे\nsankettimes ऑगस्ट १०, २०२२\nरक्षाबंधन हा सण भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो.राखीचा धागा साधासुधा नसुन अतुट बंधन आहे.भारतात सर्वच जातीधर्माचे लोक रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.यात भावाने बहिणीला दिलेले वचन अत्यंत महत्त्वाचे असते.पंचागानुसार श्रावण महिन्यातील म्हणजे राखी पौर्णिमा याला नारळी पौर्णिमा सुध्दा म्हणतात.हा सण भारतीय संस्कृतीच्या सणांमध्ये प्रमुख सण आहे.यामुळे बहिण-भावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.भारतात संपूर्ण राज्यात राखी पौर्णिमा वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते.उत्तर भारतात कजरी पौर्णिमा,पश्चिम भारतामध्ये\"नारळी पौर्णिमा\"या नावाने हा सण साजरा केला जातो.पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण पौर्णिमेला मोठ्यांचे आशीर्वाद पवित्र मानल्या जाते. पुर्वी मध्ययुगीन काळात भारतामध्ये बाहेरील आक्रमणापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे.महाभारतात सुध्दा बहिणभावाचे अतुट बंधन दिसून येते.श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्यांचा रक्तस्राव थांबवला.तेव्हापासुन श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन द्रौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.म्हणजेच रक्षाबंधनाची परंपरा दैवी काळापासून आजपर्यंत सुरू आहे.यावरून हेच लक्षात येते की बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ काहीही करायला तयार असतो.अशा इतिहासात अनेक गोष्टी आपल्याला पहायला मिळतात.\nचित्तोढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशहा पासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशहा हुमायूला राखी बांधली होती.राखी बांधल्यानंतर राजा हुमायूने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली असे सांगण्यात येते.यावरून स्पष्ट होते की भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी \"जान जाये पर वचन न जाये\"अशी भूमिका बहिणीबद्दल भावांमध्ये दिसून येते. संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.रक्षाबंधन म्हणजे बहीण -भावाच्या अतुट बंधन.म्हणजेच बहिण-भावाच्या नात्याचा सुवर्ण महोत्सव.कारण यामुळे दोघांचेही प्रेम एकत्र येऊन भाऊ बहीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व कठीण प्रसंगी धावुन येण्याचे वचन देतो.यामुळे बहिण -भावाचे प्रेम अफाट असल्याचे दिसून येते.सध्या बहिण -भावाप्रमाणे आज वृक्षांना आपल्या बंधनात बांधण्याची नितांत गरज आहे.बहिणीने भावाला राखी अवश्य बांधावी परंतु सोबतच एक वृक्ष भेट देऊन त्यांची जोपासना करण्याचे वचनसुध्दा घ्यावे.कारण दिवसेंदिवस हवामानात बदल होतांना दिसत आहे.पुर्वी मुसळधार व संथ गतीने पाऊस यायचा परंतु हवामानात बदल झाल्याने मुसळधार पाऊसाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसून येते व यामुळे ढगफुटीचे प्रमाणा सुध्दा वाढले आहे.\nयामुळे मानवी हानी, शेतीचे नुकसान, समुद्राच्या पातळीत वाढ, सुनामी,भुकंप, वादळ,विजकोसळने,अती उष्णता,अती थंडी ह्या संपूर्ण घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने निर्माण झाल्याचे दिसून येते.परंतु आपण येणाऱ्या संकटांशी सामना अवश्य करू शकतो.याकरीता रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात वृक्षारोपण व्हायला हवे.त्याचबरोबर बहिणीने भावाला किंवा भावाने बहिणीला काय मौल्यवान वस्तू भेट द्यायच्या आहेत त्या अवश्य द्याव्यात.परंतु बहिणीने भावाला व भावाने बहिणीला एक -एक वृक्ष भेट देऊन धर्तीमातेचे रक्षण करण्याचा संकल्प सर्वांनीच घेतला पाहिजे.यामुळे संपूर्ण भारतात हिरवागार गालिचा निर्माण होईल. येणारे पाऊसाचे पाणी जमिनीत मुरेल व पृथ्वीचे संतुलन सुरक्षित राहील, ग्लेशियर वितळणे थांबेल, वणव्याचे प्रमाण कमी होईल,भुकंपावर आळा बसेल, अशाप्रकारे निसर्गावर येणारे संकट वृक्षलागवडीमुळे हळूहळू कमी होण्यास मोठी मदत होईल व निसर्ग प्रफुल्लित होईल.वृक्षलागवड सांस्कृतिक, सामाजिक,सण उत्सव, राष्ट्रीय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अशा कोणत्याही मार्गाने होने अत्यंत गरजेचे आहे.कारण यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थीर रहाण्यास मोठी मदत होईल व हवामानातील वाढता बद्दल यावर अंकुश लावण्यास सर्वांचा हातभार कामी येईल.\nत्याचप्रमाणे निसर्ग प्रफुल्लित रहाला तर देशात पर्यटनाला सुध्दा मोठी चालना मिळते.सध्या आपल्या जवळ जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे श्रीलंकेचे.अनेक संकटातून जात असलेला श्रीलंका आपल्या आर्थिक सुधारणेसाठी पर्यटनाला महत्व देत आहे.कारण पर्यटन हेच त्यांचे आर्थिक माध्यम आहे.त्यामुळे रक्षाबंधनाचे औचित्य साधून बहिण-भावाने वृक्ष भेटीवर जास्त भर देण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे सरकारने सुध्दा संपूर्ण सणांचे औचित्य साधून जास्तीत जास्त वृक्षलागवडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व भारताचीही आर्थिक बाजू बळकट होईल.नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा\nरमेश कृष्णराव लांजेवार मो.नं.9921690779, नागपूर\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nacnewschannel.com/%F0%9F%99%8F-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2022-09-28T13:06:34Z", "digest": "sha1:6NTEB3UMDWAIYOVOA7OIMYHNNU6EK37K", "length": 12584, "nlines": 177, "source_domain": "nacnewschannel.com", "title": "🙏 सरकारला हात जोडुन विनंती केवळ महसुल मिळवण्यासाठी दारुची दुकाने सुरु करु नयेत…… ✍ स्वप्नील एस. सकपाळ | Welcome to National Anti Corruption News Channel", "raw_content": "\nदादरा ऐंड नगर हवेली\nदादरा ऐंड नगर हवेली\nHome अत्याचार 🙏 सरकारला हात जोडुन विनंती केवळ महसुल मिळवण्यासाठी दारुची दुकाने सुरु...\n🙏 सरकारला हात जोडुन विनंती केवळ महसुल मिळवण्यासाठी दारुची दुकाने सुरु करु नयेत…… ✍ स्वप्नील एस. सकपाळ\nहलाखीच्या परिस्थितीत दारुड्या नवर्या सोबत संसार करत आपल्या दोन मुलांसह ती कसाबसा संसाराचा गाडा पुढे हाकत होती.\nरोज सकाळी उठल्यावर नवर्याच्या डब्याची तयारी, घरातली कामं, मुलांना दुपारच्या शाळेत पोहोचवून चारघरची धुणीभांडी करुन, ती पुन्हा मुलांना शाळेतुन आणायला पोहोचायची,\nतिथुन थकल्या-भागल्या अवस्थेत कशीबशी घरी पोहोचते_न_पोहोचते तोच तिच्या रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु,\nमग एकीकडे जेवण आणि एकीकडे मुलांचा अभ्यास ….ही दिवसभराची तारेवरची कसरत ती अगदी हसत हसत करायची\nमात्र संध्याकाळी होणारी दारावरची थाप तिच्या काळजाचा ठोका वाढवायची. अगदी धडधडणार्या रेल्वेच्या रुळासारखी..\nत्याचं घरी येणं म्हणजे …घरभरं पसरलेला दारुचा असह्य वास, न ऐकविणार्या शिव्या, विणाकारण होणारी मारहाण.. दिवसभर मरं-मरं कामं आणि आणि संध्याकाळी बेदम मार\nहा होता तिच्या भयानक जिवनाचा न संपणारा संघर्ष\nपण 20 मार्च रात्री अचानक\nपंतप्रधानांनी कोरोना वायरसच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली.\nलाॅकडाऊनमुळे कोणालाच घरातुन बाहेर पडण्याची मुभा नव्हती.\nति घरी होती आणि तो सुद्धा घरीच होता..\nमुलांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. सर्व कंपन्या, कारखाने, कार्यालये बंद होती\nआणि संसार उध्वस्त करणारी दारुची दुकाने… ती सुद्धा…..\nदारु बंद असल्याने तीला थोडा धीर मिळाला होता.\nएरवी दारु पिऊन शिविगाळ-मारहाण करणारा तो…\nदारु न पिता मात्र एका सज्जन माणसारखा वागत होता. तिच्याशी प्रेमाने बोलत होता, मुलांबरोबर खेळत होता, गप्पागोष्टी करत होता, कुटुंबाची काळजी घेत होता. लाॅकडाऊनमुळे दिवस हलाखीचे असले तरी…\nते 45 दिवस संसार अगदी हसत खेळत चालु होता..\nआणि एक दिवस अचानक\nसरकारने दारुची दुकाने सुरु करण्याचे आदेश दिले.\nतिच्या काळजाची धडधड पुन्हा सुरु झाली. कारण तिच्या जिवनाचा तो भयानक संघर्ष आता पुन्हा सुरु होणारं…….\nपुन्हा तो घरभरं पसरलेला दारुचा असह्य वास, त्याच न ऐकविणार्या शिव्या, विणाकारण होणारी मारहाण..\nकुंटुबाची होणारी..तारांबळ…. To be Continued…\nही कोणती काल्पनिक गोष्ट नाही रे…मित्रांनो…\nव्यसनाधीन पुरुषांच्या घरात रोज घडणारी कौटुंबिक हिंसेची हृदयद्रावक कहाणी आहे…\nकिंबहुना या असह्य वेदना मी सुद्धा अनुभवल्यात लहाणपणी 😥\nकाही दिवसांपुर्वी Domestic Voilence हे पुस्तक वाचनात आलं होतं\nया पुस्तकाच्या लेखिका जे. विल्यम्स म्हणतात 👇\n80% टक्के कौटुंबिक हिंसेच्या मागे दारु हेच प्रमुख कारण आहे.\nकारण नशेत मारहाण करणाऱ्‍याला, स्वतःच्या वागणुकीचा दोष दुसऱ्‍या कशावर तरी टाकण्याचे एक निमित्त सापडते.” त्या पुढे म्हणतात: “असे दिसते, की आपल्या समाजात दारूच्या नशेत बायकोला मारहाण करण्याची कल्पना पचवणे तितके कठीण जात नाही. मारहाण सहन करणारी स्त्री देखील आपल्या पतीला अत्याचार करणारा या दृष्टीने पाहण्याचे टाळून दारूडा या दृष्टीने पाहते.” अशा विचारसरणीमुळे, पत्नीच्या मनात एक आशा उत्पन्‍न होते, की “त्याने पिण्याची सवय सोडून दिली की मारहाणही आपोआपच थांबेल.”\nया लाॅकडाऊनने सर्वकाही बंद केलं…\nकाही लोकांसाठी त्रासदायक ठरला..\nतर काही लोकांसाठी तो एक आशेचा किरण ठरला..\nआपल्या कुंटुंबाला व्यसनापासून वाचविण्याचा..\n🙏 सरकारला हात जोडुन विनंती केवळ महसुल मिळवण्यासाठी दारुची दुकाने सुरु करु नयेत……\n✍ स्वप्नील एस. सकपाळ\nPrevious articleकटिहार क्वारेंटाइन सेंटर से फरारी का मामला, तीन अधिकारियों पर गिरी गाज\nNext articleइन सभी कोरोना योद्धाओं पर पूरा देश गर्व करता है\n प्रयागराज का एक गांव…जहां सामुदायिक शौचालय, पंचायत भवन जैसे कामों में 40 लाख रुपये डकार लिए \n प्रयागराज जिले के नवाबगंज थानांतर्गत श्रृंगवेरपुर धाम में सफाई कर्मचारी का कोई पता नहीं रहता वहां कभी सफाई करने आते ही नही...\n अंकिता सिंह को इंसाफ दो (राजेश केसरवानी) \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T12:48:28Z", "digest": "sha1:U6GCPW2LPAQSMX6VWUL7QTJHROB34YYK", "length": 10484, "nlines": 75, "source_domain": "nandedlive.com", "title": "नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर – NandedLive.com", "raw_content": "\n“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nनांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर\nनांदेड: नांदेडसह जिल्ह्यामध्ये सोमवार सायंकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुखेड येथे एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यातील दोघांपैकी एकाने झाडाचा साहरा घेतला तर दोघेजण वाहून गेली आहेत. तसेच नरसी फाटा येथील बालाजी मंदिराला पाण्याने वेढले आहे.\nनदी नाल्यांचे पाणी गावात घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. विष्णुपुरी प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला आहेत्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले असून त्यातून १ लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडल्या जात आहे. परिणामी गोदावरी दुथडी भरुन वाहत असून गोवर्धनघाटची स्मशानभूमि तसेच नावघाटचा पुल पाण्याखाली गेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. महापालिका प्रशासन काल सायंकाळपासूनच सज्ज आहे. दरम्यान महापालिका कर्मचा-यांनी दोघांना पुरातून वाचवले असून आयुक्त डॉ.सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त मनोहरे, उपायुक्त संधू यांची टिम कामाला लागली आहे.\nलोहा तालुक्यात मुसळधार पाऊस\nलोहा : दोन दिवसात पाण्याने हाहाकार माजवला असून लोहा तालुक्यातील सर्वच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे तर पाऊसामुळे ग्रामीण भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावांमध्ये गावात पाणी शिरल्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावर त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी जनतेतून होते. लोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यासाठी नागरिक अडकले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nपावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्या वाहत आहे तर नदी-नाले तुडुंब भरले आहेत त्यामध्ये धावरी, बेरळी, रायवाडी, मलकापूर, आज वाडी, गोलेगाव , माळाकोळी ,माळेगाव, पांगरी, बोरगाव, आडगाव, हिप्परगा, शेलगाव ,मस्की पार्टी या ठिकाणी पावसाने कहर केला असल्याची माहिती मिळत आहे तर लोहा शहरांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांची नुकसान झाले आहे अनेकांना आता पाण्या जीव मुठीत घेऊन घरात बसावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nकासराळीत घरात पाणी शिरले\nबिलोली : सोमवार पासुन सुरु झालेल्या पावसामुळे मंगळवारी हाहाकार माजवला असून सततधार पावसामुळे तालुक्यातील कासराळी येथील म्याकलोड,कुंभार,खाटीक गल्लीतील घरात पाणी शिरल्याने घरातील अन्न,धान्या सह कपडे,जिवणाशक सर्व वस्तुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील लोकांचा संसार उध्वस्त झाला असून खाण्या पिण्यास घरात काहीही शिल्लक उरले नसल्याने यांच्या वर उपास मारीची वेळ आली यामुळे तात्पुरते निवारण म्हणून ग्राम पंचायतीने राहण्याची व जेवण्याची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत करुन या पिढीतांना थोडाफार दिलासा दिला.तर या पावसामुळे कासराळी च्या पुलावर पाणी आल्याने नांदेड हैद्राबाद हाय वे सकाळ पासून दुपारी तिन पर्यत तरि बंदच होता यामुळे शेकडो वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.\nजिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस… (Pics : Narendra Gadappa)\n‘महाराष्ट्र ब्रँड’ विकसित करण्यात येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/16/dont-make-sharad-pawar-a-scapegoat-for-the-presidency-ramdas-athavale/", "date_download": "2022-09-28T11:55:43Z", "digest": "sha1:P5IPQVBLXXLF3HZQRIJGVYDF3IMJKKRF", "length": 6647, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठी बळीचा बकरा करू नका : रामदास आठवले - Majha Paper", "raw_content": "\nशरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठी बळीचा बकरा करू नका : रामदास आठवले\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार / July 16, 2021 July 16, 2021\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धोकेबाज नेते नसून ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार जर राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा असतील. पण, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नका, असे वक्तव्य पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.\nयावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. आठवले म्हणाले, ओबीसी समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यामुळे जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली, तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे, हे नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसींचा डेटा अंदाजे‌ तयार करण्यात आल्यामुळे केंद्र तो देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nआठवले पुढे म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. विधानसभा अध्यक्षांची निवडणुक आमदार फुटतील या भीतीने पुढे ढकलण्यात येत आहेत. संसदेने मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी ठराव पारीत‌ करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईशी केंद्र सरकारचा काडीमात्र संबंध नसल्याचे आठवले म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/movie/pandharichi-vari-1988/", "date_download": "2022-09-28T12:06:20Z", "digest": "sha1:SE4QD5RQ2WANCTB6Z3H6O4IVBIJQMFJ5", "length": 2475, "nlines": 56, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Pandharichi Vari (1988) Archives - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2789/", "date_download": "2022-09-28T12:43:31Z", "digest": "sha1:OY647KC3OEKLDZ4JUWFPS6QI7H44U6FR", "length": 2794, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-संभाषण", "raw_content": "\nएका सुपरमाकेर्टमध्ये फिरत असताना गंपू अचानक एका सुंदर तरुणीकडे जातो आणि विचारतो, 'तुम्ही दोन मिनिटं माझ्याशी बोलू शकाल का' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ती कुठूनही तिथे येते' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ती कुठूनही तिथे येते\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nएकावन्न अधिक पाच किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.kidsfoundation.in/post/%E0%A4%9F-%E0%A4%AA-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%A4-%E0%A4%B0", "date_download": "2022-09-28T12:20:36Z", "digest": "sha1:6BBFBQGQA2JY3DNVEVR2P3Q5M4TOPIZL", "length": 12009, "nlines": 89, "source_domain": "www.kidsfoundation.in", "title": "टोपीचा मित्र", "raw_content": "\nमोबाईलच्या दु... कार्यशाळा नोंदणी\nचला करून बघू या \nपाच वर्षाचा अमेय सकाळी सकाळी खुप खुश होता. आज त्याची आई, ऋचा त्याला केस कापायला स्कुटीवर समोर बसून घेऊन जाणार होती. सकाळचा नाश्ता उरकून, अमेय ची हाताची गाडी, या रूममधून त्या रूममध्ये सुरु होती. कितीतरी दिवसापासून तो घराच्या बाहेर गेला नव्हता. कोरोना बाहेर खूप बदमाशी करत आहे आणि त्यामुळे आपल्याला घरात राहावे लागत आहे असेच त्याला वाटत होते.\nत्याच्या हाताची गाडी हळूच आजोबांच्या रूममध्ये वळली. आजोबा पेपर वाचत बसले होते. आजोबा जवळ पोहचताच अमेय नी सांगितलं कि तो आज आईसोबत स्कुटीवर बसून केस कापायला जाणार आहे. आजोबा पेपर वाचण्यात खुप गुंग होते, तरीही त्यांनी ऐकले तो जे म्हणत होता ते.\nअमेयची गाडी रूममध्ये फिरून बाहेर जायला निघाली, तेव्हा आजोबांनी त्याला थांबायला सांगितले. त्यांनी अलमारी तील एक पांढऱ्या रंगाची टोपी अमेयला दिली आणि सांगितले की, बाहेर जातांना ती टोपी घालून जा म्हणजे ऊन लागणार नाही. ती टोपी अमेयला खूप आवडली. त्यांनी लगेच ती टोपी डोक्यावर घातली आणि आरशामध्ये जाऊन पाहिले. आरशासमोर तो कितीतरी वेळ उभा असेल.त्याचा नवीन लुक त्याला खूप आवडला होता. टोपी तू इतके दिवस कुठे होती. तू माझ्या जवळ आधी का नाही आली...अशे कितीतरी प्रश्न तो टोपीला विचारात होता.अमेय च्या लहानश्या हाताचा स्पर्श टोपीला सुखावत होता. तिला कोणीतरी आपले मिळाले होते...तिच्याशी बोलणारे , स्वतःच्या मनातले सांगणारे, तिच्या अस्तित्वावर आनंदी होणारे. अमेयच्या डोक्यावर बसून ती खुप आनंदी होती. त्याचा नवीन लुक तिलाही आवडला होता.\nऋचा नी, म्हणजेच अमेय च्या आईने स्कुटीची स्टार्ट बटन दाबली, तसा लागलीच अमेय समोर येऊन उभा राहिला. आणि स्वारी निघाली कटिंग च्या दुकानाच्या दिशेनी. दुकानात पोहचल्यावर ऋचा नी अमेयची टोपी काढून हातात घेतली. अमेय खुर्चीवर बसला. समोर इतका मोठा आरसा होता, आणि मागे सुद्धा. कटिंग वाल्या काकांनी कैची, कंगवा सॅनिटायझ केले. अमेयच्या डोक्यावर हळूहळू पाण्याचा स्प्रे केला. अमेयला ते खूप आवडले होते. टोपी अगदी शांत पणे आईच्या हाताच्या गाडीमध्ये बसली होती. ती अमेयचे निरीक्षण करीत होती. अमेयचे केस हळूहळू छोटे होत होते, आणि थोड्याच वेळात तिच्या समोर एक वेगळा अमेय होता, ज्याचे केस आता अगदी छोटे छोटे होते. अमेयच्या अंगावरचे एप्रन काढून कटिंग वाल्या काकांनी त्याला ब्रश नी आणखी साफ केले, जेणेकरून त्याच्या अंगावरचे सगळे लहान लहान केस निघून जाईल. अमेय आता घरी जाण्यासाठी तयार होता आणि टोपी त्याच्या डोक्यावर बसण्यासाठी.\nअमेय, आता दुकानातल्या गोष्टी पाहण्यात खूप गुंतला होता. ऋचा नी तिच्या हातातील पर्स मधील पैसे काढून कटिंग वाल्या काकांना दिले. तिनी अमेयचा हात पकडला आणि त्याला सलून मधून बाहेर आणले. अमेय नेहमी प्रमाणे आईला त्यांनी पाहिलेल्या गोष्टी बद्दल प्रश्न विचारात होता. आणि ऋचा ही, त्याच्या प्रश्नांचे उत्तर देत होती. टोपी सुद्धा त्यांचा संवाद लक्ष देऊन ऐकत होती. टोपी आता शॉपिंग सेंटर च्या पायरीवर होती. ऋचाच्या हातातून ती कधी खाली पडली हे तिलाही समजलं नाही. तिला आता अमेय चा आणि ऋचा चा आवाज खुप कमी येत होता. ती बोलायचा प्रयत्न करीत होती, पण तिला आवाजाच नव्हता.\nपांढरीशुभ्र टोपी धूळ भरल्या पायऱ्यांवर पडली होती. अमेयचा आणि ऋचा चा आवाज कुठेच नव्हता. आता तिला फक्त रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. ती आता खुप घाबरली होती. अमेयच्या सुरक्षित स्पर्शाला शोधत होती. पण तो कुठेच नव्हता. तिच्या आजूबाजूने लोकांचे पाय वर\nखाली जात होते. कोणाचातरी पाय तर तिच्या अंगावर पडणार होता. \"अरे ..कुणाची तरी टोपी पडली वाटते\", असे शब्द तिच्या कानावर येत होते. ती सारखा अमेयचा विचार करीत होती. त्याच घर, ऋचा, आजी आजोबा सगळे तिला आठवत होते.\nअमेय आणि ऋचा गाडी जवळ पोहचले. अमेयला आता पुन्हा स्कुटीवर बसायचे होते. त्याला त्याची टोपी हवी होती. पण ती तर आईच्या हातात पण नव्हती. अमेयचा चेहरा आता रडलेला झाला होता. ऋचा नी त्याला हिंमत दिली, \"अरे आपण शोधू तिला, सापडेलच\". तिनी कटींग वाल्या काकांना विचारले, पण टोपी सलून मध्ये नव्हती. ऋचा आणि अमेय परत आलेल्या रस्त्यानी निघाले टोपीला शोधायला. ऋचा ला अपराध्यासारखे वाटत होते...तिलाही कळले नाही टोपी तिच्या हातून कधी पडली. अमेय तिला भिरभिर शोधात होता. त्यांनी शॉपिंग सेंटर च्या पायऱ्या चढायला सुरवात केली,,,आणि अमेय अगदी ओरडलाच...\"माझी टोपी माझी टोपी\". तिला त्यांनी उचलले, तिच्या अंगावरची सगळी धूळ साफ केली. तिला एक पप्पी दिली... आणि खुप प्रेमानी तिला आपल्या डोक्यावर घातले.\nटोपीला तिचा मित्र मिळाला होता...तिच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. स्कुटी चा वेग...अमेयची सोबत... स्कुटी चालवत असतांना अमेय नी म्हटलेले गाणे..सगळे काही अप्रतिम होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27971/", "date_download": "2022-09-28T13:46:55Z", "digest": "sha1:D7RFL4ZZR2BG4EMESXSVAEQCLQZUAWM2", "length": 28469, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बरगडी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबरगडी :छातीच्या पिंजऱ्याचा [⟶छाती] पुष्कळसा भाग ज्या वक्राकार छोट्या छोट्या हाडांचा बनलेला असतो, त्या प्रत्येक हाडाला ‘बरगडी’ म्हणतात. छातीच्या प्रत्येक बाजूस एकूण बारा बरगड्या असून त्यांना फासळ्या असेही म्हणतात. बरगडी लांब, बारीक व वक्राकार असूनही तिचे वर्गीकरण चापट हाडांत करतात, कारण तिच्या दोन बाजू चापट असतात. कधीकधी मानेत किंवा कमरेत जादा बरगडी उत्पन्न झाल्यास बरगड्यांची संख्या त्या बाजूस वाढते. सर्वात खालची म्हणजे बारावी बरगडी तयार न झाल्यास बरगड्यांच्या बारा जोड्यांऐवजी अकराच जोड्या आढळतात. बरगड्या वरून खाली मोजतात आणि म्हणून सर्वांत वरची ती पहिली बरगडी म्हणून ओळखतात. बरगड्यांच्या वरच्या सात जोड्या उपास्थीने (कूर्चेने) पुढच्या बाजूस उरोस्थीस (छातीच्या मध्यावरील चपट्या हाडास) स्वतंत्रपणे जोडलेल्या असतात म्हणून त्यांना ‘सत्य’ अथवा ‘पूर्ण’ बरगड्या म्हणतात. उरलेल्या पाच जोड्यांना ‘छद्म’ अथवा ‘अपूर्ण’ बरगड्या म्हणतात. या खालच्या पाचांपैकी आठवी, नववी व दहावी बरगडी यांच्या उपास्थी प्रत्येकीच्या वर असलेल्या बरगडीच्या उपास्थीशी जोडलेल्या असतात. अकराव्या व बाराव्या बरगडीचे अग्र टोक (त्यावर उपास्थी नसून) मोकळेच असते व म्हणून त्यांचा उरोस्थीशी संबंध नसतो. या कारणाकरिता त्यांना ‘तरंगत्या’ बरगड्या म्हणतात.\nबरगड्या एकीखाली एक असून दोन बरगड्यांच्या मधील अवकाशाला ‘आंतरापर्शुक’ अवकाश म्हणतात. हा अवकाश स्नायुथरांनी व्यापलेला असतो. या स्नायुंना बाह्य व आंतरिक आंतरापर्शुक स्नायू अशी नावे आहेत. प्रत्येक आंतरापर्शुक अवकाश मागून पुढे रुंदावत जातो म्हणते बरगड्या मागच्या बाजूस अधिक जवळ असतात, तर पुढच्या बाजूस एकमेकींपासून थोड्या दूर होतात.बरगड्यांची दिशा बदलती असून वरच्यापेक्षा खालच्या अधिक तिरप्या असतात. नववी बरगडी सर्वांत जास्त तिरपी असते व तेथून खाली तिरपेपणा कमी होत जातो. पहिल्या बरगडीपासून सातवीपर्यंत लांबी अनुक्रमे वाढत जाते व नंतर बारावीपर्यंत कमी होते. बरगड्यांची रुंदी वरून खाली कमी होत जाते. वरच्या दहा बरगड्या पुढील टोकाजवळ जास्त रुंद असतात. पहिली, दुसरी, दहावी, अकरावी व बारावी या पाच बरगड्यांत आपापले वैशिष्ट्य असते. उरलेल्या सात साधारणपणे एक सारख्याच असतात. आणि म्हणून त्यांचा उल्लेख करताना ‘प्रारूपिक’ ही संज्ञा वापरतात.\nप्रारूपिक बरगडी : वर्णनाकरिता प्रारूपिक बरगडीच्या निरनिराळ्या भागांना नावे दिली आहेत. तिचे तीन प्रमुख भाग पुढीलप्रमाणे आहेत : (१) अग्र अथवा पुढचे टोक, (२) पश्च अथवा मागचे टोक आणि (३) या दोन टोकांमधील भाग अथवा अस्थिदंड.\n(१) अग्र टोकाला ‘उरोस्थी टोक’ असेही म्हणतात कारण या टोकावर जोडलेल्या उपास्थीच्या माध्यमाने ते उरोस्थीस जोडलेले असते. (२) पश्च टोकाला ‘कशेरुक टोक’ असे दुसरे नाव आहे. ते मागच्या बाजूस असलेल्या कशेरुक दंडास (पाठीच्या कण्याला) जोडलेले असते. बरगडीच्या मागच्या भागावरील विशिष्ट भागांना ‘शिर’, ‘मान’ आणि ‘गुलिका’ अशी नावे आहेत. शिरावर दोन पैलू असतात व ते कशेरुक दंडातील संबंधित कशेरुकाशी (मणक्याशी) सांधलेले असतात. प्रत्येक बरगडी तिच्या पश्च टोकाने कशेरुकदंडातील दोन कशेरुकांशी सांधलेली असते. शिराच्या लगेच मागच्या काहीशा चापट भागाला मान म्हणतात. मानेर पुष्कळ छोटी छोटी रंध्रे असतात व त्यांमधून रक्तवाहिन्या प्रवेश करतात. अस्थिदंड व मान ज्या ठिकाणी मिळतात तेथे असणाऱ्या छोट्या उंचवट्याला गुलिका म्हणतात. गुलिकेचे दोन भाग स्पष्ट दिसतात : (अ) सांधिक म्हणजे सांध्यात भाग घेणारा आणि (आ) असांधिक म्हणजे भाग न घेणारा. सांधिक भाग त्याच बरगडीशी संगत असलेल्या कशेरुकाच्या आडव्या प्रवर्धाशी (विस्ताराशी) सांधलेला असतो. (३) अस्थिदंड पातळ व चापट असून त्याला वरची व खालची अशा दोन कडा आणि आतला व बाहेरचा असे दोन पृष्ठभाग असतात. खालच्या कडेजवळ आतल्या पृषठभागावर जी खोबण असते तिला ‘पर्शुक खोबण’ म्हणतात व तीमधून काही अंतरापर्यंत आंतरापर्शुक रक्तवाहिन्या व तंत्रिका (मज्जा) जातात. अस्थिदंड वक्राकार असून गुलिकेपासून ५-६ सेंमी. अंतरावर जेथे त्याला अधिक बाक असतो, त्या ठिकाणाला ‘कोन’ म्हणतात.\nइतर बरगड्यांची वैशिष्ट्ये : पहिली बरगडी सर्वांत जास्त वक्र असून सर्वांत लहान असते. ती रूंद व चापट असून तिचे पृष्ठभाग ऊर्ध्वस्थ (वरील बाजूस) अधःस्थ (खालील बाजूस) असतात. मानेतील काही स्नायू तिला जोडलेले असतात. त्या बाजूच्या अधोजत्रू (गळ्याच्या हाडांच्या खालील) रोहिणी व नीला तिच्या ऊर्ध्वस्थ पृष्ठभागाशी सलग्न असतात.\nअकराव्या व बाराव्या बरगड्यांना मान व गुलिका हे भाग नसतात. अकरावीला अल्पसा कोन असतो व पर्शुक खोबण उथळ असते. बारावीला ही दोन्ही नसतात व ती अकरावीपेक्षा बरीच आखूड असते.\nकार्ये व विकृती : फुफ्फुसे, प्रमुख रक्तवाहिन्या व हृदय यांसारख्या छातीमधील महत्वाच्या अवयवांना बरगड्यांमुळे संरक्षण मिळते. श्वसनक्रियेत भाग घेणारे अनेक स्नायू बरगड्यांना जोडलेले असल्यामुळे श्वसनक्रियेत त्या महत्वाचा भाग घेतात. बरगड्यांच्या अग्रटोकांवर उपास्थींच्या साहाय्याने उरोस्थी तरंगती असल्यामुळे बरगड्या व उपास्थी यांची स्थितिस्थापकता (विकृती निर्माण करणारी प्रेरणा काढून घेतल्यावर मूळ आकार पुन्हा प्राप्त होण्याचा गुणधर्म) उरोस्थीचा भंग सहसा होऊ देत नाही. दाब पडून बरगड्या काही प्रमाणात वाकू शकत असल्या, तरी त्यांचा आघातजन्य अस्थिभंग पुष्कळ वेळा झालेला आढळतो. अस्थिभंगात तुटलेली बरगडीची टोके अंतस्थ अवयवांना इजा करू शकतात. मधल्या बरगड्यांचा अस्थिभंग होण्याची शक्यता अधिक असते आणि कोनाच्या जवळचाच पुढचा भाग सर्वांत दुर्बल असल्यामुळे अस्थिभंग बहुधा तेथे होतो. छातीवर पडणाऱ्या दाबाने बरगड्यांची वक्रता अधिक वाढते व त्या दुर्बल भागी कोनाजवळ तुटतात. प्रत्यक्ष आघातात बरगडी कोणत्याही भागी तुटू शकते व हा प्रकार अधिक गंभीर असतो. इतर अस्थींप्रमाणेच बरगड्यांच्या अस्थिमज्जेत (हाडांच्या मध्यवर्ती पोकळीतील पेशींच्या समूहात) रक्तोत्पादन कार्य चालू असते.\nकाही व्यक्तींमध्ये नेहमीच्या बरगड्यांपेक्षा मानेत जादा बरगडी असते, तिला ‘ग्रैव बरगडी’ म्हणतात. या विकृतीचे प्रमाण सर्वसाधारणपणे एक टक्का असते व त्यापैकी ती दोन्ही बाजूंस असण्याचे प्रमाण ८० टक्के असते. फक्त १० टक्के लोकांतच विकृती लक्षणोत्पादक असते.\nग्रैव बरगडी पूर्ण वाढलेली किंवा अपूर्ण असते व ती बहुतकरून सातव्या ग्रैव कशेरुकापासून निघालेली असते. वाढीच्या प्रकाराशी लक्षणांचा संबंध नसतो. भुजजालिका (भुजेकडे जाणाऱ्या तंत्रिकांचे जाळे) व अधोजत्रू वाहिन्या यांवर पडणाऱ्या दाबामुळे लक्षणे उद्‌भवतात. लक्षणे स्थानिक स्वरूपाची, वाहिनीजन्य अथवा तंत्रिकादाबजन्य असू शकतात. हातास मुंग्या येणे, हात गार पडणे, हाताचा काही भाग निळा पडणे व बधीर होणे, वेदना यांसारखी लक्षणे उद्‌भवतात. कधीकधी तर्जनीचा अभिकोथ (अवयवातील रोहिणीचा आकस्मिक रोध झाल्यामुळे रक्तपुरवठा थांबून तेथील पेशींच्या समूहाचा मृत्यूहोणे) झाल्याचेही आढळते.\nसलगर, द. चि. कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/rbi-latest-news-reserve-bank-of-india-increased-the-limit-of-trasferring-money-to-5-lakh-via-imps-mhjb-gh-615025.html", "date_download": "2022-09-28T13:07:29Z", "digest": "sha1:BSPXN6FZLRUKJ3D75SG7IBNCK6IJ6H7V", "length": 9715, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nRBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख\nRBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख\nइंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे.\nइंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे.\nनवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: सर्वच बँका सध्या इंटरनेट बँकिंगची (internet banking) सुविधा देत आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज भासत नाही. घरबसल्या इंटरनेट बँकिंगद्वारे बँकेची सर्व कामं होत आहेत. बँक खातेदार इंटरनेट बँकिंगचा वापर करून RTGS, NEFT, IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करणं, बँक खात्यातली शिल्लक रक्कम तपासणं आदी कामं काही क्षणात करू शकतात. त्यामुळे ग्राहकांचीही इंटरनेट बँकिंगला मोठी पसंती आहे. इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. आता 2 लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये या सुविधेद्वारे ट्रान्स्फर करू शकता. याशिवाय आता आरटीजीएस (RTGS) व्यवहार आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास करता येणार आहेत. म्हणजेच तुम्ही RTGS द्वारे कोणत्याही वेळी ऑनलाइन पैसे हस्तांतरित करू शकता. आरबीआयने ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे. आज काय दराने खरेदी कराल सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त एनईएफटीद्वारे (NEFT) पैसे हस्तांतरित करण्यासाठी किमान मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही कमीत कमी कितीही पैसे हस्तांतरित करू शकता; मात्र जास्तीत जास्त पैसे पाठवण्याची मर्यादा प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी आहे. एनईएफटीव्यतिरिक्त ग्राहक आरटीजीएस आणि आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करू शकतात. आरटीजीएसद्वारे एका वेळी 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा वेगवेगळ्या बँकांमध्ये भिन्न आहे. आयएमपीएसद्वारे आतापर्यंत एका दिवसात 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करता येत होती. आता ही मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. RBI Monetary Policy : RBI ने व्याजदरात कोणताही बदल केला नाही दरम्यान, रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक द्वैमासिक बैठक 6 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि 8 ऑक्टोबरपर्यंत चालली. आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं, की रेपो दर 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसंच रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे. याआधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/maharashtra/pune-darshan/", "date_download": "2022-09-28T13:31:43Z", "digest": "sha1:LG7YJNCOVGL3CBVX3NNMJEV2AVNYP47P", "length": 14241, "nlines": 207, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "पुणे दर्शन - Pune Darshan | Maharashtra Majha", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nपुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे\nविद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल तर ‘पुणे दर्शन‘ शिवाय ती भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल) पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे पहाण्यासाठी म्हणुन जे आले आहेत त्यांच्या साठी हि एक अतिशय चांगली सुविधा आहे. पुण्यातल्या व पुण्याच्या आसपासच्या अनेक सुंदर, ऐतिहासिक अश्या स्थळांचे दर्शन घडवणारि हि सहल फक्त एका दिवसात पुर्ण होते आणि या मुळेच पर्यटकांच्या वेळेची, पैशाची व ताकतीची बचत होणे शक्य होते.\nपुणे दर्शन (AC Bus)\nपुण्याच्या पर्यटन स्थळांमधुन पुण्याची संस्कॄती, वारसा आणि इतिहास झळकतो. समुद्र सपाटी पासुन ५६० मीटर्स उंची वर पुणे वसलेले आहे. सर्वच ऋतुंमध्ये पुणे पाहता येऊ शकते म्हणुनच वर्षाच्या कोणत्याहि महिन्यात आपण पुणे शहर पाहण्यासाठी येऊ शकता. पुण्याने आधुनिकते सोबतच आपली संस्कृतीही जपुन ठेवली आहे हे आपल्याला जाणवते जेंव्हा आपण पुण्यातल्या काहि प्रसिद्ध मंदिरांना भेटी देतो जसे कि – चतुॠंगी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेपती मंदिर, सारसबाग गणपती मंदिर इत्यादी. याच बरोबर दगडांमध्ये काम करुन बनवलेल्या ऐतिहासिक पाताळेश्वर लेण्या व शंकराचे मंदिर, १६ व्या शतकातील शनिवार वाडा, १८९२ मध्ये बांधलेला आगाखान पैलेस यांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. पुणे शहरा मध्ये काहि प्रमुख संग्रहालये देखिल आहेत – टिळक संग्रहालय, केळकर संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, ट्रायबल संग्रहालय इत्यादी. पुण्याचा प्रचंड असा ऐतिहासिक वारसा व पुण्याचे महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणी मध्ये असलेले योगदान तुम्हाला पुणे दर्शन मध्ये पाहण्यास मिळेल हे नक्कि.\nपुणे दर्शन मध्ये दाखवण्यात येणारी प्रमुख स्थळे:\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर\nराजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज (कात्रज स्नेक पार्क)\nमहादजी शिंदे छत्री (समाधी स्थळ)\nवरिल ठिकाणी पुणे दर्शनची बस जाते, ट्रिपची सुरवात व अंत पुणे रेल्वे स्टेशन इथुन होतो.\nपी.एम.पी.एम.एल आपल्या बसने आपला प्रवास सुखाचा व आनंदाचा होवो या साठी प्रयत्न करतेच. पुणे दर्शनची बस पुण्यातुन दोन ठिकाणांहुन सुटते मोलिदीना स्टैंड (पुणे रेल्वे स्टेशन) आणि डेक्कन जिमखाना (डेक्कन बस स्टैंड). बसेस सकाळी ९.०० ला सुटते व परत संध्याकाळी ५.०० ला येतात. पुणे दर्शनची बस तुम्ही सकाळी ८.०० ते ११.३० व दुपारी ३.०० ते ६.०० या वेळांमध्ये आरक्षित करु शकता. येणारा खर्च अंदाजे १५० रु. प्रती व्यक्ती.\nकमीत कमी वेळेत, पैशांत व कष्टांत पुणे पहाण्याचा पुणे दर्शन हा अत्यंत किफायतशीर असा मार्ग आहे. जेंव्हा तुम्हि पुण्यामध्ये येण्याची योजना आखाल त्या वेळी पुणे दर्शनाचा पर्याय नक्कि निवडा.\nहे लक्षात असु द्या:\nफुलेवाडा रविवारी बंद असतो\nपेशवे उद्यान व राजिव गांधी प्राणि संग्रहालय बुधवारी बंद असतात\nPrevious article सागरा प्राण तळमळला – स्वातंत्र्यवीर सावरकर\nNext article फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nजैतापूर – महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे\nहिंदू मना बन दगड\nकाय झाले विदर्भ राज्य समितीचे\nखरच पुणे दर्शनाची छान सोय झाली…..\nछान माहिती आहे .\nसागरा प्राण तळमळला – स्वातंत्र्यवीर सावरकर\nफेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2020/12/02/if-does-not-apologize-to-the-farmer-old-woman-he-will-file-a-defamation-suit-against-kangana/", "date_download": "2022-09-28T13:15:06Z", "digest": "sha1:H72YCCPC2JL7E2JJJDWACLUDLRAF65GT", "length": 6497, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "त्या शेतकरी वृद्ध महिलेची माफी न मागितल्यास कंगना विरोधात ठोकणार मानहानीचा दावा - Majha Paper", "raw_content": "\nत्या शेतकरी वृद्ध महिलेची माफी न मागितल्यास कंगना विरोधात ठोकणार मानहानीचा दावा\nदेश, मुख्य / By माझा पेपर / कंगणा राणावत, कृषि विधेयक, मानहानी दावा, वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी आंदोलन / December 2, 2020 December 2, 2020\nनवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावतला शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून कंगनाला ही कायदेशीर नोटीस पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी पाठवली आहे. त्यामुळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे.\n७ दिवसांचा अल्टीमेटम कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कंगनाने या सात दिवसात माफी न मागितल्यास मानहानीची तक्रार तिच्याविरोधात दाखल केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीचा आंदोलन करणे हा संविधानिक विशेष अधिकार आहे. पण या वृद्ध महिलेसह देशातील अन्य महिलांचादेखील कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे अपमान झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी कंगनाने माफी मागावी. तसेच तिने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असं हाकम सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर माफी मागण्यासाठी कंगनाला ७ दिवसांची मुदत दिल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/this-is-a-share-of-only-3-rupees-that-makes-a-millionaire-a-millionaire/", "date_download": "2022-09-28T13:27:30Z", "digest": "sha1:EXEDJ5I4X43TVVL7GOIY3K4SANHOA3VF", "length": 6823, "nlines": 46, "source_domain": "mhlive24.com", "title": "Making a millionaire a millionaire by knowing only a share of 3 rupees | लखपतीना करोडपती करणारा हा फक्त 3 रूपयांचा शेअर घ्या जाणून | Share Market", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Share Market : लखपतीना करोडपती करणारा हा फक्त 3 रूपयांचा शेअर घ्या जाणून\nPosted inताज्या बातम्या, गुंतवणूक\nShare Market : लखपतीना करोडपती करणारा हा फक्त 3 रूपयांचा शेअर घ्या जाणून\nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच तान्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे.\nकंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत लोकांना श्रीमंत केले आहे. तान्ला प्लॅटफॉर्मचे शेअर्स आता 3 रुपयांवरून 1300 रुपयांच्या पुढे गेले आहेत.\nकाही वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपये गुंतवणारे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 45,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. Tanla Platform पूर्वी Tanla Solutions असे नाव होते.\n2 ऑगस्ट 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर 1 लाख रुपयांच्या 5 कोटी रुपयांहून अधिक, तन्ला प्लॅटफॉर्मचे शेअर्स 2.67 रुपयांच्या पातळीवर होते.\n6 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1,375 रुपयांच्या पातळीवर आहेत. कंपनीच्या शेअर्सनी 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 45,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.\nजर एखाद्या व्यक्तीने 2 ऑगस्ट 2013 रोजी तन्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक ठेवली असती, तर सध्या हे पैसे 5.14 कोटी रुपये झाले असते.\nगेल्या 5 वर्षात 2500 टक्क्यांहून अधिक परतावा दिलेला Tanla Platforms च्या शेअर्सने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 2,610 टक्के परतावा दिला आहे. 12 मे 2017 रोजी कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 50.70 रुपयांच्या पातळीवर होते. 6 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1375 रुपयांच्या पातळीवर आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 27 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.\nतन्ला प्लॅटफॉर्म शेअर्सची 52 आठवड्यांची निम्न पातळी 735 रुपये आहे आणि 1 वर्षात 55 टक्के परतावा मिळेल. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2,094.40 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 18,657 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.\nकंपनीच्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 25 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 वर्षात कंपनीच्या शेअर्सनी लोकांना सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे.\nPrevious Business Idea : हा छोटासा व्यवसाय सुरु करुन दरमहा कमवा 5 लाख रूपये ; पण कसं\nNext Fianancial Planning : भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना ह्या 5 गोष्टी कायम लक्षात असूद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/film/radio-nights-6-06/", "date_download": "2022-09-28T12:09:18Z", "digest": "sha1:K2AIN4KJ4MGHKC5QKVSIILLIPNRWCGJQ", "length": 2588, "nlines": 74, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Radio Nights 6.06 - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nमराठी चित्रपट Radio Nights 6.06 हिरो, नायिका, गायिका, दिग्दर्शक, निर्माता, पोस्टर, गाणी आणि व्हिडिओ\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/lyrics/kase-sartil-saye-mazya-vina-dis-tuze/", "date_download": "2022-09-28T12:49:19Z", "digest": "sha1:OLBXRN2GOWPPH2YNV5XOKJ2SSJUCS6BZ", "length": 6552, "nlines": 122, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Kase Sartil Saye Mazya Vina Dis Tuze Lyrics - Diwas Ase Ki | Sandeep Khare - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nकसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे Lyrics (Marathi)\nकसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे\nसरताना आणि सांग सलतील ना \nगुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर\nमुसुमुसु पाणी सांग भरतील ना \nपावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा\nरितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे\nउरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे\nआता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी\nसोसताना सुखावून हसशील ना \nकोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम\nचिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच\nआणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा\nचांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण\nरोज रोज नीजभर भरतील ना \nइथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी\nझडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या\nतुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा\nपडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून\nजातांनाही पायभर मखमल ना \nआता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे\nमाळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत\nवीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले\nजरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना\nतेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना \n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/entertainment/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T11:46:37Z", "digest": "sha1:6RNLL5JRQOUUDVW34NWOZWACIXFYL7HN", "length": 17408, "nlines": 208, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "लग्न का करावे? - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nकाल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला.\nक्लायंट च्या म्हणण्यानुसार मी काम करत असताना काही कामानिमित्त मला माझ्या सहकारणीचा संगणक सुरु करावा लागला. तिचा संगणक सुरु केल्या केल्या तिचे जीटौकचे ऑटोमेटिक साईन इन झाले. बहुतेक तसं तीन सेट करून ठेवले असावे. बर मी ते जीटौक बंद करणार तेवढ्यात तीच्या मित्राचा ‘हाय’ चा मेसेज आला. मी तीचे जीटौक बंद केले. घरी येताना बस पकडली. येताना बरेच दुचाकीवाले त्याच्या गर्लफ्रेंडला मागे बसवून फिरायला चाललेले. आता तीच्या बसण्याच्या पद्धतीवरून मी ती त्या दुचाकीवाल्याची गर्लफ्रेंड आहे अस म्हटलं आहे. खर तर हे पुण्यात काही नवीन नाही. आणि मी कधीही न पहिली अशीही गोष्ट नाही. पण तरी देखील अशा गोष्टी नेहमी बघायला मिळतात. खर तर येताना मी विचार करत होतो की माझ्या सहकाराणीचा पीसी सुरु आणि तीच्या मित्राचा ‘हाय’, ही काही नवीन गोष्ट नाही. परवा तिचा आणखीन एक मित्र तिला आपण रविवारी दुपारी तीन वाजता भेटायचे का म्हणून चाट वर विचारात होता. बर तो काही तिचा ‘बॉयफ्रेंड ‘ वगैरे नाही. खर तर तिचा बॉयफ्रेंड मुंबईचा पण हिला पुण्यात फिरवणारे काही कमी नाही. तसं म्हणायचं झाल तर त्यांनी हिला फिरावाण्यापेक्षा हीच त्यांना फिरवते अशी शंका येते.\nआमच्या शेजारी तर काही विचारू नका. दोघा नवरा बायकोची खूप भांडण होतात. पण जय शेजारच्या बायकोचाच होतो. मी अनेक जण बघितली आहेत. पण लग्न करून सुखी अस कोणीच नाही. माझा बॉस नेहमी कंपनीतून निघताना त्याच्या बायकोचा फोन येतो. की ताबडतोप या म्हणून. आज सुद्धा क्लायंट मध्ये एक लेडीज होती. ती काही म्हणाली की तिचा कलीग ताबडतोप ‘राईट’ म्हणायचा. माझा एक मित्र आहे त्याचे लग्न होऊन साधारणत एक वर्ष झाल असेल त्याला एकदा मी विचारलं होत की ‘कस वाटत लग्न आधी आणि आता’ त्यावेळी तो म्हणाला होता ‘आपल्याला वाटत की खूप मजा असते म्हणून पण खर तर खूप जबाबदारी असते. एका जीवाचा सांभाळ आणि संरक्षण’. त्याच्याशी चर्चा केल्यावर तो पहिल्यापेक्षा अधिक चिंतेत वाटला होता. माझ्या काका काकूला बघून, मित्र आणि त्याच्या बायकोला बघून, मावशी आणि तिचे मिस्टर बघून, माझ्या बॉस ला बघून अस वाटल नाही की लग्न करून कोणी सुखी झाल आहे. उलट अनेक बंधन आली अस वाटल. बॉसला कंपनीतून निघताना बायकोला मी कंपनीतून निघून घरी येतो आहे अस सांगावं लागत. सहकार्णीच काही विचारू नका. तिचा बॉयफ्रेंड तिला फोन करतो. पण मी अस कधी बघितलं नाही की ने स्वताच्या मोबाईल वरून त्याला फोन केला. जाऊ द्या हा विषय वेगळा आहे. तात्पर्य फ़क़्त एकाच लग्न करून मला तरी काही आपण सुखी आनंदी राहू अस वाटत नाही.\nम्हणजे विकेंड असला की तीच्या इच्छे खातर कधी मॉल मध्ये जाऊन हजार- दोन हजाराचा चुराडा करायचा. बर ती घेणार काय तर चप्पल किंवा ड्रेस. आणि तो देखील फार फार तर सहा महिने वापरणार. तिथून मग तिची इच्छा हॉटेलमध्ये जेवण करण्याची. झाल ते होऊन देखील कधी हे पाहिजे तर कधी ते पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी जगतो हेच कळत नाही. कंपनीतील नोकरी झाली की बायकोची चाकरी. आता मला याचा काही अनुभव नाही पण मी ज्या ज्या जणांचे लग्न झालेले आहे त्यांना बघून तरी लग्न म्हणजे न संपणाऱ्या बायकोच्या इच्छा. मग मुले. त्यांची शाळेची, त्यांच्या अभ्यासाची काळजी आपण करायची. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे\nPrevious article आयोध्या वादाची पार्श्वभुमी\nNext article टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nनाना ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’\nएक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी\nसुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)\nकोणासारखे काय करावं . . \nजुने दिवस, जुन्या जाहिराती\nधन्यवाद दिपा, पण हा लेख शशी थोपटे यांनी लिहिला आहे.\nटिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/lyrics/sar-sukhachi-shravani/", "date_download": "2022-09-28T12:25:24Z", "digest": "sha1:N7A7PLCMS2BPH7OQLESXK6XGOBV5G4ZI", "length": 5281, "nlines": 103, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Sar Sukhachi Shravani Lyrics - Manglashtak Once More (2013) | Bela Shende Abhijeet Sawant - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nसर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा Lyrics (Marathi)\nगुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना\nहूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना\nगुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना\nतोल माझा सावरू दे थांब ना\nसर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा\nगुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा\nसापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला\nनेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला\nखेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा\nकालचा हा खेळ बघ वाटे नवा\nबावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे\nउसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे\nवाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा\nसर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा – Sar Sukhachi Shravani\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2020/05/rE-mT-.html", "date_download": "2022-09-28T13:48:01Z", "digest": "sha1:KLALAVO36CN6TZPPT4LF6DH7GMQJCWNF", "length": 3785, "nlines": 29, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "जतेत मद्यपीचा हिरमोड | शासन परवानगीनंरही दुसऱ्यादिवशीही वाईन बंदच - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / सांगली / जतेत मद्यपीचा हिरमोड | शासन परवानगीनंरही दुसऱ्यादिवशीही वाईन बंदच\nजतेत मद्यपीचा हिरमोड | शासन परवानगीनंरही दुसऱ्यादिवशीही वाईन बंदच\nजत,प्रतिनिधी :कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेली राज्यात वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याने जत शहरातही मद्यपी खुशीत होते.मात्र जत शहरात असणारी दोन वाईनशॉपची दुकाने परवानग्या,व शहरातील मुख्य चौकात असल्याने शासन परवानगीनंतर दुसऱ्यादिवशीही बंद होती.त्यामुळे मद्यपीचा मोठा हिरमोठ झाला.\nजत शहरात फक्त दोनच वाईन शॉप आहेत.त्यात त्यांचा मार्च एंड नंतरचा परवाना नुतनीकरण झालेले नसल्याचे सांगण्यात आले.तर दुसरीकडे जत पोलीसांनी ही दुकाने लोकवस्तीत असल्याने चालू करता येणार नाहीत,असा पवित्रा घेतल्याने दुसऱ्यादिवशीही ही वाईनशॉप सुरू झाली नाही.शहरातील बाजार समितीसमोरील एका वाईन शॉपसमोर गर्दी होऊ नये म्हणून बँरीगेट लावण्यात आले आहे.दरम्यान मद्यपी दिवसभर हेलपाटे घालताना दिसत होते.\nएका वाईन शॉपसमोर अशी गर्दी रोकण्यासाठी केलेली व्यवस्था\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/08/blog-post_92.html", "date_download": "2022-09-28T13:43:29Z", "digest": "sha1:LBRD7NP3QQWI5WIJYLPDV6G6GKETRSPZ", "length": 4141, "nlines": 29, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "जत नगरपरिषदेकडून राष्ट्रीय झेंडा वाटप - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / सांगली / जत नगरपरिषदेकडून राष्ट्रीय झेंडा वाटप\nजत नगरपरिषदेकडून राष्ट्रीय झेंडा वाटप\nsankettimes ऑगस्ट १३, २०२२\nजत: शासनाच्या वतीने आयोजित घर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत जत नगरपरिषद जत व रामपूर ग्रामपंचायत कार्यालय इथे राष्ट्रीय झेंडा वाटप आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.\nभारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकाच तो ब्रिटिशांच्या काळात संघर्षपूर्णही राहिला आहे. शेकडो स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारकांनी त्यासाठी तुरुंगवास पत्करला, प्रसंगी बलिदान दिले. पंडीत जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तिरंग्याला उद्देशून केलेल्या भाषणात, आपण हा एकदा उंचावलेला ध्वज, देशातील शेवटचा भारतीय जोपर्यंत जिवंत आहे,तोपर्यंत तो डौलाने फडकत ठेवणे आपली जबाबदारी आहे,अशी देशवासियांना साद घातली. आज त्याच स्वतंत्र लढ्यातील मानाचं पान ठरलेला तिरंगा आजही डौलाने फडकत आहे. आणि यापुढेही तो डौलाने फडकत राहणार आहे यात शंका नाही.\nयावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वाघमोडे, जत तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष शुभांगी बननेवर, जत नगरपरिषद चे नगरसेवक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/strength-in-the-fight-against-corona-in-rural-areas-15th-finance-commission-issues-order-to-spend-funds-for-health-facilities/", "date_download": "2022-09-28T13:13:10Z", "digest": "sha1:YKVH36KVDMBAQBUUDNILDWJQDB2HB35C", "length": 23090, "nlines": 149, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ; पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी - MSDhulap.com", "raw_content": "\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत सरकारी कामे\nग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ; पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी\nग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. उपमुख्यमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या काही तासातच यासंबंधीचा आदेश जारी झाला आहे. यामुळे कोरोनासह म्युकरमायकोसिसविरुद्धच्या लढ्याला बळ मिळाले आहे. जिल्हा गौण खनिज विकास निधीतून आरोग्यासाठी ३० टक्के निधी खर्च करण्याचे आदेश देखील आज जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आला आहे.\nग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ; पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी\nराज्यातील ग्रामीण भागातील कोरोनाविरुध्द लढण्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात आरोग्यसुविधा उभारता येणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी ग्रामपातळीवर किमान ३० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. जिल्हा गौण खनिज विकासनिधीतून आरोग्यासाठी ३० टक्के निधी खर्च करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना आज तात्काळ देण्यात आले आहेत.\nजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३० टक्के रक्कम आरोग्य विषयासाठी खर्च करण्यास याआधीच मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरासाठी ३ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील १ हजार १०० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे.\nआमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटी रुपये कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण ३५० आमदारांचा ३५० कोटी रुपयांचा निधी कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे.\nजिल्हा खनिज विकास निधीतून कोविड -१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध:\nदिनांक २५.०५.२०२१ रोजी सकाळी ९ ते ११.३० या दरम्यान मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कोविड -१९ महामारीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी करावयाच्या उपायोजनांसाठी लागणाऱ्या खर्चाची पुर्तता प्रत्येक जिल्ह्याकडे असलेल्या जिल्हा खनिज विकास निधीतून करण्यास शासनस्तरावर मान्यता देण्याची विनंती केली आहे.\nजिल्हा खनिज विकास निधीतून कोविड -१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nकोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास मान्यता:\n१) कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये अर्सेनिक अल्बम -३० हे होमिओपॅथीक औषध ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन देणे, जिल्हा परिषदांना रुग्णवाहिका पुरविणे, तसेच जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसास दिलासा देण्यासाठी रुपये ५० लाखाचे विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n२) याच पार्श्वभूमीवर एखाद्या ग्रामपंचायतीने कोविड झालेल्या रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगिकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untiedi) प्राप्त निधीच्या २५% च्या मर्यादेत खर्च करण्यास या परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आली आहे.\n३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी ग्रामपंचायतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याबाबतीत योग्य ते नियोजन करणार. त्याबाबतचा आढावा घेऊन संबंधित ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untied) निधीमधून खर्च करण्यास मान्यता दिली आहे.\nकोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास येणाऱ्या खर्चास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untied) निधी मधून मान्यता देण्याबाबतचे शासन परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\n← ग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा\nशेळी मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ – राज्य शासनाची नवीन मंजुरी →\nगाव नमुना ११ विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 11\nमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत शासन परिपत्रक जारी\nडिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती (Digitally Signed eFerfar)\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (72)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.rokhthokmaharashtra.in/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-09-28T12:07:58Z", "digest": "sha1:KJ4A5V6XYCELEXE3K7MQNXVHIT3RBAZ6", "length": 14577, "nlines": 340, "source_domain": "www.rokhthokmaharashtra.in", "title": "हवेली - Rokhthok Maharashtra News", "raw_content": "\nबातमी जी व्यवस्था सुधारेल…\nबातमी जी व्यवस्था सुधारेल…\nमहिला आरोग्याच्या संदर्भात म�... September 28, 2022\nमराठा समाजासह अन्य प्रवर्गात�... September 28, 2022\nविद्यार्थी हितासाठी सीईटी कक�... September 28, 2022\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदर�... September 28, 2022\nमहाराष्ट्राची पर्यटनात बाजी &... September 28, 2022\nस्पोर्ट संम्बो असोशियनच्या व�... September 27, 2022\nचंद्रकांत पाटील कोथरुड मधील व�... September 26, 2022\nपालकमंत्र्यांची जिल्हानिहाय ... September 24, 2022\nविद्यार्थ्यांनी निवडलेल्या �... September 24, 2022\nमाजी उपप्राचार्य डॉ. एम.बी.तौर �... September 24, 2022\nट्रॅक्टर वितरकाची तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीयकृत बँकेच्या ९ आधिका-यांविरोधात बारामती पोलीसांत गुन्हा दाखल,\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख राष्ट्रीयकृत बँकेच्या व�\nस्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दोन श्रेणींमध्ये जिंकले प्रथम पारितोषिक\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख फोर्ज एक्सेलरेटर कोईम्बतूर, ता\nहवेली तालुक्यातील प्लॉटिंग व्यवसाहिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या\nहवेली प्रतिनिधी:अमन शेख हवेली तालुक्यातील उरुळी कांचन �\nलोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी राजु महानोर यांची बदली झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख आपल्या कामगिरीतून लोणी काळभोर\nसंत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गुन्हेशाखा यनिट-६ ने केली जेरबंद\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख गुन्हयाचा तपास करित असताना युन\nगुन्हे शाखा युनिट ६, ची उल्लेखनीय कामगिरी सराईत गुन्हेगारा कडून चोरीची ९ दुचाकी वाहने केली जप्त\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख पुणे शहरामध्ये दुचाकी वाहन चोर\nविलू पुनावाला फाऊंडेशन कडून लोणी काळभोर,कोळपेवस्ती येथे शुध्द पाणी ‘ वाॕटर फिल्टर ‘ चे लोकार्पण.\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दि�\nकदम-वाकवस्ती येथील एंजल हायस्कूल मध्ये शाळेची फि न भरल्या मुळें विद्यार्थ्यांना एका वर्गात ठेवले डांबून\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख दोषीं शिक्षकांना कामावरून काढ�\nदोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करून केले अटक\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख हवेली तालुक्यातील नायगाव येथी�\nकदम-वाकवस्ती मध्ये लोखंडी कोयता घेऊन दहशत करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केले अटक\nहवेली प्रतिनिधी:-अमन शेख हवेली तालुक्यातील कदम-वाकवस्त�\nमहिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत – ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन\nमराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप\nविद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार – सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nमहाराष्ट्राची पर्यटनात बाजी – ९ राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मान,सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला\nviagra prices costco on ब्रेकींग न्युज…. राहुल शेवाळे करणार राष्ट्रवादीला राम-राम… निवडणुकीच्या धामधुमीत लवकरच भाजप प्रवेश….\nntntw.info on लोकसभा निवडणुकीत बापट यांच्या विरुद्ध सामना व्हावा यासाठी मी उत्सुक : संजय काकडे यांचा दावा\nMatahitam Slot on निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात व पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रमोशन\njasa backlink pbn on बीडमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून बारा किलोमीटर रस्ता तरी झाला का पंकजा मुंडे यांचा सवाल\nlink slot gacor hari ini on ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक उमेदवारी की राष्ट्रवादीत फूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/news/chilink-smart-atm-solution-4/", "date_download": "2022-09-28T12:52:33Z", "digest": "sha1:33YAVWEIW7GBWH6P7JDEJAERN3ZQC7ZE", "length": 11082, "nlines": 196, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " बातम्या - चिलिंकस्मार्ट एटीएम सोल्युशन", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nस्मार्ट शहरे>चिलिंक स्मार्ट एटीएम सोल्यूशन\nचिलिंक स्मार्ट एटीएम सोल्यूशन\nएटीएम उच्च पातळीवरील बँकिंग सुविधा देतात.वित्तीय संस्था ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उच्च अपटाइम राखण्याचा प्रयत्न करतात कारण डाउनटाइम म्हणजे ग्राहकांसाठी निराशा आणि बँकांसाठी संभाव्य महसूल तोटा.अनेक वित्तीय संस्था अगदी एटीएम डाउनटाइमवर आधारित दंड ऑपरेटर.\nअनेक क्षेत्रांमध्ये, वायरलेस सेल्युलर आधारित नेटवर्क बँकांना पारंपारिक नेटवर्किंग पद्धतींपेक्षा फायदे देऊ शकतात.\n● विस्तृत कव्हरेज – फायबर किंवा DSL द्वारे आवश्यक असलेले कोणतेही महागडे बांधकाम नाही.\n● कमी संप्रेषण खर्च – लहान डेटा प्रवाहासाठी संप्रेषण खर्च कमी केला.\n● सुलभ स्थापना आणि देखभाल – विद्यमान IP पायाभूत सुविधांसह जलद आणि सुलभ स्थापना\n● स्वतंत्र – ग्राहकाची फायरवॉल टाळा\nचिलिंक स्मार्ट एटीएम सोल्यूशन\nजगभरातील टेक्नॉलॉजी इंटिग्रेटर्सनी एटीएम डिप्लॉयमेंटसाठी एकाच वायर्ड कनेक्शनवर अवलंबून राहण्याचे मौल्यवान धडे आधीच शिकले आहेत.कनेक्टिव्हिटीचा अतिरिक्त स्तर जोडण्यापेक्षा काही मिनिटांच्या कनेक्शन डाउनटाइमची किंमत जास्त असू शकते.आजकाल बहुसंख्य ATMs 4G LTE कनेक्टिव्हिटीसह औद्योगिक सेल्युलर राउटर वापरत आहेत किंवा ATM आणि बँकेच्या मध्यवर्ती प्रणाली दरम्यान कनेक्टिव्हिटीचा मुख्य किंवा बॅकअप स्त्रोत म्हणून वापरत आहेत.असे राउटर अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रगत फायरवॉल कार्यक्षमतेसह तसेच एकाधिक रिमोट व्यवस्थापन प्रोटोकॉलसाठी समर्थन VPN कनेक्शन स्थापित करण्यास सक्षम असले पाहिजेत.\nZR5000 वायरलेस एटीएम मोडेम\n●नवीनतम LTE CAT 1/CAT M1 तंत्रज्ञानासह उपलब्ध, ZR5000 ATM मॉडेम 3G च्या समान किंवा त्याहूनही कमी किमतीत LTE स्थलांतरासाठी आदर्श आहे.\n●वन-स्टॉप Verizon Wireless/AT&T डेटा योजना उपलब्ध आहे (अधिक माहितीसाठी कृपया आमच्या विक्रीचा सल्ला घ्या)\n●कॉम्पॅक्ट डिझाइन, एटीएम किंवा कियॉस्कमध्ये सहजपणे स्थापित\nसुरक्षित आणि विश्वसनीय वायरलेस एटीएम कनेक्शन\n●डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत फायरवॉल\n●VPN (IPSec VPN, L2TP, PPTP) द्वारे एन्क्रिप्टेड डेटा ट्रान्समिशन\n●ऑटो-रिकव्हरीचे 3 स्तर एटीएम ऑपरेशनसाठी नेहमी-चालू विश्वासार्हता सुनिश्चित करतात\n●IP30 संरक्षणासह इंडस्ट्रियल मेटल हाउसिंग, EMC लेव्हल 2, रुंद कामकाजाचे तापमान -20℃ ~ + 70℃\nस्मार्टएटीएम क्लाउडद्वारे रिमोट मॉनिटरिंग आणि व्यवस्थापन\n● एटीएम टर्मिनल आयडी व्यवस्थापन\n● भौगोलिक स्थान आणि व्यवहार लॉग पहा\n● सिग्नल शक्तीचे निरीक्षण करा\n● डेटा थ्रेशोल्ड, केबल डिस्कनेक्ट आणि MAC पत्ता बदल यावर रिअल-टाइम सूचना\n● चिलिंकमोडेमचे ऑनलाइन/ऑफलाइन निरीक्षण करा\n● चिलिंकमोडेम दूरस्थपणे कॉन्फिगर/अपग्रेड/रीबूट करा\n●तुमच्या ATM ऑपरेशन्ससाठी हाय-स्पीड, विश्वासार्ह आणि सुरक्षित वायरलेस कनेक्टिव्हिटी देते\n●ROI वाढवण्यासाठी डाउनटाइम आणि ऑपरेशन खर्च कमी करा\n●कमी झालेल्या ऑनसाइट भेटींसह मशीनमधील बिघाड स्थान आणि त्वरित समस्यानिवारण\n●सुलभ आणि किफायतशीर LTE स्थलांतर\n●चे आम्ही अभिमानास्पद सदस्य आहोत\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/business-idea-become-your-own-owner-get-started/", "date_download": "2022-09-28T12:39:55Z", "digest": "sha1:M6BPERFIJRL5I2ZWUL3BD2SZU543KJQH", "length": 8350, "nlines": 52, "source_domain": "mhlive24.com", "title": "Become Your Own Owner This is a very lucrative business।स्वतःच बना मालक सुरु करा हा जबरदस्त फायदा करुन देणारा व्यवसाय।Business Idea", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Business Idea : स्वतःच बना मालक सुरु करा हा जबरदस्त फायदा करुन देणारा व्यवसाय\nPosted inताज्या बातम्या, बिझनेस\nBusiness Idea : स्वतःच बना मालक सुरु करा हा जबरदस्त फायदा करुन देणारा व्यवसाय\nBusiness Idea: प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत.\nआम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो सुरू करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. वास्तविक निरोगी आरोग्यासाठी, पौष्टिक आहारासोबत, पाणी पिणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.\nते म्हणतात की माणूस अन्न, वस्त्र आणि निवारा शिवाय जगू शकतो, परंतु पाणी पिल्याशिवाय जगणे फार कठीण आहे. अशा परिस्थितीत लोकांचा जीवही जाऊ शकतो.\nपाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. जिथे एकीकडे थंडीच्या काळात बहुतांश लोक पाणी पिणे बंद करतात.\nत्याचबरोबर उन्हाळ्याचे आगमन होताच पाण्याची मागणी वाढते. कारण उन्हात बाहेर पडताच पाण्याविना माणसांचा घसा कोरडा पडू लागतो, कधी कधी असं वाटतं की पाणी नाही मिळालं तर आपला जीवही निघून जाईल. हीच गोष्ट लक्षात घेउन कमी खर्चात पाण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.\nत्याचबरोबर उन्हाळ्याचे आगमन होताच पाण्याची मागणी वाढते. कारण उन्हात बाहेर पडताच पाण्याविना माणसांचा घसा कोरडा पडू लागतो, कधी कधी असं वाटतं की पाणी नाही मिळालं तर आपला जीवही निघून जाईल. हीच गोष्ट लक्षात घेउन कमी खर्चात पाण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.\n‘पाणी हेच जीवन आहे असे म्हणतात, पण वाढत्या प्रदूषणामुळे पाणी प्रदूषित होत आहे. आता हे पाणी पिण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, कारण प्रत्येकाला त्यांचे आरोग्य आवडते.\nदूषित पाण्यामुळे आपल्या आरोग्याचा त्रास होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. अशा परिस्थितीत आजकाल बहुतेक लोक फक्त बाटली किंवा आरओ पाणी पिणे पसंत करतात.\nतुम्हाला सर्वत्र बाटलीबंद पाणी मिळेल, कोणत्याही दुकानातून ते विकत घेऊन तुम्ही पाण्याची तहान सहज भागवू शकता. रेल्वे स्टेशन असो की विमानतळ, सगळीकडे पाण्याची बाटली बघायला मिळते.\nव्यवसाय कसा सुरू करायचा\nहा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 1 हजार चौरस फूट जागा लागेल. याशिवाय पाणी फिल्टर करण्यासाठी आरओ प्लांट लावावा लागेल. मात्र, आरओ प्लांट बसवल्यानंतर सर्वप्रथम आयएसआय प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीची नोंदणी देखील करावी लागेल.\nतुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मार्केटिंग खूप महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या ब्रँडचे चांगले मार्केटिंग करावे लागेल. मार्केटिंगसाठी तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता.\nकिंवा रेडिओ किंवा वर्तमानपत्रात छोटी जाहिरातही देऊ शकता. तुम्ही पोस्टर बनवून बाजारात लावू शकता. तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर देखील पाणी पुरवठा करू शकता. यासाठी तुम्ही 5 लोकांना कामावर घेऊ शकता, जे फिरून पाणी विकू शकतात.\nअशा रीतीने तुम्ही हा व्यवसाय करु शकता.\nPrevious Multibagger Stock : वर्षभरात 1 लाखांचे झाले 75 लाख; तूफान रिटर्न देणारा हा शेअर घ्या जाणून\nNext Rakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुवालांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक ठरला गुंतवणूकदारांसाठी तारणहार; नाव घ्या जाणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2022-09-28T12:37:24Z", "digest": "sha1:K7DPZ53O4PFYQTQ3FWQJ5EYL7PN6ODD5", "length": 5902, "nlines": 70, "source_domain": "nandedlive.com", "title": "बियाणी खून प्रकरणी आणखी दोन आरोपी जेरबंद – NandedLive.com", "raw_content": "\n“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nबियाणी खून प्रकरणी आणखी दोन आरोपी जेरबंद\nनांदेड: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले होते. यात शनिवारी आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.\nसंजय बियाणी यांच्या खून प्रकरणात मागच्या चार दिवसांपासून आरोपींना ताब्यात घेण्याचे सत्र नांदेड पोलिसांकडून सुरू आहे. १ जून रोजी या प्रकरणाशी संबंधित सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर लगेच दुस-या दिवशी पंजाब येथून पोलिसांनी सातवा आरोपी पकडून आणला. यात आणखी शनिवारी भर पडली असून, तपासा दरम्यान गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने कृष्णा धोंडीबा पवार (वय २८, रा.आमदुरा ता.जि.नांंदेड) व हरीश मनोज बाहेती (वय २८, रा.मारवाड गल्ली, नांदेड) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या खून प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.\nभारताचा गहू तुर्कीतून माघारी; रुबेला व्हायरसची मोठी भीती\nदोन वर्षांपूर्वीचे हे शब्दांकन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/https-www-livemarathi-in-live-marathi-special-series-part-4-on-shetkari-sahkari-sangh/", "date_download": "2022-09-28T13:05:47Z", "digest": "sha1:OV2ZCEMJI4A6UZHCX65FD24BGWRDOYHI", "length": 14255, "nlines": 105, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शेतकरी संघात संचालकांसह काही कारभारी कर्मचाऱ्यांचीही ‘हाथ की सफाई’ (भाग -४) | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर शेतकरी संघात संचालकांसह काही कारभारी कर्मचाऱ्यांचीही ‘हाथ की सफाई’ (भाग -४)\nशेतकरी संघात संचालकांसह काही कारभारी कर्मचाऱ्यांचीही ‘हाथ की सफाई’ (भाग -४)\nकोल्हापूर (सरदार करले) : ज्यांनी संघाला आर्थिक स्थैर्य आणले, त्यांच्या वारसांचा दुराग्रह, हट्टीपणा, हेकेखोरपणा यामुळेही संघ अडचणीत आला. कुणाचेच नियंत्रण नसल्याने काही कर्मचाऱ्यांनीही हात धुवून घेतले. विश्वस्तांनी पदाचा गैरवापर करून भरमसाठ उधारी केली. लाखो रुपये आजही वसूल झालेले नाहीत.\nआपण म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका काही जाणकार आणि ज्येष्ठ कारभाऱ्यांनी घेतली. जागा विकून आलेल्या पैशातून खेळते भांडवल उभा करून संघ जोरात कसा चालेल, यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण, ते पैसे गोडाऊन, मंगल कार्यालय आदी ठिकाणी गुंतवले. गोडाऊन उभारणीसाठी काही निधी संघाला जरूर मिळाला. पण, ‘नाले’ साठी ‘घोडा’ खरेदी करण्यासारखी अवस्था झाली. खेळत्या भांडवलाअभावी माल नाही आणि माल नाही म्हणून ग्राहक नाही, अशी अवस्था झाली.\nकाही तरी भव्य दिव्य करण्याच्या नादात शेतकरी बझार सुरू केला. प्रथम तो चांगला चालला. नंतर तो डबघाईला आल्यावर ‘मॅग्नेट’ बझारचा डाव मांडला. पण, जुना राजवाडा परिसरात वाहन तळाची व्यवस्था नाही. अनेक बंधनांंमुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली. परिणामी मॅग्नेटने अल्पावधीतच मान टाकली. हा व्यवहारही फसला.\nसंचालक म्हणजे संस्थेचे विश्वस्त, पालक. त्यांनी लक्ष न देता आपला स्वार्थ कसा साधेल यावरच भर दिला. मोक्याच्या ठिकाणी असलेला पेट्रोल पंप सोडावा लागला. भांडी कारखान्याची जागा गेली. संघ माझा नव्हे माझ्या ..’….’… चा असं म्हणत अनेक विश्वस्तांनी आपल्या संस्थांना लाखो रुपयांची खते आणि इतर साहित्य उधारीवर दिले. साहेबांनी सांगितल्यावर कर्मचारी तरी काय करणार\nकाहींनी तर संबंधित संस्थेकडून उधारीची रक्कम परस्पर उचलून ती स्वतःसाठी वापरली. कोण विचारणार संघाचा संचालक आणि पदाधिकारी झाल्यावर यांचा रुबाब वाढला. फिरायला चारचाकी आली. मग, ती स्वतःची का असेना. पण त्यात पेट्रोल, डिझेल कुठून घालणार. त्याच्याकडे उत्तर एकच. ड्रायव्हरला सांगायचं’ ‘गाडी घे संघाच्या पंपावर.’ गाडीची टाकी फुल्ल. पण, संघाचा ‘गल्ला’ गुल अशी अवस्था झाली. काही जण बाहेरगावी जाताना पंपावरून रोख रक्कमही घेत. त्याचा परतावा झाला की नाही हे कोण बघणार \nविश्वस्तांचा सावळा आणि अनागोंदी कारभार पाहून काही कर्मचाऱ्यांनी अंदाज घेतला आणि आपणही हात की सफाई सुरू केली. अनेक शाखेत कर्मचाऱ्यांनी अपहार केला. चौकशी करून वसूल कोण करणार तूही चोर आणि मीही चोर. संघाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संघासाठी खरेदी करताना कर्मचारी टक्केवारी घ्यायला लागले. न खपणारा माल गळ्यात पडला. संचालक, कारभारी, कर्मचारी यांना संघात नेमकं काय चाललंय हे विचारण्याची सुबुद्धी नेत्यांना झाली नाही. त्यामुळे आशिया खंडात गाजलेला संघ गटांगळ्या खावू लागला. धुष्ठपुष्ट बैलाचा आता केवळ हाडाचा सांगाडा शिल्लक उरला आहे.\nPrevious articleयड्राव येथे चिकनगुनिया, डेंग्यूच्या साथीमुळे रुग्णांची संख्या वाढली…\nNext articleजांभळी येथे महिलांचा सरपंचांना घेराव…\nमहावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा...\nमाझ्या विधानाचा विपर्यास, पूर्ण भाषण ऐकावे : पंकजा मुंडे\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील...\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://legaldocs.co.in/marathi/employee-contract", "date_download": "2022-09-28T13:45:00Z", "digest": "sha1:YWCXQGFIBUCHGVCZSHYY6HBQN4DH4WN4", "length": 20938, "nlines": 291, "source_domain": "legaldocs.co.in", "title": "कर्मचारी करार", "raw_content": "\nमिनिटांमध्ये रोजगार करार मसुदा\nतज्ज्ञ वकील यांनी तयार\n100% सुरक्षित आणि सुरक्षित\nभारतातील सर्वात विश्वसनीय कायदेशीर दस्तऐवज पोर्टल.\nमिनिटांमध्ये रोजगार करार तयार करा\nआता करार तयार करा\nएक रोजगार करार काय आहे\nकर्मचारी करार अटी आणि संघटना तो आहे किंवा काम केले जाईल एक कर्मचारी नोकरीविषयक अटी निर्दिष्ट करते. रोजगार करार सामान्यतः व्यवसाय एक नवीन कर्मचारी घेतो तेव्हा गेला एक करार आहे. हे विविध रोजगार प्रकार, पूर्ण वेळ, अर्धवेळ आणि निश्चित मुदत किंवा करार समावेश श्रेणी वापरले जाऊ शकते.\nहा करार रोजगार अटी, नोकरी कर्तव्ये, पगार आणि फायदे काम तास, गोपनीयता, वार्षिक रजा आणि इतर विविध की अटी समावेश सर्व बाहेर पडतात.\nअनेक प्रकरणांमध्ये, एक नियोक्ता एक नवीन कर्मचारी लागू निवडतो एकदा, पक्ष विलंब न करता प्रारंभ करू इच्छिता. नियोक्ता शकते, म्हणून, प्रथम अधिक थोडक्यात की काही अटी spells एक पत्र कर्मचा-प्रदान करु इच्छित आहे. या घटनांमध्ये, नियोक्ते या रोजगार करार तो पाठपुरावा करण्यासाठी रोजगार ऑफर एक पत्र वापरू इच्छिता, आणि नंतर.\nएक रोजगार करार नेहमी कंत्राटदार वापरासाठी योग्य नाही आहे. कंत्राटदार सेवा करार म्हणतात एक कायदेशीर करार वापरण्याची शिफारस केली जाते.\nखाली यादी कायदे रोजगार\nरोजगार करार सोपे 3 चरण प्रक्रिया:\nभारत सर्वोत्तम वकील पासून कर्मचारी करार मिळत तीन सोपे चरण प्रक्रिया.\nकर्मचारी करार LegalDocs पोर्टल लॉग इन करा.\nमसुदा: नाव, पत्ता, पद सारखे आणि कर्मचा भाग मूलभूत तपशील, आणि कर्मचारी करार समजून काही सोपे प्रश्न. सर्वोत्तम कर्मचारी वकील आपण कर्मचारी करार मसुदा आहे. हा मसुदा आपण पुनरावलोकन आणि मंजूरीसाठी शेअर केली जाईल. कोणतेही बदल व्यवसाय त्यानुसार इच्छित असाल तर आमच्या वकील सक्षम मसुदा बदल करून मदत होईल आवश्यक आहे.\nमान्यता आणि गायन: कर्मचारी करार वकील तयार आहे एकदा, आपण कराराची प्रत मिळेल, दोन्ही पक्षांनी, कर्मचारी रोजगार आधार esign वापरून सहजपणे करार साइन इन करण्यास सक्षम असेल. हा दस्तऐवज शारीरिक तसेच स्वाक्षरी केले जाऊ शकते कंपनी किंवा नॉन न्यायालयीन मुद्रांक denomanation च्या पत्र आहे.\nएक रोजगार करार किंवा नाही हे एक पूर्ण-वेळ, एक नवीन कर्मचारी भाड्याने नियोक्ते जे वापरली जाऊ शकते, भाग-वेळ, ठराविक कालावधीसाठीच्या, प्रासंगिक किंवा काही इतर आधार.\nरोजगार करार स्टॅम्प पेपर वर छापील पाहिजे आणि नंतर आणि कर्मचा दोन्ही दस्तऐवज साइन इन करा आणि त्यांच्या स्वत: च्या रेकॉर्ड एक प्रत ठेवणे आवश्यक आहे.\nतो स्टॅम्प पेपर वर रोजगार करार प्रिंट करणे बंधनकारक आहे का\nकरार, कंपनी एक पत्र डोके छापलेले आहे की नाही हे एक साध्या कागदावर किंवा स्टॅम्प पेपर वर काही फरक पडत नाही. योग्य मुद्रांक करारावर दिले गेले आहे की नाही हे काय वस्तू आहे\nभारतीय स्टँप कायद्याच्या कलम 17, 1899 म्हणून व्याख्या \"इन्स्ट्रुमेंट\" आणि त्याच कायद्याच्या कलम 2 (14) \"कर्तव्ये भार आणि भारतातील कोणत्याही व्यक्ती अंमलात सर्व उपकरणे आधी किंवा अंमलबजावणी वेळी स्टँप जाईल\" असे सूचविते \"कोणत्याही योग्य किंवा दायित्व आहे किंवा आशय असणारी प्रत्येक दस्तऐवज, हस्तांतरित मर्यादित, विस्तारित, नष्ट किंवा रेकॉर्ड तयार करावी\". त्यामुळे, तो मुद्रांक शुल्क एक rihght रक्कम, राज्य, कर्मचारी करार त्याच्या कायदेशीर मान्यता राखण्यासाठी राज्य जे वेगळे भरावे निवडा कायदेशीर अनुकूल होईल निष्कर्ष काढला जाऊ शकतो भारतीय स्टँप कायद्यानुसार, 1899 च्या तरतुदी करून जात.\nरोजगार कायदा अटी आणि लागू दुकाने व आस्थापना नियमांच्या अधीन असू शकते किंवा कारखाने नियोक्ता करून चालते क्रियाकलाप स्वरूप अवलंबून, कायदा. भारतात प्रत्येक राज्य त्याच्या स्वत: च्या दुकाने व आस्थापना कामाचे तास संबंधित काही अटी खाली घालते जे कायदा, जादा कामाचा मेहनताना इ आहे\nएक रोजगार करार काय समाविष्ट करावे\nखालील गोपनीयता धोरण आवश्यक सामग्री होईल:\nप्रत्येक मसुदा मालकाचे तपशील सामग्री करणे आवश्यक आहे. त्याच्या नोंदणीकृत पत्ता नमूद आहे नियोक्ता कायदेशीर अस्तित्व उल्लेख आहे. नाव आणि नियोक्ता बाजूला साइन इन अधिकार ओळख देखील कर्मचारी करारात नमूद साफ केला आहे. कायदेशीर सूचना लवाद बाबतीत हे नाव, पत्ता एक मोठा रोल बजावते.\nनाव आणि कर्मचारी ओळख करार मध्ये उल्लेख साफ केला आहे. कर्मचारी तपशील उद्देश कायदेशीर अस्तित्व नाव प्रतिनिधित्व स्पष्टपणे नमूद आहे. तो संघर्ष किंवा कोणत्याही तर शिक्षा उच्चारण वेळी उपयुक्त होईल.\nकर्मचारी करार दोन्ही पक्षांनी एक Legaly बंधनकारक दस्तऐवज आहे. चुकीच्या संदेशांची देवाणघेवाण किंवा misinteroritation कमी करण्यासाठी, अटी सर्व व्याख्या हा विभाग वर discribed जाईल. या दोन्ही पक्षांनी वापरले प्रत्येक कायदेशीर परिभाषा आणि कायदेशीर jargons अचूक अर्थ समजून घेण्यास मदत होईल.\nकर्मचारी करार संचालित टवेअरमधील यादी\nया कर्मचारी करार महत्त्वाचा भाग आहे. कलम कर्मचारी करार निसर्ग परिभाषित होईल. या दोन्ही पक्षांनी काम व्याप्ती मापन आहे.\nमुद्रांक शुल्क सहभाग तर\nअनेक कर्मचारी करार मुद्रांक शुल्क आवश्यक नाही दिला जाईल. मुद्रांक शुल्क देय कर्मचारी करार निसर्ग आवश्यक आहे, तर, मुद्रांक शुल्क कर्मचारी करार त्यानुसार राज्य नियम अदा करणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्य भिन्न नियम आहे. LegalDocs तज्ज्ञ सल्ला मुद्रांक शुल्क नियम अधिक जाणून घेण्यासाठी.\nदोन्ही पक्षांनी सही दोन्ही पक्षांनी अटी आणि कर्मचारी करार स्थिती स्वीकृती संमती देणे गाणे करून, कर्मचारी करार महत्वाच्या घटक आहे. दस्तऐवज साइन इन करून दोन्ही पक्षांनी कराराच्या भंग बाबतीत करार निकालाची जबाबदार असणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/alia-bhatt-and-ranveer-singh-not-will-be-kissing-scene-in-rocky-aur-rani-ki-prem-kahani-mhad-639305.html", "date_download": "2022-09-28T13:02:56Z", "digest": "sha1:7KQCHNUFSBGHEDB4QE57ZYQSCXT4KZXK", "length": 10329, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Alia bhatt and ranveer singh not will be kissing scene in rocky aur rani ki prem kahani mhad - 'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन! आलिया-रणवीरने 'या' कारणाने घेतला हा निर्णय – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\n'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन आलिया-रणवीरने 'या' कारणाने घेतला हा निर्णय\n'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन आलिया-रणवीरने 'या' कारणाने घेतला हा निर्णय\n'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चे शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंगची (Ranveer Singh) जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.\n'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चे शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंगची (Ranveer Singh) जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.\n2 ऑक्टोबरला काय घडलं उघडणार मोठं गुपित; 'दृश्यम 2' या दिवशी होणार रिलीज\nधक्कादायक 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याच्या मुलाचं अवघ्या 19 वर्षी निधन\nकामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली\nरणबीरच्या वाढदिवशी आलियाला मिळाली गुड न्यूज; पटकावला मानाचा पुरस्कार\nमुंबई, 5 डिसेंबर- 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चे शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंगची (Ranveer Singh) जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहर दीर्घ काळानंतर दिग्दर्शनात परतत आहे. चित्रपटाची स्टोरी लाईन ही एक प्रेमकथा आहे, मात्र चित्रपटात एकही लिप-लॉक आणि बोल्ड सीन दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. कारण आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने स्वतः हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आलिया-रणवीर करणार नाहीत लिपलॉक- जर तुम्ही आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' बद्दल विचार करत असाल कि यात ते 'गली बॉय' सारखे शुद्ध रोमँटिक सीन पाहायला मिळतील. तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते. . TOI च्या मते, असे होऊ शकते की तुम्हाला 'रॉकी और रानी की लव्ह स्टोरी' मध्ये रणवीर आणि आलियाचे कोणतेही किसिंग सिन दिसणार नाहीत. हा निर्णय घेतल्यानंतर नेमके काय झाले असा प्रश्न लोकांच्या मनात आला. रिपोर्टनुसार, दोघांनीही आपल्या पार्टनर्सबाबत हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आलिया आणि रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दुसरीकडे, रणवीर सिंग देखील दीपिका पदुकोणमुळे पडद्यावर रोमान्स करताना अस्वस्थ आहे.मात्र चाहत्यांना या युक्तिवादावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जात आहे. कारण रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या 'गली बॉय' चित्रपटात खूप रोमँटिक सीन्स दिले आहेत. दोघांचे पडद्यावर किसिंग सिन दिसले होते.रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या दिल्लीत दीर्घ शेड्युलमध्ये सुरू आहे. (हे वाचा:धर्मेंद्र यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या टीमसोबत शेअर केला ... ) रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत सुरू आहे. अलीकडे सोशल मीडियावर रणवीर सिंग आणि आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही कुतुबमिनारजवळ धावत आणि पोज देताना दिसले होते.त्याच वेळी, करण जोहर, फराह खान आणि मनीष मल्होत्रा ​​यांनी चित्रपटाच्या सेटवरील BTS व्हिडिओ-फोटो देखील शेअर केले होते.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-news-in-sushant-singhs-family-after-cbis-findings-big-brother-hospitalized-up-mhmg-487969.html", "date_download": "2022-09-28T12:39:31Z", "digest": "sha1:UUYA5BXVUY5VOLNMEC3WIBI2VU4ZGMUQ", "length": 9681, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CBI च्या निष्कर्षानंतर सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; मोठा भाऊ रुग्णालयात दाखल – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nCBI च्या निष्कर्षानंतर सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; मोठा भाऊ रुग्णालयात दाखल\nCBI च्या निष्कर्षानंतर सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; मोठा भाऊ रुग्णालयात दाखल\nसेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.\nसेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.\nकोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा\nभाजपचं 'मिशन बारामती', सितारामन दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंच्या पायालाही भिंगरी\nBig News : PFI च्या निशाण्यावर RSS आणि BJP चे मोठे नेते, संघ मुख्यालयाही रडारवर\nप्रत्येक बूथवर 25 कार्यकर्ते फोडायचे, तीन पक्षांना पोखरण्याचा भाजपचा मास्टरप्लॅन\nपाटना, 15 ऑक्टोबर : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या भावाला रुग्णालयात हलविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत यांचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज बबलू (BJP MLA Neeraj Bablu) यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सांगितलं जात आहे की, भाजप आमदार (BJP MLA) यांना बुधवारी सायंकाळी हार्टअटॅक आला होता. ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं. कुटुंबीयांनी सांगितले की सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सांगितले जात आहे की, भाजप आमदार नीरज बबलू यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयची चौकशीची मागणी केली होती. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वैयक्तिक रुपात सीबीआय तपास करण्याची मागणी केली होती. ते सुशांतच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईलाही आले होते. हे ही वाचा-सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव बुधवारी बिहारमध्ये आमदारकीच्या निवडणुकांसाठी भाजपने 35 उमेदवारांची सूची जारी केली आहे. या लिस्टमध्ये सुशांत सिंह राजपूत यांचे भाऊ नीरज सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. नीरज सिंह यांना छातापुर विधानसभासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. नीरज सिंह या सीटवरुन तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 71 जागांवर 28 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यांतर्गत 94 जागांवर 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 78 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मत मोजणी 10 नोव्हेंबर रोजी होईल व निकाल समोर येईल. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput death case) याच्या मृत्यूला 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. 14 जून रोजी सुशांत आपल्या वांद्रे येथील घरी मृत अवस्थेत सापडला. या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने सुशांतच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही खडबड झाली नसल्याचे सांगितले आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/sebc-aside-recruitment-will-be-done-in-msedcl-maratha-community-is-aggressive-again-mhss-496714.html", "date_download": "2022-09-28T13:16:37Z", "digest": "sha1:2YEVFJ6ZLXUYJM7VRDVVIBTG4L6ANR6J", "length": 9090, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SEBC वगळून महावितरणमध्ये होणार भरती, मराठा समाज पुन्हा आक्रमक SEBC aside recruitment will be done in MSEDCL Maratha community is aggressive again mhss – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\nSEBC वगळून महावितरणमध्ये होणार भरती, मराठा समाज पुन्हा आक्रमक\nSEBC वगळून महावितरणमध्ये होणार भरती, मराठा समाज पुन्हा आक्रमक\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल निर्णय दिल्यानंतर एसईबीसी गटातून नियुक्त उमेदवारांची प्रक्रिया पुन्हा एकदा राबवली जाईल, असंही महावितरणने स्पष्ट केले आहे.\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल निर्णय दिल्यानंतर एसईबीसी गटातून नियुक्त उमेदवारांची प्रक्रिया पुन्हा एकदा राबवली जाईल, असंही महावितरणने स्पष्ट केले आहे.\nदारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती दिली, नंतर जे घडलं ते भयानक\nराष्ट्रवादीच्या नेत्याकडून विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप\n70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या 5 मस्त स्कूटर खरेदी करू शकता\nआमचं प्रेम समाजाला मान्य नाही, चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचं पाऊल\nएआपुणे, 14 नोव्हेंबर : महावितरणमधील (MSEDCL )विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करायचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिल्यानंतर आता मराठा समाजात असंतोष पसरला आहे. यासंबंधीचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. पण, मराठा समाजाकडून शासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवून ही भरती होणार आहे. त्यामुळे इतर सवर्गातील उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दल निर्णय दिल्यानंतर एसईबीसी गटातून नियुक्त उमेदवारांची प्रक्रिया पुन्हा एकदा राबवली जाईल, असंही महावितरणने स्पष्ट केले आहे. मात्र, जोपर्यंत आरक्षणाबाबतचा अंतिम निकाल येत नाही तोवर कुठलीच भरती करू नये अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून चोख प्रत्युत्तर 11 सैनिक ठार तर दुसरीकडे इतर प्रवर्गातील उमेदवारांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. 'आमचे वय वाढत असल्याने आमची संधी हुकून नये म्हणून राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे' असं दुसऱ्या वर्गातील उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे महावितरणच्या भरतीवरून नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. अमरावतीत पहिल्यांदाच मध्यरात्री उघडले न्यायालय, तरीही रवी राणांनी जामीन नाकारला विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत आहे. मागील महिन्यात मराठा समाजाने एमपीएसीच्या परीक्षा रद्द कराव्या अन्यथा परीक्षा केंद्र फोडून टाकू असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएसीच्या परीक्षा कोरोनाचे कारण देऊन रद्द केल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा महावितरणच्या भरतीवर मराठा समाजाने आक्षेप घेतला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/2022/08/30/paud-police-crime-3/", "date_download": "2022-09-28T14:04:14Z", "digest": "sha1:VOFL5WTDTWU4RCY3DCXLJWOSQSNJEEAR", "length": 14053, "nlines": 97, "source_domain": "mahavarta.in", "title": "मुळशीतील कुजलेल्या मृतदेह खुनाचा मोबाईलमुळे लागला तपास, पौड पोलीसांकडून 3 जणांना अटक – Mahaवार्ता", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/क्राइम/मुळशीतील कुजलेल्या मृतदेह खुनाचा मोबाईलमुळे लागला तपास, पौड पोलीसांकडून 3 जणांना अटक\nमुळशीतील कुजलेल्या मृतदेह खुनाचा मोबाईलमुळे लागला तपास, पौड पोलीसांकडून 3 जणांना अटक\nमहावार्ता न्यूज: मुळशीतील बापूजीबुवा खिंडीत आढळलेल्या अनोळखी पुरूषाचे नाव पत्ता निष्पन्न करून पौड पोलीसांनी खुनाची उकल करीत काही तासात आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली आहे.\n२६ ऑगस्टला घोटावडे ते हिंजवडी रोड कडेला बापुजीबुवा मंदीराचे अलीकडे एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले. रोडचे डावे बाजुस चारीत पडलेले प्रेत असुन दुर्गधी येत आहे अशी खबर पोलीसांना दिल्याने लागलीच घटनास्थळी अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, विनायक देवकर सपोनि, रमेश गायकवाड सपोनि, श्रीकांत जाधव घटनास्थळी दाखल झाले.\nपोलीसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत, चेहरा, हात, पायाची बोटे जंगली प्राण्यांनी खाल्याने ओळख पटत नव्हती. त्यावरुन पौड पोलीस ठाणेत अकस्मात मयताची शोध घेतला.\nमयत हे अंदाजे ५ ते ६ दिवसापुर्वी घडले असावे यावरून लगतचे पोलीस ठाणे हिंजवडी, वाकड, भोसरी पोलीस ठाणे पिंपरी, पुणे शहर भागात या वर्णनाचे मिसींग दाखल आहे का, या अनुशंगाने मयताचा शोध पौड पोलीसांनी सुरू ठेवला . शोध घेत असताना मयताचे अंगावरील कपडयाचे वर्णन व उजव्या हाताचे पोटरीवरील असलेल्या टॅटु या वर्णनाचे मिसींग भोसरी पोलीस ठाणेत दाखल असल्याचे समजले. वर्णन मिळते जुळते असल्याने पोलीसांनी मिसींगचे नातेवाईकांना बोलावुन मयताचे फोटो, कपडयाचे फोटो, टॅटु दाखवले असता त्यांनी सदर इसम हा प्रशांत आनंदा डोळस रा. डोळसवस्ती अशोकनगर भोसरी पुणे हा असल्याचे सांगितले. मयताची ओळख पटविण्यात आली. नातेवाईकांकडे चौकशी करता त्याची\nकोणाशी दुश्मनी,काही पैशाचा, जागेचा व्यवहारावरून भांडण आहे का, बाबत कोणावर काही संशय नसल्याचे सांगत असल्याने आणखी संभ्रम वाढत गेला.\nमयताचा खून झाल्याचा संशय असल्याने पौड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मयताच्या मोबाईलचे सीडीआर, शेवटचे लोकेशन वगैरे माहिती सायबर पो.स्टे पुणे ग्रामीण याचे मदतीने तात्काळ प्राप्त करून पुढील तपास चालु ठेवला. मोबाईलचे सीडीआर\nवरून दि.२१/८/२०२२ रोजी सायंकाळी एकाच नंबरवरून मयत इसमास ४ कॉल असल्याचे व त्यानंतर मयताचा मोबाईल\nबंद झाल्याचे दिसत असल्याने शेवटचे कॉल असणारे नंबरचे नाव पत्ता माहिती घेतली असता सदर व्यक्‍ती शेखर तात्याराम पाटोळे रा. विठठलनगर लांडेवाडी भोसरी पुणे याचा निष्पन्न झाल्याने सपोनि गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाणेचे डिबी पथक याचे मदतीने सदर इसम शेखर तात्याराम पाटोळे यास ताबेत घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी करता शेखर तात्याराम पाटोळे याने सांगितले कि माझी मेव्हुणी हिचेशी मयत प्रशांत आनंदा डोळस याचे अनैतिक संबध असल्याचे व मी आणि मयत ज्या ठिकाणी कामास होतो तेथुन मयत प्रशांत डोळस याचे सांगणेवरून मला कामावरून काढुन टाकले याचे संशयावरून मी प्रशांत आनंदा\nडोळस यास दारूची पार्टी करू असे सांगुन बोलावुन घेवुन माझे साथीदार लखन वाघमारे, बाबा असे\nरिक्षात बसुन हिंजवडी मार्गे बापुजीबुवा मंदीराचे पुढे गोंडाबेवाडी ता. मुळशी भागात प्रशांत डोळसला गळा आवळुन खुन केला. मयतास रोडचे कडेला चारीत टाकुन दिले.\nमयताचे भाऊ प्रविण आनंदा डोळस रा. अशोकनगर भोसरी पुणे यांनी फिर्याद दिल्याने पौड पोलीस ठाणेत गु. र.नं.\n३५३२०२२ भादवि कलम ३६४, ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक करण्यात आला आहे.\nदाखल गुन्हयाचे पुढील तपासात सपोनि विनायक देवकर यांनी गुन्हयातील अटक आरोपी शेखर तात्याराम पाटोळे याचे साथीदार २) लखन भारकर वाघमारे वय २९ , रा. गोकुळनगर पठार वारजे पुणे ३) दत्ता उर्फ बाबा चत्रभुज शिनगारे वय २७ रा.आंबेडकरनगर लांडेवाडी भोसरी पुणे यांना शिताफीने अटक केली आहे. सदर आरोपींत यांनीच संगनमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nमुळशीत भोसरीतील फूलविक्रेत्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला, 7 दिवसापूर्वीच खून झाल्याचा संशय\nमुळशीत भोसरीतील फूलविक्रेत्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला, 7 दिवसापूर्वीच खून झाल्याचा संशय\nमहावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.\nमहावार्ता व्हाट्स अप ग्रुपला जॉइन व्हा\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2022-09-28T12:14:32Z", "digest": "sha1:ZBM4QQWOMN257ESUYFHMSRAKWXSHLM7B", "length": 9798, "nlines": 76, "source_domain": "nandedlive.com", "title": "गॅस सिलिंडरच्या किमती आणखी वाढणार? – NandedLive.com", "raw_content": "\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nराज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य\nगॅस सिलिंडरच्या किमती आणखी वाढणार\nगगनाला भिडले दर, १ सप्टेंबरला आढावा, ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच\nनवी दिल्ली : जीवनोपयोगी वस्तूंच्या दरांत सातत्याने बदल होत असतात. इंधनाच्या बाबतीतही तेच घडते. दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करत असतात. ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत (१९ किलो) ३६ रुपयांनी कमी केली. याचा थेट फायदा सिलेंडर वापरकर्त्यांना झाला. आता सप्टेंबरच्या १ तारखेला एलपीजी सीएनजीच्या दरात होणा-या जाहीर बदलाकडे सामान्यांसह सगळ््यांचे लक्ष आहे. मागच्या दोन महिन्यांत दरात कुठलीही वाढ नाही. अशा स्थितीत सिलिंडरचे दर वाढण्याचीच शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.\nएलपीजीची किंमत कच्च्या तेलाच्या किंमतीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. सीएनजीचीही तीच स्थिती आहे. सीएनजीच्या प्रचंड वाढीमुळे वाहनचालकांचे बजेट ढासळले. किमती इतक्या वाढल्या की, टॅक्सी सेवांना त्यांचे किमान भाडे वाढवावे लागले आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोज खर्चावरही झाला. दिल्लीत सध्या प्रतिकिलो सीएनजीची किंमत ७५.६१ रुपये (आयजीएल), रुपये ८० (एमजीएल) आणि ८३.९ रुपये (अदानी गॅस) आहे. त्यामुळे वाहनधारकांचेही कंबरडे मोडले आहे.\nकच्च्या तेलाच्या किमतीवर एलपीजी आणि सीएनजीच्या किमती अवलंबून असतात. दरम्यान, ब्रेंट क्रूडच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असून सध्या ते प्रतिबॅरल ९९.८० डॉलरवर पोहोचले आहे. यावरून तेल विपणन कंपन्यांकडून दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही. उलट दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अगोदरच गॅस सिलिंडरचे दर गगनला भिडलेले आहेत. त्यात आता दरवाढ केल्यास ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ शकतो. याचाही विचार होऊ शकतो. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत काही अंशी वाढ झाल्याने तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या दरात काही अंशी वाढ करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nदोन महिन्यांत बदल नाही\nगेल्या दोन महिन्यांपासून एलपीजीच्या दरात फार मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे दरवाढीची शक्यता अधिक आहे. सीएनजीबाबत सांगायचे झाल्यास गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या किमतीत सतत वाढ झाली आहे. त्यामुळे याच्या दरात घट होण्याची शक्यता फार कमी असून सीएनजीचे दर याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे.\nकसे ठरवले जातात दर\nएलपीजीची किंमत ठरवण्यासाठी मूल्यांकन केले जाते. एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी आयात समता मूल्य सूत्र वापरले जाते. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, सागरी मालवाहतूक, विमा, कस्टम ड्युटी, बंदर खर्च, डॉलर ते रुपया विनिमय, मालवाहतूक, तेल कंपनी मार्जिन, बॉटलिंग खर्च, विपणन खर्च, डीलर कमिशन आणि जीएसटी यांचा समावेश असतो. तर सीएनजी कच्च्या तेलापासून नाही तर नैसर्गिक वायूपासून बनते. त्यामुळे याचा थेट परिणाम सीएनजीच्या दरांवर होत आहे.\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान\nपरळीमध्ये जिलेटन कांड्याचा साठा जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/blog-post_329.html", "date_download": "2022-09-28T12:55:13Z", "digest": "sha1:56YH7DZ55W7K5ZTSKHV6MADK7VM5YXC4", "length": 7184, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मुकेश अंबानी कुटुंबाला ८ वेळा फोनवरुन धमकी; एक जण पोलिसांच्या ताब्यात!", "raw_content": "\nHomeदेश-विदेश मुकेश अंबानी कुटुंबाला ८ वेळा फोनवरुन धमकी; एक जण पोलिसांच्या ताब्यात\nमुकेश अंबानी कुटुंबाला ८ वेळा फोनवरुन धमकी; एक जण पोलिसांच्या ताब्यात\nमुंबई: आता पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी आल्याचे समोर आले आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला आहे. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली आहे. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून एक जनास ताब्यात घेण्यात आले आहे.\nएकूण ८ धमकीचे कॉल आल्याचे माहिती समोर आली आहे. पोलीस या कॉलची तपासणी करत आहेत. फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळत आहे.तसेच, धमकी देणारा हा आरोपी हा मनोरुग्ण असल्याचा पोलिसांना संशय आहे. डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nदरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून एक जनास ताब्यात घेण्यात आले आहे.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/film/raanu/", "date_download": "2022-09-28T13:32:38Z", "digest": "sha1:AL7OAE42S3DQEHRXPP75Q2FABJCI53ZC", "length": 2425, "nlines": 71, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Raanu - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nमराठी चित्रपट Raanu हिरो, नायिका, गायिका, दिग्दर्शक, निर्माता, पोस्टर, गाणी आणि व्हिडिओ\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/movie/72-miles-ek-pravas/", "date_download": "2022-09-28T13:35:40Z", "digest": "sha1:IOTCOG36JXEC3YHI6EZ3KRLI7RNEG4RC", "length": 2358, "nlines": 56, "source_domain": "www.marathilok.com", "title": "72 Miles Ek Pravas Archives - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2022/08/18-2022.html", "date_download": "2022-09-28T13:41:29Z", "digest": "sha1:47VCK4E6BN5N3QCLOWT7QQP4UJ75MJGF", "length": 1515, "nlines": 26, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "संकेत टाइम्स ई-पेपर 18 ऑगस्ट 2022 - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / ई पेपर / संकेत टाइम्स ई-पेपर 18 ऑगस्ट 2022\nसंकेत टाइम्स ई-पेपर 18 ऑगस्ट 2022\nsankettimes ऑगस्ट १८, २०२२\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.sjhydraulic.com/mr/hs-series-sectional-directional-control-valves-417.html", "date_download": "2022-09-28T13:38:46Z", "digest": "sha1:RCUSFKN255BU62KQCCWSTE6ZZVYRUX5O", "length": 9412, "nlines": 174, "source_domain": "www.sjhydraulic.com", "title": "HS10 मालिका विभागीय दिशात्मक नियंत्रण वाल्व - चीन HS10 मालिका विभागीय दिशात्मक नियंत्रण वाल्व पुरवठादार, कारखाना –SJ", "raw_content": "\nथेट अभिनय सोलेनोइडसह विभागीय नियंत्रण वाल्व\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nथेट अभिनय सोलेनोइडसह विभागीय नियंत्रण वाल्व\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआपण येथे आहात: घर >उत्पादन >हायड्रोलिक कंट्रोल वाल्व >विभागीय नियंत्रण वाल्व\nविभागीय नियंत्रण वाल्व बुद्धी\nसोलेनोइड सेक्शनल डायव्हर्टर कंट्रोल व्हॉल्व्ह\nसिंगल एक्टिंग पॉवर युनिट\nडबल अ‍ॅक्टिंग पॉवर युनिट\nऑटो हॉईस्ट पॉवर युनिट\nटेलगेट लिफ्टसाठी पॉवर युनिट\nलिफ्ट टेबल पॉवर युनिट\nपॅलेट ट्रक पॉवर युनिट\nडॉक लीव्हरसाठी पॉवर युनिट्स\nदुहेरी कात्री लिफ्टसाठी पॉवर युनिट्स\nडंप ट्रक कव्हरिंगसाठी पॉवर युनिट\nडीसी मोटर पंप गट\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nडबल पायलट चेक वाल्व\nसिंगल पायलट चेक वाल्व\nHS10 मालिका विभागीय दिशात्मक नियंत्रण वाल्व\nमॉडेल HS10 डायमेंशनल डेटा\n2 1 ते 10 कार्य विभागांपर्यंत\n4 पर्यायी कॅरी-ओव्हर पोर्ट\n5 इनलेट कव्हरवर मुख्य पायलट रिलीफ व्हॉल्व्ह आणि प्रत्येक सेक्शनवर लोड चेक व्हॉल्व्ह\n6 उपलब्ध पोर्ट व्हॉल्व्हची विस्तृत श्रेणी उपलब्ध मॅन्युअल आणि हायड्रॉलिक कंट्रोल किट\n7 व्यास 30 मिमी (1.18 इंच) अदलाबदल करण्यायोग्य स्पूल\n2GPM2 टँडम गियर पंप\nSQDL-L15 मालिका वायवीय हायड्रॉलिक दिशात्मक नियंत्रण वाल्व\nSQZD-L15 मालिका वायवीय हायड्रॉलिक दिशात्मक नियंत्रण वाल्व\nकचरा ट्रकच्या टेलगेटसाठी पॉवर युनिट\nसाइन इन करा आणि सेव्ह कराअनन्य ईमेल ऑफर आणि मर्यादित वेळ सूट विशेष\nथेट अभिनय सोलेनोइडसह विभागीय नियंत्रण वाल्व\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nआम्हाला विनामूल्य कॉल करा+ 86-18761016003\nहुआई एन शेंगजी हायड्रोलिक मशिनरी कं, लि.\nपत्ता:No.19 पूर्व कियान जियांग रस्ता, हुआ यिन औद्योगिक उद्यान, हुआई एन शहर जियांग सु प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/controversy-in-indian-cricket-sourav-ganguly-said-no-comments-after-virat-kohli-denied-claims-mhsd-644120.html", "date_download": "2022-09-28T13:50:28Z", "digest": "sha1:ABZVCO2VYT5NVAK7HH7MYYWYEHHVG7KC", "length": 11653, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Controversy in Indian Cricket Sourav Ganguly said no comments after Virat Kohli denied claims mhsd - विराट-गांगुली वादामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, दादाच्या रिएक्शनने वाढवला सस्पेन्स! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nविराट-गांगुली वादामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, दादाच्या रिएक्शनने वाढवला सस्पेन्स\nविराट-गांगुली वादामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, दादाच्या रिएक्शनने वाढवला सस्पेन्स\nभारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma rift) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या, पण हा वाद रोहितसोबतचा नसून सौरव गांगुलीसोबतचा (Virat Kohli Sourav Ganguly Controversy) आहे का\nभारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma rift) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या, पण हा वाद रोहितसोबतचा नसून सौरव गांगुलीसोबतचा (Virat Kohli Sourav Ganguly Controversy) आहे का\nचहल VS डीकॉक: ...म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल\nचीन-पाकचा सामना करण्यापासून UN सुधारणांपर्यंत, जयशंकर यांनी मांडली रोखठोक बाजू\nकेरळच्या रस्त्यांवर हजारोंची गर्दी, पाहा फॅन्सनी कसं केलं टीम इंडियाचं वेलकम\nहैदराबादवरुन थेट केरळचं फ्लाईट... पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं टाईमटेबल\nकोलकाता, 15 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma rift) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या, पण विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर हा वाद रोहितसोबतचा नसून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीसोबतचा (Virat Kohli Sourav Ganguly Controversy) आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय म्हणाला विराट असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काय म्हणाला विराट आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं. गांगुलीच्या प्रतिक्रियेने वाढवला सस्पेन्स विराट कोहलीने दिलेल्या या उत्तरानंतर सौरव गांगुलीला पत्रकारांनी याबाबत विचारलं, तेव्हा गांगुली नो कमेंट म्हणत निघून गेला. गांगुलीच्या या उत्तरामुळे या प्रकरणातला सस्पेन्स अजून वाढला आहे. रोहितसोबत कोणताही वाद नाही या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विराट कोहलीने आपल्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरण विराटने दिलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी विराटने स्वत:हून सोडली, पण त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि रोहितला ही जबाबदारी देण्यात आली. यानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली वनडे सीरिज खेळणार नसल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना व्हायच्या आधी रोहित शर्माला दुखापत झाली, त्यामुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला. या सगळ्या घटनांमुळे विराट-रोहित यांच्यात वाद असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. विराट कोहलीने मात्र आपण वनडे सीरिजसाठी आधीही उपलब्ध होतो आणि आताही आहोत. ज्यांनी खोटं लिहिलं त्यांना या गोष्टी विचारल्या पाहिजेत, असं वक्तव्य विराटने केलं. 'माझ्या आणि रोहित शर्मामध्ये काहीही वाद नाही, मागच्या दोन वर्षांपासून मी हे सांगून थकलो आहे, वैतागलो आहे.' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. सोबतच माझी कोणतीही हरकत किंवा निर्णय टीमला खाली दाखवणारा नसेल. टीमला योग्य दिशेने घेऊन जाणं, हीच माझी जबाबदारी असेल. रोहित एक सक्षम कर्णधार आहे, तसंच राहुल द्रविड उत्कृष्ट मॅनेजर आहे. वनडे आणि टी-20 मध्ये माझं शंभर टक्के समर्थन त्यांना आहे, असं विराट म्हणाला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.truthofsociety.in/2020/09/Urgent-Alert-For-Advocates-Registered-with-Bar-Council-of-Maharashtra--Goa.html", "date_download": "2022-09-28T13:31:30Z", "digest": "sha1:27E63E2UGE7I336ULOX265MO34PZ56PZ", "length": 10846, "nlines": 108, "source_domain": "marathi.truthofsociety.in", "title": "बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठबातम्याबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर\nबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर\nAdmin सप्टेंबर २९, २०२०\nबार कौन्सिल ऑफ इंडिया च्या 10/8/2020 च्या परिपत्रकानुसार नोंदणीसाठी महाराष्ट्र व गोव्याच्या सर्व बार कौन्सिलसाठी महत्त्वपूर्ण सूचना.\nबार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ने सर्व वकिलांना विनंती केली आहे की त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर भेट द्या आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाने 10 ऑगस्ट 2020 च्या परिपत्रकात दिलेल्या सर्व नियमांनुसार सर्व वकीलांची नोंदणी करण्यासाठी विनंती केलेला तपशील देऊन आपली नोंदणी करा.\nकृपया 30/9/2020 रोजी किंवा त्यापूर्वी स्वतःस नोंदणी करा\n(वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर २०२०)\nसोबतच जे वकील कोणत्याही बार असोसिएशन चे सदस्य नसतील त्यांनी कृपया लक्षात घ्या की आपण कोरोना महामारीचा प्रभाव संपल्या नंतर ताबडतोब कोणत्याही बार असोसिएशनचे सदस्य होण्याचे हमीपत्र द्यावे.\nअर्ज करण्यासाठी आपल्याला या चरणांचे अनुसरण करावे लागेल\nसर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या\nचरण 1 - AdvocateDB App वर क्लिक करा आणि पुढे जा\nचरण 2 - आपला नोंदणी क्रमांक लिहा आणि पुढील वर क्लिक करा\nचरण 3 - जन्मतारीख लिहा\nचरण 4 - आपले तपशील अद्यतनित करा\nआपल्या मूळ रेकॉर्डनुसार अद्यतनित माहिती भरा.\nजर आपण एआयबीई परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर आपल्या प्रॅक्टिस नंबरचे प्रमाणपत्र द्या (सीओपी) जे चरण क्रमांक - 4 मध्ये एआयबीई प्रमाणपत्रच्या शीर्षस्थानी नमूद केलेले आहे.\nफॉर्म भरल्यानंतर शेवटच्या प्रश्नावर, लाल रंगात एक पीडीएफ चिन्ह आहे, एकदा ते दाबल्यानंतर, पोचपावती आपोआप आपल्या मोबाइलवर किंवा कॉम्पुटरवर पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल.\nचरण 5 - सदस्य नसलेल्यांसाठी भरा\nसदस्य नसलेल्यांसाठी, शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्हाला येस मध्ये पोचपावती द्यावी लागेल आणि तुम्ही कोविड महामारी च्या कालावधीनंतर कोणत्याही बार असोसिएशन्सचे सदस्य व्हाल. ह्याचे हमीपत्र म्हणून फक्त YES हे ऑप्शन निवडा\nचरण 6 - माहिती सादर करणे\nसर्व माहिती अद्यतनित केल्यानंतर, सबमिशन पृष्ठाचे पुनरावलोकन करा आणि अंतिम सबमिशनसाठी होय निवडा.\nअंतिम सबमिशन नंतर आपण पुन्हा अद्यतनित करू शकणार नाही याची खात्री करा, म्हणून आपल्या तपशीलांसह निश्चित रहा आणि महाराष्ट्र बार आणि गोवा बार कौन्सिलला आपला तपशील सादर करण्यासाठी पुढील प्रविष्ट करा.\nसुचना - नवीन आलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडिया च्या प्रेस रिलीज नुसार तारीख १५ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.\nनोंद - सर्वांनाच विनंती आहे कि हि पोस्ट सर्व वकील बंधू बहिणीं पर्यंत पोहोचवा\nइतर संबंधित कायदे विषयक माहिती -\n१) जर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\n२) जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर कागदपत्रांची हि माहिती तुमच्या जवळ असलीच पाहिजे\n३) वृद्ध व अपंगांसाठी गृहांसाठी आवश्यक कागदपत्रे\n४) कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य साठी आवश्यक कागदपत्रे\n५) लहान व मध्यम व्यवसायासाठी मुदत कर्जसाठी आवश्यक कागदपत्रे\n६) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलसाठी आवश्यक कागदपत्रे\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nअपचन- घरच्या घरी असा मिळवा आराम\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\nबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\nजर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर कागदपत्रांची हि माहिती तुमच्या जवळ असलीच पाहिजे\nबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.india.com/marathi/maharashtra/major-accident-in-osamanabad-nashik-devotees-traveling-to-tirupati-balaji-4-killed-3-seriously-injured-4837251/", "date_download": "2022-09-28T12:02:28Z", "digest": "sha1:3WK2UGJOYXHOU6HVBAV5JA735O5M4PWP", "length": 7062, "nlines": 50, "source_domain": "www.india.com", "title": "Accident: तिरुपतीला निघालेल्या नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 4 ठार", "raw_content": "\nAccident: तिरुपतीला निघालेल्या नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 4 ठार\nतिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या (Nashik) भाविकांवर वाटेतच काळानं घातला घातला.\nनाशिक: तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या (Nashik) भाविकांवर वाटेतच काळानं घातला घातला. भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ( Major Accident) होऊन त्यात 4 जणांचा (4 Death on Spot) जागेवरच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात (Accident in Osmanabad) तेरखेडाजवळ शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली.Also Read - Maharashtra Breaking : Sanjay Raut यांना दिलासा नाहीच तुरुंगातील मुक्कम आणखी वाढला, पुढील सुनावणी...\nमिळालेली माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरनं तिरुपतीच्या दर्शनासाठी (Tirupati Balaji) निघाले होते. त्यांचं वाहन उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावाजवळ आलं असता टायर फुटले. टायर बदलण्यासाठी चालकानं वाहन रस्त्याचा कडेला घेतलं. टायर बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोनं भाविकांच्या ट्रॅव्हलर पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, 4 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघातातील गंभीर जखमींना उपचारार्थ सोलापूर येथे हलवण्यात आलं आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्याविरुद्ध येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Also Read - Maharashtra Political Crises Highlights: शिंदे गटाला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट\nअपघातातील मृतांची ओळख पटली आहे. शरद विठ्ठलराव देवरे (44, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (46, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (45, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (50, रा. दरेगाव, ता. मालेगाव) या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर संजय बाजीराव सावंत (38), भरत ग्यानदेव पगार (47, दोघेही रा. सायने) व गोकुळ हिरामण शेवाळे (38, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. Also Read - Girish Mahajan On Ajit Pawar : गिरीश महाजनांनी अजित पवारांना काढला चिमटा म्हणाले, एका रात्रीत देवेंद्र फडणवीसांसोबत...\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/06/20/deputy-chief-minister-ajit-pawars-announcement-to-give-autonomy-to-sarathi-sanstha/", "date_download": "2022-09-28T12:22:40Z", "digest": "sha1:ME5OXA7UWSEBCONDET2BN5PNQMBH4TUA", "length": 9903, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा - Majha Paper", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / अजित पवार, उपमुख्यमंत्री, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास, सारथी, स्वायत्त संस्था / June 20, 2021 June 20, 2021\nपुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलिकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. पहिलं उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे.\nराज्यातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात.\nसारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम व काही उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत त्यांना मान्यता घेवून उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे.\nशासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेवून आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह सारथी संस्थेच्या स्वायत्ता व निधीसह विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी समाधान व्यक्त केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/03/suhasini-iyer-of-indian-descent-is-playing-a-key-role-in-nasas-mission-artemis/", "date_download": "2022-09-28T12:47:55Z", "digest": "sha1:VN4AE7JZDYS33SIXFHRKUJ372N2JG3UU", "length": 7198, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "NASAच्या Mission Artemis मध्ये महत्वपूर्ण जबाबदारी बजावत आहेत भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर - Majha Paper", "raw_content": "\nNASAच्या Mission Artemis मध्ये महत्वपूर्ण जबाबदारी बजावत आहेत भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By माझा पेपर / नासा, भारतीय वंश, मिशन अर्टिमिस, सुहासिनी अय्यर / July 3, 2021 July 3, 2021\nभारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर या नासाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिशन अर्टिमिस’मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. या मिशन आर्टिमिसमध्ये सुहासिनी अय्यर रॉकेटच्या कोअर स्टेजचे कामकाज पाहत असून या मिशनच्या त्या बॅकबोन असल्याचे सांगण्यात येते. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असून त्यामुळे अंतराळ क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीयांनी आपला दबदबा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.\nया अर्टिमिस-1 च्या लॉन्च इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीमचे भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर नेतृत्व करत आहेत. त्यामध्ये या मिशनसाठी लागणाऱ्या विविध घटकांची निर्मिती केली जात आहे. कोईम्बतूरमध्ये मूळच्या भारतीय असलेल्या सुहासिनी अय्यर यांचा जन्म झाला. 1992 साली त्यानी व्हीएलबी जानकीमल महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. अशी पदवी घेतलेल्या त्या महाविद्यालयाच्या पहिल्याच महिला होत्या. नासाच्या मून मिशन स्पेसच्या लॉन्च सिस्टिम म्हणजे एसएलसी प्रोजेक्टवर त्या गेली दोन वर्षे काम करत आहेत.\nचंद्रावर आर्टिमिस-1 च्या माध्यमातून ओरियन स्पेसक्राफ्ट हे मानवरहित यान जाणार आहे. ओरियन पृथ्वीपासून जवळपास साडे चार लाख किलोमीटरचा प्रवास करणार असून तो चंद्राच्या कक्षेच्या पलिकडचा असेल. तीन आठवड्यांचे नासाचे हे मिशन असेल. ओरियन यान हे चंद्रावर आणि त्याच्या कक्षेबाहेरही प्रवास करेल आणि त्या ठिकाणची विविध माहिती पृथ्वीवर पाठवेल. नासाचे हे ओरियन यान 2024 साली चंद्रावर उतरवण्यात येणार आहे. नासाच्या या मिशनच्या माध्यमातून एक महिला आणि एक पुरुषाला चंद्रावर पाठवण्यात येणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/13/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T11:42:03Z", "digest": "sha1:XJDESGYOCO6JOEX5HFPQGON3BK6NZLOL", "length": 7381, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत - Majha Paper", "raw_content": "\nसहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / कर्ट कोबेन, केस, रॉक स्टार, लिलाव / July 13, 2021 July 13, 2021\nदररोज कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे लिलाव सुरूच असतात. नामवंत लिलाव कंपन्या दुर्मिळ वस्तूंचे लिलाव करतात आणि त्या कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्याचे आपण ऐकतो. पण लिलावात फक्त सहा केसांना १० लाखची(१४१४५ डॉलर्स) बोली लागल्याचे काही नेहमी ऐकिवात येत नाही. अर्थात हे केस कुण्या ऐऱ्यागैऱ्याचे नव्हते. हे केस होते प्रभावशाली रॉकस्टार कर्ट कोबेन याचे.\nपाश्चात्य देशात रॉक स्टार्सचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. आपल्या आवडत्या रॉक स्टारची एक झलक पाहायला मिळावी यासाठी हे चाहते वाटेल ते करायला तयार असतात. त्यामुळे रॉक स्टार्स नी वापरलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तू लाखो करोडो मध्ये विकल्या जातात. अमेरिकेतील रॉकस्टार कर्ट सुद्धा त्याला अपवाद नाही. सिंगर, गिटारिस्ट, निर्वाणा बँडचा प्रमुख असलेल्या कर्टने वयाच्या २७ व्या वर्षी आत्महत्या केली होती. मात्र आजही त्याचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत. एका खास लिलावात कर्टच्या सहा केसांसाठी वरील रक्कम मोजली गेली.\nअनेक वर्षे हे केस प्लास्टिक मध्ये जतन केले गेले होते. निर्वाणाचा पहिला अल्बम रिलीज झाला आणि त्यानंतर कर्टने चार महिन्यांनी केस कापले होते. हा अल्बम सुपरहिट झाला आणि कर्ट रातोरात स्टार झाला. त्यानंतर त्याची प्रत्येक वस्तू ब्रांड म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याच्या एक मित्राने ऑक्टोबर १९८९ मध्ये इंग्लंड मध्ये कर्टचे केस कापून दिले होते त्यातील हे केस आहेत.\nयापूर्वी जून मध्ये कर्टचे गिटार लिलावात विकले गेले आहे. त्याला १० ते वीस लाख डॉलर्स किंमत मिळेल असा अंदाज होता पण प्रत्यक्षात ते ६० लाख डॉलर्सना विकले गेले होते. जगातील हे सर्वात महाग गिटार ठरले. कर्टच्या इन्शुरन्स लेटरचा सुद्धा लिलाव झाला होता. या लेटरवर कर्टची सही होती. हे लेटर १३ लाखाला विकले गेले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.chilinkiot.com/news_catalog/industry-information/", "date_download": "2022-09-28T13:25:21Z", "digest": "sha1:7QEEH4KSRQTGRBA5EKNUURB5Y3YROEI3", "length": 6895, "nlines": 176, "source_domain": "mr.chilinkiot.com", "title": " उद्योग माहिती |", "raw_content": "\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\nऔद्योगिक ग्रेड 3G/4G DTU\nपीएलसी रिमोट कंट्रोल गेटवे\n5G चे भविष्य: अधिक वापरकर्ता अनुभवांना सक्षम बनवणे आणि हजारो उद्योगांचे सखोल परिवर्तन\nआमच्या सध्याच्या चर्चेत, स्मार्टफोन आणि 5G या शब्दांचा नेहमी जवळचा संबंध असतो.गेल्या दोन वर्षांत लाँच केलेल्या 5G स्मार्टफोन्सने नवीन पिढीचे कनेक्शन तंत्रज्ञानाचे लक्ष वेधून घेतले आहे- ते डाउनलोड वेळ लक्षणीयरीत्या कमी करू शकतात आणि नेटवर्क गती आणि विश्वासार्हता वाढवू शकतात...\n2G आणि 3G सेवा निवृत्त होईल, वापरकर्त्यांचे मोबाईल फोन अजूनही इंटरनेट ऍक्सेस करू शकतात आणि सामान्यपणे कॉल करू शकतात\n2G आणि 3G सेवा निवृत्त होईल, वापरकर्त्यांचे मोबाईल फोन अजूनही इंटरनेट ऍक्सेस करू शकतात आणि सामान्यपणे कॉल करू शकतातचायनान्यूज क्लायंट, बीजिंग, 13 मार्च (रिपोर्टर वू ताओ) अलीकडेच, फुझो मोबाईलचे 3G बेस स्टेशन निष्क्रिय आणि नोंदणी रद्द करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे जोरदार चर्चा झाली...\nउद्योगाच्या युगात औद्योगिक ऑटोमेशनच्या विकासाच्या शक्यता 4.0\nऔद्योगिक युगाचा विकास इतिहास 1860 च्या दशकात ब्रिटीश औद्योगिक क्रांतीच्या उदयासह, नवीन पॉवर मशीनचा शोध आणि वापर - स्टीम इंजिनने मानवजातीला वाफेच्या युगात आणले.1760 ते 1860 या औद्योगिक 1.0 युगात, मुख्य चिन्हे हायड होती...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n#518, #512, ब्लॉक ए, प्रसिद्ध औद्योगिक उत्पादन प्रदर्शन आणि खरेदी केंद्र, बाओयुआन रोड, बाओआन जिल्हा, शेन्झेन, चीन\nदिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस\nChiLink एक IoT निर्माता आहे जो औद्योगिक दर्जाची वायरलेस नेटवर्क कम्युनिकेशन उत्पादने आणि उपाय प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.\nशेन्झेन ChiLinkIoT तंत्रज्ञान कं, लि., , , , , , , ,\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahavarta.in/2020/06/16/crime-at-lock-down-maharashtra/", "date_download": "2022-09-28T12:56:53Z", "digest": "sha1:WPMKXFL2DBL7OZKLZBQG5TQPPDJ5XREW", "length": 8172, "nlines": 92, "source_domain": "mahavarta.in", "title": "लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक – Mahaवार्ता", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/क्राइम/लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक\nलॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक\nव्हॉट्सॲप- १९५ गुन्हे, फेसबुक पोस्ट्स – १९६ गुन्हे, टिकटॉक व्हिडिओ- २५ गुन्हे\nमुंबई – विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८० गुन्हे दाखल झाले आहेत, २५८ जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध बीडच्या परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.\nराज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ एनसी आहेत) नोंद १५ जूनपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल\n■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे\n■ फेसबुक पोस्ट्स – १९६ गुन्हे दाखल\n■ टिकटॉक व्हिडिओ- २५ गुन्हे दाखल\n■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल\n■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे\n■ अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५१ गुन्हे दाखल\n■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक.\n■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश\nमहावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.\nमहावार्ता व्हाट्स अप ग्रुपला जॉइन व्हा\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\nबा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर\nउद्यापासून सुर्यास्तानंतर साध्या डोळयाने धूमकेतूच दर्शन\nमुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार सुर्वे, चौधरी यांना घोषित, आमदार थोपटेंच्या हस्ते होणार गौरव\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\nमुळशीतील समस्यांबाबत आमदार थोपटे घेणार गुरूवारी समन्वय सभा, कोलाड महामार्ग, महसूल, विद्युत प्रश्न गाजणार\nप्रतिष्ठित सियामचे पदाधिकारी झाल्याबद्दल नाथा राऊतांचा राजेंद्र बांदलांकडून सत्कार\nपुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू\nसुवर्णकन्या आयुषासह विश्वराज, साईराजचे जिंकले मैदान, इंगवले घराण्याचा सॉफ्टटेनिस स्पर्धेत डंका\n23 जून ऑलिम्पिक दिन का साजरा होतो – संजय दुधाणे\n आता ‘करोना’ नावाची चहा पावडर… सुव्रत जोशीला बसला आश्चर्याचा धक्का\nट्रम्प यांना फेसबुकचाही दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vitiyagyan.icai.org/mr/article/understanding-banking-services-and-loan-schemes/", "date_download": "2022-09-28T13:10:52Z", "digest": "sha1:GHMM72S2WHI2HTFEI75X6OXP6H3MDQV5", "length": 12306, "nlines": 124, "source_domain": "vitiyagyan.icai.org", "title": "बँकिंग सेवा आणि कर्ज योजना – Vitiyagyaan – Marathi", "raw_content": "\nभारतातील बँकिंग प्रणाली व शासनाच्या कर्ज योजना.\nबँकिंग सेवा आणि कर्ज योजना\nभारतीय बँकांमधील बँकिंग सेवा आणि कर्ज योजनांचा सखोल शोध घ्या.\nहे भारतीय बँकिंग प्रणालीबद्दल सखोल माहिती प्रदान करते. आपण बँकांनी देऊ केलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक सेवांबद्दल आणि आरबीआयच्या भूमिकेबद्दल शिकाल. यात विविध शासकीय कर्ज योजनांची वैशिष्ट्येही अंतर्भूत असतील.\nसर्वाधिक भेट दिलेले आणि आवडलेले लेख, व्हिडिओ आणि क्रियाकलाप पहा.\nवेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाबद्दल समजून घ्या.\nबँकिंग फायदे आणि कर्ज\nबँकिंग सेवांचे फायदे आणि कर्ज योजनांच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घ्या.\nबँकिंग कार्ये आणि कर्ज योजनांचे विहंगावलोकन\nभारतातील बँकिंग कार्ये आणि कर्ज योजनांविषयी जाणून घ्या.\nबँकिंग सेवा आणि कर्ज योजना\nहा लेख एखाद्या बँकेच्या प्रमुख कार्यांविषयी माहिती प्रदान करतो आणि त्यात बँकांचे प्रकार, विविध प्रकारच्या बँक खाती आणि सरकारने देऊ केलेल्या कर्ज योजनांविषयी माहिती दिली आहे.\nइन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ची तीव्र इच्छा आहे की सर्व भारतीयांनी आर्थिक साक्षरता किंवा भारत सरकारच्या राष्ट्रीय मिशनच्या अनुषंगाने आर्थिक साक्षर केले जावे किव्वा वित्तीय साक्षरता, ज्यास जी – २० राष्ट्रांनी प्रोत्साहन दिलेला सर्वात महत्त्वपूर्ण टिकाऊ विकास लक्ष्यांपैकी एक आहे.या मोहिमेमध्ये समर्पित मायक्रो साइटद्वारे जागरूकता निर्माण करणे, सेमिनार आणि व्याख्याने आयोजित करणे, पुस्तिका आणि मार्गदर्शकांचे वितरण आणि ववित्तीय मित्र म्हणून काम करू शकणार्‍या चार्टर्ड अकाऊंटंट्सचा समुदाय विकसित करणे समाविष्ट आहे.\nआमच्या शिक्षण सामग्रीची सदस्यता घ्या.\nलेख, ज्ञान बेस किंवा वृत्तपत्रांवर अद्यतने प्राप्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आम्ही इनबॉक्स स्पॅम करत नाही.\nतुमचा इमेल पत्ता लिहा*\nआपला संपर्क क्रमांक प्रविष्ट करा*\nविषय निवडा* बचत आणि खर्च भारतातील बँकिंग प्रणाली व शासनाच्या कर्ज योजना. आर्थिक संकटाला सामोरे जाणे. सेवानिवृत्ती योजना आणि वारसाहक्क. क्रेडिट कार्डची उपयुक्तता. डिजिटल पेमेंट्स - प्रक्रिया आणि सेफगार्ड्स.\nलेख व्हिडिओ पीपीटी व्याख्यान\nआमच्या शिक्षण सामग्रीची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद. आपल्या ईमेल-आयडीवर तपशील सामायिक केला गेला आहे.\nस्त्रोत व्यक्ती / स्वयंसेवक म्हणून नोंदणी करा\nविद्यार्थी, व्यावसायिकांना त्यांचे लेख सामायिक करण्यास प्रोत्साहित केले जाते. लेखांचे सामग्री समितीद्वारे मासिक आधारावर पुनरावलोकन केले जाईल आणि त्यांना लेख प्रकाशित करण्याचा (किंवा प्रकाशित न करण्याचा) अधिकार आहे. लेख मूळ योगदान असणे आवश्यक आहे आणि इतरत्र प्रकाशित केले गेले नसावेत.\nतुमचा इमेल पत्ता लिहा*\nआपला संपर्क क्रमांक प्रविष्ट करा*\nतज्ञ क्षेत्र निवडा* बचत आणि खर्च भारतातील बँकिंग प्रणाली व शासनाच्या कर्ज योजना. आर्थिक संकटाला सामोरे जाणे. सेवानिवृत्ती योजना आणि वारसाहक्क. क्रेडिट कार्डची उपयुक्तता. डिजिटल पेमेंट्स - प्रक्रिया आणि सेफगार्ड्स.\nस्त्रोत व्यक्ती म्हणून नोंदणी करा*\nलेख व्हिडिओ पीपीटी व्याख्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/25000-soaps-for-cleaning-workers-by-shelter-associates/", "date_download": "2022-09-28T12:56:07Z", "digest": "sha1:DOQ3YTEDOYB3KQF6HA3O2M5LBDTOXKWH", "length": 9971, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "शेल्टर असोसिएटस संस्थेतर्फे स्वच्छता कामगारांसाठी २५ हजार साबण | Live Marathi", "raw_content": "\nHome Uncategorized शेल्टर असोसिएटस संस्थेतर्फे स्वच्छता कामगारांसाठी २५ हजार साबण\nशेल्टर असोसिएटस संस्थेतर्फे स्वच्छता कामगारांसाठी २५ हजार साबण\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार आणि कर्मचाऱ्यांना शेल्टर असोसिएटस संस्थेच्यावतीने २५ हजार साबण महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.\nयेथील शेल्टर असोसिएटसच्या संचालिका प्रतिमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफ व हिंदुस्थान युनीलिव्हर लिमिटेडच्या सहकार्याने कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रत्येकाने वेळोवेळी साबणाने हात धुवावे यासाठी कोल्हापूर शहरातील २५ झोपडपट्यामध्ये प्रत्येक कुटुंबास साबण देण्यात येत आहेत. आज या संस्थेने महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार व कर्मचाऱ्यांसाठी देखील २५ हजार साबण आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले, यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय पाटील, शेल्टर संस्थेचे प्रतिनिधी शंकर श्रीमंगले, गायत्री पवार, नीता देशमुख उपस्थित होते.\nPrevious articleआजरा तालुक्यात ३०. २५ मिलीमीटर पाऊस\nNext articleमराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसले : स्वप्नील पार्टे (व्हिडिओ)\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nबच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा...\nमाझ्या विधानाचा विपर्यास, पूर्ण भाषण ऐकावे : पंकजा मुंडे\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील...\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.sjhydraulic.com/mr/lift-table-power-unit-349.html", "date_download": "2022-09-28T12:32:00Z", "digest": "sha1:BC3ZNQN2DFS5RE25FGPSXQXEHP7PO2DG", "length": 9043, "nlines": 184, "source_domain": "www.sjhydraulic.com", "title": "लिफ्ट टेबल पॉवर युनिट6 - चायना लिफ्ट टेबल पॉवर युनिट6 पुरवठादार, फॅक्टरी -एसजे", "raw_content": "\nथेट अभिनय सोलेनोइडसह विभागीय नियंत्रण वाल्व\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nथेट अभिनय सोलेनोइडसह विभागीय नियंत्रण वाल्व\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nलिफ्ट टेबल पॉवर युनिट\nआपण येथे आहात: घर >उत्पादन >हायड्रोलिक पॉवर युनिट्स >लिफ्ट टेबल पॉवर युनिट\nविभागीय नियंत्रण वाल्व बुद्धी\nसोलेनोइड सेक्शनल डायव्हर्टर कंट्रोल व्हॉल्व्ह\nसिंगल एक्टिंग पॉवर युनिट\nडबल अ‍ॅक्टिंग पॉवर युनिट\nऑटो हॉईस्ट पॉवर युनिट\nटेलगेट लिफ्टसाठी पॉवर युनिट\nलिफ्ट टेबल पॉवर युनिट\nपॅलेट ट्रक पॉवर युनिट\nडॉक लीव्हरसाठी पॉवर युनिट्स\nदुहेरी कात्री लिफ्टसाठी पॉवर युनिट्स\nडंप ट्रक कव्हरिंगसाठी पॉवर युनिट\nडीसी मोटर पंप गट\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nडबल पायलट चेक वाल्व\nसिंगल पायलट चेक वाल्व\nलिफ्ट टेबल पॉवर युनिट6\n2. पॉवर युनिट बसवण्यापूर्वी संबंधित सर्व हायड्रॉलिक भाग स्वच्छ करा.\n4. पॉवर युनिट क्षैतिजरित्या माउंट केले पाहिजे.\n6. सुरुवातीच्या 100 ऑपरेशन तासांनंतर तेल बदलणे आवश्यक आहे, त्यानंतर दर 3000 तासांनी एकदा.\nLSP32 प्रोपोशनल कंट्रोल व्हॉल्व्ह गट\n1P हायड्रोलिक गियर पंप\nHS8 मालिका विभागीय दिशात्मक नियंत्रण वाल्व\nHMD6 मोनोब्लॉक डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व्ह\nसाइन इन करा आणि सेव्ह कराअनन्य ईमेल ऑफर आणि मर्यादित वेळ सूट विशेष\nथेट अभिनय सोलेनोइडसह विभागीय नियंत्रण वाल्व\nहायड्रोलिक पायलट चेक वाल्व\nआम्हाला विनामूल्य कॉल करा+ 86-18761016003\nहुआई एन शेंगजी हायड्रोलिक मशिनरी कं, लि.\nपत्ता:No.19 पूर्व कियान जियांग रस्ता, हुआ यिन औद्योगिक उद्यान, हुआई एन शहर जियांग सु प्रांत, चीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/prisoners/", "date_download": "2022-09-28T12:47:55Z", "digest": "sha1:XUR6ANGN72HGLCK5E4EKQIYEKCS3SJ6M", "length": 6878, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Prisoners, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nतुरुंगात असलेल्या प्रियकराला भेटायला गेली तरुणी; KISS करताच कैद्याचा मृत्यू\nआता तुरुंगातील महिलाही करू शकणार डेटिंग; कैद्यांसाठी खास वेबसाईट, या असणार अटी\nया गुढ बीचवर जाण्यास आजही घ्यावी लागते परवानगी, एकेकाळी होता धोकादायक\nपुस्तके वाचा आणि लवकर तुरुंगातून आपल्या घरी जा; या देशाचा कैद्यांसाठी उपक्रम\nजुळ्या भावाला तुरुंगात ठेवून स्वतः बाहेर पडत होता कैदी; शेवटच्या क्षणी पलटला डाव\nइथे भयंकर कैदी कारागृहात पाळतात पक्षी, कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का\nतिहार जेलमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा, हाणामारीत 15 कैदी जखमी\nमहिलांच्या तुरुंगात दोघींजणी झाल्या गर्भवती; उडाली खळबळ\nतुरुंग अधिकाऱ्याला झाली फाशीची शिक्षा, असा घेतला होता 27 कैद्यांचा जीव\nकोणताही गुन्हा न करता तब्बल 4 दशकं तुरुंगात राहिला; 43 वर्षांनी निर्दोष सुटका\n 85 कैदी HIV POSITIVE, तुरुंगात होतोय वेगाने प्रसार; कारण ऐकून बसेल धक्का\nतुरुंगात अंथरूण घालण्यावरून कैद्यांमध्ये वाद, चमच्याने वार करून केला खून\nVIDEO: चमच्यानं बोगदा खोदून 6 दहशतवादी तुरुंगातून फरार, प्रशासनाची उडाली झोप\nतुरुंगातील कैदी निघाला Brilliant गणितज्ज्ञ, सोडवलं दशकांपासून न सुटलेलं गणित\nतुरुंगातील छप्पर आणि भिंत कोसळल्याचं धक्कादायक CCTV फुटेज; 21 कैदी गंभीर जखमी\nमहाराष्ट्रात कैद्यांची ऐश; तुरुंगात मिळणार चिकन, चमचमीत पदार्थ आणि बरंच काही...\nपाय घसरून पडल्यानं गर्भवतीनं गमावलं बाळ; मिळाली 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा\n कधीही भेट न झालेल्या कैद्याच्या प्रेमात पडली तरुणी; तुरुंगातच करणार लग्न\nकैद्यानं तुरुंगात बोलावली कॉल गर्ल अन्..; फोटो व्हायरल झाल्यानं धक्कादायक खुलासा\n3 वर्षं बेटावर कैद होतं हे कुटुंब; 4 वर्षांच्या चिमुरडीची तब्येत बिघडली आणि...\nभरदिवसा तुरुंगातून फरार झाले 5 कैदी; CCTV फुटेजमुळे घटना उघड, जिल्ह्यात नाकाबंदी\nBeed News : बीड जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 28 कैदी पॉझिटिव्ह\nकैद्यांनो, कोरोनाची सुट्टी संपली आता परतायचं; सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश\nकारागृह विभागाने सुरू केलेल्या पेट्रोल पंपाद्वारे मिळवलं 550 कोटींचं उत्पन्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%AE/", "date_download": "2022-09-28T13:34:08Z", "digest": "sha1:KGKGQPU4Y3NGHMTKRKEXA4XB55KPT3GR", "length": 8975, "nlines": 76, "source_domain": "nandedlive.com", "title": "औरंगजेबाच्या कबरीवरून हमरी-तुमरी – NandedLive.com", "raw_content": "\n“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nमुंबई : एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौ-यावर असताना त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने ‘एमआयएम’ नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेले आव्हान असून आपण स्वीकारले असल्याचे म्हटले आहे.\nऔरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकले आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राला खिजवण्यासाठी या कबरीवर गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे ओवेसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. पण औरंगजेबाला याच मातीत मराठ्यांनी गाडले होते, हे विसरू नका असा इशारा दिला.\nकाश्मिरी पंडिताच्या हत्येबाबत ते म्हणाले की, काश्मीर खो-यात सातत्याने काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. काल एक तरुण सरकारी कर्मचारी काश्मिरी पंडिताची आपल्या कार्यालयात काम करत असताना हत्या झाली. काश्मीरमधील स्थिती पुन्हा एकदा बिघडविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे.\nकाही काळ राजकारण दूर ठेवले पाहिजे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, काश्मिरी पंडितांचे प्रश्न हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उचलून तुम्ही विचलित करू शकत नाही. देशाचे याकडे बारीक लक्ष आहे. शिवसेना याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे. जे शक्य असेल ते आम्ही करु. पण सरकार काय करत आहे. सरकारला इतर विषय बाजूला ठेवून काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेकडे पाहाते लागेल.\nऔरंगजेब स्वराज्याचा शत्रू होता. त्याने हिंदूंच्या देवस्थानांची नासधूस केली. ज्यांनी स्वराज्याशी द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी भेट देतात. ओवेसींनी जे केले त्याचा मी निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.\nओवेसींना औरंगजेबाकडे पाठवतो : नीतेश राणे\n‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची औरंगजबाच्या कबरीला भेट दिल्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून या भेटीचा निषेध करीत भाजप नेत्यांनी ओवेसी यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. ‘पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, ओवेसींना औरंगजबाकडे पाठवून दाखवतो,’ असे ट्विट करून भाजप आमदार नीतेश राणे यांनी ओवेसी यांना आव्हान दिले.\nकेतकी चितळेविरोधात पुण्यात तक्रार\nकोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2-%E0%A4%86/", "date_download": "2022-09-28T11:48:21Z", "digest": "sha1:QQ7QCTVS7RTETQDZ7HBI4KUTWYQXEPW6", "length": 10769, "nlines": 73, "source_domain": "nandedlive.com", "title": "ब्लू प्राईड कार्निव्हल आजपासून | दलित पँथरचा दोन दिवसीय सुवर्ण महोत्सव – NandedLive.com", "raw_content": "\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\n“बहुमत नसताना शिंदेंना हटवलं जाऊ शकत नाही”\nराज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य\nब्लू प्राईड कार्निव्हल आजपासून | दलित पँथरचा दोन दिवसीय सुवर्ण महोत्सव\nहजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे:-राहुल प्रधान\nआंबेडकरी चळवळीची अस्मिता असलेल्या दलित पॅंथर या संघटनेला पन्नास वर्ष होत असल्याने दलित पॅंथर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अस्मितेचा जागर ब्लू प्राईड कार्निव्हल चे आजपासून दोन दिवस डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले .या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने राहुल प्रधान यांनी केले आहे.\nऔरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे या मागणीसाठी, शिवाय दलित आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध लढा देण्यासाठी स्थापन झालेल्या आणि आंबेडकरी चळवळीची अस्मिता राहिलेल्या दलित पॅंथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे .या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने दलित पँथरच्या अस्मिता जाग्या करण्यासाठी हा क्रांतिकारी जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी ठरवा यासाठी नांदेड मध्ये उद्या दिनांक 28 व 29 मे रोजी अस्मितेचा जागर ब्लू प्राईड 2022 चे आयोजन करण्यात आले आहे .\nआज दिनांक 28 मे रोजी सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात अभिवादन आणि उद्घाटन समारंभ पार पडणार आहे .याच वेळी जात्यावरील भीम गीते आयोजित करण्यात आली आहेत. दुसऱ्या सत्रात सकाळी पावणे अकरा ते दुपारी सव्वा एक या वेळेत अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर संघटनेचे हॅन्ड्री गॅडिस , मायकेल मॅककार्टी,जाकोबी विलीयन्स , सिडनी पॅटरसन, ज वि पवार , सुरज इंगळे, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, भारती प्रभू हर्षदीप कांबळे यांची व्याख्याने होणार आहेत तर तिसऱ्या सत्रात दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत राहुल जोंधळे दिग्दर्शित निळी टोपी या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या सत्रात पॅनल चर्चेमध्ये अमेरिकेतील हॅन्ड्री गॅडिस , मायकेल मॅककार्टी, सिडनी पॅटरसन, ज. वि. पवार यांचे चर्चासत्र होईल तर पाचव्या सत्रात लोकनाथ यशवंत, नागराज मंजुळे, प्रकाश मोगले, नितीन चंदनशिवे यांचे कविता वाचन होणार आहे. सहाव्या सत्रात सायंकाळी राहुल सोनपिंपळे, गौरव सोमवंशी ,सारंग पुणेकर हे चर्चासत्रात भाग घेतील तर सातव्या सत्रात रात्री आठ वाजता रॅपर माही , स्वदेशी रॅपर, रॅपर वाजिद यांचे रॅपर सिंगिन आयोजित करण्यात आले आहे.\nदुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 29 मे रोजी सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात लघुचित्रपट दाखविला जाणार आहे. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे ,प्रशांत कनोजिया, शरद तांदळे ,इंदिरा आठवले यांचा परिसंवाद होईल. तिसऱ्या सत्रात रावबा गजमल दिग्दर्शिका स्मशानातील सोने या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे .चौथ्या सत्रात भिम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांचे भाषण होईल. पाचव्या सत्रात सायंकाळी सव्वा चार वाजता राहुल जोंधळे दिग्दर्शिका सॉरी पॅंथर हे नाटक आयोजित करण्यात आले आहे. सहाव्या सत्रात प्रशांत रोकडे, प्रवीण चव्हाण, साहेबराव सदावर्ते चर्चासत्र , सातव्या सत्रात चरण जाधव, सचिन डांगळे, सागर काकडे, अतुल खरात यांची कविता वाचन तर रात्री साडेआठ वाजता आठव्या सत्रात शास्त्रीय संगीत व रॅपर संगीत आयोजित करण्यात आले असून यात संजय मोहड,रॅपर विपिन ,रॅपर रॉक्सन आपले सादरीकरण करतील अशी माहिती राहुल प्रधान यांनी दिली आहे.\nमहिलेचा खून करून प्रेत जाळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%9F-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2022-09-28T13:38:02Z", "digest": "sha1:WESUVAADDMFQ7GJ2IWMGCOSEKTW72PJ4", "length": 6328, "nlines": 71, "source_domain": "nandedlive.com", "title": "शिंदे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव – NandedLive.com", "raw_content": "\nदाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूंवर कोसळला दुःखाचा डोंगर\n“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\nशिंदे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव\nमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार असल्याची आता दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.\nशिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटिशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.\nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्षप्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहे.\nएकनाथ शिंदे नेतेपदी कायम, बंडखोर आमदारांना कोणतीही कारवाई होणार नाही\nबंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/movie/aai-ude-ga-ambabai-1971/", "date_download": "2022-09-28T13:00:25Z", "digest": "sha1:ECIKBR6XTNLO2CUOMB7SDASGQWH4PLK3", "length": 2389, "nlines": 56, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Aai Ude Ga Ambabai (1971) Archives - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/ahmednagar/rekha-jare-murder-case-takes-a-different-turn-connection-of-love-came-out-in-chargesheet-rm-562226.html", "date_download": "2022-09-28T13:40:02Z", "digest": "sha1:WPXFU7VDZ2CCQCRY4XIF6N3WVDH6OS3K", "length": 10225, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्या प्रकरणाला वेगळं वळण; प्रेमाचं कनेक्शन आलं समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /\nRekha Jare Murder Case: रेखा जरे हत्या प्रकरणाला वेगळं वळण; प्रेमाचं कनेक्शन आलं समोर\nRekha Jare Murder Case: रेखा जरे हत्या प्रकरणाला वेगळं वळण; प्रेमाचं कनेक्शन आलं समोर\nRekha Jare Murder Case: रेखा जरे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार बोठे याची चौकशी केल्यानंतर नगर पोलिसांनी आज पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल केलं आहे. यामध्ये प्रेमाचं कनेक्शन समोर आलं आहे.\nRekha Jare Murder Case: रेखा जरे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार बोठे याची चौकशी केल्यानंतर नगर पोलिसांनी आज पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल केलं आहे. यामध्ये प्रेमाचं कनेक्शन समोर आलं आहे.\nड्रिम जॉब लागला, मना सारखा पगारही... पण त्यासाठी तो जिवंतच राहिला नाही\nस्टेशन, मॉल किंवा एअरपोर्टवर फोन चार्ज करताना सावधान एका महिलेचे दीड लाख गायब\nभर दिवसा तरुणीवर गोळीबार, नंतर तरुणाने स्वत:ला संपवलं, पालघर हादरलं\nमुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई, चॉकलेटमधून तब्बल 19 लाखांची सोन्याची तस्करी\nअहमदनगर, 08 जून: नगरमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचं प्रकरण (Rekha jare murder case) महाराष्ट्रात मध्यंतरी चांगलंच गाजलं होतं. रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला काही दिवसांपूर्वी नगर पोलिसांनी अटक केली आहे. बोठे याची चौकशी केल्यानंतर नगर पोलिसांनी आज पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल (Chargesheet filed in Parner court) केलं आहे. या दोषारोपपत्रात पोलिसांनी हत्येच्या मुळ कारणाबाबत खुलासा करण्यात आला आहे. आरोपी पत्रकार बाळ बोठे आणि रेखा जरे यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते, असा खुलासा दोषारोपपत्रात केला आहे. बदनामी होण्याच्या भीतीने बाळ बोठे याने रेखा जरे यांची हत्या घडवून आल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाला वेगळ वळणं लागलं आहे. आरोपी बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत असून पारनेर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीलाच पाच आरोपींना अटक केली होती. बरेच पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर मुख्य आरोपी बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. खरंतर रेखा जरे हत्या प्रकरणात यापूर्वीच एक दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पण बाळ बोठे याला अटक केल्यानंतर आणखी एक 450 पानांच पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. बाळ बोठे याने चौकशीत रेखा जरे यांच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची कबुली दिली आहे. बदनामीच्या भीतीतून हत्या घडवून आणल्याचं सांगितलं आहे. आज मंगळवारी दुसरे 450 पानांचं पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. हे ही वाचा- रेखा जरे हत्याकांड आरोपी पत्रकाराचं आणखी एक प्रकरण आलं समोर या दोषारोपपत्रात मुख्य आरोपी बोठे याच्यासह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांवर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर यामध्ये आरोपींचे कबुली जबाब, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषणाची कागदपत्रं आणि हत्येप्रकरणात मिळालेल्या पुराव्याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. बोठेचा आयफोन प्रयोग शाळेतून तपासून आल्यानंतर आणखी काही पुरावे या दोषारोपपत्रात नमूद केले जातील, अशी माहितीही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/new-technology-will-stop-drunk-and-drive-car-crash-road-accident-mhgm-gh-764129.html", "date_download": "2022-09-28T13:04:34Z", "digest": "sha1:Z3LPQON7I3EH5VKO4CZEWOLR5BGMKIMD", "length": 10557, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Drink and Drive : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला माणूस नाही तर 'हे' तंत्र रोखणार; पाहा कशी ऑपरेट होते सिस्टीम – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nDrink and Drive : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला माणूस नाही तर 'हे' तंत्र रोखणार; पाहा कशी ऑपरेट होते सिस्टीम\nDrink and Drive : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला माणूस नाही तर 'हे' तंत्र रोखणार; पाहा कशी ऑपरेट होते सिस्टीम\nअल्कोहोल शोधण्याची यंत्रणा अनेकप्रकारे कार्य करते. या सिस्टीमच्या मदतीनं ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे सतत लक्ष ठेवता येतं\nमुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई, चॉकलेटमधून तब्बल 19 लाखांची सोन्याची तस्करी\nआपल्याच मुलाच्या बाळाला जन्म देणार महिला, नातवाची आजी त्याची आई होणार\n भारत-दक्षिण आफ्रिका टी20आधी पाहा Weather Report\nअभिनेत्री श्वेता तिवारीकडे नाहीयेत पैसे मुलगी पलकला कळताच दिली अशी प्रतिक्रिया\nमुंबई, 22 सप्टेंबर: मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांचं प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणं बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते. असं असूनही ड्रंक अँड ड्राईव्ह अर्थात मद्यपान करून वाहन चालवण्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. भारतातदेखील स्थिती निराळी नाही. महामार्गांवर मद्यपान करून भरधाव वाहन चालवल्याने दरवर्षी अपघाताच्या अनेक घटना घडतात. अनेक निष्पाप लोकांचा अशा दुर्घटनेत बळी जातो. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारात जर तुमची कार तुम्हाला ड्रायव्हिंग करण्यापासून रोखत असेल तर मद्यपान करून ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरचा शोध घेण्याच्या तंत्रज्ञानावर अमेरिकेत काम सुरू आहे. या तंत्रज्ञानाला अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टीम असं नाव देण्यात आलं आहे. ही सिस्टीम थेट कारमध्ये बसवली जाणार आहे. या पद्धतीनं ऑपरेट होते सिस्टीम अल्कोहोल शोधण्याची यंत्रणा अनेकप्रकारे कार्य करते. या सिस्टीमच्या मदतीनं ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे सतत लक्ष ठेवता येतं. ड्रायव्हरला अलर्ट ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम काम करते, त्याचप्रमाणे ही सिस्टीम काम करते. जर एखादा ड्रायव्हर दारुच्या नशेत गाडी चालवायला बसला तर लगेच अलार्म वाजू लागतो. मात्र, ही सिस्टीम अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही. यावर अजूनही काम सुरू आहे. हेही वाचा - Facebook वापरताना 'या' चूका पडतील महागात, तुम्हाला देखील अशा सवयी असतील, तर त्या आताच बदला\nअनेकांचा वाचू शकतो जीव अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानं कार उत्पादकांना हे सेफ्टी फीचर सर्व वाहनांमध्ये मानक म्हणून बसवण्यास सांगितलं आहे. अशा प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक अपघात टाळता येतील आणि अनेकांचे प्राण वाचवता येतील, अशा विश्वास एनटीएसबीला वाटतो. भारतात दरवर्षी होतो हजारो लोकांचा मृत्यू एकट्या अमेरिकेत 2020 या एका वर्षात नशेत गाडी चालवल्यामुळे 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताविषयी बोलायचं झालं तर देशात नशेत गाडी चालवल्यामुळे दरवर्षी सुमारे 8300 लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा दारूच्या नशेत ड्रायव्हर स्वतःवरील नियंत्रण गमावून बसल्याचं दिसून येतं. यादरम्यान त्याला गाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. वेग, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणं आणि अचानकपणे गाडी मागं घेणं ही रस्ते अपघाताची काही प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत आहे. अमेरिकेतलं हे तंत्रज्ञान भारतात आल्यास रस्ते अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/tag/vegetable-farming/", "date_download": "2022-09-28T13:37:23Z", "digest": "sha1:LUXBRBFRLIQJ62GTPCZD3VC6DLDZPAMG", "length": 5659, "nlines": 78, "source_domain": "mhlive24.com", "title": "Vegetable Farming - Mhlive24", "raw_content": "\nBusiness Idea : नोकरींचं स्वप्न सोडा… 1300 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होणाऱ्या ‘या’ भाजीपाला पिकाची शेती करा, लाखों कमवा\nBusiness Idea : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अलीकडे आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) विदेशी भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांच्या लागवडीतून (Vegetable Crop Farming) शेतकरी बांधवांना (Farmer) चांगली कमाई (Farmer Income) होत आहे. मित्रांनो काही विदेशी भाजीपाला […]\nPosted inशेती, ताज्या बातम्या, स्पेशल\n संशोधकांचे धमाल काम, जांभळ्या टोमॅटोची नवीन जात विकसित, शेतकऱ्यांना होणार फायदा\nVegetable Farming : मुळा लागवड करण्याचा प्लॅन आहे का मग मुळ्याच्या ‘या’ सुधारित जातीची लागवड करा, लाखोंची कमाई होणार\nPosted inशेती, ताज्या बातम्या, बिझनेस, स्पेशल\n ‘या’ भाजीपाला पिकाची शेती शेतकऱ्यांना बनवणार लखपती लागवडीची पद्धत पण आहे सोपी\nPosted inशेती, ताज्या बातम्या, स्पेशल\nVegetable Farming : पडवळ शेती शेतकऱ्यांना बनवणार लखपती जाणून घ्या पडवळ लागवडीची शास्त्रीय पद्धत\nPosted inशेती, ताज्या बातम्या, स्पेशल\nBrinjal Farming : वांग्याची लागवड करायची का मग ‘या’ महिन्यात वांग्याची शेती करा, लाखोंची कमाई होणारं\nSuccessful Farmer : शेतकरी लेकाची सातासमुद्रापार चर्चा ‘या’ शेतकऱ्याने उत्पादीत केलेला भाजीपाला ब्रिटेन मध्ये होतोय लोकप्रिय, 10 लाखांची करतोय कमाई\nVegetable Farming : सप्टेंबरमध्ये ‘या’ भाजीपाला पिकाची लागवड करा, लाखोंची कमाई होणारं\nPosted inशेती, ताज्या बातम्या, स्पेशल\nVegetable Farming : पालक सारख्या दिसणाऱ्या ‘या’ रानभाजीची लागवड बनवणार शेतकऱ्यांना लखपती जाणून घ्या लागवडीची पद्धत\nPosted inशेती, ताज्या बातम्या, स्पेशल\nVegetable Farming : सप्टेंबर आला भाजीपाला लागवडीचा टाईम झाला सप्टेंबर महिन्यात ‘या’ भाजीपाला पिकांची शेती करा, बक्कळ कमाई होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.eturbonews.com/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2022-09-28T13:13:30Z", "digest": "sha1:WYMLU7QK7W4SEABOEX6DZ24VRI23GRLV", "length": 26226, "nlines": 145, "source_domain": "mr.eturbonews.com", "title": "हॉटेल गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे घटक | पोर्तु रिको", "raw_content": "\nस्थान: होम पेज » पोस्टिंग » देश | प्रदेश » पोर्तु रिको » हॉटेल गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे घटक\nसंघटना • ब्रेकिंग प्रवासी न्यूज • देश | प्रदेश • आतिथ्य उद्योग • मीटिंग्ज (MICE) • बातम्या • पोर्तु रिको • युनायटेड किंगडम\nहॉटेल गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे घटक\nby जुर्जेन टी स्टीनमेट्झ\nयांनी लिहिलेले जुर्जेन टी स्टीनमेट्झ\nजागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या (WTTC) अंदाज पुढील दशकात प्रवास आणि पर्यटन गुंतवणुकीत मजबूत वाढ दर्शवितात\nकोविड-19 महामारीने प्रवास आणि पर्यटन क्षेत्र उध्वस्त केले, ज्यामुळे 4.9 मध्ये GDP सुमारे USD 62 ट्रिलियन आणि 2020 दशलक्ष नोकऱ्यांचे नुकसान झाले.\nदरम्यान, ट्रॅव्हल आणि टूरिझममधील भांडवली गुंतवणूक देखील 1.07 मधील USD 2019 ट्रिलियन वरून USD 805 बिलियन पर्यंत घसरली, जी 24.6% घसरली आहे. 2021 मध्ये या क्षेत्रातील गुंतवणुकीत आणखी 6.9% घट होऊन USD 750 अब्ज झाली.\nहॉटेल्समधील गुंतवणूक ही एकूण गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा घटक आणि व्यापक प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाचे प्रतिनिधित्व करते. हे क्षेत्र जसजसे सावरण्यास सुरुवात करेल, तसतसे त्याची पूर्ण वाढ क्षमता सक्षम करण्यासाठी पुरेशी भांडवली गुंतवणूक आकर्षित करणे आवश्यक असेल.\nतर जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषद (WTTC) अंदाजे पुढील दशकात प्रवास आणि पर्यटन गुंतवणुकीत मजबूत वाढ दर्शवितात - अपेक्षित जागतिक सरासरी वार्षिक 6.9% वाढीसह - सरकार हॉटेल्ससह प्रवास आणि पर्यटनाशी संबंधित मालमत्तांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करेल असे सक्षम वातावरण निर्माण करून यास समर्थन देऊ शकते.\nयापैकी काही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारे इतर देशांशी स्पर्धा करतील आणि त्यामुळे सर्वात आकर्षक धोरणे असणारे अधिक यशस्वी होतील.\nडब्ल्यूटीएम लंडन 2022 7-9 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे. अाता नोंदणी करा\nस्पष्ट, खुली आणि सातत्यपूर्ण सरकारी कृती आणि समर्थनाव्यतिरिक्त – जे महामारीच्या काळात सर्वोपरि असल्याचे सिद्ध झाले आहे – कायद्याचे सुस्थापित नियम, राजकीय स्थिरता, अनुकूल कर प्रोत्साहन, चलनाची मुक्त हालचाल, पुरेशी तरलता आणि प्रवेश हॉटेल गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी भांडवली बाजार पूर्वअट राहते.\nगुन्हेगारी आणि दहशतवादी हल्ल्यांचा धोका आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या मुद्द्यांशी संबंधित सुरक्षा आणि सुरक्षा हे देखील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे विचार आहेत.\nजसजसे आम्ही परत चांगले तयार करतो, तसतसे टिकाऊपणा आणि समावेशन हे अधिक लवचिक आणि स्पर्धात्मक प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. यामुळे, भविष्यातील गुंतवणुकीला केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्याही लाभ मिळणे आवश्यक आहे.\nनिव्वळ-शून्य उत्सर्जनापर्यंत पोहोचण्याची स्पष्ट वचनबद्धता आणि योजना असलेली गंतव्यस्थाने आणि जे सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय घटक एकत्रित करून गंतव्य नियोजनासाठी सर्वांगीण दृष्टीकोन घेतात ते गुंतवणूक आकर्षित करण्यात खेळाच्या पुढे असतील.\nजागतिक यात्रा आणि पर्यटन परिषद (WTTC) आज 'हॉटेल गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी गंभीर घटक' प्रकाशित करत आहे, 19 मध्ये 25% घसरल्यानंतर प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या कोविड-2020 नंतरच्या पूर्ण वाढीची क्षमता सक्षम करण्यासाठी भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा नवीन अहवाल.\nसॅन जुआन, पोर्तो रिको येथे सुरू असलेल्या शाश्वतता आणि गुंतवणूक शिखर परिषदेदरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला.\nहा अहवाल हॉटेल गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे घटक आणि अशा घटकांचा उपयोग करणाऱ्या आणि गुंतवणुकीत मजबूत वाढ दर्शवणाऱ्या गंतव्यस्थानांच्या यशोगाथा पाहतो.\nची PDF आवृत्ती डाउनलोड करा WTTC अहवाल इथे क्लिक करा.\nहा लेख सामायिक करा\nयाची सदस्यता घ्याप्रिंटई-मेलप्रतट्विटरफेसबुकसंलग्नतारVKमेसेंजरWhatsAppएसएमएसपंचकर्मफ्लिपबोर्डकराच्या Tumblrझिंगशेअर करा\nसंगणकातील बिघाडामुळे स्विस एअरस्पेस बंद होते\nUNWTO आशिया पॅसिफिक पर्यटनावर चर्चा करण्यासाठी मालदीवमध्ये भेट\nयुगांडा पुन्हा नवीन LGBTQ विच हंटवर आहे\nसेशेल्सचे माजी अर्थमंत्री यांचे निधन झाले\nडेल्टाने आणखी CES 2023 लास वेगास उड्डाणे जोडली...\nइतिहाद अतिथी सदस्य आणि करमुक्त खरेदीचे नवीन फायदे\nसेशेल्स बेटांनी ब्रँड रिव्हॅम्प लाँच केले\nरॅंच रिसॉर्ट एका व्यक्तीला $60K सुट्टी देत ​​आहे...\nहॉस्पिटॅलिटी कंपनी भरभराट होण्यासाठी कामाची जागा पुन्हा परिभाषित करते\nदक्षिण अमेरिकेतील परदेशी आगमन भयंकर 3.3M मध्ये...\nस्पेनमधील आगीपासून पळून जाणाऱ्या रेल्वे प्रवासी जखमी\nहिरव्या प्रवासासाठी नवीन प्रवास अॅप\nसाथीच्या रोगानंतर: पर्यटक इतिहास कसा बदलत आहेत...\nटेरा सोल हॉस्पिटॅलिटीच्या नवीन सल्लागार सीईओची घोषणा\nव्यस्त रात्रीत तलवारीने हल्ला, हात कापला...\nएअरबस सीएफओ मार्च 2023 मध्ये कंपनी सोडणार आहे\nबुरुंडी 2022 पूर्व आफ्रिका प्रादेशिक पर्यटन EXPO चे आयोजन करते\nबार्बाडोस पर्यटन मंत्री उत्साहित, आशावादी आणि...\nमलावी: वन्यजीव संरक्षणाची लोकप्रियता वाढली आहे...\nथायलंड, इंडोनेशिया, जपानमधील आश्चर्यकारक नवीन व्हिला\nमॉन्टेगो बे आणि हार्टफोर्ड: तेथे जलद उड्डाण करा\nआज बाली हे जागतिक पर्यटन दिनाचे केंद्र आहे, नाही...\nहाँगकाँगचे लँडमार्क अट्रॅक्शन सेलिब्रेट 5...\nस्कायटीम अलायन्स नवीन सदस्य एअरलाइनचे स्वागत करते\nस्नॉर्कलिंगसाठी अमेरिका पहिल्या तीन देशांत आहे...\nजागतिक पर्यटनासाठी तीन सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत...\nऑनबोर्ड अनुभव वाढवणारा एलिजिअंट\nप्रवासातील घोटाळ्यांबद्दल जागरूक रहा\nइटालियन एक्झिबिशन ग्रुपचा अर्धवार्षिक अहवाल ओलांडला...\nसँडल फाउंडेशन कॅरिबियन आपत्कालीन स्थिती मजबूत करते...\nकार्निवल क्रूझ लाइन उचलल्यानंतर प्रोटोकॉल समायोजित करते...\nजमैका पर्यटनासाठी शाश्वत पद्धतींना चालना देणे\nजर्मनीमधील किशोर (१ 1977 XNUMX) पासून ज्यूर्जेन थॉमस स्टीनमेट्जने सतत प्रवास आणि पर्यटन उद्योगात काम केले.\nत्याने स्थापना केली eTurboNews 1999 मध्ये जागतिक प्रवासी पर्यटन उद्योगातील पहिले ऑनलाइन वृत्तपत्र म्हणून.\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nफोर सीझन्स हॉटेल टोरंटो मध्ये लक्झरी दशक | eTurboNews\nफेअरमॉंट मायाकोबा हे ILTM उत्तर अमेरिका 2022 चे होस्ट आहेत | eTurboNews\nसेंट किट्स पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन कॉम्पेन - ब्रेकिंग न्यूज\nWyndham हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स मेक्सिको च्या Riviera मध्ये विस्तारित | eTurboNews\nबेलीझमध्ये साहसी लक्झरी भेटते | eTurboNews\nरवांडामध्ये गोरिल्ला संवर्धन कार्यक्रम - ठळक बातम्या\nपर्यटक खरेदी: अभ्यागत कर परतावा महत्त्व | eTurboNews\nयूएस आणि जगभरातील शीर्ष रेट केलेली रेस्टॉरंट्स | eTurboNews\nट्रॉपिकाना लास वेगासचे संपादन - ठळक बातम्या\nस्कायटीम अलायन्स नवीन सदस्य एअरलाइनचे स्वागत करते | eTurboNews\nहुबेई मधील यांग्त्झी नदीकाठी प्रवास - ब्रेकिंग न्यूज\nकॅनडा जेटलाइन्स कॅनडाच्या कोविड सीमा निर्बंध उठवण्याचे स्वागत करते | eTurboNews\nमिडल ईस्ट एअरलाइन्सने SITA ची क्लाउड-आधारित बॅगेज रिकन्सिलिएशन सिस्टीम स्वीकारली | eTurboNews\nयास बेट: 90% हॉटेल व्यापासह यशस्वी उन्हाळा | eTurboNews\nकतार एअरवेज प्रिव्हिलेज क्लब आणि ALL - Accor Live Limitless भागीदार | eTurboNews\nFIFA विश्वचषक कतार 2022 साठी कतार ड्यूटी फ्री अधिकृत स्टोअर | eTurboNews\nबोत्सवाना, केनिया आणि झिम्बाब्वे मधील नवीन गंतव्य जेवणाचे अनुभव | eTurboNews\nसेंट-मार्टिन पर्यटन व्यापार आणि ग्राहक पोहोच | eTurboNews\nमित्रा, तू फ्लाय फिशिंग म्हणालास का\n1970-युग लॉज एक कर्णमधुर रेट्रो रिट्रीट म्हणून पुन्हा कल्पित | eTurboNews\nअफगाणिस्तान - अल्बेनिया - अल्जेरिया - अमेरिकन सामोआ - अँडोर - अंगोला - अँग्विला - अँटिगा बार्बुडा - अर्जेंटिना - अर्मेनिया - अरुबा - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रिया - अझरबैजान - बहामाज - बहरैन - बांगलादेश - बार्बाडोस - बेलारूस - बेल्जियम - बेलिझ - बेनिन - बर्म्युडा - भूतान - बोलिव्हिया - बोस्निया हर्जेगोविना - बोत्सवाना - ब्राझील - ब्रिटिश व्हर्जिन बेटे - ब्रुनेई - बल्गेरिया - बुर्किना फासो - बुरुंडी - Cabo Verde - कंबोडिया - कॅमरून - कॅनडा - केमन द्वीपसमूह - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक - चाड - चिली - चीन - कोलंबिया - कोमोरोस - कॉंगो - कांगो (डेम रिप) - कुक बेटे - कॉस्टा रिका - कोटे दिल्वोरे- क्रोएशिया - क्युबा - कुरकओ - सायप्रस - चेक प्रजासत्ताक - डेन्मार्क - जिबूती - डॉमिनिका - डोमिनिकन रिपब्लीक - पूर्व तिमोर - इक्वाडोर - इजिप्त - अल साल्वाडोर - इक्वेटोरीयल गिनी - इरिट्रिया - एस्टोनिया - इस्वातिनी - इथिओपिया - युरोपियन युनियन - फिजी - फ्रान्स - फ्रेंच पॉलिनेशिया - गॅबॉन - गॅम्बिया - जॉर्जिया - जर्मनी - घाना - ग्रीस - ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड - गुआम - ग्वाटेमाला - गिनी - गिनी बिसाउ - गयाना - हैती - हवाई - होंडुरास - हाँगकाँग - हंगेरी - आइसलँड - भारत - इंडोनेशिया - इराण - इराक - आयर्लंड - इस्राएल - इटली - जमैका - जपान - जॉर्डन - कझाकस्तान - केनिया - किरिबाटी - कोसोव्हा - कुवैत - किरगिझस्तान - लाओस - लाटविया - लेबनॉन - लेसोथो - लायबेरिया - लिबिया - लिंचेनस्टाइन - लिथुआनिया - लक्संबॉर्ग - मकाओ - मादागास्कर - मलावी - मलेशिया - मालदीव - माली - माल्टा - मार्शल बेटे - मार्टिनिक - मॉरिटानिया - मॉरिशस - मायोट्टे - मेक्सिको - मायक्रोनेशिया - मोल्दोव्हा - मोनॅको - मंगोलिया - माँटेनिग्रो - मोरोक्को - मोझांबिक - म्यानमार - नामिबिया - नऊरु - नेपाळ - नेदरलँड्स - न्यू कॅलेडोनिया - न्युझीलँड - निकाराग्वा - नायजर - नायजेरिया - नीयू - उत्तर कोरिया- उत्तर मॅसेडोनिया - नॉर्वे - ओमान - पाकिस्तान - पलाऊ - पॅलेस्टाईन - पनामा - पापुआ न्यू गिनी - पराग्वे - पेरू - फिलीपिन्स - पोलंड - पोर्तुगाल - पोर्तु रिको - कतार - रियुनियन - रोमेनिया - रशिया - रवांडा - सेंट किट्स आणि नेव्हिस - सेंट लुसिया - सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - सामोआ - सॅन मरिनो - साओ टोमे व प्रिन्सिप - सौदी अरेबिया - स्कॉटलंड - सेनेगल - सर्बिया - सेशेल्स - सिएरा लिऑन - सिंगापूर - सिंट मार्टेन - स्लोवाकिया - स्लोव्हेनिया - सोलोमन आयलॅन्ड - सोमालिया - दक्षिण आफ्रिका - दक्षिण कोरिया - दक्षिण सुदान - स्पेन - श्रीलंका - सेंट युस्टेशियस - सेंट मार्टेन - सुदान - सुरिनाम - स्वीडन - स्वित्झर्लंड - सीरिया - तैवान - ताजिकिस्तान - टांझानिया - थायलंड - जाण्यासाठी - टोंगा - त्रिनिदाद आणि टोबॅगो - ट्युनिशिया - तुर्की - तुर्कमेनिस्तान - टर्क्स आणि केकोस - टुवालु - युगांडा - युक्रेन - युएई - UK - उरुग्वे - यूएस व्हर्जिन बेटे - यूएसए - उझबेकिस्तान - वानुआटु - व्हॅटिकन - व्हेनेझुएला - व्हिएतनाम - येमेन - झांबिया - झिम्बाब्वे -\nएव्हिएशन न्यूज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nप्रवाशांच्या बातम्यांसाठी क्लिक करा\nब्रेकिंग न्यूज प्रेस रिलीज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nआमचे ब्रेकिंग न्यूज शो पहा\nहवाई न्यूज Onine साठी येथे क्लिक करा\nमीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, अधिवेशने यावरील बातम्यांसाठी क्लिक करा\nप्रवास उद्योग बातम्या लेखांसाठी क्लिक करा\nओपन सोर्स प्रेस रिलीझसाठी क्लिक करा\nकृपया आपले विचार आवडतील, टिप्पणी द्या.x\nबफरप्रतई-मेलफेसबुकफ्लिपबोर्डहॅकर बातम्याओळसंलग्नमेसेंजरमिक्स करावेकराखिसाप्रिंटपंचकर्मएसएमएसयाची सदस्यता घ्यातारच्या Tumblrट्विटरVKWhatsAppझिंगYummly", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/administration-contributes-to-builders-efforts-to-pave-road-in-layout-ajit-thanekar/", "date_download": "2022-09-28T13:48:56Z", "digest": "sha1:S45QRGQBSPFASRQ5URBSFOUHAG3UCLIK", "length": 11991, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "लेआउटमधील रस्ता घशात घालण्याच्या बिल्डरच्या प्रयत्नाला प्रशासनाचा हातभार : अजित ठाणेकर | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर लेआउटमधील रस्ता घशात घालण्याच्या बिल्डरच्या प्रयत्नाला प्रशासनाचा हातभार : अजित ठाणेकर\nलेआउटमधील रस्ता घशात घालण्याच्या बिल्डरच्या प्रयत्नाला प्रशासनाचा हातभार : अजित ठाणेकर\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ब्रह्मेश्वर बाग परिसरातील एका जुन्या ले आउटमधील रस्ता बिल्डरने पत्र्याचे कपांऊड बांधून गडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही नगररचना विभाग व विभागीय कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे बिल्डरच्या जागा घशात घालण्याच्या प्रयत्नाला प्रशासनाचा हातभार आहे, असा आरोप अजित ठाणेकर यांनी केला आहे.\nठाणेकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, शिवाजी पेठेमध्ये ब्रह्मेश्वर बाग परिसरात पूर्वी नारळाची बाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोठ्या जागेवर शहराच्या दुसर्‍या सुधारीत विकास आराखड्यात वाणिज्य क्षेत्राचे आरक्षण ठेवले गेले होते. परंतु कालांतराने या आरक्षणात बदल होत होत तेथे अनेक अपार्टमेंटस् उभी राहिली. ही अपार्टमेंटस् बांधण्यासाठी जो ले आऊट तयार करण्यात आला त्यामध्ये १२ मीटरचा एक रस्ताही प्रस्तावित करण्यात आला. सध्या या रस्त्याचा बहुतांश भाग अतिक्रमणांनी व्यापला आहे. त्यातच एका बिल्डरने या रस्त्याच्या जागेत सुमारे १०० फूट लांब आणि २० फूट रूंद असे पत्र्याचे कंपाऊंड उभारले आहे. त्या जागेतून त्याने अपार्टमेंटची ड्रेनेज लाईनही टाकली आहे. या जागेवर मालकी आहे असे सांगत हा बिल्डर पलिकडच्या जागेत महानगरपालिकेच्या कामांनाही अडथळा करू लागला आहे. याबाबत गेल्या आठवड्यात वारंवार तक्रार करूनही नगररचना विभाग व विगाभीय कार्यालयाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. बिल्डरला लाभ मिळावा म्हणून प्रशासनाचाच हा डाव आहे की काय असा प्रश्न पडतो आहे. हे अतिक्रमण ताबडतोब काढले नाही तर नागरिकांच्या सहाय्याने हे अतिक्रमण स्वत: काढून टाकू असा इशाराही देण्यात आला आहे.\nPrevious articleकसबा बीड – महे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक\nNext articleउत्तरेश्वर पेठ भाजप मंडलच्या वतीने दिव्यांगास तीन चाकी सायकल प्रदान\nजिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन\nमहावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nमहावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : वीजग्राहक व महावितरण व्यवस्थापनाच्या संबंधात विश्वासार्हता वाढीस लागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्वाची आहे. महावितरणच्या मंचाकडूनही ग्राहकांना न्याय देण्याचे कार्य सतत घडत राहावे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले....\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा...\nमाझ्या विधानाचा विपर्यास, पूर्ण भाषण ऐकावे : पंकजा मुंडे\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील...\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/increase-in-the-number-of-patients-in-kale-an-atmosphere-of-fear-among-the-citizens-of-kale-kolhapur/", "date_download": "2022-09-28T12:02:18Z", "digest": "sha1:5TRXCLBYIMHOR3UGUTUV43ATDUM4FMN2", "length": 10411, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य कळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nकळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nकळे (प्रतिनिधी) : कळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामधील कोरोना रुग्ण संख्या सध्या १९१ झाली आहे. त्यापैकी २० जण सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील लोक तिथे जाण्यास घाबरत असल्याने स्वॅब देऊन तेथे जाण्यापेक्षा H R C T चाचणीच्या माध्यमातून घरीच स्थानिक डॉक्टरकडून अनेकजण उपचार घेत आहेत. तर कोणतीही टेस्ट न करता आकस्मित निधन झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.\nत्यामुळे स्थानिक पातळीवर उपचार झाल्यास रुग्णांना मानसिक आधार मिळेल. लवकर उपचार होतील याकरिता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सहित कळे येथे कोविड सेंटर उपलब्ध व्हावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार शेडगे आणि नायब तहसीलदार कौलवकर यांना भाजपा युवा मोर्चा पन्हाळा तालुक्याच्यावतीने देण्यात आले.\nयावेळी तालुका अध्यक्ष दिग्विजय पाटील ,तालुका सरचिटणीस मंदार परितकर, उपाध्यक्ष आदेश भोगावकर, प्रकाश पाटील, कुंदन पाटील आदी उपस्थित होते.\nPrevious articleकोरोना बाधितांची संख्या होतेय कमी तर कोरोनामुक्तांची होतेय वाढ\nNext articleकळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठांचा मनमानी कारभार\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nराष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nलतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा\nमुंबई (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आज त्यांना आदरांजली वाहत आहेत. लतदीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे....\nराष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात बुधवारी...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/movie/dhanya-te-santaji-dhanaji/", "date_download": "2022-09-28T12:23:29Z", "digest": "sha1:J4DR6XMZ4HYOADM6KPXXYMADP7ITEQ3X", "length": 2325, "nlines": 56, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Dhanya Te Santaji Dhanaji Archives - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/sindhudurg-news/article/record-break-rain-in-ratnagiri-due-to-torrential-rains-rivers-flooded/354162", "date_download": "2022-09-28T13:15:30Z", "digest": "sha1:WMCKB5XI2KICY2ORBHSPHM37OR24UI6F", "length": 10806, "nlines": 87, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Record break rain in Ratnagiri; Due to torrential rains रत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, राजापूर शहरातील बाजारपेठेत शिरले पाणी Record break rain in Ratnagiri; Due to torrential rains", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nरत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, राजापूर शहरातील बाजारपेठेत शिरले पाणी\nरत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.\nरत्नागिरीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस |  फोटो सौजन्य: Indiatimes\nया मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील बाजारपेठेत पाणी\nराजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर\nकोकणासाठी पुढचे ३ ते ४ दिवस धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी भरले आहे. साधारण तीन फुटापर्यंत हे पाणी असण्याची शक्यता आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.\nचौकात पाणी आल्याने आता व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची हलवाहलव करत ते सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरूवात केली आहे. इतकेच नाहीतर नगराध्यक्ष जमीर खलीफे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली असल्याचीही माहिती आहे. खरंतर, राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे संपूर्ण शहरात पाणी घुसलं आहे. शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर इथल्या मुंबई-गोवा महामार्गवर ब्रिटिशकालीन ब्रिजवर राजापूर तहसिलदार प्रतिभा वराळे, मुख्यधिकारी देवांनंद ढेकळे, नगराध्यक्ष जमिर खलिपे, स्थानिक नगरसेवक सुभाष बंड्या बाकाळकर, राजापूरचे तलाठी कोकरे यांनी वाढत्या पाण्याची पाहणी केली. जर अर्जुना नदीचे पाण्याची पातळी वाढली तर मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहतूकीसाठी बंद केला जाईल अशीही माहिती देण्यात आली आहे. अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.\nजुलै महिन्यात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता\nकोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nराजस्थानमध्ये वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर\nदरम्यान, पुढचे ३ ते ४ दिवस हे कोकणासाठी धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्य असेल तरच घराबाहेर पडावं असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रात्री पावसाने झोडपले आहे. आताही पावसाचा जोर कायम असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सर्वञ जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nTuljabhavani Navaratri : तुळजाभवानी मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला, पहा आकर्षक व्हिडीओ\nRupali Chandanshive : रुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक, पोलीस स्थानकासमोर निर्दर्शने\nBoyfriend suicide: इन्स्टाग्रामवरील मित्रांवरून गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण, निराश होऊन बॉयफ्रेंडने केली आत्महत्या\nLata Mangeshkar : दीदींच्या निधनानंतर रितेपणा जाणवला; लतादीदींच्या आठवणीत राज ठाकरे भावूक\nशिंदे फडणवीस सरकार आल्यापासून उत्सवाची धूम पाहून मळमळत असलेल्यांनी धौतीयोग घ्यावे, शेलारांचा टोला\nTata Motorनं लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार\nIND vs SA 1st T20 Match मोबाइलमध्ये पाहा अगदी फ्री\nतुळजाभवानी मातेच्या चरणी फुलांच्या सजावट, पाहा खास व्हिडीओ\nकरा या 5 मंत्रांचा जप, भासणार नाही पैशांची कमतरता\nMahatma Gandhi Jayanti : गांधी जयंतीनिमित्त करायचे भाषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.starmedianews.com/2022/08/30/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD/", "date_download": "2022-09-28T12:55:46Z", "digest": "sha1:CYKS7FILBCZOOCKTGNDQC7XQ4PHHDKMB", "length": 11536, "nlines": 135, "source_domain": "www.starmedianews.com", "title": "गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी मालाड कुरार भुयारी मार्ग एक बाजूने पादचाऱ्यांसाठी खुला. – STAR MEDIA NEWS", "raw_content": "\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी मालाड कुरार भुयारी मार्ग एक बाजूने पादचाऱ्यांसाठी खुला.\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी मालाड कुरार भुयारी मार्ग एक बाजूने पादचाऱ्यांसाठी खुला.\nचौपदरी रस्ता, स्वतंत्र पादचारी मार्ग आणि अवजड वाहनांनाही सहज ये-जा करता येणाऱ्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असल्यामुळे कुरार गाव ते मालाड स्टेशनचा प्रवास आता सुस्साट होणार आहे. शिवसेना नेते खासदार गजानना किर्तीकर व मुख्य प्रतोद, आमदार माजी महापौर सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्यातून तब्बल २६ कोटींच्या खर्चातून हे सुसज्ज रुंदीकरण करण्यात येत आहे. कुरार गाव येथील नागरिकांना मालाड स्टेशन गाठण्यासाठी चिंचोळ्या भुयारी मार्गातून जावे लागते. येथील लोकवस्तीही वाढल्याने या ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून चालणेही मुश्कील होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लाखो नागरिक आणि रुग्णालयात जाणारे रुग्ण यांची प्रचंड रखडपट्टी होत होती. वाहनांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर सुनील प्रभू यांनी एमएमआरडीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये ३० मीटर रूंद, चार मीटर उंच हा भुयारी मार्ग बनवण्यात येणार असून दोन्ही बाजूला स्वतंत्र पादचारी मार्ग असणार आहेत. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणामुळे लाखो कुरारवासीयांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी सलग सुसज्ज मार्ग मिळणार आहे. मुंबई मेट्रो लाईनच्या कामामूळे पश्चिम द्रुतगती मार्गावर कुरार सब वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम दिनांक ०९ सप्टेंबर,२०१७ पासून टप्प्या-टप्प्याने काम सुरू होते.\nपहिल्या टप्प्यात मेट्रोसाठीच्या बॅरिकेटिंग मध्ये पाईल केल्या गेल्या असून आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाच्या संरक्षक भिंती सबळ करण्याचे काम सुरू करून पुढील टप्प्यात भिंती उंच करून पश्चिम द्रुतगती मार्गाची उंची वाढविली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करून आताच्या घडीला एक बाजू मोकळी झाली असून सप्टेंबर अखेर पर्यंत पूर्ण क्षमतेने भुयारी मार्ग तयार होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अन्सारी यांनी दिली. तसेच मेट्रोच्या कामामुळे भुयारी मार्गाच्या कामाला परवानग्या न मिळाल्याने विलंब झाला असला तरी कोरोना काळात वाहनांची वर्दळ कमी असल्याने काम वेगाने पूर्ण करता आले असे कार्यकारी अभियंता अन्सारी म्हणाले.\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वाहतूक होणार.\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाश्यांच्या मागणीवरून एमएमआरडिए प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी पादचाऱ्यांसाठी रस्ता खुला केला असून आज आमदार सुनिल प्रभू यांनी कार्यकारी अभियंता अन्सारी व कनिष्ठ अभियंता फरहान यांचे सोबत पाहणी केली व पादचाऱ्यांना व गणेश भक्तांना सुरळीत वाहतूक सुविधा देण्याच्या सूचना दिल्या.\nगणेशोत्सव के अवसर पर नागरिकों की सुविधा के लिए मालाड कुरार सबवे एक तरफ पैदल चलने वालों के लिए खुला.\nहेरंबा इंडस्ट्रीज द्वारा दिव्यांगों के लिए नि:शुल्क शिविर का आयोजन किया गया.\nमुंबई में हिंदी पत्रकार भवन बनाने का मुख्यमंत्री ने दिया आश्वासन पराडकर स्मारक को लेकर भी हुई चर्चा\nहेरंबा इंडस्ट्रीज द्वारा दिव्यांगों के लिए नि:शुल्क शिविर का आयोजन किया गया.\nगणेशोत्सव के अवसर पर नागरिकों की सुविधा के लिए मालाड कुरार सबवे एक तरफ पैदल चलने वालों के लिए खुला.\nवलसाड जिला के नानापोंढ़ा में भगत का अपहरण करने वाले 5 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया\nविले पार्ले में समाजसेवी बकाभाई गणात्रा के घर भव्य देवी मूर्ति स्थापित\nजीवो साउथ मुंबई के कार्यक्रम में पहुंचे फिल्म अभिनेता जैकी श्रॉफ, महिलाओं द्वारा विभिन्न घरेलू वस्तुओं की प्रदर्शनी\nवरिष्ठ साहित्यकार विवेक माधव हुए सेवानिवृत्त\nडुंगरी आंगनबाडी केंद्र पर गर्भवती-महिलाओं से संवाद एवं पकवान प्रदर्शन कार्यक्रम आयोजित किया गया\nवलसाड जिला के नानापोंढ़ा में भगत का अपहरण करने वाले 5 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया\nविले पार्ले में समाजसेवी बकाभाई गणात्रा के घर भव्य देवी मूर्ति स्थापित\nजीवो साउथ मुंबई के कार्यक्रम में पहुंचे फिल्म अभिनेता जैकी श्रॉफ, महिलाओं द्वारा विभिन्न घरेलू वस्तुओं की प्रदर्शनी\nवरिष्ठ साहित्यकार विवेक माधव हुए सेवानिवृत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/honda-scooter-honda-launches-awesome-scooter/", "date_download": "2022-09-28T14:03:46Z", "digest": "sha1:S5VR55VYBIZKX2S3LL5ZLPN5VSVOHAVO", "length": 6371, "nlines": 46, "source_domain": "mhlive24.com", "title": "You will be amazed to read the great scooter features launched by Honda।होंडाने लॉन्च केली जबरदस्त स्कूटर फिचर्स वाचून व्हाल थक्क।Honda Scooter", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Honda Scooter : होंडाने लॉन्च केली जबरदस्त स्कूटर; फिचर्स वाचून व्हाल थक्क\nHonda Scooter : होंडाने लॉन्च केली जबरदस्त स्कूटर; फिचर्स वाचून व्हाल थक्क\nHonda Scooter : ऑटो सेक्टर मध्ये भारत हा टॉपचा देश आहे. भारतात दरवर्षी कित्येक वाहनांची खरेदी विक्री केली जाते. याचबरोबर भारतात अनेक कंपन्यांची वाहने देखील लाँच केली जातात.\nअशातच जर तुम्हाला, जर नवीन मोटारसायकल घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी आम्ही आज भारतीय बाजारात नव्याने लाँच झालेल्या स्कूटरबद्दल सांगणार आहोत. Honda टू व्हीलरच्या इंडोनेशियन विंगने अलीकडेच 2022 Genio 110 बाजारात लॉन्च केले.\nही नवीन स्कूटर दिसायला खूपच सुंदर आहे, तिला रेट्रो स्टाइलिंग देण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने सुंदर डिझाइन, फीचर्स आणि तंत्रज्ञान दिले आहे.\nभारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे 93,000 रुपये आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात, ही स्कूटर इलेक्ट्रिक किंवा Yamaha Fascino 125 Hybrid सारखी दिसते. नवीन Honda Genio 110 युरोपियन डिझाईनवर तयार करण्यात आली आहे.\nत्याच्या एलईडी हेडलाइटची रचना अगदी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. यासोबतच बॉडीवर गोल्डन एक्सेंट देण्यात आला आहे.\n110cc इंजिन उपलब्ध आहे: Honda Genio 110 स्कूटरमध्ये, कंपनीने 12-इंचाची चाके दिली आहेत, जी आधी दिलेल्या 14-इंच चाकांपेक्षा किंचित लहान आहेत. स्कूटरचे नवीन टायर पूर्वीपेक्षा रुंद आहेत, तर त्याचे सस्पेंशन आणि ब्रेकिंग सेटअप जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे.\nहेच 110 cc इंजिन 2022 Honda Genio 110 (Honda Genio 110) मध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन 8.9 PS पॉवर आणि 9.3 Nm टॉर्क जनरेट करते. नवीन स्कूटरसोबत कंपनीने Honda Idling Stop System (ISS) देखील दिली आहे. या फीचरमुळे त्याची कामगिरी आणखी चांगली होणार आहे.\nHonda Activa पेक्षा चांगलं :- नवीन Honda Genio 110 भारतात लॉन्च होईल की नाही यावर कंपनीने कोणतेही विधान केलेले नाही, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की ही स्कूटर देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या Honda Activa या स्कूटरला टक्कर देईल.\nजर तुम्हाला भारतात 110 सीसी स्कूटर घ्यायची असेल, तर सध्या तुम्हाला या सेगमेंटमध्ये TVS ची नुकतीच लाँच केलेली ज्युपिटर हा एक अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो, जे अनेक नवीन आणि उच्च-उंचासह आले आहे.\nकंपनीने या स्कूटरसोबत स्मार्ट कनेक्ट अॅपचे फीचर दिले आहे आणि ही स्कूटर व्हॉईस असिस्ट फीचर म्हणजेच व्हॉईसने देखील ऑपरेट केली जाऊ शकते.\nPrevious Share Market : अदर पूनावालांच्या कंपनीची कमाल एका दिवसात शेअर्स 15 % उसळीवर\n मारूती सूझुकीच्या गाड्यांवर मिळत आहे भरघोस सूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/40-survey-through-17-teams-in-borpadle-health-area/", "date_download": "2022-09-28T12:38:32Z", "digest": "sha1:ULTUDW7SRK5VGZT3Q6LBURGHXODPOHLT", "length": 10415, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण\nबोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण\nबोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी अंतर्गत कार्यरत कोरोना सर्वेक्षण १७ पथकाचे काम समाधानकारक असून सुमारे ४० टक्के सर्वेक्षण झाले आहे. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करत सर्वेक्षण माहिती मोबाईल अॅपवर भरण्याचे आवाहन पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले.\nते बोरपाडळे येथील जय मल्हार सभाग्रहामध्ये १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या विशेष कोरोना सर्वेक्षण आढावा बैठकीत बोलत होते. सर्वेक्षण पथकातील आशासेविका, अंगणवाडी, शिक्षक, स्वयंसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक यांना शेडगे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केले.\nमोबाईल अॅप ओपन होत नसल्याबाबत काही कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडल्या. बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऑचल रंगारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे, विस्तार अधिकारी एम. बी. चौगले, सरपंच गीतांजली कोळी, ग्रामसेवक विनोद पाटील, काशिनाथ मेंडके, पर्यवेक्षक संपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आभार अनिल मोरे यांनी मानले.\nPrevious articleशिरोली दुमालातील कोरोनाने मयत झालेल्या कुटुंबियांची तहसिलदारांकडून विचारपूस\nNext articleजि. प. सदस्य हेमंत कोलेकरांच्यावर गुन्हा\nमहावितरण ग्राहक मंचच्या नूतन सुनावणी कक्षाचे लोकार्पण\nदेशात पीएफआयवर ५ वर्षांची बंदी\nसदृढ बालक ही देशाची संपत्ती : भाग्यश्री बच्चे\nनियंत्रण ठेवून माध्यमांचा प्रभावी वापर करावा : डॉ. देवव्रत हर्षे\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरुण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून, त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत; मात्र कोणतेही मध्यम वाईट नसते. त्याचा...\nमाझ्या विधानाचा विपर्यास, पूर्ण भाषण ऐकावे : पंकजा मुंडे\nमुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील...\nशिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला...\nआजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी\nआजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे...\nइचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी\nइचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे....\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mhada.gov.in/mr/projects/completed", "date_download": "2022-09-28T13:01:21Z", "digest": "sha1:5E4GUQ3NWHV323BWTHCMK25DKZFPUXNG", "length": 12417, "nlines": 224, "source_domain": "www.mhada.gov.in", "title": "Completed Residential Property Projects - MHADA", "raw_content": "\nम्हाडा ऑटोडिसीआर परमिशन सिस्टिम\nआमचा ध्यास आणि मुल्ये\nपरवडणारी घरे - म्हाडा प्रतीक\nबीडीडी चाळ पुनविर्कास प्रकल्प\nबदली आणि पदोन्नती आदेश\nप्रकल्प व्यवस्थापन ट्रॅकिंग साधन\nमुंबई मंडळ ई-बिलिंग सिस्टम\nमुं.इ.दु.व पु. मंडळ ई-बिलिंग सिस्टिम\nम्हाडा ऑटोडिसीआर परमिशन सिस्टिम\nप्रधान मंत्री आवास योजना\nअफफोर्डेबल रेंटल हौसिंग कॉम्प्लेक्सएस (ए.आर.एच.सी.)\nप्रधान मंत्री आवास योजना (दुवे)\nप्रधान मंत्री आवास योजना प्रकल्प\nप्र.मं.आ.यो. - कोंकण मंडळ प्रकल्प\nउपकरप्राप्त इमारतींची संकलित माहिती\nमास्टर यादीतून वाटप करण्यासाठी अर्ज\nत्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा व संस्थेचा विनंती अर्ज\nमुंबई मंडळ सोडत २०१९ निकाल\nगिरणी कामगार सोडत २०२०\nनाशिक मंडळ सोडत २०२०\nखाजगी विकासाद्वारे PPP Model अंतर्गत सोडत\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ - निवडसुची व प्रतिक्षा यादी\nकागदपत्र तपासणी करीता उमेदवारांची सूची\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ संवर्गनिहाय गुणतालिका\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी सूचना\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी जाहिरात\nपरीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nमंडळ निवडामहाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळकोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळपुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळनाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळऔरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळनागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळअमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\n१ बीएचके, 2 बीएचके\nवेंगुर्ला, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग\nकोलेकल्याण, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००५५ येथे एवेन्यू -५१, एमआयजी टी/एस\nउन्नत नगर, गोरेगाव (प), मुंबई\nगेस्ट हाऊस प्लॉट, पहाडी गोरेगावचा सीटीएस क्र. 43 / ए, गजानन महाराज मंदिराजवळ, उन्नत नगर, गोरेगाव (प), मुंबई.\nओबी क्रमांक ८, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प), मुंबई\nकार्यालय इमारत क्रमांक ८, गोरेगावचा सीटीएस क्रमांक २६, सहारा स्टुडिओ बस स्टॉप, एस.व्ही. रोड, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प), मुंबई.\nएस.क्र. ३१९/१ बी पाथर्डी, नाशिक\nएस.क्र. ३१९/१ बी पाथर्डी, नाशिक\n१ बीएचके, 2 बीएचके\nएस.क्र. ३०९,३१३ (पी) पाथर्डी, नाशिक\nएस.क्र. ३०९,३१३ (पी) पाथर्डी, नाशिक\nएस.क्र.२१७ (पी) म्हसरूळ, नाशिक\nएस.क्र.२१७ (पी) म्हसरूळ, नाशिक\nजी.क्र.४४८/५ + ६ मखमलाबाद, नाशिक\nजी.क्र.४४८/५ + ६ मखमलाबाद, नाशिक\nएस क्र.४३/२ बी/२ पंचक, नाशिक\nएस क्र.४३/२ बी/२ पंचक, नाशिक\nजी. क्रमांक 33 (पी) ६०९, ३३७, ६०२ आडगाव, नासिक येथे\nश्रीरामपूर - पहिला टप्पा\nश्रीरामपूर - पहिला टप्पा\nश्रीरामपूर - दुसरा टप्पा\nश्रीरामपूर - दुसरा टप्पा\nसार्वजनिक बांधकाम विभाग (पीडबल्युडी)\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - (एसआरए)\nबृहन्मुंबई महानगरपालिका - (एमसीजीएम)\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित‍ (सिडको)\nबृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका)\nमहाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी)\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - (एमआयडीसी)\nमहाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ - (एमएसईबी)\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ\nमहाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\nम्हाडा, गृहनिर्माण भवन कलानगर, बांद्रा(पू)\nशासनाच्या सर्व विभागांशी संबंधित माहिती / सेवा / योजना इ. साठी मुख्यमंत्री हेल्पलाईन टोल फ्री क्र. येथे २४*७ संपर्क साधावा\nकॉपीराईट © २०१९ म्हाडा ® सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/movie/jivhala/", "date_download": "2022-09-28T13:22:06Z", "digest": "sha1:7ZQNRCSYXGMYJMAVMAYLYWJEEL4GJ234", "length": 2517, "nlines": 59, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Jivhala Archives - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\n शाळा ते घर, […]\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/letter-war-between-governor-bhagat-singh-koshyari-and-maha-vikas-aghadi-government-mhcp-649356.html", "date_download": "2022-09-28T12:21:33Z", "digest": "sha1:K3E2PBIDN7CZACLJZG66RRWHB3DSCXYO", "length": 12386, "nlines": 94, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Letter war between Governor Bhagat Singh Koshyari and Maha Vikas Aghadi government mhcp - विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nविधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार\nविधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार\nराज्यपालांकडून आज दिवसभरात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकणार नाही.\nराज्यपालांकडून आज दिवसभरात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकणार नाही.\nमुंबई, 27 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच काही केल्या सुटताना दिसत नाहीय. एकीकडे काँग्रेसच्या गोटात अध्यक्षपदावरुन कमालीची रस्सीखेच बघायला मिळत होती. आता दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील लेटरवॉर काही केल्या संपताना दिसत नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दोन पत्र पाठवत याबाबत शिफारस केली आहे. पण या दोन्हीवेळा राज्यपालांनी वेगवेगळे कारणे दिली आहेत. दुसऱ्या पत्राला उत्तर देताना राज्यपालांनी नियमात बदल केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना तिसरं पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री तिसऱ्या पत्रात सर्व कायदेशीर बाबींचा उल्लेख करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीस मान्यता देण्याची शिफारस करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त झालेलं आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या हिवाळी अधिवेशनादरम्यान 28 डिसेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी आज अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करावा लागणार आहे. पण अध्यक्षपदाच्या या निवडणुकीच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची परवानगी गरजेची आहे. पण या निवडणुकीच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यावरुनच आता पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात संघर्ष बघायला मिळतोय. हेही वाचा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकवटले, विधानसभेत ठराव मंजूर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला अनुमती द्यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या तीन ज्येष्ठ मंत्र्यांचं शिष्टमंडळ रविवारी (26 डिसेंबर) राजभवन येथे गेलं होतं. या शिष्टमंडळाने राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या शिफारसीवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली होती. याबाबत त्यांनी निवेदनपत्रही राज्यपालांना दिलं. राज्यपालांनी अभ्यास करुन निर्णय घेऊ, असं सांगितलं. त्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील कायदेशीर बाबी जाणून घेऊन, चर्चा करुन मग अहवाल सादर करु, असं उत्तर त्यांनी दिलं. हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; पत्रात नमूद केलं की... त्यानंतर महाविकास आघाडीकडून दुसरं पत्र पाठविण्यात आलं. आज दिवसभरात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. त्यामुळे तात्काळ तुमचं उत्तर देण्यात यावं, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांकडून एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला आलं. त्या पत्रात कायदेशीर बाबींवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्या पत्राला उत्तर आता मुख्यमंत्री पत्राद्वारे देणार आहेत. त्या पत्रात राज्यपालांच्या सर्व कायदेशीबाबींच्या शंकाचं निरसन करण्यासाठी मुद्देसुद माहिती देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यपालांकडून आज दिवसभरात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकणार नाही. या अधिवेशनानंतर मार्च महिन्यात बजेटचं अधिवेशन असेल. त्या अधिवेशनात कदाचित निवडणूक घेतली जाऊ शकते. पण राज्यपालांनी आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला तर कदाचित ही निवडणूक उद्या होऊ शकते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/ben-stokes-wife-throw-water-on-him-tiktok-video-mhsy-442309.html", "date_download": "2022-09-28T13:04:04Z", "digest": "sha1:MKP7EKI72TECP37IQJRRMM7XS4P66WZA", "length": 8272, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं ben-stokes-wife-throw-water-on-him-tiktok-video mhsy – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nVIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं\nVIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं\nकोरोनामुळे घरातच असलेले खेळाडू आता त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान काही मजेशीर व्हिडिओ क्रिकेटपटूंनी शेअर केले आहेत.\nकोरोनामुळे घरातच असलेले खेळाडू आता त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान काही मजेशीर व्हिडिओ क्रिकेटपटूंनी शेअर केले आहेत.\n भारत-दक्षिण आफ्रिका टी20आधी पाहा Weather Report\nटीम इंडियाचा ‘सूर्य’ पुन्हा चमकला, टी20 रॅन्किंगमध्ये भारत-पाक खेळाडूंचा बोलबाला\nवर्ल्ड कपआधी शेवटची परीक्षा, द. आफ्रिकेविरुद्ध आज कशी असेल भारताची प्लेईंग XI\nचहल VS डीकॉक: ...म्हणून क्विंटन डी कॉकला युवी चहलपासून जपून खेळावं लागेल\nमुंबई, 19 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाउन झालं आहे. क्रिडा क्षेत्रात मोठ्या स्पर्धांचे आय़ोजन रद्द करण्यात आलं आहे. तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात फुटबॉल, टेनिस, क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल पुढे ढकलण्यात आली असून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अशी वेळ कधीच आलेली नव्हती. स्पर्धांचे आयोजन नसल्यानं खेळाडू आता निवांत घरीच आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवत असून ते बाहेरही पडत नाही. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सनं ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानं पत्नीसोबतचा हा व्हिडिओ टाकला आहे. यात स्टोक्सची पत्नी त्याच्यावर पाणी टाकताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nचीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशांत भीतीचं वातावरण आहे. लोकांना ताप, कोरडा खोकला यासारखा त्रास होत आहे. जगात अनेक देशांमध्ये प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक देशांनी सीमा बंद केल्या आहेत. क्रिकेटपटूंनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. भारत दौऱ्यावरून परतलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू 14 दिवस क्वारंटाइन राहणार आहेत. खबरदारी म्हणून त्यांना वेगळं ठेवण्यात येणार आहे. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानं पीएसल 5 मधून त्यांच्या क्रिकेटपटूंना मायदेशी बोलावलं आहे. हे वाचा : क्रिकेटपटू स्वप्नात पत्नीला देतो शिव्या, सोशल मीडियावर VIDEO VIRAL\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/politics/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2022-09-28T12:55:22Z", "digest": "sha1:TIY2MHOF6TYF3QTWVAB5NSU3C75LQB6Q", "length": 11532, "nlines": 172, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "तुरुंगात जाण्याची वेळ येताच चक्कर आली... - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nतुरुंगात जाण्याची वेळ येताच चक्कर आली…\nबाभळी बंधार्‍यावर जाण्याचा हट्ट धरणार्‍या चमकेशबाबूंचे लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र सरकार जेरीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडूंना त्यांच्या ताफ्यासह संभाजीनगरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी एसी गाडीची फर्माईश केल्याने पोलीस चक्रावले. जामीन घेणार नाही असा पवित्रा घेणार्‍या चमकेशबाबूंची तुरुंगात जाण्याची वेळ येताच चांगलीच तंतरली. दरम्यान, पोलिसांनी एसी गाडी देण्यास नकार देताच चमकेशबाबूंना ‘चक्कर’ आली आणि जमिनीवर लोळण घेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली.\nबाभळी बंधार्‍याची पाहण्यासाठी जमावबंदी आदेश मोडून महाराष्ट्रात घुसखोरी करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह तेलगु देसमच्या आमदार, खासदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. क्रांतिकारक असल्याचा आव आणत चंद्राबाबूंनी आपल्यावर कोणताही गुन्हा लावा, जेलमध्ये टाका पण जामीन घेणार नाही, असा आव आणला होता. जामीनास नकार दिल्यानंतर त्यांना धर्माबादच्या आयटीआयमध्ये फाईव्हस्टार व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. आज त्यांची दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर नायडू यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यांनी पुन्हा जामीन नाकारल्याने न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 26 जुलैपर्यंत वाढ केली. त्याचबरोबर त्यांना धर्माबादच्या बाहेर हलवावे, असा आदेशही दिला.\nयांचे लाड पहा: महाराष्ट्राच्या गाड्या भंगार आहेत, मी अशा गाडीत बसणार नाही. माझ्यासाठी एसी गाडी आणा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे येऊन आमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही.\nPrevious article तंत्रज्ञान- माहिती ह्वी\nNext article जेम्स लेन आणि आपण.\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nलालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ\nराज संन्यास – नाटकार रा. ग. गडकरि कि संभाजी ब्रिगेड\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nहाताला घड्याळ,.. कानाला फोन. जेंव्हा साहेब दिल्लीस फोन करतात…\nश्वेतपत्रिका – जलसंपदा विभाग आणि अजित पवार\nचक्कर आली .पण त्यांनी कमीत कमी आंदोलन केले.यात त्यांचा राजकीय स्वार्थ:आहेच .पण महाराष्ट्रातील षंढ नेत्यांनी बेळगाव एवढे पेटलेले असताना केंद्र सतत महाराष्ट्रा विरुद्ध कारस्थान करत असताना काय केले चंद्राबाबू सारखे बेळगावात जावून आंदोलन का केले नाही. केवळ मुंबईत सरकारी\nसशस्त्र पोलिसांच्या संरक्षणात राहून डरकाळ्या फोडणे एव्हादाचा यांचा धंदा झाला. आणि आमदार खासदारांनी सार्व पक्षाच्या आंध्र सारखा राजीनाम्याचे अस्त्र का वापरले नाही.महा. नेत्यांचे जनतेची कांही देणे घेणे राहिले नाही तर भ्रष्ट्राचारशी यांचे नाते निर्माण झाले.आहे.\nजेम्स लेन आणि आपण.\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t3071/", "date_download": "2022-09-28T13:12:09Z", "digest": "sha1:66RASRJWLSNSNWCYJA4EHR32VZEWVX7L", "length": 3591, "nlines": 99, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-फिल्मी तमाशा", "raw_content": "\n***** आजची वात्रटिका *****\nलोकांना वेडी आशा आहे.\nरोज नवा तमाशा आहे.\nलोकांसाठी हे जुल्मी आहे \nकुठेतरी मनात येऊन जाते\nहा तमाशाही फिल्मी आहे \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nits very true ....... लोकांसाठी हे जुल्मी आहे \nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nप्रत्येक रिलीज़ च्या वेळेस कोणीतरी आडवे येते\n) काहीतरी टोचत असते\nराजनितिक पक्ष्यांच्या अस्तित्वास जाग येते\nफिल्मच्या नावावर राजकारण चालत असते\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2022-09-28T13:06:35Z", "digest": "sha1:FJ4HNFP5QEJBSWFCYK5UEVQFN5RWBVNN", "length": 6534, "nlines": 249, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्लाव्हिक भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः स्लाव्हिक भाषा.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nपोलिश भाषा‎ (१ क, १ प)\nरशियन भाषा‎ (२ क, १ प)\nस्लोव्हाक भाषा‎ (१ प)\n\"स्लाव्हिक भाषा\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://policetimes.co.in/?cat=1", "date_download": "2022-09-28T13:26:17Z", "digest": "sha1:PJY75QZX47K7ZEPZODQN2QWRXWRYL7ZI", "length": 17383, "nlines": 206, "source_domain": "policetimes.co.in", "title": "ताज्या घडामोडी – पोलीस टाईम्स", "raw_content": "\nनाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी\nनालासोपारा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस\nएम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उप केंद्र\nसमाजाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक – संजय ठोके\n5 ऑक्टोंबर ला पेठ वडगाव ते माणगाव परिवर्तन महा रॅलीचे आयोजन,,,,,,,,,\nलासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही\nश्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण\nरांगोळी येथे डॉ.कर्मवीर पाटील जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न\nलम्पी रोगाबाबत खबरदारी व लसीकरण आवश्यक….. मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर\nलासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित ……,\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल28/09/2022\nनाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी\nनाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कै.सौ.कासुबाई दावल ठोके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच ” “बांध वाचवा, बांध वाढवा,…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल28/09/2022\nनालासोपारा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस\nनालासोपारा/ दि. २७.०९. : नालासोपारा पश्चिम येथील, प्रभाग १८ मधील निळेगांव व श्रीप्रस्थ परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलेला असुन हे…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल27/09/2022\nएम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उप केंद्र\nअंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दि.२८ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या शासकीय…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल27/09/2022\nसमाजाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक – संजय ठोके\nसमाजाच्या सामाजिक स्वास्थ्य व पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक आहे,असे प्रतिपादन कासुबाई दावल ठोके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि बांध वाचवा, बांध…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल27/09/2022\n5 ऑक्टोंबर ला पेठ वडगाव ते माणगाव परिवर्तन महा रॅलीचे आयोजन,,,,,,,,,\nहातकनंग ले-तालुका परिसरातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचा उपक्रम,,,,,,,,,,,, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हातकणंगले तालुका व परिसरातील समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून परिवर्तन…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल26/09/2022\nलासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही\nलासलगाव विंचूर सह सोळागाव पाणीपुरवठा महीन्यापासुन ऐन पावसाळ्यात बंद असल्याने महीलांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. अधिका-यांनी कागदी घोडे नाचविले. वरीष्ठ…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल26/09/2022\nश्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण\nउसगाव / दि. २५.०९ : उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयाच्या आवारात चिरनेर जंगल सत्याग्रहात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिसूर्य हुतात्मा…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल26/09/2022\nरांगोळी येथे डॉ.कर्मवीर पाटील जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न\nरांगोळी येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल26/09/2022\nलम्पी रोगाबाबत खबरदारी व लसीकरण आवश्यक….. मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर\nमाजी आमदार सुजित मिंचेकर यांनी लम्पी आढावा दौऱ्यात दिली रांगोळी गावास भेट लम्पी या साथीच्या रोगाने हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात…\nमुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन सह मुख्य संपादक अफजल देवलेकर सरकार मुंबई प्रभाग संपादक राहुल वैराल25/09/2022\nलासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित ……,\nलासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित करण्यात येते की, सध्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर व फेसबुक…\nलासलगाव एचपी गॅस एजन्सी ठेकेदारांकडून गॅसधारकांची दिशाभूल करून पैसे वसुली……\nलासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही\nनाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी\nनालासोपारा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस\nएम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उप केंद्र\nसमाजाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक – संजय ठोके\n5 ऑक्टोंबर ला पेठ वडगाव ते माणगाव परिवर्तन महा रॅलीचे आयोजन,,,,,,,,,\nनालासोपारा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस\nएम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा उप केंद्र\nसमाजाच्या सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी शेतीचा बांध आवश्यक – संजय ठोके\n5 ऑक्टोंबर ला पेठ वडगाव ते माणगाव परिवर्तन महा रॅलीचे आयोजन,,,,,,,,,\nलासलगाव एचपी गॅस एजन्सी ठेकेदारांकडून गॅसधारकांची दिशाभूल करून पैसे वसुली……\nलासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 या कंपनीने बनविली आहे. Designed & Devloped By 9822668786\nलासलगाव एचपी गॅस एजन्सी ठेकेदारांकडून गॅसधारकांची दिशाभूल करून पैसे वसुली……\nलासलगाव चा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावणार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व शिष्टमंडळाला दिली ग्वाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/fruit-crop-insurance-scheme-ambia-bahar-fund-distributed-2021-22/", "date_download": "2022-09-28T12:58:52Z", "digest": "sha1:BBH3EVONDZNMMHEXYBFBZEOAXMMARGEK", "length": 22638, "nlines": 150, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "फळपीक विमा योजना आंबिया बहार निधी वितरीत 2021-22 - Fruit Crop Insurance Scheme Ambia Bahar Fund Distributed 2021-22 - MSDhulap.com", "raw_content": "\nपोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा – Now Get Police Clearance Certificate at Post Office Passport Seva Kendras\nमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nकृषी योजना महाराष्ट्र शासन निर्णय - GR वृत्त विशेष सरकारी योजना\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये राज्य हिस्साची रु. १८० कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय जारी.\nशेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.\nया सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या ९ फळपिकांसाठी ३० जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक घरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.\nपुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन २०२१-२२ साठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.४ अन्वये सादर केली आहे. सबब, आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये राज्य हिस्साची रु. १८० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.\nपुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रु. १८० कोटी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम आंबिया बहार हंगाम २०२१-२२ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.\nप्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.\nमागणी क्र. डी -३, २४०१- पीक संवर्धन, ११०, पीक विमा (००) (०७) हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्य हिस्सा (२४०१ ९४०२) ३३- अर्थसहाय्य.\nप्रस्तुत प्रयोजनार्थ सहायक संचालक (लेखा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.\nसदर निधी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचना आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रक नुसार खर्च करण्यात यावा.\nकृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय :\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ मध्ये राज्य हिस्साची रु. १८० कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nहेही वाचा – नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय मग नुकसान भरपाईसाठी असा करा क्लेम आणि लाभ मिळवा – Crop Insurance Claim\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा \n← महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा\nआंतरजातीय विवाह योजना; या विवाहाला शासनाचे २.५ लाख अनुदान \nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करा लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau\nलोकाभिमुख प्रशासनच्या दृष्टीने जनतेच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणेबाबत शासन नियम\nमा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना\nआपले सरकार - महा-ऑनलाईन वृत्त विशेष सरकारी कामे\nपोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा – Now Get Police Clearance Certificate at Post Office Passport Seva Kendras\nपरराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरातील सर्व ऑनलाइन\nनोकरी भरती वृत्त विशेष\nआपले सरकार - महा-ऑनलाईन जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी योजना स्पर्धा परीक्षा\nमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू \nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (112)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (73)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/08/Some-people-do-corruption-by-misusing-Siddhanath-temple-MLA-Gopichand-Padalkar-Lets-take-a-comprehensive-decision-regarding-Siddhanath-temple.html", "date_download": "2022-09-28T13:21:14Z", "digest": "sha1:33HTHDUSWZAM5H4P2ZK2BRNOLPRW5MJY", "length": 12930, "nlines": 137, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सिद्धनाथ मंदिराचा काही लोक गैरवापर करून भ्रष्टाचार करतात I आम. गोपीचंद पडळकर I सिद्धनाथ देवस्थानबाबत सर्वसमावेशक निर्णय घेऊ I सभामंडपाचे लोकार्पण", "raw_content": "\nHomeसांगलीसिद्धनाथ मंदिराचा काही लोक गैरवापर करून भ्रष्टाचार करतात I आम. गोपीचंद पडळकर I सिद्धनाथ देवस्थानबाबत सर्वसमावेशक निर्णय घेऊ I सभामंडपाचे लोकार्पण\nसिद्धनाथ मंदिराचा काही लोक गैरवापर करून भ्रष्टाचार करतात I आम. गोपीचंद पडळकर I सिद्धनाथ देवस्थानबाबत सर्वसमावेशक निर्णय घेऊ I सभामंडपाचे लोकार्पण\nखरसुंडी : येथे सभामंडपाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर व उपस्थित मान्यवर.\nमनोज कांबळे / खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिराचा काही लोक गैरवापर करून भ्रष्टाचार करतात. परंतु आपण सिद्धनाथ देवस्थान बाबत सर्वसमावेशक निर्णय घेऊ असे आश्वासन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले. ते खरसुंडी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून बौद्ध समाजातील सभामंडपाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.\nयावेळी माजी पंचायत समिती सदस्या सारिका भिसे, विकास सोसायटीचे चेअरमन धोंडीराम इंगवले, माजी उपसरपंच दिलीप सवने, ग्रा.पं.सदस्य सुभाष केंगार, युवा नेते राहुल गुरव प्रमुख उपस्थित होते.\nपुढे बोलताना ते म्हणाले, खरसुंडी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत, महिलांकरिता स्वच्छतागृह नाहीत, गावामध्ये भाविकांची गर्दी असते पुढील काळात आपण येथील तीर्थक्षेत्राच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करू. खरसुंडीच्या सिद्धनाथांवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक नाथनगरीत येतात मात्र या मंदिराचा काही लोक गैरवापर करताहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे. देवस्थानच्या कारभाराबाबत लोकांच्या मनामध्ये खदखद आहे, राज्यामध्ये आपले सरकार आहे त्यामुळे याबाबतीत सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे ताकद लावू असे पडळकर म्हणाले.\nमहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी आमदार आहे, पूर्वी काही ठराविक लोकांना मताचा अधिकार होता ही संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोडीत काढली आणि संविधानातून गावगाड्यातील सर्वसामान्य लोकांना मताचा अधिकार आणि आमदार-खासदार होण्याची संधी मिळवून मिळाली. तालुक्यातील खरसुंडी, दिघंची, करगणी, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील विटा येथे गतवर्षी आमदार फंडातून रुग्णवाहिका दिल्या. यावर्षी जिल्हा परिषद शाळांच्या मॉडेल स्कूल उपक्रमासाठी आमदार फंडातून निधी दिला आहे. खरसुंडी येथे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करू, निधी वाटपात पक्ष पार्टी न पाहता विकासासाठी काम करूया असेही आ.पडळकर म्हणाले.\nकार्यक्रमाप्रसंगी विकास सोसायटीचे संचालक शंकर भिसे, नवनाथ कटरे, माजी चेअरमन भगवान भिसे, माजी उपसरपंच नंदकुमार माने, तानाजी क्षीरसागर, शफिक तांबोळी, निलेश वाघमारे सुभाष चोपडे, हिम्मत भिसे, दीपक जाधव, अर्जुन भिसे, नितीन भोरे, छगन साळुंखे, राजू भिसे, प्रमोद सैंब यांच्यासह बौद्ध समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.\nएस.टी बसस्थानकाचे काम 14 ऑगस्ट पर्यंत चालू करा I अन्यथा, 15 ऑगस्ट रोजी एस.टी. महामंडळाच्या जिल्हाविभाग नियंत्रकांना काळे फासणार I डॉ. महादेव कापसे\nराज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nशिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ते ट्विट व्हायरल I स्पष्टीकरण देताना म्हणाले....\nआटपाडी : भरवस्तीत असलेल्या सॉ-मिल च्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : स्वातंत्र्यदिनी करणार नागरिक आंदोलन\n🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.renurasoi.com/2019/01/jaggery-roti.html", "date_download": "2022-09-28T12:20:25Z", "digest": "sha1:KDGOSRHH6HUMBSEMNMCNOWYSCWIMKVBP", "length": 13823, "nlines": 292, "source_domain": "www.renurasoi.com", "title": "Quick Jaggery Roti", "raw_content": "\n#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.\nतिळगुळाचे लाडू आणि तीळ गुळाची पोळी\nजानेवारी महिना आला की सगळ्या महाराष्ट्रात तयारी सुरू होऊन जाते ती म्हणजे तिळगुळाचे लाडु व गुळाची पोळी करण्याची...\nगुळाची पोळी आमच्या घरी फार आवडते पण ती खूप आवडत असल्यामुळे फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच करून खायची, असा आमच्या घरी प्रघात आहे .... म्हणजे अजुन छान लागते... आज मला काही कारणाने गोड पदार्थ करायचा होता व वेळ फारसा नव्हता...\nतेव्हा केली तिळगुळ पोळी ...अतिशय कुरकुरीत ....खाल्ल्यावर फार आवडल्या सगळ्यांनाच...\n*भाजलेले तीळ... एक टेबल स्पून\n*चिरलेला गूळ... अर्धी वाटी\n*साजूक तूप... 2 टेबलस्पून\n*प्रथम तुप एका वाटीत पातळ करून घ्या. *लोखंडाचा तवा गॅसवर तापायला ठेवा प्रत्येक फुलका दोन्ही बाजूने पातळ तूप लावून हाय गॅसवर सराट्याने दाबून कुरकुरीत व खमंग पोळ्या करून बाजूला ठेवा.\n*नंतर एका कढईत तीन टीस्पून तूप घालून गूळ घाला मंद आचेवर सतत हलवत राहा, थोडा मऊ झाला की गॅस बंद करा व त्यात एक टीस्पून दूध घालून सतत ढवळत राहा.\n*गुळाचा पाक होऊन जाईल जास्त दूध घालू नका.\n*कुरकुरीत केलेल्या पोळीवर गुळाचा पाक पसरवा.\n*लगेच वरून भाजलेले तीळ घालून पसरवा.\n*मस्त कुरकुरीत खमंग तिळगुळ पोळी तयार.\n*डब्यात द्यायला पण छान आहे.\nनवीन रेसीपी ..मस्त .करून बघेन.\nआवडली की नाही ते पण सांगाल\nगोड शंकरपाळे #रेणूरसोई गोड शंकरपाळे हे शंकरपाळे खूप खुसखुशीत व सुंदर लागतात. अगदी एकदा खायला लागलो की खातच रहावे असे वाटते... करायला अतिशय सोपे व भरपूर होतात.. साहित्य .... *दूध किंवा पाणी... 1 वाटी 1 वाटी...150 मिली *साखर... 1 वाटी *तेल... 1 वाटी *मीठ... चिमुटभर *मैदा... 5 वाटी *तेल... तळण्यासाठी कृती... *दूध,साखर,तूप एका भांड्यात एकत्र करून साखर विरघळून घ्या. *गॅस वर भांडे ठेऊन एक उकळी येऊ द्या, पातेले खाली उतरवून गार होऊ द्यावे. *आणि मग त्यात मावेल इतका मैदा घालून छान घट्ट पीठ भिजवून घ्यावे. हे पीठ झाकण ठेवून तासभर मुरत ठेवा. मैदा थोडा कमी जास्त प्रमाणात लागू शकतो.... लागेल तेवढाच घालावा. *एक तास झाल्यावर परत चांगले मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून घेऊन चौकोनी शंकरपाळे कापून घ्या. * शंकरपाळे तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. *गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. टीप -- 1)ज्यांना दूध नको असेल त्यानी दूध पाणी अर्धे अर्धे घ्या किंवा नुसते पाणी घ्या . 2) सनफ्लॉवर तेल वापरावे. 3) आवडत असेल तर शुद्ध तुपाचे मोहन घालू शकता. पण तेल घालून सुद्धा अतिशय चवदार लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2022-09-28T14:01:09Z", "digest": "sha1:LK3DJPXK5GHKT5NNAQOMNAHUOHFGYSPU", "length": 1923, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गिरीराज सिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगिरीराज सिंह ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.\n२३ मे, इ.स. २०१४\nशेवटचा बदल १८ मार्च २०२२ तारखेला २१:३५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y89370-txt-ratnagiri-today-20220822124727", "date_download": "2022-09-28T13:22:06Z", "digest": "sha1:WHGKAEGHLCZBSWSTBKERPT3SCJ6TQVRR", "length": 14077, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण | Sakal", "raw_content": "\nरत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण\nरत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण\nपी. एम. किसान निधी----लोगो\nकेवायसी पूर्ण न झाल्यास लाभाला वंचित\nरत्नागिरी तालुक्यात १९, ६५४ शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण; ३ कोटी ९३ लाख रुपये अडकणार\nरत्नागिरी, ता. २२ ः पी. एम. किसान निधी योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील १९ हजार ६५४ शेतकऱ्‍यांनी ई केवायसी केलेली नाही. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी केली नाही, तर त्यांना पुढील लाभ दिले जाणार नाहीत, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.\nकेंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान योजनेतून शेतकर्‍यांना वर्षाला ६००० रुपये मिळत आहेत. या योजनेतून लाभार्थ्यांना अकरा हप्ते मिळाले आहेत. पी. एम. किसान लाभार्थी यांच्या माहितीत काही त्रुटी असल्याने केंद्र शासनाने लाभार्थींना ई केवायसी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. केंद्र शासनाने ई केवायसी करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत ठेवली होती. पण अद्यापही सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्याने आता ३१ ऑगस्ट ही ई केवायसी करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. जे लाभार्थी ई केवायसी करणार नाहीत, त्यांना या योजनेचा १२ वा हप्ता मिळणार नाही. रत्नागिरी तालुक्यात पी. एम. किसानचे आधार पडताळणी झालेले २९ हजार ६५० लाभार्थी आहेत. त्यापैकी ८ हजार ३७८ लाभार्थींनी ई केवायसी केली. फक्त २८ टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केले आहे. अद्यापही १९ हजार ६५४ लाभार्थी म्हणजेच ७२ टक्के काम पूर्ण करावयाचे आहे. या लाभार्थीनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी न केल्यास यांना पुढील लाभ दिला जाणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्‍यांना ३ कोटी ९३ लाख रुपये मिळणार नाहीत. ई केवायसी केली नसलेल्या शेतकऱ्‍यांनी त्यांची यादी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व सरपंच यांना ई-मेलने पाठवण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र चालकांकडेही यादी पाठवण्यात आली आहे.\nपी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रात आधार कार्ड व मोबाईल घेऊन ई केवायसी करु घेऊन शकतात. या शिवाय स्वत: शेतकरी सुद्धा आपल्या मोबाईलवर ई केवायसी करु शकतात.\n- शशिकांत जाधव, तहसीलदार\nमोबाईलवरुन करावयाचे टप्पे असे..\nपायरी १- शेतकऱ्‍यांनी सर्वप्रथम मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये www.pmkisan.gov.in ही साईट ओपन करून त्यावरील ई केवायसी या बटन दाबावे. त्यात लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकून सर्च बटनावर क्लिक करावे. पायरी २- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल, तो तिथे टाका. पायरी ३- पुढे Authentification हे बटन दाबा. त्यानंतर पुन्हा सहा अंकी ओटीपी येईल. तो भरुन सबमिट बटन दाबा. ही पूर्ण प्रक्रिया योग्यप्रकारे पूर्ण केली तर केवायसी पूर्ण होईल.\nरत्नागिरी तालुक्यातील लाभार्थी ः\nआधार पडताळणी झालेले लाभार्थीः २९ हजार ६५०\nत्यापैकी लाभार्थींनी ई केवायसी केलीः ८ हजार ३७८\nअद्यापही काम पूर्ण व्हायचे असे लाभार्थीः १९ हजार ६५४\nमोदी सरकारची मोठी घोषणा: देशवासीयांना मोठा दिलासाकेंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. या अगोदरच, सरकारने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्ण\nसिंधूताईंचे नाव वापरून फसवणूक; अनाथ मुलींच्या लग्नाची बतावणी करून उकळले पैसेमुंबई - 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या दिवंगत सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेचे नाव वापरुन सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. (Sindhutai Sapkal news in Marathi)\nस्वयंपाकाच्या गॅसचा वास येत असेल, तर अशावेळी काय करावे\nAnil Deshmukh : जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण; परंतू...Anil Deshmukh News : खंडणी वसुलीच्या आरोपात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तातडीनं पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टात यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवाला\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y90894-txt-ratnagiri-20220827103357", "date_download": "2022-09-28T13:49:27Z", "digest": "sha1:ZP7ZVLZK6HTNL7VWU47VMUDBQNWE3N4Z", "length": 15462, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "संस्कृती सदर | Sakal", "raw_content": "\n२१ ता. मुख्य पा २ वर सदर आहे.\nसगळ्याच रूढी, परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नाही तर त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आंधळा आहे. अतिशय डोळसपणे आणि दूरदृष्टीने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी जतन व्हाव्यात, म्हणून युक्ती-प्रयुक्ती करून साध्य केलेले पाहून आश्चर्य वाटते. हरतालिका आणि श्री गणेश यांना वाहण्यात येणारी पाने पाहिलीत तर ऋषिमुनींनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून मार्गदर्शन केले आहे, हा दावा सिद्ध होतो.\nपर्यावरण जतन पूजा परंपरेतून\nश्रावण सरला, भाद्रपद सजला घराघरात श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. बाजारपेठा फुलल्या. धूपदीप, अगरबत्ती, आसन, मखर, सजावटीचे सर्व सामान सज्ज झाले. आता उद्या-परवा हरतालिकांच्या सुबक, गौरमूर्ती आणि पत्री दिसू लागतील. पुन्हा पुन्हा तेच अधोरेखित करावे, असे विचार म्हणजे आपल्या ऋषिमुनींनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून आपल्याला केलेले मार्गदर्शन\nचरकसुत्रात असे म्हटले आहे की, ''न अनौषधं जगति, किंचित द्रव्यं उपलभ्यते''म्हणजे ज्याचा औषध म्हणून उपयोग होत नाही, असे एकही द्रव्य जगात नाही. असे असले तरी मानवी आजारांवर काही वनस्पती खूप उपयुक्त असतात. त्यातील हरतालिका पत्रि होत. पाहा ना''म्हणजे ज्याचा औषध म्हणून उपयोग होत नाही, असे एकही द्रव्य जगात नाही. असे असले तरी मानवी आजारांवर काही वनस्पती खूप उपयुक्त असतात. त्यातील हरतालिका पत्रि होत. पाहा ना बेलाचा उपयोग दमा, कफ, सूज, कावीळ, आम्लपित्त, कृमी, अजीर्ण, मधुमेह, उदरविकार, हृदयविकार, रक्तदाब, आव, उन्हाळा आणि मानसिक त्रास इत्यादींमध्ये होतो. बेलाची पाने आणि फळे यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्रिशुलाप्रमाणे असलेली ही तीन पाने उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक म्हणून पाहिली जातात. बिल्व मोक्ष देणारा, लक्ष्मीचे तिथे निवासस्थान आहे, असेही मानले जाते. ही पाने शंकराला प्रिय असून रावणाचा वध करायला गेलेल्या रामाने जाताना आधी याच वृक्षाची पूजा केली, असा उल्लेख वाचनात येतो. या सगळ्या श्रद्धांमुळे बेलवृक्षाचे जतन केले जाते, हेच महत्वाचे आहे. याचप्रमाणे कान, त्वचा, मुतखडा, दंतधवन यासाठी आघाडा वापरला जातो. मधुमालती त्वचाविकारासाठी, दुर्वा रक्तवाढीसाठी आणि शीतलगुणी, बोराच्या पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी होतो. कण्हेर विषारी आहे, तरीही जाणकार तिचा वापर अल्प प्रमाणात हृदयविकार आणि विषमज्वर यासाठी करतात. आमवात, सांधेदुखीसाठी रुई, विष्णूप्रिया तुळस रक्त शुद्ध करणारी आणि ऑक्सिजन पुरवणारी, आंब्याचा टाळा तर शुभ संकेत म्हणून दाराला लागतो. कलश यानेच शोभतो. या झाडाचा मोहर धुपणी, अतिसार, प्रमेह, पोटशूळ यावर उपयोगी ठरतो. डाळिंबांचे दाणे आणि साल जुलाब, अरुची, आम्लपित्त, कृमी यावर काम करते. जाई आणि बकूल हे शब्दच मनमोहक सुगंध पसरवतात. ॲरोमा थेरपीत यांना महत्त्व आहेच. आणखीही औषधी गुण आहेतच. मारवा आणि अशोक हेही लोकप्रिय नसले तरी बहुगुणी आहेत, असा या सर्वच पानांचा उपयोग विविध आजारांवर होतो. इथे सर्व माहिती देण्याचा उद्देश नाही. काही उदाहरणे देऊन आपल्या परंपरांचे महत्त्व समजून घ्यावे, हाच उद्देश आहे.\nआज पर्यावरण, वृक्षजतन, संवर्धन हे विषय ऐरणीवर आले आहेत. नगरविस्तार, रस्ता रुंदीकरण, रेल्वे या विकासासाठी आवश्यक कारणांमुळे जशी जंगलतोड होते, तशीच अवैध जंगलतोडही होते. धर्म आणि कर्मकांडासाठी तरी लोकांना काही झाडांचे महात्म्य पटते आणि ती जतन केली जातात, हेही नसे थोडके आपल्याला मांगल्य, पावित्र्य, सुखसमाधान यांचा अनुभव देणारी ही निसर्ग देवता आपल्याला मांगल्य, पावित्र्य, सुखसमाधान यांचा अनुभव देणारी ही निसर्ग देवता तिचे सौंदर्य आणि वैविध्य जपणे आपल्याच हातात आहे. शेवटी असेच मागणे श्री गणेशचरणी करूया की, ''श्रद्धा आणि ज्ञानलालसा असणारी साधना आमच्याकडून होईल अशीच बुद्धी दे तिचे सौंदर्य आणि वैविध्य जपणे आपल्याच हातात आहे. शेवटी असेच मागणे श्री गणेशचरणी करूया की, ''श्रद्धा आणि ज्ञानलालसा असणारी साधना आमच्याकडून होईल अशीच बुद्धी दे\nनोराचा कहर.....चाहते म्हणाले.. हाय गर्मीनोरा फतेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते .\nIND vs SA T20 Live : टीम इंडियाची आक्रमक सुरुवात; आफ्रिकेला 2 षटकात चौथा धक्काIndia vs South Africa Live Score 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका दोन्ही संघांसाठी विश्वचषकाच्या तयारीसाठी उत्तम\nCyber Crime : फटाके विक्रेत्याची अडीच लाखांची फसवणूक जळगाव : रामदास कॉलनीतील व्यापाऱ्याला फटाक्यांची ऑर्डर देण्याचा बहाणा करून दोन लाख ४१ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धनंजय लक्ष्मण पाटील (वय ४८, रा. रामदास कॉलनी, आकाशवाणी चौक, जळगाव) यांना अनोळखी व्हॉट्सॲ\nViral : खात्री देतो ‘हा’ व्हिडिओ पाहून तूमच टेंशन होणार छुमंतर पुणे : आपले असो वा एखाद्या प्राण्याचे बाळ पाहीले की मन प्रसन्न होते. कधी-कधी सोशल मीडियावर असे व्हिडिओज वायरल होतात की ते पाहून कुणाचेही मन प्रसन्न होते. असाच एक व्हिडिओ सध्या खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये हात्तीचे एक पिल्लू फुटबॉल खेळत आहे. दिवस संपत आला तरी तूम्हाला आजचा दिवस स्पेशल नाही\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/tollywood-movie-ekan-anekan-prisoner-writer-movie-script-viral-news-social-media-yst88", "date_download": "2022-09-28T12:38:06Z", "digest": "sha1:C5U6R4EANYWMZON4TXHKOSHLCK6FT64D", "length": 13521, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ekan Anekan: कैद्याने जेलमध्येच लिहिली चित्रपटाची स्क्रिप्ट |Tollywood Movie Ekan Anekan prisoner writer | Sakal", "raw_content": "\nEkan Anekan: कैद्याने जेलमध्येच लिहिली चित्रपटाची स्क्रिप्ट\nTv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून ओटीटी माध्यमानं मोठी झेप घेतल्याचे दिसून आले आहे. त्यातील कंटेट हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. मात्र त्याचा परिणाम हा चित्रपट माध्यमावर झाला (Social media Viral News) आहे. प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवल्याचेही दिसत आहे. कोरोनामुळे ओटीटीकडे प्रेक्षकांचा ओढा वाढला. त्यावर येणाऱ्या मालिका, त्याचा प्रभाव, त्यातील कलाकार आणि लक्षवेधी आशय यामुळे हे माध्यम सध्याच्या (Tollywood News) घडीला सर्वाधिक परिणामकारक माध्यम ठरल्याचे दिसून आले आहे. ओटीटीचा दुसरा सर्वात मोठा फायदा हा सर्जनशील कलाकार, लेखक यांना झाला आहे. त्यांच्यातील सर्जनशीलता ही वेगवेगळ्या प्रकारे समोर आली आहे.\nनेहमीचे कलाकार, लेखक जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतात तेव्हा (Ekan Anekan news) त्याच्याबद्दल प्रेक्षकांना कुतूहल तर असतेच. मात्र जेव्हा एखादा जेलमधील कैदी एखाद्या मालिकेची स्क्रिप्ट लिहितो, जेलमध्ये शॉर्ट फिल्मची निर्मिती करतो तेव्हा ती गोष्ट त्यांना आग्रहाने जाणून घ्यावीशी वाटते असे दिसून आले आहे. जेलमधील कैद्यांच्या आयुष्यात बदल व्हावा, त्यांची वृत्ती बदलून त्यांनी पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहावे यासाठी जेल प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवताना दिसून येते. पोलिसांच्या कारनाम्यावर एका कैद्यानं लिहिलेली स्क्रिप्ट चर्चेत आली आहे. त्याच्यावर एका चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nआंबेगाव तालुक्यातील लोणी उपबाजार समितीत कांद्याला उच्चांकी बाजारभावपारगाव : लोणी ता.आंबेगाव येथील मंचर बाजार समितीच्या उपबाजार समिती मध्ये आज बुधवारी कांद्याला प्रति 10 किलो किलोला 201 रुपये असा या हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळाला.उपबाजार लोणी येथे आज एकूण ८६७ कांदा पिशव्यांची आवक झाली. मे. शिवशंभो ट्रेडिंग कंपनी व झुंबरशेठ लहानु वाळुंज यांच्या आडत गा\nKolhapur Mahalaxmi Darshan : करवीर निवासिनी अंबाबाईची सिद्धीदात्री देवी रूपात पूजाKolhapur Mahalaxmi Darshan : नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार) करवीर निवासिनी अंबाबाईची सिद्धीदात्री देवी रूपात पूजा बांधली होती . ( व्हिडीओ - बी.डी.चेचर)\nKitchen tips : बेसिनमधून येणाऱ्या झुरळांना कसं पळवाल बेसिनमधून अनेकदा झुरळे आणि कीडे येतात. यावर काय उपाय कराल \nCrime Update : अट्टल दुचाकी चोरट्यांना येवल्यात अटक; 5 गाड्या जप्तयेवला (जि. नाशिक) : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकींसह एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विंचूर चौफुली परिसरात नाकाबंदी सुरू असताना दोघे संशयित दुचाकी घेऊन जात असताना प\nकेरळमधील कासरगोडस्थित चिमेनी ओपन प्रिझनमध्ये असणाऱ्या कैद्यानं ही कामगिरी केली आहे. शा थाचिल्लम नावाच्या कैद्यानं त्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. एकन अनेकन नावाच्या या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी योगदान दिले आहे. थाचिल्लम हा त्यापैकी एक आहे. इरिनजालाक्कुडमध्ये राहणाऱ्या थाचिल्लमनं तीस वर्षांपूर्वी एकाची हत्या केली होती. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जेलमध्ये त्यानं आपल्यातील कल्पकतेला वाव दिला. आणि त्याची लेखनकला बहारास आल्याचे दिसून आले.\nहेही वाचा: Shehnaaz Gill Video Viral : धबधब्याखाली निसर्गाच्या सानिध्यात आंघोळ; म्हणाली...\n2018 मध्ये जेल प्रशासनानं कैद्यांच्या आयुष्यात बदल व्हावेत यासाठी काही उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती. त्यात त्यांनी फिल्ममेकिंग ट्रेनिंगचे आयोजन केले होते. त्यात थाचिल्लमानं भाग घेत आपली सर्जनशीलता दाखवून दिली आहे. यापूर्वी त्यानं जेल वॉर्डन आणि अन्य कैद्यांच्या मदतीनं एक शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती.\nहेही वाचा: Viral Video: मुलीला बंदूक घेऊन व्हिडिओ बनवणं पडलं महागात पहा व्हिडीओ\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g92791-txt-mumbai-20220813040613", "date_download": "2022-09-28T12:36:48Z", "digest": "sha1:4Q7MTLZS3ECR37ZDPUHDNLIR2BTKXRAX", "length": 13947, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठाणे खाडीतील पाणथळला नुकताच ‘रामसर स्थळ’ दर्जा | Sakal", "raw_content": "\nनऊ पैकी सात निकषांची पूर्तता\nठाणे खाडीतील पाणथळला नुकताच ‘रामसर स्थळ’ दर्जा\nमुंबई : ठाणे खाडीतील पाणथळला नुकताच ‘रामसर स्थळ’ दर्जा जाहीर झाला आहे. अशियातील सर्वांत मोठ्या खाडींपैकी एक असलेली ठाणे खाडी काही प्रमाणात मुंबई शहराच्या किनारपट्टीवर वसली आहे. पश्चिम किनारी बृहन्मुंबई जिल्हा; तर पूर्व किनारा ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने आहे. ‘रामसर स्थळ’ दर्जा मिळण्यासाठीच्या नऊ निकषांपैकी ठाणे खाडीने सात निकष पूर्ण केले आहेत. ठाणे खाडीच्या दोन्ही किनारी कांदळवने असून देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटींपैकी २० टक्के प्रजाती येथे आढळतात. ज्यामध्ये १३ खारफुटी प्रजाती असून, ३६ मॅन्ग्रोव्हज अलाईज प्रजाती आहेत. तसेच राखाडी खारफुटीच्या झाडांचा मोठा समूहदेखील येथे आहे. ठाणे खाडी ही मध्य अशियाई स्थलांतर मार्ग (सेंट्रल एशियन फ्लायवे) पाणथळ जागांच्या समूहाचा एक महत्त्वाचा घटक आहे.\nदरम्यान, रामसर स्थळ दर्जासाठी ठाणे खाडीने सात निकषांची पूर्तता केली. यातील निकष दोनमध्ये जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रजाती असणे, निकष तीनमध्ये जैवभौगोलिक विविधता राखणे आणि वनस्पती, प्राणी यांना संकटसमयी आधार देणे, निकष चारमध्ये जीवनचक्राच्या गंभीर टप्प्यावर अथवा विपरित परिस्थितीत आधार देणे, निकष पाचमध्ये २० हजारांहून अधिक पाणपक्ष्यांची संख्या, निकष सहामध्ये दुर्मिळ आणि संकटग्रस्त पाणपक्षी प्रजाती, निकष सातमध्ये एत्तदेशीय माशांसाठी योग्य प्रमाणात आधारभूत असणे आणि निकष आठमध्ये माशांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत, अंडी घालण्यासाठी अधिवास, स्थलांतर मार्ग आदी निकषांची पूर्तता ठाणे खाडीने केली आहे.\nआंबेगाव तालुक्यातील लोणी उपबाजार समितीत कांद्याला उच्चांकी बाजारभावपारगाव : लोणी ता.आंबेगाव येथील मंचर बाजार समितीच्या उपबाजार समिती मध्ये आज बुधवारी कांद्याला प्रति 10 किलो किलोला 201 रुपये असा या हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळाला.उपबाजार लोणी येथे आज एकूण ८६७ कांदा पिशव्यांची आवक झाली. मे. शिवशंभो ट्रेडिंग कंपनी व झुंबरशेठ लहानु वाळुंज यांच्या आडत गा\nKolhapur Mahalaxmi Darshan : करवीर निवासिनी अंबाबाईची सिद्धीदात्री देवी रूपात पूजाKolhapur Mahalaxmi Darshan : नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार) करवीर निवासिनी अंबाबाईची सिद्धीदात्री देवी रूपात पूजा बांधली होती . ( व्हिडीओ - बी.डी.चेचर)\nKitchen tips : बेसिनमधून येणाऱ्या झुरळांना कसं पळवाल बेसिनमधून अनेकदा झुरळे आणि कीडे येतात. यावर काय उपाय कराल \nCrime Update : अट्टल दुचाकी चोरट्यांना येवल्यात अटक; 5 गाड्या जप्तयेवला (जि. नाशिक) : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकींसह एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विंचूर चौफुली परिसरात नाकाबंदी सुरू असताना दोघे संशयित दुचाकी घेऊन जात असताना प\nसतत विस्तारत असलेल्या मुंबई महानगर परिसराचे रक्षण करण्यासाठी पाणथळ जागेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मासेमारीस पूरक स्थानिक रोजगार, भूजलाच्या पुनर्भरणीकरणासाठी जतन आवश्यक आहे. कांदळवने ही जमिनीची धूप कमी करणे, प्रदूषण नियंत्रण, कार्बन सिंक आणि वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.\nवन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यास सागरी संरक्षित क्षेत्र ठरवले आहे. या खाडी क्षेत्रात २०२ प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी काही संकटग्रस्त प्रजाती आहेत. इतर प्राण्यांमध्ये झूप्लँक्टनच्या २४ प्रजाती, फायटोप्लँक्टनच्या ३५, फुलपाखरांच्या ५९ प्रजाती, किटकांच्या ६७ प्रजाती, १८ प्रजातींचे मासे, क्रस्टेशियन आणि बेंथोसच्या २३ प्रजाती येथे आढळतात.\nशहरी भागात असलेली देशातील पहिली ‘रामसर स्थळ’ म्हणून केवळ ठाणे खाडीचे महत्त्व मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या पाणथळ जागांपैकी एक आहे. खाडीला रामसर दर्जा मिळण्याची घोषणा ही खाडीचे संवर्धन आणि शाश्वततेच्या हमीसाठी नागरिकांनादेखील प्रोत्साहित करेल.\n- डॉ. अफ्रोज अहमद, तज्ज्ञ सदस्य, राष्ट्रीय हरित लवाद\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g93864-txt-thane-20220822090633", "date_download": "2022-09-28T13:54:40Z", "digest": "sha1:Y5CM2YPBVRXER6WST6X4YLTG3SSSTJ7H", "length": 10342, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "विकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे | Sakal", "raw_content": "\nविकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे\nविकासकामांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे\nमुरबाड, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील प्रत्येक गावात सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमीसह विकासकामे करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेमार्फत निधी दिला जाईल. ही सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने व जबाबदारीने लक्ष द्यावे, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी नुकत्याच येथे दिल्या.\nठाणे जिल्हा परिषदेच्या कुडवली गटातील सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीतील खातेप्रमुख, ग्रामसेवक आदींची विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी उपाध्यक्ष पवार बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा कंटे, गटविकास अधिकारी रमेश अवचार यांची उपस्थिती होती. कुडवली गटातील प्रत्येक गावातील समस्या व अडचणींचा आढावा घेण्यात आला. गावातील सरपंच व उपसरपंचांनी उपाध्यक्ष पवार यांच्याबरोबर संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन, शाळेच्या इमारतींची बांधकामे व दुरुस्ती, वीजपुरवठा, अंगणवाड्यांची दुरुस्ती आणि जनसुविधा आदी योजनांच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला.\nIND vs SA T20 Live : टीम इंडियाची आक्रमक सुरुवात; आफ्रिकेचा निम्मा संघ 9 धावांत बादIndia vs South Africa Live Score 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका दोन्ही संघांसाठी विश्वचषकाच्या तयारीसाठी उत्तम\nनोराचा कहर.....चाहते म्हणाले.. हाय गर्मीनोरा फतेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते .\nCyber Crime : फटाके विक्रेत्याची अडीच लाखांची फसवणूक जळगाव : रामदास कॉलनीतील व्यापाऱ्याला फटाक्यांची ऑर्डर देण्याचा बहाणा करून दोन लाख ४१ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धनंजय लक्ष्मण पाटील (वय ४८, रा. रामदास कॉलनी, आकाशवाणी चौक, जळगाव) यांना अनोळखी व्हॉट्सॲ\nViral : खात्री देतो ‘हा’ व्हिडिओ पाहून तूमच टेंशन होणार छुमंतर पुणे : आपले असो वा एखाद्या प्राण्याचे बाळ पाहीले की मन प्रसन्न होते. कधी-कधी सोशल मीडियावर असे व्हिडिओज वायरल होतात की ते पाहून कुणाचेही मन प्रसन्न होते. असाच एक व्हिडिओ सध्या खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये हात्तीचे एक पिल्लू फुटबॉल खेळत आहे. दिवस संपत आला तरी तूम्हाला आजचा दिवस स्पेशल नाही\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g95221-txt-mumbai-today-20220901105018", "date_download": "2022-09-28T13:03:56Z", "digest": "sha1:RICWQSTCZ4ES3GQI4A5XA2VJAI3FYNPT", "length": 12972, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "महावितरणच्या कर्मचाऱ्याचा वायरमन ते डॉक्टरेट असा खडतर प्रवास | Sakal", "raw_content": "\nमहावितरणच्या कर्मचाऱ्याचा वायरमन ते डॉक्टरेट असा खडतर प्रवास\nमहावितरणच्या कर्मचाऱ्याचा वायरमन ते डॉक्टरेट असा खडतर प्रवास\nमुलुंड, ता. १ (बातमीदार) ः इतिहास हा अनेक यशोगाथांनी भरलेला आहे. जिथे सामान्य लोकांनीदेखील त्यांच्या उत्कट कामगिरीने अशक्य पराक्रम साध्य केले आहे. प्रदीप निंदेकर यांची कथाही वेगळी नाही. कोणतीही कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, आर्थिक अडचणी आणि कुटुंब सांभाळण्याचे ओझे असतानाही एक वायरमन असलेल्या प्रदीपने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड दिले आणि अखेरीस पीएचडी मिळवली. त्यांनी समाजाच्या ज्वलंत प्रश्नात, म्हणजे ग्रामीण भारतातील विवाहित कुटुंबांवर दारूच्या सेवनाचे दुष्परिणाम पीएचडी केली आहे.\nप्रदीप निंदेकर हे महावितरण कंपनीच्या मुलुंड विभागामध्ये ऑगस्ट २०१४ मध्ये सहायक या पदावर रुजू झाले होते. या पूर्वी २००७ मध्ये त्यांनी बॅचलर इन सोशल वर्क आणि २०११ मध्ये मास्टर इन सोशल वर्क या पदव्या प्राप्त केल्या आणि बऱ्याच दिवसांच्या अथक परिश्रमाने २०१९ मध्ये पीएचडी प्रबंध सादर केला. कोरोना काळामध्ये त्यांची व्हिवा टेस्ट होऊन त्यांना नागपूर विद्यापीठाकडून पीएचडी घोषित करण्यात आली. डॉ. निंदेकर यांनी अनुकंपा पद्धतीवर २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये उपजीविका तज्ज्ञ म्हणून काम केले आहे. तसे पाहिले तर निंदेकर यांना २०१९ सालीच डॉक्टरेट बहाल केली जाणार होती. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळे त्यांना २०२२ मध्ये एका दीक्षांत कार्यक्रमामध्ये बहाल करण्यात आली. नागपूर येथील सक्षम ग्रुप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक कार्य करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असल्‍याचे निंदेकर यांनी सांगितले.\nमला सामाजिक कार्याची आवड होती; पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने बारावीनंतर मी वायरमनची नोकरी पत्करली. पुढे १० वर्षांच्या मेहनतीनंतर मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. माझ्या पदव्युत्तर पदवीनंतर, मी २०१३ मध्ये माझ्या पीएचडीची तयारी सुरू केली. माझ्या पीएचडीसाठी ‘विवाहित कुटुंबांवर दारूच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम’ हा विषय निवडला. मी ग्रामीण भागाला भेट दिली. पीएचडीसाठी विदर्भातील क्षेत्रे पालथी घातली. महावितरण कंपनी माझ्या मागे भक्कमपणे उभी आहे आणि माझे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी मला खूप प्रोत्साहन दिले.\n– डॉ. प्रदीप निंदेकर\nNailpaint : नेलपेंट लवकर सुकवण्यासाठी काय कराल नेलपेंट लावल्यानंतर ती लवकरात लवकर सुकावी यासाठी काही उपाय करा.\nNavratri 2022: 'या' अभिनेत्री निळ्या रंगात काय कमाल दिसतात राव...तमन्ना भाटियाने आपल्या सौंदर्यने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलय.\nRanbir Kapoor: तुला चाळीस वर्ष मी सांभाळलं आणि आज तू.. रणबीरसाठी अर्जुन कपूरची पोस्टRanbir Kapoor Birthday: अभिनेता रणबीर कपूरचा (ranbir kapoor) आज चाळीसावा वाढदिवस आहे. रणबीरसाठी खरं तर हे वर्ष खूपच खास आहे. कारण याच वर्षी रणबीर आलिया भट्टसोबत विवाह बंधनात अडकला. लवकरच तो बाबाही होणार आहे. शिवाय एकीकडे बड्या बड्या कलाकारांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असताना रणबीरच्य\nगायींचे करायचे तरी काय25 सप्टेंबर रोजी अहमदाबादहून `इंडियन एक्स्प्रेस’मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली. तीत म्हटले होते, की गायींना पाणी पुरवठा करणायासाठी लागणारी नोंदणीकृत डबकी वजा तलाव व आश्रयघरे उभारण्यासाठी सरकारने कोणतीही आर्थिक तरतूद न केल्याने त्यांना सांभाळणाऱ्या 1750 प्रतिष्ठानांनी जोरदार निदर्शने केली असू\nआम्हाला प्रदीपचा अभिमान आहे. एवढी मानाची पदवी मिळवूनदेखील प्रदीपला कोणताही अहंकार नाही. त्याचे पाय नेहमी जमिनीवरच असतात आणि आपल्या वरिष्ठांचा पूर्वीसारखाच आदर त्यांच्याकडून केला जातो.\n– दत्तात्रय भणगे, कार्यकारी अभियंता, महावितरण\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g96508-txt-raigad-20220912083844", "date_download": "2022-09-28T12:14:14Z", "digest": "sha1:ALTUNDSVDF6RFH7ORQI3LTWB2AJHZ75Z", "length": 11203, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "कर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का | Sakal", "raw_content": "\nकर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का\nकर्जतमध्ये ठाकरे गटाला धक्का\nकर्जत, ता. १२ (बातमीदार) ः शिवसेनेचे ठाकरे गटातील कर्जत शहर प्रमुख भालचंद्र जोशी यांनी उरणचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. वैयक्तिक कारणास्तव संघटनेला वेळ देता येत नसल्याने राजीनामा देत असल्याचे कारण जोशी यांनी दिले आहे. मात्र, अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे शहरात मात्र विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत.\nगेली आठ वर्षे कर्जत शहर प्रमुख म्हणून भालचंद्र जोशी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्ष व संघटना बांधणीचे काम देखील चांगल्या प्रकारे सुरू होते. अशातच भालचंद्र जोशी यांनी संघटनेला वेळ देता येत नसल्यामुळे संघटना मजबूत करणाऱ्या नव्या शहर प्रमुखाची आवश्यकता असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणामुळे पक्ष संघटनेचा राजीनामा दिल्याचे कारण दिले आहे. शिवाय जानेवारी २०२४ रोजी कर्जत नगर परिषदेची निवडणूक होणार असून नवीन शहर प्रमुखास पक्ष बांधणीस पुरेसा कालावधी मिळेल, असेही ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आणि शिवसेना सचिव यांच्याकडे पाठविलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.\nसध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे आणि शिंदे गटात पक्ष संघटना मोठ्या प्रमाणात मजबूत करण्याकडे भर दिला जात आहे. यासाठीच्या बैठका, मेळावे, दौरे सुरू आहेत; तर काही ठिकाणी पक्ष प्रवेशाचे वारे वाहत आहेत. आमचा गट सक्षम हे दाखविण्याकडे आमदार-खासदारांनी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे दिवसागणिक बदलणाऱ्या राजकारणातील समीकरणांमुळे कोणत्या गटात जाऊ, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडत आहे.\nCrime Update : ओझरला भाईगिरी करणाऱ्यांना खाकीचा 'प्रसाद'ओझर (जि. नाशिक) : गाडीला कट मारण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटात होत असवाना ओझरखाकी वर्दीला कुणकुण लागताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी टोळभैरवांना 'प्रसाद' देत स्वतःला भाई म्हणून मिरविणार्‍यांची यावेळी पळता भुई थोडी केली. (two groups clashes over car overtaking p\nJalgaon : समस्या अधिक, पण विषय न मिळाल्याने महासभाच नाहीजळगाव : शहराबाबत कोणतेही विषयच नसल्यामुळे महापालिकेची या महिन्यात महासभा होण्याची शक्यता दुरावली आहे. शहरातील विकासकामे, तसेच विविध प्रश्‍नांवर महापालिकेची महासभा घेण्यात येते. दर महिन्यास एक महासभा घेण्यात यावी, असा नियम आहे. महासभेसाठी नगरसेवकांकडून तसेच प्रशासनाकडून विषय महापौरांकडे दिल\n भिख्खू संघाची केली थेट 'आरएसएस'ची तुलना; वाद निर्माण होण्याची शक्यतामुंबई - आपल्या 'डंके की चोट'साठी परिचीत असलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा ऍक्टीव्ह झाले आहे. सदावर्ते यांनी आता थेट बौद्ध भिख्खू संघाची तुलना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी केली आहे. यावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. (Gunrtne Sadavrte news in Marathi)\nताक सेवन करण्याचे फायदेताकात Vitamin A असते जे प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y90637-txt-kopdist-today-20220826124534", "date_download": "2022-09-28T13:44:35Z", "digest": "sha1:VQRLVVYPFDTBEECXWSJW7OIKFZDRYG6C", "length": 12096, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या | Sakal", "raw_content": "\nबॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या\nबॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या\nबॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्या\nचंदगडला नवउद्योजकांचे प्रशासनाला खडे बोल, तासभरात शिबिर गुंडाळले\nचंदगड, ता. २६ ः जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागातर्फे आज येथे आयोजित केलेल्या उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमात उद्योग करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कागदपत्रांची पूर्तता करून बॅंकेकडे कर्ज मागणीसाठी गेल्यावर बॅंक व्यवस्थापक त्याला खोडा घालतात. उद्योजक बनण्याची स्वप्ने दाखवण्याआधी प्रशासनाने या बॅंकांच्या व्यवस्थापकांना प्रशिक्षण द्यावे, असे खडे बोल सुनावले. अनुभवातून शहाणपण आलेल्या तरुणांनी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचीच झडती घेतली. तासभरात हे शिबिर गुंडाळले.\nतहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उद्योगांसाठी मार्गदर्शन आणि अर्थपुरवठा करणाऱ्या विविध खात्यांचे स्टॉल्स मांडले होते. प्रारंभी अधिकाऱ्यांनी या स्टॉलची पाहणी केली. त्यानंतर उपस्थितांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घ्यावी, असे सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आम्हाला उद्योजक बनण्याचे स्वप्न दाखवताय, परंतु अर्थपुरवठा करणाऱ्या बॅंकातून स्वप्नावर पाणी फिरवले जाते. प्रथम या अधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक करा. परराज्यातील व्यवस्थापकांना येथील भाषा कळत नाही, माणूस कळत नाही, असे अधिकारी प्रथम बदला. स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे सुचवले. शासनाकडून प्रत्येक बॅंकेला कर्जपुरवठ्यासाठी उद्दिष्ट दिले जाते. त्याच्या पूर्तीबाबत वरिष्ठांकडून माहिती घेतली जात नाही का, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. दीपक पाटील यांनी केला. त्यावर दर महिन्याला अशा प्रकारची माहिती घेतली जात असल्याचे आर्थिक साक्षरता समुपदेशक उदयकुमार जोशी यांनी सांगितले. उपस्थितांची आक्रमकता पाहून तहसीलदार रणावरे बैठकीतून बाहेर गेले. त्यानंतर सभागृहात बराच काळ गोंधळ होता. प्रत्येकजण आपली व्यथा मांडत होता. अनेकजण आपली कागदपत्रांची फाईल घेऊनच सभागृहात आले होते. मालमत्ता नावावर नाही, जमीन बिगरशेती नाही, अशी विविध कारणे देऊन बॅंकांकडून कर्जाला नकार दिला जातो. मोठ्या कष्टाने कागदपत्रांची जुळणी करूनही अधिकाऱ्यांची मानसिकता नवउद्योजकाच्या मनात नकारात्मकता निर्माण करीत असल्याचे सांगण्यात आले. शेळीपालनसारखा व्यवसाय वर्षानुवर्षे करूनही तो वाढवण्याच्या दृष्टीने बॅंकेकडे मागणी केली असता सहकार्य मिळत नसल्याचे कोरज येथील कुबल यांनी सांगितले. चंद्रशेखर गावडे, अमित शिरोळकर, मोहन परब, रवी नाईक, मधुकर सडेकर, नंदकुमार कांबळे, सुरेश बागीलगेकर यांच्यासह तालुक्याच्या विविध भागांतून शेकडो तरुण उपस्थित होते.\nतहसीलदारांनी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या बातमीनुसार जिल्हाधिकारी येणार म्हणून अनेक जण आले होते. ते आले नाहीत. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनीही हजेरी न लावल्याने अनेकांचा हिरमोड झाला. शिबिरात अपेक्षित मार्गदर्शन झालेच नाही. केवळ माहितीपत्रकांची भेंडाळी घेऊन घरी परतावे लागले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y96525-txt-kopcity-today-20220915034253", "date_download": "2022-09-28T11:58:52Z", "digest": "sha1:OJZL25OPOIXLOO6IVTPUFIMONSTRNJJP", "length": 6676, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंदी दिन उत्साहात | Sakal", "raw_content": "\nआविष्कार इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम\nबालिंगा : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील आविष्कार इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. प्राचार्य शैलजा कर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख स्वप्नील पाटील व हिंदी विषयाच्या शिक्षिका अनुराधा कुकडे यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. दरम्यान, पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कविता वाचन, हिंदी भाषेचे महत्त्‍व सांगणारे गीत गायन, स्लो मोशन नृत्य, हिंदी हास्य चारोळी, विनोदी नाटिका सादर करून धम्माल केली. कर्णेकर यांनी हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. इतर काही देशातही हिंदी भाषा बोलली जाते. परदेशात ज्या ठिकाणी भारतीय आहेत, त्या ठिकाणी शक्‍यतो याच भाषेचा वापर केला जातो, असेही त्यांनी सांगितले. सलवा मालदार हिने आभार मानले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-pne22d90934-txt-pd-today-20220817123407", "date_download": "2022-09-28T14:04:32Z", "digest": "sha1:A2YDZZEH2BWUHYF23UQGP4NFVGVYTAFE", "length": 14957, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे | Sakal", "raw_content": "\nनाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे\nनाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे\nपुणे, ता. १७ ः ‘‘लहान मुलांसाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे आहे. एवढ्या संख्येने मुलं या स्पर्धेत सहभागी झाली. त्या बद्दल मी मुलांचे, पालकांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करतो. अविनाश देशमुख माझ्या मोठ्या भावासारखे होते, त्यांच्या नावाने ही स्पर्धा घेतल्याबद्दल आभार मानतो, असे ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते मोहन जोशी म्हणाले.\nबालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पुणे जिल्ह्यातून १३० व पुणे शहरामधून ६९ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर प्राथमिक फेरीसाठी जिल्ह्यातून ग्रामीण आणि शहरातील १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nपुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, हवेली, पुरंदर, भोर, तळेगाव दाभाडे, उरुळी कांचन, लोणीकंद या केंद्रामधून अंतिम फेरीसाठी १३० विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्यान मंगल कार्यालयात रविवारी (ता. १४) अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अभिनेत्री ऋतुजा देशमुख, ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष उदय लागू, शहर उपाध्यक्ष माधवी सहस्रबुद्धे, ग्रामीण उपाध्यक्ष दीपाली शेळके, कोषाध्यक्ष अरुण पटवर्धन, मुख्य कार्यवाह दीपक रेगे, निळू फुले अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख, कार्यकारिणी सदस्य जतिन पांडे, देवेंद्र भिडे, बाल रंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nपरीक्षक म्हणून मिलिंद दास्ताने, ज्ञानेश वाडेकर, दिलीप हल्याळ, संध्या कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, राजश्री राजवाडे-काळे, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, अतुल कासवा, देवेंद्र भिडे, सायली संभारे यांनी काम पाहिले. अंतिम फेरीदरम्यान सर्व परीक्षक उपस्थित होते. अभिनव विद्यालय, सरदवाडी (ता. शिरूर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद (ता. हवेली), महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन (ता. हवेली), न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव), केंद्र शिशू विकास मंदिर (ता. दौंड) या पाच केंद्रांत स्पर्धा झाली.\nपुणे जिल्ह्यातील विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे\nअभिनव विद्यालय, सरदवाडी (ता. शिरूर), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी, व्हीजन इंटरनॅशनल स्कूल, शिरूर, विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई (ता. शिरूर), जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल चाकण, आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर.\nIND vs SA T20 Live : टीम इंडियाची आक्रमक सुरुवात; आफ्रिकेचा निम्मा संघ 9 धावांत बादIndia vs South Africa Live Score 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका दोन्ही संघांसाठी विश्वचषकाच्या तयारीसाठी उत्तम\nपालघरमध्ये तरुणीची गोळ्या झाडून हत्या; आरोपी तरुणाने ट्रकसमोर उडी घेऊन दिला जीवपालघर - पालघरमधील बोईसर येथे एका तरुणाने तरुणीवर गोळ्या झाडल्या. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तरुणीवर गोळी झाडल्यानंतर तरुणानेही गाडीखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. (young\nनोराचा कहर.....चाहते म्हणाले.. हाय गर्मीनोरा फतेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते .\nCyber Crime : फटाके विक्रेत्याची अडीच लाखांची फसवणूक जळगाव : रामदास कॉलनीतील व्यापाऱ्याला फटाक्यांची ऑर्डर देण्याचा बहाणा करून दोन लाख ४१ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धनंजय लक्ष्मण पाटील (वय ४८, रा. रामदास कॉलनी, आकाशवाणी चौक, जळगाव) यांना अनोळखी व्हॉट्सॲ\nश्रीमई सुजित बनकर, रुत्वा आशिष जावळे, नक्षत्रा निशाद पटवर्धन, अनुष्का संजय तंटक, अलोक शेलार, शौर्य उल्हास वाळसे,\nसोहम श्रीकृष्ण गावंडे, राधिका अतुल बोबडे, प्राची सचिन बाहेकर, अथर्व जितेंद्र पाटील, गायत्री गोकूळ खेडकर, सुरभी शरद जाधवर, आरशिया सहाबीर शेख, रिया मोरडे, रुद्र श्रीमंडलकर, एक्षाली जोशी, समृद्धी संदीप कोतमिरे, ईश्वरी नवनाथ बोकले, मायरा कर्नावट, पार्थ पवार, अथश्री फुलफगर, अपेक्षा नानाभाऊ शेळके, सुहानी क्षिरसागर.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d97484-txt-pune-today-20220906100614", "date_download": "2022-09-28T13:33:24Z", "digest": "sha1:TZFNTO2USTZVOJTCPLTSCNYJG2RDKSQ2", "length": 5915, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक | Sakal", "raw_content": "\nभ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक\nभ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक\nपुणे, ता. ६ : विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी (ता. १२) सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीमधील सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (महसूल) नयना बोंदार्डे यांनी दिली. विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर ही बैठक होणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत मागील तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येईल.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22y27989-txt-pune-today-20220922022143", "date_download": "2022-09-28T11:47:21Z", "digest": "sha1:JO256UO2GLH5R5G7OGOFINY2SM3R2F76", "length": 12534, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "घरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड | Sakal", "raw_content": "\nघरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड\nघरफोडीतील सराईत गुन्हेगार गजाआड\nपुणे, ता. २२ : साथीदाराच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याचा साथीदार मात्र निसटला. आरोपीकडून १० लाख पाच हजार रुपये किमतीचा १८० ग्रॅम सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. युवराज मोहिते (वय ३४, रा. सांगली) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.\nकोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे समांतर तपास करीत होत्या. तेव्हा संशयित आरोपी कोथरूड येथील डुक्करखिंड येथे येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपी दुचाकीवरून डुक्कर खिंडीकडून महात्मा सोसायटीच्या दिशेने जाताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिस आल्याचे पाहताच दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने गाडीवरून उडी मारून टेकडीच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र, तो टेकडीवरील झाडीत पळून गेला. तर त्याचा साथीदार मोहिते याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात कोथरूड येथील तीन, सिंहगड रोड पोलिस ठाणे, अलंकार पोलिस ठाणे, दत्तवाडी आणि खेड पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर पंढरपूर पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीचाही एक गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार राजेंद्र मारणे, शरद वाकसे, राकेश टेकवडे, रामदास गोणते, दीपक क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nरोमानियातील रोचक थरारपटफेलॉश या फ्रेंच गीतकाराचे ‘सिल्बो’ नावाचे एक गाणे आहे. या गाण्यातील ओळींचं स्वैर भाषांतर करायचे झाल्यास, ‘अशी एक जागा आहे, जिथं माणसं पक्ष्यांप्रमाणे संवाद साधतात… गोमेराच्या बेटांवर सिल्बोचा आवाज घुमत राहतो…’ असे तो गातो. आता या गाण्याचा आणि या लेखाचा संबंध काय, असे तुम्ही म्हणाल, तर त्या\nकुटुंबीयांच्या पाठबळावर सुवर्णा चव्‍हाणके यांची Cancerवर मातकोरोना महामारीच्‍या परिस्थितीत आरोग्‍याचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना या कालावधीत सुवर्णा चव्‍हाणके यांना कर्करोगाचे निदान केले. उत्तरीय तपासण्या केल्‍यानंतर स्‍तनांचा कर्करोगाच्या निदानासोबत यकृताचाही कर्करोग असल्‍याची बाब समोर आली. पण उपचारासाठी डॉक्‍टरांकडे गेल्‍यावर, त्‍यांना पाहताच व\nMouni Roy Birthday: 'नागिन'पासून 'जुनून'पर्यंतची मौनीची बोल्ड जर्नी'क्योंकी सास भी कभी बहू थी' पासून तर ब्लॅाकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' पर्यन्त असा लांबचा पल्ला गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर तिची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मौनी रॉय आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 सप्टेंबर 1985 रोजी कूचबिहारमध्ये ती जन्मली .\nRation: मोदी सरकारची मोठी घोषणा देशवासीयांना मोठा दिलासाकेंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. या अगोदरच, सरकारने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्ण\nअटक करण्यात आलेला सराईत चोरट्यावर चोरी आणि घरफोडीचे १६ गुन्हे आणि खुनाचा गुन्हाही दाखल आहे. त्याच्याकडून १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार हा पुण्यातील असून त्याचाही शोध सुरू आहे.\n- अनिता मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट तीन, गुन्हे शाखा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-upn22b23293-txt-pune-today-20220821120536", "date_download": "2022-09-28T12:11:44Z", "digest": "sha1:EOGRAL6Z7HWFNSNRSND7K7BVLSEWHKHI", "length": 6721, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "केंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट | Sakal", "raw_content": "\nकेंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट\nकेंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट\nबिबवेवाडी, ता. २१ : केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह बिबवेवाडी येथील कामगार राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, महामंडळाचे विभागीय आयुक्त प्रणयकुमार सिन्हा, वैद्यकीय अधीक्षक इमॅन्यूएल कोटा, प्रभारी उपनिर्देशक हेमंतकुमार पांडेय आदी उपस्थित होते. या प्रसंगी यादव यांच्या हस्ते रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आमदार मिसाळ यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.\nबिबवेवाडी : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.khandobaandur.com/2011/10/blog-post_7165.html", "date_download": "2022-09-28T12:58:17Z", "digest": "sha1:5KZJDEAKLGA5TOADRPNMCF6VTOJEPUIR", "length": 6723, "nlines": 51, "source_domain": "www.khandobaandur.com", "title": "श्री खंडोबाचे मुस्लीम भक्त ~ http://www.khandobaandur.com", "raw_content": "\nश्री खंडोबाचे अणदूरमध्ये आगमन ... आता सव्वा दहा महिने 'श्री' ची मूर्ती अणदूरमध्ये ...\nज्या भाविक - भक्तांना देणगी द्यायची असेल किंवा अभिषेक करायचा असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन पैसे पाठविण्याची सुविधा करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवस्थानचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते असून, त्याचा क्रमांक - 11507329802 ( IFS Code SBIN 0003404 ) आहे. भाविकांनी ऑनलाईन पैसे पाठविल्यानंतर 7387994411 वर व्हाट्स अँप मेसेज करावा, व्हाट्स अँप वर पैस पाठविल्याची पावती अ‍ॅटच करावी, सोबत पुर्ण पत्ता लिहावा, नंतर त्यांना घरपोच पावती व प्रसाद पाठविला जाईल.काही अडचण असल्यास कॉल करा - 7387994411 सचिव श्री खंडोबा देवस्थान अणदूर - मैलारपूर ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद जि.उस्मानाबाद Mobile - 7387994411 9420477111\nश्री खंडोबाचे मुस्लीम भक्त\nअणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) च्या खंडोबाचे असंख्य हिंदू भक्त आहेत. खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील अनेक भक्त वर्षातून एकदा तरी दर्शनासाठी येत असतात. पण त्यांचे कोणाला कौतुक वाटत नाही, कौतुक वाटते ते दोन मुस्लीम भक्तांचे. बाबूराव पिंजारी व याकुब शेख अशी त्यांची नावे. बाबूराव पिंजारी यांचे वय 70 च्या पुढे आहे. वयाच्या 30 वर्षापासून ते श्री खंडोबाच्या पुजेसाठी दररोज फुले देत आहेत. सध्या त्यांच्या डोळ्याला दिसत नाही, तरीही त्यांची सेवा कधी चुकलेली नाही.याकूब शेख हे यांचे वय 60 वर्षे असून गेल्या 35 वर्षापासून श्री खंडोबाचा नगारा वाजविण्याचे काम ते करतात. श्री खंडोबाची सकाळी व रात्री अशी दोन वेळा पुजा केली जाते, या दोन्ही वेळी नगारा वाजविण्याचे काम याकूब शेख नित्यनियमाने व चोखपणाने करतात.\nPosted in: ताज्या घडामोडी\nनवरी नटली बाणाई, सजला देव मल्हारी ...\nनवरी नटली बाणाई, सजला देव मल्हारी\nदेवाचा करार | श्री खंडोबा अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग )\nश्री खंडोबा | महानैवेद्य आणि आरती\nअणदूर श्री खंडोबा मंदिर\nअणदूर श्री खंडोबा मंदिर\nआकाशातून पाहा, मैलारपूर नगरी\nआकाशातून पाहा अणदूरचे मंदिर\nविष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ...\nअणदूर खंडोबा मंदिराची छायाचित्रे\nमार्तंड भैरव अवतार कथा\nकृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्य...\nश्री खंडोबाचे प्रमुख स्थान\nश्री खंडोबाची महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात एकूण १४ मुख्य स्थान आहेत. श्री खंडोबाची महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द स्थान १. जेजुरी (ज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/akshay-kumar-launches-deedara-4755", "date_download": "2022-09-28T12:53:11Z", "digest": "sha1:NF7JCHRGDIAF3MFY6K6RKCXQU3LHWCZH", "length": 6752, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Akshay kumar launches 'deedara' | दारा सिंह यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित", "raw_content": "\nदारा सिंह यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित\nदारा सिंह यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित\nBy कल्याणी उमरोटकर | मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nसांताक्रुझ - सुप्रसिद्ध कुस्तीपटू दारा सिंह यांच्या जीवनावर आधारित 'दिदारा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ग्रँड हयात हॉटेलमध्ये झाला. 'दिदारा' या पुस्तकाचं लेखन सीमा सोनिक आलिचंद यांनी केलंय. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारनं उपस्थिती लावली होती. तसंच दारा सिंह यांचे पुत्र विंदू दारा सिंहही उपस्थित होते. या वेळी अक्षय कुमार आणि सीमा सोनिक आलिचंद यांनी दारा सिंह यांच्या कर्तृत्वाचा गुणगौरव केला. तर विंदु दारा सिंह यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.\nमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर\nमध्य रेल्वेचा अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी\nउद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जीभ घसरली\nपश्चिम रेल्वेवर आणखी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या\nउद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय\nभारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल म्युझिक कॉलेज सर्टिफिकेट कोर्स 28 सप्टेंबरपासून सुरू\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन\nन्यूड फोटो मॉर्फ केल्याचा रणवीर सिंगचा दावा\nअभिनेता केआरकेला मुंबईत अटक, वादग्रस्त ट्विट प्रकरणी कारवाई\nस्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका\nज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/film/savai-sarjachya-navane-changbhala/", "date_download": "2022-09-28T13:07:25Z", "digest": "sha1:CYRNZQTEZ7BYCHYBKOOUOXSKKN3PI4ID", "length": 3033, "nlines": 73, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Savai Sarjachya Navane Changbhala - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nमराठी चित्रपट Savai Sarjachya Navane Changbhala हिरो, नायिका, गायिका, दिग्दर्शक, निर्माता, पोस्टर, गाणी आणि व्हिडिओ\nश्रीनिवास जी. कुलकर्णी आणि\nश्री नाथ म्हस्कोबा आणि त्यांचे कमलाजी, तुलाजी आणि मालाजी या तीन भक्तांवर आधारित सवाई सर्ज्याच्या नावाने चांगभल हा भक्ती चित्रपट आहे.\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/09/blog-post_297.html", "date_download": "2022-09-28T12:11:27Z", "digest": "sha1:GP5C3HMFP7X24BPZBAHRAWKWTTL6BUDE", "length": 6561, "nlines": 128, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“स्वतःच्या पापाचं खापर उद्धवजींवर फोडण्याचं काम सुरू आहे” !", "raw_content": "\nHomeराजकीय “स्वतःच्या पापाचं खापर उद्धवजींवर फोडण्याचं काम सुरू आहे” \n“स्वतःच्या पापाचं खापर उद्धवजींवर फोडण्याचं काम सुरू आहे” \nरत्नागिरी : “स्वतःच्या पापाचे खापर उद्धवजींवर फोडण्याचे काम सुरू आहे, असे म्हणत विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाला उत्तर दिले आहे.\n“तसेच ते पुढे म्हणाले, “कानात साचलेला मळ काढून टाका, असे म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्यावर रिफायनरी प्रकल्पावरून टीका केली आहे. याशिवाय, मागच्या काही महिन्यात जवळपास 9 वेगवेगळ्या प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले आहेत, असंही राऊत म्हणालेत.\nदरम्यान, शिवसेना खासदार विनायक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.page/2022/09/blog-post_990.html", "date_download": "2022-09-28T12:09:15Z", "digest": "sha1:57SEMMT7YRY6IGRDIUAFXFMUD7KNTFXV", "length": 7456, "nlines": 127, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "‘….म्हणून आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’; शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल!", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र ‘….म्हणून आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’; शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\n‘….म्हणून आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’; शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nमुंबई: शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी आता शिंदे गटाकडूनही हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘खरी शिवसेना आमचीच, आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’ अशी मागणी या मध्यस्थी याचिकेतून करण्यात आली आहे.\nदरम्यान, शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली आहे. अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केलेली असताना, आता दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nदाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय\nदिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत\nआटपाडी I मीना जावीर आत्महत्या नव्हे खून I तिघांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल I जबरदस्तीने बियर मधून पाजले विषारी औषध\nआता दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी “हे” आहेत नवीन नियम\nआटपाडी : जबरी चोरीतील दोन आरोपींना आटपाडी पोलिसांनी केली अटक\nमाणदेश एक्सप्रेस हे दैनिक असून देश-विदेशांसह राज्यातील तसेच जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या पर्यंत प्रथम पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bhandara-youth-drowned-while-fishing-in-the-lake-sr-763991.html", "date_download": "2022-09-28T12:20:51Z", "digest": "sha1:SK6YXCISJPUJMTJGKYHBW3YK7XXGWKFM", "length": 10094, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bhandara : मासे पकडण्यासाठी गेला, मासा गळाला लागला पण तो बुडाला – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nBhandara : मासे पकडण्यासाठी गेला, मासा गळाला लागला पण तो बुडाला\nBhandara : मासे पकडण्यासाठी गेला, मासा गळाला लागला पण तो बुडाला\nगावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara)\nगावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara)\nबेपत्ता नवविवाहितेचा मृतदेह तलावात आढळला, पतीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप\nFiring in Russia : शाळेच्या वर्गात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार, 13 मृत्यू तर..\nअंत्यसंस्काराऐवजी महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात, प्रकरण काय\nप्रेमात मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत नमस्कार करून ड्यूटीवर जायची बँक मॅनेजर पत्नी\nभंडारा, 22 सप्टेंबर : गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara) संजय नारायण बावणे (वय 34 वर्ष रा. मांडळ) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संजय यांचा व्यवसाय मासेमारीचा असून तो घरी असताना आईला सांगून तलावामध्ये मासे पकडण्याकरिता जातो असे म्हणून निघाला होता.\nदरम्यान मासे पकडत असताना तो पाण्यात पडून बुडू लागला. तो बुडत असताना गावातील तीन-चार तरुण त्याला वाचवण्याकरिता पाण्यात धावले. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आल्याने अखेर संजयचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचत घटनेचा पंचनामा केला आहे. संजयच्या मृत्युने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.\nहे ही वाचा : वादाचं रुपांतर भयानक घटनेत; पुण्यात पत्नीची हत्या करुन पतीनेही उचललं टोकाचं पाऊल\nपुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास\nघर आणि शाळेच्यामध्ये नदी असल्याने चिमुकले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून शाळा गाठत आहेत. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख गावातील हा प्रकार आहे. पावसाळ्यात नदीवर पूर येतो. बोर्डी नदीवर पूल नसल्याने चिमुकल्यांना शिक्षणासाठी नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे.\nगेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. अनेक छोट्यामोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख हे गाव राजकीय दृष्ट्या चर्चित आहे. मात्र, विकासाच्या दृष्टीने जैसे थेच आहे.\nहे ही वाचा : अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आईचा बेल्टने आवळला गळा, प्रेयसीनेही केली मदत\nवडाळी देशमुख येथील छत्रपती शिवाजीनगर बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले असून नदीला पूर आला की संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटतो. गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीत. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नागरिकांना नदी पार करावी लागते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.truthofsociety.in/2020/09/rights-of-person-after-arrest.html", "date_download": "2022-09-28T11:54:05Z", "digest": "sha1:U3G3BLBGNJ2TOIL5TJG7EAEUYJUL4YV2", "length": 15026, "nlines": 115, "source_domain": "marathi.truthofsociety.in", "title": "जर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकायद्याचे ज्ञानजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\nAdmin सप्टेंबर २३, २०२०\nकायद्याचे ज्ञान ह्या ब्लॉग दरम्यान आज तुम्हाला पोलिसांनी तुम्हाला किवा तुमच्या परिचयातील व्यक्ती ला जर अटक झाली तर तुम्हाला तुमचे हे ज्ञायिक अधिकार माहित असायला हवेत.\nसामान्य लोकांना पोलिसांची जरा भितीतच असते, ह्या साठी जर तुम्हाला हे अधिकार माहित असले तर तुम्ही हि जागरूक होऊन त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकाल,\nतर मित्रांनो तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित च असायला हवेत, हे अधिकार खालील प्रकारे आहेत.\n१) अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा अटकेची कारणे, शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय, हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या वकिलाचा विचार घेण्याचा, सल्ला घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही.\n२) जिला अटक केली आहे अश्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना, हितचिंतकांना किवा मित्रांना पोलिसांनी त्वरित संपर्क करून, त्यांना ताब्यात घेतलेली जागा आणि कोठडीची जागा ह्याची माहिती द्यावी. ( ह्यासाठी पोलिसांनी कोणतेही संपर्काचे माध्यम वापरावे)\n३) जिला अटक केली आहे व हवालातीत स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला, अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिका-याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासास आवश्यक असलेला अवधी वगळून अशा अटकेपासून चोवीस तासांच्या कालावधीत त्या दंडाधिका-यापुढे हजर केले जाईल आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिका याने प्राधिकृत केल्याशिवाय, उक्त कालावधीनंतर अधिक काळ हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही.\n४) अटकेच्या वेळी अटकेचा मेमो तयार केलाच पाहिजे, त्यात अटकेची वेळ व तारीख, ह्याच सोबत घटनेची माहिती दिलेल्या व्यक्तीचे नाव, अटक करणाऱ्या पोलिसाचे नाव ह्याचा उल्लेख असायलाच हवा व कमीतकमी एखाद्या साक्षीदाराने त्यास प्रमाणित केले पाहिजे. साक्षीदार एकतर कुटुंबातील सदस्य असू शकतात, किंवा समाजातील कोणतीही आदरणीय व्यक्ती असू शकतात, सदरच्या मेमो ची एक प्रत अटक झालेल्या व्यक्तीला द्यायलाच हवी.\n५) अटक करण्यात आलेली व्यक्ती त्या वेळी शारीरिक तपासणीची विनंती करू शकते, अटकेच्या वेळी किरकोळ आणि मोठ्या जखमांची नोंद झाली असल्यास. अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी एखाद्या पात्र वैद्यकीय सरकारी अधिकार्याने केली पाहिजे.\n६) अटक केलेल्या व्यक्तीस चौकशी दरम्यान वकिलाला भेटण्याचा हक्क आहे.\n७) पोलिस कोठडीत केल्या गेलेल्या कबुलीजबाबांचा उपयोग आरोपीविरूद्ध पुरावा म्हणून करता येणार नाही.\n८) 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलास आणि महिलांना एकट्याने पोलिस स्टेशनमध्ये बोलावले जाऊ शकत नाही.\n९) पोलीस कोणत्याही महिलेला रात्री सहा वाजे नंतर कोणत्याही कारणाने अटक किंवा पोलीसठाण्यात बोलावू शकत नाहीत.\n१०) कोणत्याही महिलेची अटक महिला पोलीसच करू शकते, व कोणतीही चौकशी महिला पोलीसच्या साक्षीतच करायला हवी.\nया सोबतच अजून हि काही अधिकार आहेत ते लोकांनी जाणून घ्यायला हवेत.\n१) कोणत्याही व्यक्तीला फक्त कायद्याचे उल्लंघन केल्यावरच अटक होऊ शकते, पोलीस कुणाचीही विना कारण अटक करू शकत नाही.\n२) कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा होऊ शकते.\n३) कोणतीही व्यक्तीचा स्वता बद्दलच केलेला कबुली जवाब वा साक्ष ग्राह्य ठरणार नाही.\n४) अटक झालेल्या व्यक्तीला पोलीस किवा कोर्ट समोर शांत राहण्याचा व उत्तर न देत मूक राहण्याचा अधिकार आहे.\n५) अटक झालेल्या व्यक्तीने पोलीसांन समोर दिलेला कबुली जवाब हा गृहीत नसतो.\n६) अटक झाल्याची कारण जाणण्याचा अधिकार.\n७) वकील मिळण्याचा अधिकार.\n८) पोलीस अटक झालेल्या व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त पोलिस ठाण्यात ठेऊ शकत नाहीत, अटक झालेल्या व्यक्तीला जवळच्या दंडाधिका-याच्या समोर हजर करणे आवश्यक आहे.\n९) अटक झालेल्या व्यक्तीच्या हितचिंतकांना अटकेची माहिती देण्याचा अधिकार.\n१०) कायद्याची मदत, योग्य व जलद कारवाई मिळण्याचा अधिकार.\nॲड. मयुर अमरसिंग वळवी\n(लेखक मुंबई येथे अधिवक्ता आहेत )\nइतर संबंधित कायदे विषयक माहिती -\n१) जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर कागदपत्रांची हि माहिती तुमच्या जवळ असलीच पाहिजे\n२) वृद्ध व अपंगांसाठी गृहांसाठी आवश्यक कागदपत्रे\n३) कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य साठी आवश्यक कागदपत्रे\n४) लहान व मध्यम व्यवसायासाठी मुदत कर्जसाठी आवश्यक कागदपत्रे\n५) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलसाठी आवश्यक कागदपत्रे\nकोणत्याही कायदे विषयक मदत व प्रश्नांसाठी तुम्ही तेथे WhatsApp करू शकता.\nघाबरण्याचे कारण नाही, तुमचा प्रश्न तुम्ही रेकॉर्ड करूनही पाठवू शकता, तुम्हाला ह्याची नक्कीच मदत होईल.\nजर तुम्हाला आपचा हा प्रयत्न आडवला असेल तर तुमच्या हितचिंतकांना देखील हा मेसेज शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांना अवघड काळात मदत करू शकतो.\n(टीप - जी व्यक्ती त्यावेळी शत्रूदेशीय असेल अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा, ज्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणा-या कोणत्याही कायद्याखाली अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, खंड (१), (२) व (३) यातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.)\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nअपचन- घरच्या घरी असा मिळवा आराम\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\nबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\nजर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर कागदपत्रांची हि माहिती तुमच्या जवळ असलीच पाहिजे\nबार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे नोंदणीकृत वकिलांकरिता तातडीचा ​​इशारा | वाढीव तारीख - १५ नोव्हेंबर\nजर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/two-wheeler-loan-taking-a-loan-to-buy-a-two-wheeler/", "date_download": "2022-09-28T13:03:03Z", "digest": "sha1:TDOBWGLR6NYR2SCSKUXQSK4SNDCN7FPQ", "length": 8540, "nlines": 50, "source_domain": "mhlive24.com", "title": "These are just some of the goal setting shareware that you can use।टू व्हीलर खरेदी करण्यासाठी लोन घेत आहात तर ह्या गोष्टी लक्षात असूद्या।Two Wheeler Loan", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Two Wheeler Loan : टू व्हीलर खरेदी करण्यासाठी लोन घेत आहात तर ह्या गोष्टी लक्षात असूद्या…\nTwo Wheeler Loan : टू व्हीलर खरेदी करण्यासाठी लोन घेत आहात तर ह्या गोष्टी लक्षात असूद्या…\nTwo Wheeler Loan : अनेक आकर्षक ऑफर्समुळे भरपूर लोक बाइक खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु आर्थिक गणित बसवण्यासाठी लोक लोनचा विचार करतात. या नवीन वाहनासाठी आर्थिक मदत करण्यात बाइक लोनची भूमिका महत्त्वाची असते.\nवास्तविक आजच्या काळात ट्रॅफिकचा विचार करता भारतीय रस्त्यांवरील वाहतुकीसाठी दुचाकी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमची ड्रीम बाईक घ्यायची असेल, पण पैशांची व्यवस्था होत नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.\nतुम्ही तुमच्या ड्रीम बाईकसाठी निधी उभारू शकता आणि टू-व्हीलर लोन घेऊन तुमचे स्वप्न साकार करू शकता. बाजारात अनेक प्रकारच्या दुचाकी कर्ज योजना उपलब्ध आहेत,\nत्यामुळे आपण त्यासाठी अर्ज करताना थोडी काळजी घेतली पाहिजे. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ज्या आम्ही येथे सांगणार आहोत.\nव्याज दर:- दुचाकी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे. OTO चे सह-संस्थापक सुमित छाजेड म्हणतात,\n“दुचाकी कर्जाची मागणी वाढल्याने, NBFC मध्ये योग्य दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची स्पर्धा कर्जादारांमध्ये सुरू आहे. व्याजदर 7 टक्क्यांपासून 18 टक्क्यांपर्यंत सुरू होऊ शकतो. हे कर्जदाराने निवडलेल्या कालावधीवर अवलंबून असते.\nमूळ रक्कम ही वास्तविक रक्कम आहे, जी तुम्ही कर्जदाराडून कर्ज घेता. हे कर्जदाराच्या परतफेड क्षमतेवर अवलंबून असेल. छाजेड म्हणतात, “या प्रकरणात कर्जदात्याद्वारे एलटीव्ही प्रमाणाचा विचार केला जातो.\nजर ते कमी असेल तर कर्जदारांना चांगल्या व्याजदराने कर्ज मिळू शकते. याशिवाय इतर नियमांमध्ये थोडीशी शिथिलता आहे. 80 टक्के किंवा त्यापेक्षा कमी एलटीव्ही गुणोत्तर चांगले मानले जाते.\nउदाहरणार्थ, जर तुम्ही 100,000 रुपयांचे दुचाकी कर्ज घेतले आणि तुमचा LTV 80 टक्के असेल, तर तुमच्या कर्जाची रक्कम 80,000 रुपये असेल आणि तुम्हाला 20 टक्के म्हणजेच 20,000 रुपये डाउन पेमेंट म्हणून भरावे लागतील.\nकार्यकाळ:- कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी कोणत्याही वित्तीय संस्थेद्वारे कर्जदाराला एक विशिष्ट वेळ दिला जातो. हे सहसा 12-48 महिने टिकते.\nईएमआय आणि प्रक्रिया शुल्क :- ईएमआय हा मूळ रकमेचा एक भाग आहे आणि तुम्ही दरमहा भरलेल्या व्याजाचा. कर्जाच्या प्रक्रियेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. लक्षात घ्या की काही सावकार किंवा NBFC तुमच्याकडून शून्य प्रक्रिया शुल्क आकारू शकतात.\nविशेष ऑफर :- सणासुदीच्या काळात बहुतांश बँका किंवा वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना आकर्षक कर्ज ऑफर देतात. काही जण तर मान्सून सेलसारख्या हंगामी ऑफर देतात.\nया ऑफरमध्ये कमी व्याजदर, शून्य डाउन पेमेंट, 100% वित्तपुरवठा, शून्य प्रक्रिया शुल्क इत्यादींचा समावेश असू शकतो. तसेच, तुम्ही आधीच ग्राहक असल्यास, नवीन ग्राहकांच्या तुलनेत तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळण्याची चांगली संधी आहे.\nपरतफेडीचे पर्याय तपासले पाहिजेत :- वेगवेगळ्या कर्जदारांचे परतफेडीचे पर्याय तपासले पाहिजेत. कार्यकाळ जितका जास्त असेल तितका जास्त व्याज घटक असेल.\nNext Share Market : गुंतवणूकदारांचे तब्बल 92 हजार कोटी बुडवणारा हा स्टॉक घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nandedlive.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-28T13:37:29Z", "digest": "sha1:AZ744HZYMQ2QPAA2LHNDGGIZXJ7DOLIB", "length": 7003, "nlines": 72, "source_domain": "nandedlive.com", "title": "अंध धावपटूला मार्गदर्शकाने केले प्रपोज!!! – NandedLive.com", "raw_content": "\nदाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूंवर कोसळला दुःखाचा डोंगर\n“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”\nदिवाळीआधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…\nबाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले ‘थापा’ आहेत तरी कोण\nFRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का\nदेशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत\n“बाळासाहेबांचा मुलगा खंजीर खूपशा पवारांच्या वळणावर गेलाय”\nभाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान\n“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”\nअंध धावपटूला मार्गदर्शकाने केले प्रपोज\nटोकियो : टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धेत खेळाडू आपली कामगिरी चोख बजावत आहेत. ऑलिम्पिकप्रमाणे पॅरालिम्पिक ही स्पर्धा दिव्यांग आणि अंधांसाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत जगभरातून खेळाडू भाग घेत असतात आणि आपल्या देशाचे नाव आपल्या कर्तृत्वाने गाजवत असतात. या स्पर्धेत अंध खेळाडूंना मार्गदर्शकाची गरज असते.\nमार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे खेळाडू आपली भूमिका बजावत असतात. या स्पर्धेवेळी एक हृदयस्पर्शी क्षण प्रेक्षकांना अनुभवता आला. मार्गदर्शकाने अंध धावपटू असलेल्या केउला निद्रेया परेरा समेडो हिला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. हा क्षण पाहताना उपस्थित देखील भारावून गेले होते. मार्गदर्शक मॅन्युएल अँटोनियो वाझ दा वेइगाच्या प्रेमाचा केउलाने स्वीकार केला.\nटी ११ धावपटू केउला २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिचे उपान्त्य फेरीतील स्थान थोडक्यासाठी हुकले. यामुळे ती निराश झाली होती. मात्र काही क्षणातच तिच्या चेह-यावर आनंद दिसून आला. मार्गदर्शक मॅन्युअलने गुडघ्यावर बसत तिला लग्नाची मागणी घातली. मॅन्युअलने तिला अंगठी दिली. तिनेही त्याला मिठी मारत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला.\nया हृदयस्पर्शी क्षणामुळे मैदानात उपस्थित असलेले खेळाडूही भारावून गेले. अंध धावपटूंना त्यांचे मार्गदर्शक आता नेमके काय घडत आहे याची माहिती देत होते. प्रेमाचा स्वीकार केला असे सांगताच इतर स्पर्धकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.\n“तुमची लेकरं विदेशात आणि आमची ऊसाच्या फडात” थेट पंकजा मुंडेंनाच केला सवाल, पंकजाताईंनीसुद्धा दिलेऊत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.livemarathi.in/fertilizers-and-pesticides-will-be-made-available-through-factories-from-next-season-amal-mahadik/", "date_download": "2022-09-28T12:26:43Z", "digest": "sha1:4IUICCGNS4SB2D3QDJANVHFVB6YTUK7X", "length": 10229, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "येत्या हंगामापासून खते, किटकनाशके कारखान्यामार्फत उपलब्ध करून देणार : अमल महाडीक | Live Marathi", "raw_content": "\nHome कृषी येत्या हंगामापासून खते, किटकनाशके कारखान्यामार्फत उपलब्ध करून देणार : अमल महाडीक\nयेत्या हंगामापासून खते, किटकनाशके कारखान्यामार्फत उपलब्ध करून देणार : अमल महाडीक\nधामोड (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामार्फत ‘प्रशासन शेतकरी बांधावर’ही मोहीम राबविण्यात आली आहे. याची सुरुवात राधानगरी तालुक्यातील धामोड आणि आसपासच्या वाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केली.\nधामोड पैकी जाधववाडी येथील शेतकरी भिकाजी दादू जाधव यांच्या शेतात आधुनिक पध्दतीने उस शेती आणि येणाऱ्या अडचणी यावरती कारखाना संचालक अमल महाडीक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नवीन बेणे प्लॉट बरोबरच नियमितपणे उस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना खते आणि किटकनाशके उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन दिले.\nयावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव पाटील, संचालक दिलीप पाटील. धामोडचे डे. सरपंच सुभाष गुरव, सदाशिव कोरे, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.\nPrevious article‘या’मागचे खरे सूत्रधार सुशांत शेलारच : मेघराज राजेभोसले (व्हिडिओ)\nNext articleबहिरेश्वरच्या सरपंचांविरूद्ध अविश्वास ठराव मंजूर…\nलम्पी’बाबत शासनाने त्वरित उपाययोजना करावी; गोकुळची मागणी\nसाखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल\nशाहूपुरी बॉईज मंडळाची भव्य नवरात्र उत्सवाला सुरुवात…\nसाखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्री गटाची विशेष बैठक बोलावून तातडीने साखर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. शिवाय डिस्टीलरी/इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्यांच्या सुरू असलेल्या व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ...\nशाहूपुरी बॉईज मंडळाची भव्य नवरात्र उत्सवाला सुरुवात…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : वाद्यांच्या गजरात आणि विद्युत रोषणाईच्या वातावरणात शाहूपुरी बॉईज मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी देवीचा आगमन सोहळा महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन आ. जयश्री जाधव, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या...\nशिवाजी विद्यापीठास ‘युजीसी’कडून ‘कॅटेगरी-१’चा दर्जा\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले...\nजोतिबाची द्विदल कमळपुष्पातील खडी महापूजा\nकोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी श्रींची द्विदल कमळपुष्पातील खडी महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती. जोतिबाच्या नावानं 'चांगभलं'च्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले....\n‘डी. वाय.’ कृषी, तंत्र विद्यापीठाच्या १७ विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांना ‘शांतदेवी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क...\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathilok.com/lyrics/savdhan-hoi-vedya-savdhan-hoi/", "date_download": "2022-09-28T13:05:11Z", "digest": "sha1:57XLFJGIWLW56KKUPVB2BI6SQQLGDLKC", "length": 4268, "nlines": 97, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Savdhan Hoi Vedya Savdhan Hoi Lyrics - | - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nसावधान होई वेड्या, सावधान होई Lyrics (Marathi)\nसाधु संत सांगून गेले, त्याचा बोध घेई\nसावधान होई वेड्या, सावधान होई\nसोने आणि रुपे आम्हा मृत्तिकेसमान\nतुकाराम बोले त्याची मनी ठेवा जाण\nसुखाची ही पायवाट काट्यातून जाई\nमना सज्जनांच्या संगे धरी भक्तिपंथ\nरामदास बोले त्याची मनी धरी खंत\nआभाळाचा डोळा सारे खेळ तुझे पाही\nरोज मानवाची हत्या, रोज वाटमारी\nपापामधी झालं नाही कुणी वाटेकरी\nवाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पायी\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/sindhudurg-news/article/ratnagiri-massive-blast-in-gharada-chemical-factory-in-lote-midc/339954", "date_download": "2022-09-28T12:30:32Z", "digest": "sha1:FAHAXIL7TYYKVGIFOCL7XCU2ZGEMRIZQ", "length": 8221, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Ratnagiri massive blast in Gharada chemical factory in lote MIDC रत्नागिरीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट, ४० ते ५० कर्मचारी कंपनीत अडकल्याची भीती", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nरत्नागिरीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट; तिघांचा मृत्यू, ४० ते ५० कर्मचारी कंपनीत अडकल्याची भीती\nBlast in Chemicl factory in Ratnagiri: रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत असलेल्या घरडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत आग सुद्धा लागली आहे.\nरत्नागिरीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट |  फोटो सौजन्य: Times Now\nरत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीत मोठा स्फोट\nस्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट\nपोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, मदत आणि बचावकार्य सुरू\nरत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीत सकाळच्या सुमाराच स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग सुद्धा लागली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात कंपनीतील काही कर्मचारी जखमी झाले असून तिघांचा मत्यू झाला आहे. तर जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये. (Ratnagiri massive blast in Gharada chemical factory in lote MIDC)\nकंपनीत स्फोट होऊन आग लागल्याने काही कर्मचारी कंपनीतच अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.\nआठवड्याभरात एमआयडीसीत दुसऱ्यांदा स्फोट\nगेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता घरडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nRupali Chandanshive : रुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक, पोलीस स्थानकासमोर निर्दर्शने\nBoyfriend suicide: इन्स्टाग्रामवरील मित्रांवरून गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण, निराश होऊन बॉयफ्रेंडने केली आत्महत्या\nLata Mangeshkar : दीदींच्या निधनानंतर रितेपणा जाणवला; लतादीदींच्या आठवणीत राज ठाकरे भावूक\nशिंदे फडणवीस सरकार आल्यापासून उत्सवाची धूम पाहून मळमळत असलेल्यांनी धौतीयोग घ्यावे, शेलारांचा टोला\nBeed : पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन संघर्ष पेटणार\nप्रमोशनादरम्यान मल्याळम अभिनेत्रीचा विनयभंग\nरुपाली चंदनशिवे मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक\nआजचा रंग- पिवळा, द्या शुभेच्छा\nसरकारने दिलं मोठं गिफ्ट, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढला पगार\nPFI ची वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/virat-kohli-may-not-played-in-south-africa-one-day-series/377285", "date_download": "2022-09-28T13:06:03Z", "digest": "sha1:HG6ZKD522HZ6JW5QY6R53MDNKL4N2GOH", "length": 12262, "nlines": 92, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नाही खेळणार | virat kohli may not played in south africa one day series| cricket news in marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nविराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नाही खेळणार\nvirat kohli: भारताच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर कोहलीने निर्णय घेतला आहे की तो द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार नाही आहे. एका रिपोर्टमधये सांगितले जात आहे की विराट कोहली वनडे मालिकेतून आराम करणार आहे.\nविराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नाही खेळणार\nविराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली.\nआता एएनआयच्या बातमीनुसार विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून आरामाची मागणी करत आहे.\nविराटच्या या मागणीमुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nमुंबई: भारतीय संघ(indian team) या आठवड्यात द. आफ्रिका दौऱ्यासाठी(south africa tour) रवाना होत आहे. भारतीय संघ २६ डिसेंबरपासून द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघादरम्यान वनडे मालिकेचेही(one day series) आयोजन करण्यात आले आहे. या वनडे मालिकेआधी विराट कोहलीकडून(virat kohli) मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. टी-२० कर्णधारपदाचा त्याने आधीच राजीनामा दिला होता. आता जी बातमी समोर येत आहे ती हैराणजनक आहे. यात सांगितले गेले आहे की विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. virat kohli may not played in south africa one day series\nविराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली. आता एएनआयच्या बातमीनुसार विराट कोहली द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून आरामाची मागणी करत आहे. विराट कोहलीची आरामाची मागणी ही आश्चर्यजनक आहे यासाठी कारण त्याने टी-२०वर्ल्डकप २०२१नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-२० सामने आणि एका कसोटी सामन्यासाठी विराटला आराम देण्यात आला होता. अशातच असा सवाल येत आहे की विराटने हे पाऊल का उचलले आहे. विराटच्या या मागणीमुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nvirat Kohli leave captaincy : विराटचा कॅप्टनसी सोडण्यास नकार, BCCI ने जबरदस्तीने दाखवला बाहेरचा रस्ता\nSouth Africa Tour: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, विराट कोहलीला दे धक्का\nRohit-virat salary: वनडे-टी२० कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळणार\nरोहित शर्मा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याची दुखापत गंभीर सांगितली जात आहे. असं मानलं जातंय की तो द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. अशातच बीसीसीआयच्या समोर अशी समस्या आहे की आता वनडेत मालिकेत कर्णधारपद कोण सांभाळणार आहे. विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे त्यामुळे तो उपलब्ध असणार नाही. इतकंच की बीसीसीआयने वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या उप कर्णधारपदाचीही अद्याप घोषणा केलेली नाही.\nT20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून ज्या क्षणी भारत बाहेर पडला, त्या क्षणी कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली होती, परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना गेल्या साडेचार वर्षांपासून संघाच्या कर्णधाराला सन्माननीय मार्ग द्यायचा होता. शेवटी असे दिसते की कोहलीने बीसीसीआयला त्याला काढून टाकण्यास सांगितले आणि खेळाच्या सर्वोच्च संस्थेने पुढे जाऊन तेच केले आणि नंतर ते स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nIND vs SA 1st T20 Match: मोबाइलवर फ्री पाहा LIVE मॅच, जाणून घ्या कसे\nIND vs SA: हार्दिक पांड्यानंतर हा क्रिकेटरही टीम इंडियातून बाहेर, या ३ खेळाडूंनी संधी\nवर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान मॅचसाठी तयार होत आहे मैदान\nMohammad Amir ने पहिल्यांदा उडवला स्टंप, नंतर विकेटकिपरला घासून गेला 'मृत्यू'\nIND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी\nपाक-अफगाणिस्तानने Gentleman's game ला लाजवलं, मैदानात आणि स्टेडियममध्येही राडा\nEXCLUSIVE VIDEO : भारत पाकिस्तान मॅच हरल्यानंतर अर्शदीपने केलेले एक महत्त्वाचे वक्तव्य\nहरभजन सिंह क्रिकेटमधून निवृत्त, २३ वर्षांच्या कारकिर्दीची अखेर\nTimes Now Summit 2021: बायोपिकविषयी 'हे' म्हणाले नीरज आणि श्रीजेश\nAvani Lekharaने Tokyo Paralympicsमध्ये रचला इतिहास, पटकावले दुसरे पदक\nIND vs SA 1st T20 Match मोबाइलमध्ये पाहा अगदी फ्री\nतुळजाभवानी मातेच्या चरणी फुलांच्या सजावट, पाहा खास व्हिडीओ\nकरा या 5 मंत्रांचा जप, भासणार नाही पैशांची कमतरता\nMahatma Gandhi Jayanti : गांधी जयंतीनिमित्त करायचे भाषण\nया तीन सुुंदर महिलांचं एकमेकींशी काय असेल नातं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bibleall.net/index.php?version=28&book_num=23&chapter=26&verse=", "date_download": "2022-09-28T12:33:50Z", "digest": "sha1:4VMLBGOXFJPQAORAU5SGQG54BUDYPX7X", "length": 16398, "nlines": 76, "source_domain": "bibleall.net", "title": "BibleAll | Marathi Bible | यशया | 26", "raw_content": "\nSelect Book Name उत्पत्ति निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा रूथ 1 शमुवेल 2 शमुवेल 1 राजे 2 राजे 1 इतिहास 2 इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रसंहिता नीतिसूत्रे उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांचीं कृत्यें रोमकरांस 1 करिंथकरांस 2 करिंथकरांस गलतीकरांस इफिसकरांस फिलिप्पैकरांस कलस्सैकरांस 1 थेस्सलनीकाकरांस 2 थेस्सलनीकाकरांस 1 तीमथ्याला 2 तीमथ्थाला तीताला फिलेमोना इब्री लोकांस याकोब 1 पेत्र 2 पेत्र 1 योहान 2 योहान 3 योहान यहूदा प्रकटीकरण\nत्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.\nवेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.\nपरमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.\nम्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.\nपण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील, आणि तेथील लोकांना शिक्षा करील. परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील.\nनंतर दीनदुबळे त्याचे भग्नावशेष पायाखाली तुडवतील.\nप्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते. सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात, आणि देवा तू तो मार्ग सुकर व सुलभ करतोस.\nपण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.\nप्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो. जेव्हा तू न्याय देशील तेव्हा लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.\nपापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही. वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील: दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.\nपण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो. नक्कीच ते हे पाहातील नाही का परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव. मग ते नक्कीच खजील होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.\nपरमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे.\nपरमेश्वरा, तू आमचा देव आहेस. पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले. पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते.\nते मृत देव जीवंत होणार नाहीत. त्यांची भुते आता उठणार नाहीत. तू त्यांचा नाश करायचे ठरविलेस आणि त्यांची आठवण देणाऱ्या सर्व खाणाखुणा तू नष्ट केल्यास.\nतुझ्या आवडत्या राष्ट्राला तू मदत केलीस. इतर लोकांना त्या राष्ट्राचा पराभव करण्यापासून थांबविलेस.\nपरमेश्वरा, संकटात असताना लोक तुझे स्मरण करतात. तू शिक्षा केल्यास लोक मनात तुझा धावा करतात.\nपरमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही. प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत. ती वेदनेने विव्हळते.\nत्याचप्रमाणे आम्हाल वेदना आहेत. आम्ही जन्म देतो पण तो फक्त वाऱ्याला. आम्ही जगासाठी नवीन लोक तयार करत नाही. आम्ही देशासाठी तारण आणत नाही.\nपरंतु परमेश्वर म्हणतो, “तुझे लोक मेले असले तरी जिवंत होतील. आमच्या माणसांचे मृतदेह सजीव होतील. मृतांनो, थडग्यातून उठा आणि आनंदित व्हा. तुमच्यावर पडलेले दव हे जणू नव्या दिवसाचा प्रकाश आहे. तो प्रकाश नवाकाळ येत आहे हे दाखवितो. मृत लोकांना आता जमिनीत पुरले आहे पण त्यांना नवजीवन मिळेल.”\nमाझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा. दारे लावून घ्या. थोडा्या वेळ खोलीतच लपून बसा. देवाचा राग शांत होईपर्यंत लपून राहा.\nपरमेश्वर दुष्कृत्यांबद्दल जगातील लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी देव आपले स्थान सोडून येईल. मारल्या गेलेल्या लोकांचे रक्त पृथ्वी त्याला दाखवील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/record-whatsapp-calls-using-this-trick/", "date_download": "2022-09-28T13:00:28Z", "digest": "sha1:CIKIIW2SEAGENGXSCIF6CNSMF64THRAU", "length": 5361, "nlines": 45, "source_domain": "mhlive24.com", "title": "Record WhatsApp calls using this trick | ही ट्रिक वापरून व्हॉटसॲप कॉल रेकॉर्ड | WhatsApp Tricks", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - WhatsApp Tricks : ही ट्रिक वापरून व्हॉटसॲप कॉल रेकॉर्ड…\nWhatsApp Tricks : ही ट्रिक वापरून व्हॉटसॲप कॉल रेकॉर्ड…\nWhatsApp Tricks : जगभरात आजघडीला सोशल मीडिया भरपूर प्रमाणात वापरले जाते. विविध प्लॅटफॉर्मद्वारे लोक सोशल मीडियाचा वापर करत असतात.\nअशातच व्हॉट्स ॲप बाबत आपण काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत. व्हॉट्सअॅपचा वापर आता मेसेजिंगशिवाय इतर गोष्टींसाठीही केला जात आहे.\nयाद्वारे तुम्ही लाइव्ह लोकेशन शेअर करण्यापासून स्टेटस सेट करणे, चित्रे आणि फाइल्स पाठवण्याचे कामही करता. जरी बहुतेक लोकांनी याचा वापर व्हॉईस कॉलिंगसाठी देखील सुरू केला आहे.\nजर तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे व्हॉईस कॉलिंग करत असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की त्यात व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्याचा कोणताही पर्याय नाही.\nतथापि, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण सहजपणे WhatsApp कॉल देखील रेकॉर्ड करू शकता. कॉल रेकॉर्डिंगमुळे तुम्हाला काही वेळा नोट्स बनवणे सोपे तर होतेच पण पुरावा म्हणूनही वापरता येतो. म्हणून आम्ही तुम्हाला WhatsApp कॉल कसे रेकॉर्ड करायचे ते सांगत आहोत.\nपद्धत 1: जर तुमच्याकडे अतिरिक्त स्मार्टफोन असेल तर तुम्ही त्याद्वारे WhatsApp कॉल रेकॉर्ड करू शकता. व्हॉट्सअॅप कॉल स्पीकरवर ठेवा आणि दुय्यम स्मार्टफोनच्या व्हॉइस रेकॉर्डरचा वापर करून कॉल रेकॉर्ड करा. हे करण्यासाठी तुम्हाला शांत खोलीत जावे लागेल.\nदुसरी पद्धत: दुसरा मार्ग थर्ड पार्टी अॅप्सद्वारे आहे. Play Store आणि App Store वर बरेच पर्याय आहेत आणि तुम्ही तुम्हाला आवडेल ते निवडू शकता.\nWhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही कॉल रेकॉर्डर क्यूब ACR अॅप वापरला. हे तुमचे सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग व्हॉट्सअॅप कॉल्स स्वयंचलितपणे रेकॉर्ड करू शकते.\nविशेष गोष्ट म्हणजे याचा वापर टेलिग्राम, स्लॅक, झूम, फेसबुक, सिग्नल आणि इतर अॅप्सवरून कॉल रेकॉर्ड करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.\n या पद्धतीने आणि अशाप्रकारे सुरु करा गुंतवणूक; फायद्यात राहाल\nNext Share Market : 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना कंगाल करणारे हे शेअर्स घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/15/corona-infected-one-of-team-indias-players-during-england-tour/", "date_download": "2022-09-28T13:37:45Z", "digest": "sha1:JBRZCNIIE6DJFBK4Y6D4Y75MHPBN5ZST", "length": 6726, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इंग्लंड दौऱ्यावर कोरोनाचे सावट, टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण - Majha Paper", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यावर कोरोनाचे सावट, टीम इंडियाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण\nमुख्य, कोरोना, क्रिकेट / By माझा पेपर / इंग्लंड दौरा, कोरोनाबाधित, टीम इंडिया, बीसीसीआय / July 15, 2021 July 15, 2021\nनवी दिल्ली : सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. एका भारतीय खेळाडूचा कसोटी मालिकेपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या भारतीय खेळाडूचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका सिनिअर खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अशातच खेळाडूला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच खेळाडूच्या संपर्कात आल्यामुळे इतर खेळाडूंनाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.\nयाबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो खेळाडू सध्या होम क्वॉरंटाईन आहे. काही दिवसांनी हा खेळाडू डरहम कॅम्पसोबत जोडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून खेळाडूच्या घशात वेदना होत होत्या. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या खेळाडूचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.\nसध्या तीन दिवसांसाठी कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत जोडले जाणार आहेत. बीसीसीआयचे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/15/facebook-to-reward-rs-74-billion-for-innovative-creations-mark-zuckerbergs-announcement/", "date_download": "2022-09-28T13:07:06Z", "digest": "sha1:6XX34FSWODP4CUX3GORJMRIZAABLEOLF", "length": 7753, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाविण्यपूर्ण निर्मितीसाठी 74 अब्ज रुपयांचे बक्षीस देणार फेसबुक ; मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा - Majha Paper", "raw_content": "\nनाविण्यपूर्ण निर्मितीसाठी 74 अब्ज रुपयांचे बक्षीस देणार फेसबुक ; मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा\nसोशल मीडिया, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / इंस्टाग्राम, नाविण्यपूर्ण निर्मिती, फेसबुक, मार्क झुकेरबर्ग / July 15, 2021 July 15, 2021\nनवी दिल्ली : जर सोशल मीडियासाठी नवीन कन्टेन्ट निर्माण करायची काही कल्पना तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला अब्जाधीश बनवू शकते. 2022 पर्यंत असा नाविण्यपूर्ण कन्टेन्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तयार करणाऱ्या यूजर्सना एक अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात सांगायचे झाले, तर जवळपास 74 अब्ज रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. बुधवारी ही घोषणा फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी केली.\nनवीन यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडियाकडे आकर्षित करण्यासाठी फेसबुकची ही योजना आहे. टीकटॉक या लोकप्रिय सोशल मीडियाप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टाग्राम आता विविध कल्पना अंमलात आणणार असल्याचे हे संकेत आहेत.\nही माहिती मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, काहीतरी नाविण्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या कोट्यवधी लोकांना आपण एक सोशल प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहे. या नवनिर्मितीसाठी आपण एका कार्यक्रमाची आखणी करत असून त्यामध्ये 2022 पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नाविण्यपूर्ण कन्टेन्ट देणाऱ्यांसाठी बक्षिस म्हणून एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. आमच्यासाठी अशा पद्धतीची गुंतवणूक ही काही नवीन नाही, पण येत्या काळात या योजनाची व्याप्ती वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे.\nमार्क झुकेरबर्ग यांनी ही योजना जगभरात लोकप्रिय सोशल माध्यम असलेल्या टीकटॉकसोबत स्पर्धा करण्यासाठी तयार केल्याचे स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षांत टीकटॉकने जगभरात आपली लोकप्रियता वाढवल्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर असाच कन्टेन्ट आणण्याची तयारी मार्क झुकेरबर्ग यांनी केली आहे. यूजर्सना देण्यात येणारे हे बक्षीस फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या बोनस इनिशिएटिव्ह सीरिजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/16/chief-minister-uddhav-thackeray-give-patience-to-lonkar-family/", "date_download": "2022-09-28T12:41:03Z", "digest": "sha1:WXLRPH4ZSPGYXD4NKUE6SD6QYPCK5DY5", "length": 6206, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणकर कुटुंबियाना दिला धीर - Majha Paper", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणकर कुटुंबियाना दिला धीर\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आत्महत्या प्रकरण, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र मुख्यमंत्री, स्वप्नील लोणकर / July 16, 2021 July 16, 2021\nमुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका, अशा शब्दांत येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांची स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यावेळी स्वप्नीलची आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल, यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nयाप्रसंगी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वनीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्दैवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mhada.gov.in/mr/e-mitra", "date_download": "2022-09-28T13:12:59Z", "digest": "sha1:SMFH6TDC5GHBJS5U6TE4OGTTEZPUYOTL", "length": 12327, "nlines": 185, "source_domain": "www.mhada.gov.in", "title": "E-Mitra – MHADA", "raw_content": "\nम्हाडा ऑटोडिसीआर परमिशन सिस्टिम\nआमचा ध्यास आणि मुल्ये\nपरवडणारी घरे - म्हाडा प्रतीक\nबीडीडी चाळ पुनविर्कास प्रकल्प\nबदली आणि पदोन्नती आदेश\nप्रकल्प व्यवस्थापन ट्रॅकिंग साधन\nमुंबई मंडळ ई-बिलिंग सिस्टम\nमुं.इ.दु.व पु. मंडळ ई-बिलिंग सिस्टिम\nम्हाडा ऑटोडिसीआर परमिशन सिस्टिम\nप्रधान मंत्री आवास योजना\nअफफोर्डेबल रेंटल हौसिंग कॉम्प्लेक्सएस (ए.आर.एच.सी.)\nप्रधान मंत्री आवास योजना (दुवे)\nप्रधान मंत्री आवास योजना प्रकल्प\nप्र.मं.आ.यो. - कोंकण मंडळ प्रकल्प\nउपकरप्राप्त इमारतींची संकलित माहिती\nमास्टर यादीतून वाटप करण्यासाठी अर्ज\nत्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा व संस्थेचा विनंती अर्ज\nमुंबई मंडळ सोडत २०१९ निकाल\nगिरणी कामगार सोडत २०२०\nनाशिक मंडळ सोडत २०२०\nखाजगी विकासाद्वारे PPP Model अंतर्गत सोडत\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ - निवडसुची व प्रतिक्षा यादी\nकागदपत्र तपासणी करीता उमेदवारांची सूची\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ संवर्गनिहाय गुणतालिका\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी सूचना\nम्हाडा सरळसेवा भरती २०२१ साठी जाहिरात\nपरीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\n\"ई-मित्र\" प्रणलीच्या ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा\nई-मित्र नोंदणीसाठी आपले सरकार दुव्यासाठी येथे क्लिक करा\nमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ\nकोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nपुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nनाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nऔरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nनागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nअमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ\nम्हाडाच्या सार्वजनिक सेवेच्या अधिकाराबाबत अधिसूचना\nनमुना अर्ज क्र. १-निवासी सदनिका / भुखंड व अनिवासी गाळा / भूखंड भोगवटाबदल(हस्तांतरण) अर्ज व तपासणी सुची\nनमुना अर्ज क्र. २- निवासी सदनिका / भुखंड व अनिवासी गाळा/भूखंड नियमितीकरण अर्ज व तपासणी सुची\nनमुना अर्ज क्र. ३-थकबाकीबाबतचा ना देय प्रमाणपत्र अर्ज व तपासणी सुची\nनमूना अर्ज क्र. ४-सदनिका/भुखंड/ व्यापारी गाळा वित्तिय संस्थेकडे तारण ठेवण्यास ना हरकत प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज व तपासणी सुची\nनमुना अर्ज क्र. ५-सदनिका / भुखंड / व्यापारी गाळेधारकांना सहकारी संस्था स्थापन करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र अर्ज व तपासणी सुची\nअर्ज क्र. ६ अ-सदनिका / भुखंड / व्यापारी गाळा विक्री परवानगी अर्ज व तपासणी सुची ६ ब-भूखंड विक्री परवानगी अर्ज व तपासणी सुची\nअर्ज क्र. ७ अ- भुखंडाची उर्वरित खरेदी किंमत(बी.पी.पी.)/कर्जाची थकबाकी भरणापत्र अर्ज व तपासणी सुची ७ ब-सदनिकेच्या उर्वरित भाडे खर\nअर्ज क्र.८- सदनिका / भुखंड व इमारत/चाळीच्या नकाशाच्या प्रती मिळणेसाठी अर्ज व तपासणी सुची\nअर्ज क्र. ९- सदनिका / भुखंड / व्यापारी गाळयाच्या नस्तीतील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळणेसाठी अर्ज व तपासणी सुची\nसार्वजनिक बांधकाम विभाग (पीडबल्युडी)\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - (एसआरए)\nबृहन्मुंबई महानगरपालिका - (एमसीजीएम)\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित‍ (सिडको)\nबृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका)\nमहाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी)\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - (एमआयडीसी)\nमहाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ - (एमएसईबी)\nमहाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ\nमहाराष्ट्र हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड\nम्हाडा, गृहनिर्माण भवन कलानगर, बांद्रा(पू)\nशासनाच्या सर्व विभागांशी संबंधित माहिती / सेवा / योजना इ. साठी मुख्यमंत्री हेल्पलाईन टोल फ्री क्र. येथे २४*७ संपर्क साधावा\nकॉपीराईट © २०१९ म्हाडा ® सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/bloggers-park/funny-truck-rickshaw-quotes/", "date_download": "2022-09-28T13:20:26Z", "digest": "sha1:AK2SLWYOPFM46NPJIXJSIOZOCKAENDOZ", "length": 11068, "nlines": 232, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "सुविचार... (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील) - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nin ब्लॉगर्स पार्क, मनोरंजन\nसुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)\nट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार….\n2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने\n3) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही\n4) ”पाहतेस काय प्रेमात पडशिल”\n5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.\n6) १३ १३ १३ सुरूर \n7) “हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”\n8 ) ‘अहो, इकडे पण बघा ना…’\n9) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..\n10) थांब लक्षुमी कुंकू लावते\n11) तुमचे लक्ष आमच्याकडे का\n12) “लायनीत घे ना भौ”\n13) चिटके तो फटके\n14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या…\n15) अयोध्या, बेळगाव, कारवार्, निपाणी, इंदौर, गुलबर्गा, न्यू-जर्सी, ह्युस्टन, सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड, बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.\n16) बघ माझी आठवण येते का\n18) हाय हे असं हाय बग\n19) आई तुझा आशिर्वाद.\n22) पहा पण प्रेमाने\n23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.\n24) हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात\n25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.\n26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी…\n27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये …आणि …मुलांमध्ये..\n28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.\n29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी\n30) हेही दिवस जातील\n31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा\n32) घर कब आओगे\n33) १ १३ ६ रा\n34) सायकल सोडून बोला\n35) हॉर्न . ओके. प्लीज\n36) भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे.\n37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा.\n38) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये–\nमॉम सेज नो गर्ल्स\n39) राजू, चिंटू , सोनू …. अणि खाली लिहले होते ….. बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने \n40) मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल .. खाली लिहिले होते…. ड्रायवर शिकत आहे (बारीक़ अक्षरात)\n41) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल\n42) एका टेम्पोच्या मागे.. आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद\nPrevious article राज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nMore From: ब्लॉगर्स पार्क\nभ्रष्टाचार : माझी भुमीका\nनवर्या साठी न बायको साठी…\nमी मालक फुटक्या कवड्यांचा\nकोण आहेत मॅगसेसे विजेते दीप जोशी\nराज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/jhunjhunwala-received-a-dividend-of-rs-70-lakh-on-these-3-shares/", "date_download": "2022-09-28T12:10:48Z", "digest": "sha1:TIGJ3NBX2BZLVCQE5QBBMJILY5RPZ3DT", "length": 8613, "nlines": 48, "source_domain": "mhlive24.com", "title": "Jhunjhunwala gets dividend of Rs 70 lakh on these 3 shares Know the name | झुनझुनवालांना या 3 शेअर्सवर मिळाला 70 लाखांचा लाभांश नाव घ्या जाणून | Rakesh JhunJhunwala Portfolio", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Rakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांना या 3 शेअर्सवर मिळाला 70 लाखांचा लाभांश; नाव घ्या जाणून\nPosted inताज्या बातम्या, गुंतवणूक\nRakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांना या 3 शेअर्सवर मिळाला 70 लाखांचा लाभांश; नाव घ्या जाणून\nRakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.\nत्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. वास्तविक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकमधील नफ्याचा फायदा होण्याव्यतिरिक्त, या स्टॉक्सवर मिळणाऱ्या लाभांशाचाही फायदा होतो.\nअलीकडेच, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या 3 शेअर्स टायटन कंपनी, कॅनरा बँक आणि फेडरल बँक यांनी त्यांच्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे.\nराकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या 3 शेअर्सनी एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, टायटन कंपनीने प्रति शेअर 7.5 रुपये, कॅनरा बँकेने 6.5 रुपये प्रति शेअर आणि फेडरल बँकेने 1.80 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.\nया कंपन्यांनी लाभांश जाहीर केल्यामुळे राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 70 कोटी रुपयांनी वाढणार आहे. या तीन कंपन्यांमधील राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग पाहिल्यास, आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी टायटनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांचेही टायटनमध्ये 32 मार्च 321 रोजी संपलेल्या तिमाहीत हिस्सेदारी होती.\nराकेश झुनझुनवाला यांची कंपनीतील होल्डिंग 35310395 शेअर्स किंवा 3.98 टक्के होती. त्याच वेळी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के होती.\nअशा परिस्थितीत टायटल झुनझुनवाला दाम्पत्याचा एकत्रित हिस्सा 5.05 टक्के होता. त्याचप्रमाणे, जर आपण फेडरल बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर, जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत झुनझुनवाला जोडप्याचा एकत्रित हिस्सा 7,57,21,060 शेअर्स किंवा 3.65 टक्के होता.\nत्याच वेळी, बिग बुलची कॅनरा बँकेतील हिस्सेदारी 3,55,97,400 शेअर्स म्हणजेच 1.96 टक्के होती. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती किती वाढली टायटन कंपनीत झुनझुनवाला दाम्पत्याचा एकत्रित हिस्सा 4,48,50,970 शेअर्स आहे.\nकंपनीने प्रति शेअर 7.50 रुपये लाभांश जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत या लाभांशामुळे झुनझुनवाला दाम्पत्याला सुमारे 34 कोटी रुपये मिळतील.\nत्याचप्रमाणे फेडरल बँकेतील झुनझुनवाला दाम्पत्याचा एकत्रित हिस्सा 7,57,21,060 शेअर्स आहे. बँकेने प्रति शेअर 1.80 रुपये लाभांश जाहीर केला आहे.\nअशा परिस्थितीत, या लाभांशामुळे झुनझुनवाला दाम्पत्याला फेडरल बँकेकडून सुमारे 13 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, बिग बुलचे कॅनरा बँकेत 3,55,97,400 शेअर्स आहेत. बँकेने प्रति शेअर 6.50 रुपये लाभांश जाहीर केला आहे.\nअशा परिस्थितीत, या लाभांशामुळे बिग बुलला कॅनरा बँकेकडून सुमारे 23 कोटी रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, या तिन्ही कंपन्यांनी केलेल्या लाभांशाच्या घोषणेनंतर, राकेश झुनझुनवाला (रु. 34 कोटी + रु.13 कोटी + रु. 2 कोटी) ची एकूण संपत्ती 70 कोटी रुपयांनी वाढली आहे.\nPrevious Elon Musk : एलोन मस्क समोरील अडचणीत वाढ ट्विटर डील 2025 पर्यंत थांबवण्याची मागणी – वाचा सविस्तर\nNext Farming Business Idea : हे झाड लावून करा लाखोंची कमाई; कसं ते घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mutualfundssahihai.com/mr/who-should-invest-etf", "date_download": "2022-09-28T12:44:24Z", "digest": "sha1:L4CHJLPDSMIOAS3NEYJG4OW7WC5K7A4Q", "length": 5913, "nlines": 73, "source_domain": "www.mutualfundssahihai.com", "title": "ईटीएफमध्ये कोणी गुंतवणूक करायला हवी? | AMFI", "raw_content": "\nबाजारातील अस्थिरतेचा लाभ घ्या\nप्रत्येक उद्दिष्टासाठी एक योजना\nम्युच्युअल फंडमधून पैसे काढणे\nम्युच्युअल फंड्सबद्दल अधिक माहिती\nरु. 500 पासून सुरुवात\nईटीएफमध्ये कोणी गुंतवणूक करायला हवी\nम्युच्युअल फंड सही आहे\nईटीएफ हे शेअर बाजारात कमी किंमतीत पैसे गुंतवण्याचे एक साधन आहे. यात लिक्विडिटी असते आणि लगेच सेटलमेंट होते कारण यांचे लिस्टिंग एक्सचेंजवर असते आणि याची ट्रेडिंग स्टॉक प्रमाणेच होते. ईटीएफ एखाद्या स्टॉक इंडेक्सचे अनुसरण करतात आणि आपण आपल्या निवडीप्रमाणे काही स्टॉकमध्ये गुंतवणूक करता त्यापेक्षा यामध्ये अधिक डाइवर्सिफिकेशन असते.\nईटीएफ मध्ये आपल्या इच्छेनुसार शॉर्ट सेलिंग किंवा मार्जिनवर विकत घेण्याची सोय असते. ईटीएफमुळे गुंतवणुकीचे इतर पर्याय जसे कमॉडिटीज, विदेशी इंडेक्स आणि आंतरराष्ट्रीय सिक्योरिटीज इत्यादी आपल्यासाठी सुलभ होतात. आपण आपल्या पोजीशनच्या हेजिंगसाठी(वाचवण्यासाठी) ऑप्शन आणि फ्यूचर सुद्धा वापरू शकता, हे पर्याय म्युच्युअल फंड गुंतवणुकींमध्ये उपलब्ध नसतात.\nतरीही, ईटीएफ प्रत्येक गुंतवणूकदारासाठी योग्य नाहीत. नवीन गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड अधिक योग्य पर्याय आहेत कारण यात त्यांना विशिष्ट स्टॉक न निवडता दिर्घकालीन इक्विटी गुंतणुकीचे फायदे मिळू शकतात.\nयोग्य ईटीएफ निवडण्यासाठी आर्थिक बाजारांची चांगली समज असावी लागते, जी बहुतांश लहान गुंतवणूकदारांकडे नसते. त्यामुळे, आपल्या ईटीएफ गुंतवणुकींचे व्यवस्थापन करण्यासाठी काही प्रमाणात गुंतवणुकीमध्ये स्वतः सामील व्हावे लागते.\nमी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे\nईटीएफची निवड कशी करावी\nईटीएफच्या मर्यादा काय आहेत\nईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याच्या जोखमी काय आहेत\nम्यूचुअल फंड संबंधित संपूर्ण माहिती\nम्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी\nअस्वीकरण | वापराच्या अटी आणि गोपनीयता नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.msdhulap.com/mgnrega-sinchan-vihir-anudan-yojana/", "date_download": "2022-09-28T13:02:28Z", "digest": "sha1:S3ZYZ5LYXAVZIPQFEJQNTRDZDZUGZF3E", "length": 27874, "nlines": 194, "source_domain": "www.msdhulap.com", "title": "सिंचन विहीर अनुदान योजना - मनरेगा अंतर्गत अर्ज सुरु - MSDhulap.com", "raw_content": "\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nसोशल मीडिया ग्रुप जॉईन करा\nकृषी योजना सरकारी योजना\nसिंचन विहीर अनुदान योजना – मनरेगा अंतर्गत अर्ज सुरु\nमहाराष्ट्र शासनाने सिंचन विहीर योजना सुरू केलेली असून या योजनेची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळते. या दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. यावर शाश्वत व कायमस्वरुपी उपाययोजना करणेची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सिंचन विहीर ही योजना सुरू केलेली आहे.\nसिंचन विहीर अनुदान योजना:\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरींची कामे मंजूर करण्यात येतात.\nग्रामपंचायत लोकसंख्या मंजूर करावयाच्या सिंचन विहीर संख्या\n१५०० ते ३००० १०\n३००० ते ५००० १५\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित सूचनांचा शासन निर्णय निर्गमित केल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे सुलभ होणार कारण आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले होते. ते अधिकार पुन्हा सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आले आहेत.\nमहाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट २०१४ पर्यंत सुधारित) मधील अनुसूची दोन मधील परिच्छेद-४ मध्ये नमूद करण्यात आल्या प्रमाणे वैयक्तिक लाभाची कामे देताना खालील प्रवर्गातील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल.\n४) निराधिसूचित जमाती (विमुक्त जाती)\n५) दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे\n६) स्त्री कर्ता असलेली कुटुंबे\n७) शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे\n८) जमीन सुधारणांचे लाभार्थी\n९) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी\n१०) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी(वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६(२००७ चा २) खालील लाभार्थी आणि\nउपरोक्त प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, जे काही लक्षांक उर्वरित असतील त्यांसाठी सर्वसाधारण ओबिसी, इतर प्रवर्गातील लाभार्थी असतील अशा २ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत लाभ दिला जातो.\n१) वैयक्तिक स्वरूपाच्या कामांच्या लाभ घेण्यासाठी\n२) विहित नमुन्यातील अर्ज\n३) जॉब कार्ड झेरॉक्स\n४) ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव\n५) जागेचा ८अ व ७/१२ उतारा\n६) आधार लिंकिंग केले बँक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक झेरॉक्स\n७) आधार कार्ड झेरॉक्स\n८) तलाठ्याकडील समजुतीचा नकाशा, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.\nप्रस्तावा सोबत लागणारी कागदपत्रे:\nतलाठ्याकडील जातीचा दाखला, ८ अ उताऱ्यावरील सर्व ७/१२ विहीर नसलेला दाखला (तलाठी), तलाठ्याकडील सामायिक विहीर हिस्सा नसलेला दाखला, प्रस्तावित विहिरीच्या ५०० मिटर परिसरात पेयजल स्त्रोत नसल्याची खात्री झाल्यानंतरच दोन विहिरीतील किमान अंतर १५० मीटर असल्याबाबत क्षेत्र तपासणीबाबत शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु) यांचा दाखला, लाभार्थी निवडीचा ग्रामसभा ठराव, पात्र विहीर लाभार्थीचा ग्रामसेवकाकडील दाखला, प्रस्तावित विहिरीमुळे संबंधित लाभार्थीचे सलग ६० गुंठे क्षेत्र ओलिताखाली येत असले बाबत तलाठ्याचा दाखला इत्यादी.\nसिंचन विहिरीं कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष खालीलप्रमाणे आहे.सिंचन विहीर कार्यक्रमासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्यांनी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.\n१) लाभार्थीस किमान ६० हे. सलग क्षेत्र असावे. (क्षेत्राची कमाल मर्यादा २ हेक्टर)\n२) प्रस्तावित विहीर व अस्तित्वात असलेल्या विहिरीचे अंतर १५० मी. पेक्षा जास्त असणे आवश्यक.\n३) प्रस्तावित विहीर व पिण्याचे पाण्याचे सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर किमान ५०० मी. पेक्षा जास्त असावे.\n४) प्रस्तावित विहिरीपासून ५ टोलच्या आत विद्युत पुरवठा नसल्यास ऑइल इंजिन लावणेबाबतचे हमीपत्र आवश्यक.\n५) लाभधारकांच्या ७/१२ वर विहिरीची नोंद असू नये.\n६) तलाठी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला आवश्यक.\n७) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकत्रित भू शेत्र ६० हे. पेक्षा जास्त व सलग असणे आवश्यक.\n८) विहीर लाभार्थी जॉब कार्ड धारक असणे आवश्यक व मजूर म्हणून काम करून मजुरी घेणे आवश्यक.\n१) विहिरींच्या बांधकामाची कमाल मर्यादा रु.०३ लाख.\n२) खोदकाम मजुरी खर्च रु ७०,००० ते १,००,००० च्या मर्यादेत.\n३) क्रेन भाडे रू ९२,०००\n४) रु.१,३०,००० विहीर बांधकाम\n५) अकुशल कुशल खर्चाचे ६०:४० प्रमाण राखणे करिता मजुरी प्रधान काम घेणे आवश्यक उदा. भूसुधारक वृक्ष लागवड इ. प्रकारची कामे. योजने अंतर्गत करावयाच्या कामांचे अकुशल कुशल खर्चाचे ६०:४० चे प्रमाण ग्रामपंचायत स्तरावर न ठेवता जिल्हा स्तरावर राखण्यास मान्यता मिळालेली आहे.\n६) प्रशासकीय मान्यता दिल्यापासून सलग दोन वर्षात विहिरीचे काम पूर्ण होणे अनिवार्य आहे.\n७) या योजनेअंतर्गत कंत्राटदार/ठेकेदार तसेच मजूर विस्थापित करणाऱ्या यंत्रसामग्री यांना बंदी राहील.\n८) ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखडा व लेबर बजेट मध्ये सदर कामाचा समावेश असणे आवश्यक.\n९. आकारमान-व्यास ३० फुट. खोली ५० फुट.\nसिंचन विहीर अनुदान योजना नमुना अर्ज:\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.\nसिंचन विहीर अनुदान योजना प्रस्ताव:\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर मंजुरी बाबतचा प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.\nहेही वाचा – मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना\nवरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.\nआमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा \n← १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा; असा करावा लागणार खर्च\n‘एमपीएससी’ च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार; ‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया गतिमान करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा →\nराज्यात महाआवास अभियान – ग्रामीण 2021-22 पुन्हा सुरु; ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार \nबांबू लागवड अनुदान योजना; असा करा ऑनलाईन अर्ज – Bamboo Plantation Grant Scheme\nपंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत आतापर्यंत 18.60 लाख कोटी रुपयांची 34.42 कोटी कर्जे मंजूर करण्यात आली – Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY)\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nनोकरी भरती वृत्त विशेष\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत वृत्त विशेष सरकारी कामे\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान\nवृत्त विशेष सरकारी योजना\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा\nकृषी योजना जिल्हा परिषद महानगरपालिका महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे सरकारी योजना\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार \nमहसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली\nकृषी योजना जिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी\nजिल्हा परिषद महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा महाराष्ट्र पंचायत समिती वृत्त विशेष सरकारी कामे\nशेतीचा बांध कोरल्यास काय आहे महसूल कायद्यात तरतूद \nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा वृत्त विशेष सरकारी कामे\nमहाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार आणि दस्त नोंदणीही होणार; तुकडेबंदीचे परिपत्रक रद्द \nDelhivery कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये – Delhivery Courier Partner Program\nRedSeer अहवालानुसार, Delhivery ही आर्थिक 2021 मधील कमाईच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्ण-एकत्रित कंपनी आहे. जागतिक\nउद्योगनीती कृषी योजना वृत्त विशेष सरकारी योजना\nप्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत अर्ज सुरु – Pradhan Mantri Kisan Sampada Yojana (PMKSY)\nशेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी\nउद्योगनीती वृत्त विशेष सरकारी योजना\nपीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु \nई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची\nग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान September 26, 2022\nमहावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती – Mahavitaran Company Scholarship 2022-2023 September 25, 2022\nवैयक्तिक शौचालय अनुदान अर्जाचे स्टेटस ऑनलाईन चेक करा \nअकोला जिल्हा वार्ता (1)\nअमरावती जिल्हा वार्ता (1)\nआपले सरकार – महा-ऑनलाईन (110)\nकोल्हापूर जिल्हा वार्ता (3)\nगृहनिर्माण संस्था कायदा (5)\nठाणे जिल्हा वार्ता (2)\nतलाठी कार्यालय नोंदवह्या (38)\nनांदेड जिल्हा योजना (3)\nपुणे जिल्हा वार्ता (3)\nबांधकाम कामगार कल्याणकारी योजना (8)\nबुलढाणा जिल्हा वार्ता (1)\nमहाराष्ट्र जमीन महसूल कायदा (65)\nमहाराष्ट्र पंचायत समिती (72)\nमहाराष्ट्र शासन निर्णय – GR (145)\nरत्नागिरी जिल्हा वार्ता (2)\nसातारा जिल्हा वार्ता (1)\nMSDhulap.com हा सरकारी कामे, सरकारी योजना, माहिती अधिकार, स्पर्धा परीक्षा, उदयोग नीती आणि नोकरी भरती माहितीसाठी MSDhulap.com हा एक आदर्श समुदाय आहे.\nMSDhulap.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtramajha.com/maharashtra/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-28T11:51:51Z", "digest": "sha1:ERKCWA6KDWPIWFKHB6QE72STDC33LKKU", "length": 12795, "nlines": 204, "source_domain": "maharashtramajha.com", "title": "जैतापूर - महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे? - महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nजैतापूर – महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे\nहि आहे जैतापूर प्रकल्पाची सच्चाई\n१. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. मुळात हा प्रकल्प भारत सरकारचा National Nuclear Project आहे. भारत आणि फ्रांस या दोन देशांमध्ये झालेला हा करार आहे.\n२. National Nuclear प्रोजेक्ट असल्यामुळे या जैतापूर प्रकल्पामधून निर्माण होणारी विजेवर देशातील सर्व राज्य यांचा हक्क असणार आहे. महाराष्ट्राला जैतापूर प्रकल्पा मधून फक्त १०% वीज मिळणार आहे आणि ती पण महाराष्ट्राला पैसे देवून विकत घ्यावी लागणार आहे.\n३. म्हणजे जमीन, पाणी सगळे महाराष्ट्राचे, धोका राहणार कोकणातील लोकांना आणि फायदा उठवणार देशातील इतर लोक.\n४. जैतापूर भागामध्ये २००९ पासून ९२ वेळा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. उद्या जपानसारखा भूकंप जैतापूर मध्ये झाला तर अख्खा महाराष्ट्र नष्ट होवू शकतो.\n५. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राला देवून भारत सरकार ने महाराष्ट्राला मदत केलेली आहे. मुळात हा प्रकल्प गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनी आपल्या राज्यामध्ये उभा करायला नकार दिला होता. शेवटी भारत सरकारने हा जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्रजनतेच्या बोकांडी मारलेला आहे.\n६. अणुप्रकल्प हा समुद्र किनारी असतो कारण त्या प्रकल्प मधून बाहेर टाकले जाणारे अनु जल समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले जाते. कोकणातील सुंदर समुद्र किनारा, तेथील सुंदर निसर्ग या जैतापूर प्रकल्पामुळे कायमचा नष्ट होवू शकतो.\nहजारो कोटीचा हा जैतापूर प्रकल्प असल्यामुळे आणि अमेरिकेचा दबाव या दोन कारणामुळे महाराष्ट्र सरकार कोकणातील जनतेच्या मुळावर उठलेली आहे. पैसे घेवून बातम्या देणार पत्रकार आणी मिडिया जाणूनबुजून बदनामीच्या बातम्या देत आहेत. आमचे महाराष्ट्रा मधील सर्व जनतेला आणि सर्व राजकीय पक्षांना खुले आवाहान आहे कि हा जैतापूर प्रकल्प महाराष्ट्राची भावी पिढी नष्ट करून शकतो हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि सर्व राजकीय पक्षांनी या जैतापूर प्रकल्पाला विरोध करावा.\nआपण आपली मते खाली असलेल्या कमेंट बॊक्स मधुन मांडा.\nNext article गोपीनाथ मुंडे साहेब आणि फेसबुक\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nफेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nपुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे\nहिंदू मना बन दगड\nकाय झाले विदर्भ राज्य समितीचे\nकाही तरी कमावणार तर काहीतरी गमवायला हवाच\nविद्याधर बबन पोखरकर says:\nउद्या संपूर्ण महाराष्ट्राला धोका होणार असेल तर हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत जैतापूर येथे होऊ देता कामा नये..\nजैतापूर प्रकल्प हटाव…..महाराष्ट्र बचाव……….\nदिपक भागवत. रत्नागिरी . says:\nजैतापूर प्रकल्प सरकार माथी मारणारच \nदिपक भागवत. रत्नागिरी . says:\nजैतापूर प्रकल्प सरकार जबरदस्तीने माथी मारणारच \nहिंदू मना बन दगड\nगोपीनाथ मुंडे साहेब आणि फेसबुक\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nभारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या\nस्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\nउद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/share-market-millionaire-to-millionaire/", "date_download": "2022-09-28T13:06:55Z", "digest": "sha1:7Y3ZRTDBVWDFYVLCGR2SCUEHLNXAP2AB", "length": 6450, "nlines": 47, "source_domain": "mhlive24.com", "title": "Find out why you have this stock that makes millionaires millionaires।लखपतींना करोडपती करणारा हा शेअर तुमच्याकडे आहे का नाव घ्या जाणून।Share Market", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Share Market : लखपतींना करोडपती करणारा हा शेअर तुमच्याकडे आहे का \nPosted inताज्या बातम्या, गुंतवणूक\nShare Market : लखपतींना करोडपती करणारा हा शेअर तुमच्याकडे आहे का \nShare Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.\nजर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. चला तर आज आपण अशाच एका चर्चेत राहिलेल्या शेअरबाबत जाणून घेऊया.\nवास्तविक गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमधून दीर्घकालीन लक्षाधीश देखील होऊ शकतात. आज आपण ज्या शेअरबद्दल बोलत आहोत त्याने 10 वर्षात तूफान परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.\nहा स्टॉक GRM ओव्हरसीजचा आहे. या शेअरने गेल्या दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3085% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 1.77 रुपयांवरून 547.90 रुपयांपर्यंत वाढला आहे.\nGRM ओव्हरसीज शेअर किंमत इतिहास :- 13 एप्रिल 2012 रोजी बीएसईवर GRM ओव्हरसीजचे शेअर्स 1.77 रुपयांच्या पातळीवर होते. जे आता शुक्रवार 29 एप्रिल 2022 रोजी 547.90 रुपये झाले.\nया कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30854.8% परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या पाच वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 8,114.39% परतावा दिला आहे.\nगेल्या पाच वर्षांत, हा स्टॉक रु. 6 वरून (5 मे 2017 रोजी BSE बंद किंमत) 547.90 रु. पर्यंत वाढला आहे. या GRM ओव्हरसीजच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात 274.61% परतावा दिला आहे.\nएक वर्षापूर्वी, 3 मे 2021 रोजी हे शेअर्स 146.26 रुपये प्रति शेअर या पातळीवर होते. गेल्या सहा महिन्यांत हे शेअर्स 222.99 रुपयांवरून 547.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत.\nया कालावधीत त्याने 145.71% परतावा दिला आहे. मात्र, या वर्षात स्टॉकने आतापर्यंत शून्य परतावा दिला आहे. GRM ओव्हरसीजच्या शेअर किंमत इतिहासाच्या पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दहा वर्षांपूर्वी या शेअरमध्ये रु. 1.77 च्या पातळीवर गुंतवणूक केली असती,\nतर आज ही रक्कम 3 कोटींहून अधिक झाली असती . त्याच वेळी, पाच वर्षांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 91.31 लाख रुपये झाली असती.\nगेल्या वर्षीच्या शेअरच्या किमतीनुसार 1 लाख रुपयांची गुंतवणूक 3.74 लाख रुपये झाली असती. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर प्रमाणात परतावा मिळवला असता.\nPrevious Gautam Adani : हे दोन शेअर ठरले अदानींसाठी फायद्याचे संपत्तीत झाली प्रचंड वाढ\nNext Honda Activa : फक्त 11 हजारांत खरेदी करा होंडा ॲक्टीवा; कसं ते घ्या जाणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.majhapaper.com/2021/07/12/chief-minister-uddhav-thackerays-important-order-against-the-backdrop-of-the-third-wave-of-corona/", "date_download": "2022-09-28T12:41:41Z", "digest": "sha1:J3O2PIENCRB3LAP3QVHQFNAQSXK7DPRV", "length": 13271, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश - Majha Paper", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश\nमुख्य, कोरोना, मुंबई / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, कोरोना तिसरी लाट, महाराष्ट्र मुख्यमंत्री / July 12, 2021 July 12, 2021\nमुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (सोमवार) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्सची स्थापन करावी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश दिले. कोरोनाकाळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले, तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोरोना प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.\nसीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा, आदी उद्योगपती या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. येणाऱ्या काळात कोरोनाचे आव्हान अधिक वाढले, तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोरोनापासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्या माध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले, तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्या दृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nडेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून, अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, सामाजिक अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे.\nडॉ प्रदीप व्यास यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी पहिल्या लाटेत २० लाख रुग्ण आढळले, तर दुसऱ्या लाटेत दोन तीन महिन्यातच ४० लाख रुग्ण आढळले. पुढील लाटेचा वेग कितीतरी पटीने जास्त असू शकतो. सद्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहेत. केंद्राकडून २५ टकके लसी खासगी रुग्णालयांना देण्याचे धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले. उद्योगांच्या प्रतिनिधींनी देखील कोरोनाच्या या साथीत राज्य शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे तसेच उद्योगांच्या परिसरात कोरोना सुसंगत वर्तणूक राहील याची काळजी घेण्याची खात्री दिली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील यासंदर्भात उद्योगांशी समन्वय ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/business-idea-give-agriculture-a-form-of-business-and-earn-5-times-profit/", "date_download": "2022-09-28T13:09:21Z", "digest": "sha1:N6Y72PVHGEQW2FYPZAALF7EKJK5VVJSH", "length": 7939, "nlines": 50, "source_domain": "mhlive24.com", "title": "Give agriculture a form of business and earn 5 times profit Knowing how to take it | शेतीला द्या व्यवसायाचे रुप अन् कमवा 5 पट नफा कसं ते घ्या जाणून | Business Idea", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Business Idea : शेतीला द्या व्यवसायाचे रुप अन् कमवा 5 पट नफा; कसं ते घ्या जाणून\nPosted inताज्या बातम्या, बिझनेस\nBusiness Idea : शेतीला द्या व्यवसायाचे रुप अन् कमवा 5 पट नफा; कसं ते घ्या जाणून\nBusiness Idea : सध्या अनेक लोक नोकरीच्या झंझटीला कंटाळले आहेत. आपली शेती बरी असा विचार करणारे देखील बहुतेक आहेत. कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत.\nतुम्हीदेखील जर शेती करण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी शेती करता करता तुमच्या फायद्याची आणि महत्वाची माहिती देत आहोत.\nवास्तविक जर तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल, जिथे माफक गुंतवणुकीने अनेक पटींनी नफा मिळेल, तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना देत आहोत.\nहा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये एक-दोन नव्हे तर पाचपट नफा होईल. आम्ही तुम्हाला एलोवेरा शेतीबद्दल सांगत आहोत. सध्या कोरफडीची मागणी झपाट्याने वाढत आहे.\nकॉस्मेटिक उत्पादन असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, कोरफड सर्वत्र वापरली जाते. त्यामुळेच बाजारात याला मागणी आहे.\nकोरफडीच्या लागवडीतून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. त्याची लागवड आजकाल भारतात खूप लोकप्रिय आहे. यासाठी शेतात जास्त ओलावा असण्याची गरज नाही. जिथे पाणी साचत नाही अशा शेतात हे पीक घेतले जाते.\nवालुकामय माती त्याच्या लागवडीसाठी चांगली मानली जाते. कोरफडीच्या लागवडीसाठीही चांगली माहिती असणे आवश्यक आहे. वेळोवेळी शेताची स्वच्छता करावी.\nया झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव लवकर होतो, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. परंतु कीटकनाशकासाठी युरिया किंवा डीएपीचा वापर होत नाही याची नोंद घ्यावी. कोरफडीच्या अनेक प्रजाती आहेत.\nबार्बाडेन्सिस (एलोवेरा बार्बाडेन्सिस) प्रजाती सध्या चांगल्या कमाईसाठी सर्वाधिक वापरली जात आहेत. ज्यूस बनवण्यापासून ते कॉस्मेटिक वस्तू बनवण्यापर्यंत त्याचा वापर केला जातो.\nजास्त मागणीमुळे शेतकरी देखील त्याची लागवड अधिक करतात कारण त्याची पाने मोठी असतात आणि त्यातून अधिक जेल बाहेर येते. इंडिगो प्रजाती देखील चांगली मानली जाते, जी सामान्यतः घरांमध्ये दिसून येते.\nशेती कधी आणि कशी करावी कोरफडीची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून करता येते. मात्र, शेतकऱ्यांनी वर्षभर पेरणी केली तरी नुकसान होत नाही. एका रोपापासून दुस-या रोपातील अंतर 2 फूट असावे. एकदा लागवड केल्यानंतर त्यांची वर्षातून दोनदा काढणी करून त्यांची विक्री करून नफा कमावता येतो.\nकोरफडीपासून 5 पट फायदा एका बिघा शेतात 12,000 कोरफडीची रोपे लावता येतात. कोरफडीच्या रोपाची किंमत 3 ते 4 रुपये आहे. म्हणजेच एका बिघामध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी सुमारे 40,000 रुपये खर्च येणार आहेत. कोरफडीच्या एका रोपातून 4 किलो पर्यंत पाने निघतात.\n कोरफडीची पाने विकून तुम्ही नफा कमवू शकता. तुम्ही ते थेट कंपन्यांना विकू शकता. ज्यातून भरपूर पैसे मिळतील. केवळ एक बिघामधील पाने विकून लाखो रुपये मिळतील. तुमचा व्यवसाय सुरू होताच, कोरफड वेरा लागवडीची व्याप्ती वाढवा आणि तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.\nPrevious Government Schemes : फक्त 330 रुपयांची गुंतवणूक देईल तुम्हाला 2 लाखांचा फायदा पण कसं\nNext Share Market : हे 5 स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ठरले तारणहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/marathi-news/gautam-adani-these-two-became-shares/", "date_download": "2022-09-28T11:50:22Z", "digest": "sha1:BUCTO63NSGVB5ZGMDVFEPQZNPCC5HSSE", "length": 7100, "nlines": 47, "source_domain": "mhlive24.com", "title": "These two stocks resulted in a huge increase in profitable assets for Adani।हे दोन शेअर ठरले अदानींसाठी फायद्याचे संपत्तीत झाली प्रचंड वाढ।Gautam Adani", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Gautam Adani : हे दोन शेअर ठरले अदानींसाठी फायद्याचे संपत्तीत झाली प्रचंड वाढ\nPosted inताज्या बातम्या, गुंतवणूक\nGautam Adani : हे दोन शेअर ठरले अदानींसाठी फायद्याचे संपत्तीत झाली प्रचंड वाढ\nGautam Adani : सध्या भारतात सामायिक कमाईपेक्षा वैयक्तिक कमाई जोरात सुरु आहे. अंबानी आणि अदानी यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत सर्वात अग्रेसर राहत आहे. अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.\nवास्तविक अदानी पॉवर आणि अदानी विल्मारचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यानंतर गेल्या आठवड्यात दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश 50 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत करण्यात आला.\nअदानी पॉवर 50 सर्वात मौल्यवान भारतीय कंपन्यांच्या यादीत 1.08 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह अठ्ठेचाळीसव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, अदानी विल्मारचे शेअर्स 1.01 लाख कोटींच्या मार्केट कॅपसह पन्नासव्या स्थानावर आहेत.\nअदानी पॉवर आणि अदानी विल्मारच्या शेअर्सने गेल्या पंधरवड्यात 1 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप ओलांडली आहे. अदानी विल्मार हा अदानी स्टॉक आहे ज्याने 1 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलाडले आहे.\nमंगळवार, 26 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच गेल्या आठवड्यात त्याने हा टप्पा गाठला. जेव्हा सकाळच्या सौद्यांमध्ये ते 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला स्पर्श करते.\nगेल्या आठवड्यातील काही सत्रांमध्ये अदानी पॉवरच्या शेअर्सनी 1 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपवर मजल मारली आहे. 2022 मध्ये अदानी पॉवरचा स्टॉक 101 रुपयांवरून 283 रुपयांपर्यंत वाढला आहे.\nयंदा त्यात सुमारे 180 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात अदानी पॉवरच्या शेअरची किंमत जवळपास 200 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 च्या सुरुवातीपासून अदानी पॉवरच्या शेअरच्या किमतीत सर्वाधिक तेजी आली आहे.\nअदानी विल्मर शेअर किंमत चार्ट ;-अदानी विल्मरचे शेअर्स 08 फेब्रुवारी 2022 रोजी सूचीबद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या भागधारकाना सुमारे 190 टक्के परतावा दिला आहे.\n218 रुपये ते 230 रुपये प्रति इक्विटी शेअर या सार्वजनिक इश्यूच्या किमतीची तुलना केल्यास ती त्याच्या अप्पर प्राइस बँडच्या तुलनेत जवळपास 240 टक्क्यांनी वाढली आहे.\nयाचा अर्थ अदानी विल्मार हा देखील मल्टीबॅगर IPO शेअर आहे. एका बातमीनुसार, या दोन शेअर्सनी 2022 मध्ये भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्ये जोरदार वाढ केली आहे.\n2022 मध्ये गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे $45.3 अब्जने वाढली. यासह, तो ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकातील जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवू शकला आहे.\nPrevious Business Idea : फक्त 5 हजारांत हा व्यवसाय सुरू करुन करा लाखोंची कमाई; सविस्तर माहिती घ्या जाणून\nNext Share Market : लखपतींना करोडपती करणारा हा शेअर तुमच्याकडे आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-09-28T13:09:51Z", "digest": "sha1:EGI33URIOV7OB56LYMDVKQC7RWDMTIM6", "length": 10370, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अझहर अलीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअझहर अलीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख अझहर अली या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nक्रिकेट विश्वचषक, २०१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (इंग्लंडमध्ये), २०१० ‎ (← दुवे | संपादन)\n२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nअझहर अली (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअझर अली (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nकर्णधार (क्रिकेट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nबांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२० ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२० ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२० ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१०-११ ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०११-१२ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४-१५ ‎ (← दुवे | संपादन)\nझिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६ ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१५-१६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://aisiakshare.blogspot.com/2016/03/", "date_download": "2022-09-28T12:17:23Z", "digest": "sha1:HJSTFSP3CMTDUWKEIPARUABBT7VZIH5E", "length": 70963, "nlines": 287, "source_domain": "aisiakshare.blogspot.com", "title": "Aisi Akshare - ऐसी अक्षरे: March 2016", "raw_content": "\nध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० नुसार विविध परीसरातील आवाजाची कमाल पातळी पुढीलप्रमाणे ठरविण्यात आलेली आहे -\nपरीसर/क्षेत्र प्रकार - ध्वनिमर्यादा (सकाळी ६ ते रात्री १०) - ध्वनिमर्यादा (रात्री १० ते सकाळी ६)\n(अ) औद्योगिक क्षेत्र - ७५ डेसिबल - ७० डेसिबल\n(ब) व्यापारी क्षेत्र - ६५ डेसिबल - ५५ डेसिबल\n(क) निवासी क्षेत्र - ५५ डेसिबल - ४५ डेसिबल\n(ड) शांतता क्षेत्र - ५० डेसिबल - ४० डेसिबल\nआपण कोणत्या क्षेत्रात आहोत आणि तिथल्या आवाजाची पातळी नक्की किती डेसिबल आहे, हे सर्वसामान्य नागरीकांनी ओळखणे राज्य सरकारला नक्कीच अपेक्षित नसावे. त्यामुळे आपल्या कानांना त्रास होऊ लागल्यास आपण जरुर पोलिसांना १०० नंबरवर फोन करुन तक्रार देऊ शकतो. आता ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० मधील जे काही ब-यापैकी सुस्पष्ट नियम आहेत ते समजून घेऊ -\n* नियम ५ (१) नुसार सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर 'लेखी परवानगी' घेतल्याशिवाय संपूर्ण बंदी आहे. यामधे सार्वजनिक ठिकाण म्हणजे जिथे सर्वसामान्य जनतेला अशा लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू येईल असे (खाजगी बंदिस्त ठिकाणे सोडून इतर कोणतेही) ठिकाण. या नियमामधे 'लेखी परवानगी' हा सर्वात महत्त्वाचा भाग असून, लेखी परवानगीशिवाय कोणत्याही झोनमधे, कोणत्याही वेळी - दिवसा किंवा रात्री, कितीही डेसिबलच्या आवाजाला सरसकट बंदी केलेली आहे. त्यामुळे, केव्हाही, कुठेही, कितीही आवाज करणारा लाऊडस्पीकर आपल्याला दिसला, तर आपण तो वाजवणा-यांना 'लेखी परवानगी घेतली आहे का' असे विचारु शकतो. आणि तशी ती घेतली नसल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार करु शकतो.\n* नियम ५ (२) नुसार सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराला रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत सर्वत्र संपूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आपल्याला लाऊडस्पीकरचा आवाज आला तर लेखी परवानगी आहे की नाही याचा विचार न करता आपण त्याविरुद्ध तक्रार करु शकतो. अर्थात, या नियमाला खालीलप्रमाणे अपवाद नंतर जोडण्यात आलेला आहे.\n* नियम ५ (३) नुसार राज्य सरकार सांस्कृतिक किंवा धार्मिक उत्सव व कार्यक्रमांसाठी रात्री १० नंतर (परंतु मध्यरात्री १२ पर्यंतच) लाऊडस्पीकरच्या वापरास विशेष परवानगी देऊ शकते. अशी विशेष परवानगीसुद्धा एका वर्षात फक्त पंधरा दिवसांसाठी देता येते आणि राज्य सरकारने असे दिवस आधीच जाहीर करणे अपेक्षित असल्याचे या नियमांमधे म्हटले आहे. तेव्हा अशा पंधरा दिवसांची यादी राज्य सरकारकडून आपण मागवू शकतो व त्याव्यतिरिक्त इतर दिवशी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर ऐकू आल्यास जरुर तक्रार करु शकतो.\n* नियम ५ अ (१) नुसार निवासी क्षेत्रामधे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही गाड्यांनी हॉर्न वाजवण्यावर बंदी आहे. याबद्दल तक्रार कशी व कुणाविरुद्ध करायची याचे स्पष्टीकरण या नियमांमधे दिलेले नाही. (मी स्वतः पुणे शहर परीमंडळ उपायुक्तांकडे याबद्दल मार्गदर्शनाची विनंती केली आहे. पुढील माहिती मिळाल्यास इथे जोडण्यात येईल.)\n* नियम ५ अ (२) नुसार आवाज करणारे फटाके उडवण्यास कोणत्याही दिवशी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत (आणि शांतता क्षेत्रात २४ तास) सरसकट बंदी आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके उडवण्यास परवानगी देण्याचा अधिकार कुठल्याही शासकीय कार्यालयास देण्यात आलेला नाही. त्यामुळे या वेळेत आपल्या आजूबाजूला कुणीही फटाके उडवून ध्वनिप्रदूषण करीत असेल तर आपण ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करु शकतो. या नियमाला कसलाही अपवाद दिलेला नाही.\nलाऊडस्पीकर, हॉर्न, फटाके इत्यादींच्या ध्वनिप्रदूषणाबाबत आपण ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० च्या आधारे पोलिसांकडे तक्रार करु शकतो. २०१५ मधे उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार अशी तक्रार स्थानिक पोलिस स्टेशन अथवा शहर परीमंडळ उपायुक्तांकडे करण्यात यावी असे म्हटले आहे. अशा स्थानिक पोलिस स्टेशन व उपायुक्तांची नावे, फोन नंबर, व ई-मेल पत्ते स्थानिक प्रशासनाच्या (म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका वगैरेंच्या) वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. (पुणे शहरासाठी परीमंडळ उपायुक्त व स्थानिक पोलिस स्टेशनची संपर्क यादी माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे. तसेच ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० ची मूळ पीडीएफ देखील उपलब्ध आहे. कुणाला हवी असल्यास ई-मेलने पाठविण्यात येईल.)\nध्वनिप्रदूषणाविरुद्ध तक्रार केल्यानंतर नक्की कशी कारवाई होणार, ध्वनिप्रदूषण ताबडतोब थांबवण्यासाठी पोलिस काय उपाययोजना करणार, ध्वनिप्रदूषण झाले की नाही हे कोण आणि कसे सिद्ध करणार, या सगळ्याबद्दल स्पष्टता आणण्याचे काम हे नियम अंमलात आणल्यापासूनच्या १५-१६ वर्षांत कुठल्याच सरकारने फारसे केलेले दिसत नाही. परंतु या नियमांच्या आधारे आपण किमान तक्रारी तरी नोंदवल्या पाहिजेत. अशी तक्रार स्थानिक पोलिसांनी नाकारली किंवा दुर्लक्षित केली किंवा उलट तक्रारदारालाच दमदाटी केली (ज्याची शक्यता जास्त आहे) तर संबंधित पोलिस अधिकारी / कर्मचारी / चौकी यांची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर केली पाहिजेत. त्यासाठी वर्तमानपत्रे, रेडीओ चॅनेल यांची मदत घेता येईल. जेणेकरुन सर्व जनतेला अशा जबाबदारी टाळणा-या व अधिकाराचा गैरवापर करणा-यांबद्दल माहिती मिळेल आणि इतरांवर थोडा वचक बसू शकेल.\nपुढील काही प्रश्नांची उत्तरे माहितीच्या अधिकारातून व प्रत्यक्ष निरीक्षणातून शोधता येतील. गेल्या पंधरा-सोळा वर्षांत ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० नुसार कितीजणांवर कारवाई करण्यात आली सार्वजनिक मिरवणुकींना व रस्त्यांवरील मंडपांना परवानगी देताना हे नियम विचारात घेतले जातात का सार्वजनिक मिरवणुकींना व रस्त्यांवरील मंडपांना परवानगी देताना हे नियम विचारात घेतले जातात का मिरवणुकीच्या 'बंदोबस्ता'साठी उपस्थित असणारे पोलिस, मिरवणूक शांतता क्षेत्रात आल्यावर आव्वाज बंद करायला लावतात का मिरवणुकीच्या 'बंदोबस्ता'साठी उपस्थित असणारे पोलिस, मिरवणूक शांतता क्षेत्रात आल्यावर आव्वाज बंद करायला लावतात का रात्री १२ वाजता कानठळ्या बसवणारे फटाके उडवून वाढदिवस साजरा करण्याची जी नवी प्रथा सुरु झाली आहे, त्याविरुद्ध पोलिस काही कारवाई करु शकतात का रात्री १२ वाजता कानठळ्या बसवणारे फटाके उडवून वाढदिवस साजरा करण्याची जी नवी प्रथा सुरु झाली आहे, त्याविरुद्ध पोलिस काही कारवाई करु शकतात का मोठमोठ्याने आवाज करणा-या यामाहा, बुलेटसारख्या गाड्या आणि कर्णकर्कश्च हॉर्न वाजवणा-या बाईक, कार, टेम्पो, इत्यादींना जागेवर अडवून जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार ट्रॅफिक पोलिसांना दिले जाऊ शकतात का मोठमोठ्याने आवाज करणा-या यामाहा, बुलेटसारख्या गाड्या आणि कर्णकर्कश्च हॉर्न वाजवणा-या बाईक, कार, टेम्पो, इत्यादींना जागेवर अडवून जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार ट्रॅफिक पोलिसांना दिले जाऊ शकतात का अशा सर्व त्रासदायक 'आव्वाजा'विरुद्ध सर्वसामान्य नागरीकांनी तक्रार करावी की नाही, केलीच तर पुरावे काय द्यावेत, याबाबत पोलिसांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत\nकृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास मदत करावी. शांतता हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे\n'गौडबंगाल' हा शब्द तुम्ही अनेकदा वाचला असेल, वापरलाही असेल. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि बंगालशी त्याचा संबंध काय, असे प्रश्न तुम्हाला पडलेत का म्हणजे गौडबिहार किंवा गौडमहाराष्ट्र का नाही, गौड-बंगालच का म्हणजे गौडबिहार किंवा गौडमहाराष्ट्र का नाही, गौड-बंगालच का\n'गौडबंगाल' म्हणजे चटकन न समजणारी गोष्ट किंवा जादू, रहस्य.\n- गौड आणि वंग हे पूर्वी दोन वेगवेगळे पण शेजारी-शेजारी देश होते. वंग या शब्दाचा अपभ्रंश बंग आणि नंतर बंगाल असा झाला. गौड आणि वंग हे दोन्ही देश आता बंगालचा भाग आहेत.\n- पूर्वीपासून बंगालची काळी जादू प्रसिद्ध आहे. 'जय काली कलकत्तेवाली' असा मंत्र आजसुद्धा देशभरातले जादूगार वापरतात.\n- एखादी गोष्ट लवकर समजत नसेल किंवा चमत्कारासारखी वाटत असेल, तर तिला 'गौडबंगाल' असं म्हणतात. गौड आणि वंग भागातल्या सर्वोत्तम जादूगारांनी केलेली जादू म्हणजे गौड-बंगाल\n- उदाहरणार्थ, तरंगत्या मंदीराचं गौडबंगाल, देशाच्या अर्थव्यवस्थेचं गौडबंगाल, मिस्टर इंडीयाचं गौडबंगाल, डिसेंबरमधल्या पावसाचं गौडबंगाल, रस्तेदुरुस्तीच्या टेंडरचं गौडबंगाल, वगैरे.\nLabels: भाषा, मराठी, लेख\nशालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही\nदि. २ मार्च २०१६ रोजी 'पाकिस्तान ऑब्झर्व्हर'नं शालाबाह्य मुलांसंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केलीय. झोब जिल्ह्यातल्या सुमारे पंधरा हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करण्याची घोषणा झोब जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी हबिबूर रेहमान मंडोखेल यांनी केल्याचं या बातमीत म्हटलंय. याच बातमीनुसार, पाकिस्तानात दोन ते तीन कोटी मुलं शाळेपासून वंचित आहेत. आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शिक्षणाकडं केलेल्या लाजिरवाण्या व अक्षम्य दुर्लक्षामुळं ही परिस्थिती ओढवल्याचं या बातमीत म्हटलंय. तसंच, जी मुलं शाळेत किंवा मैदानावर दिसली पाहिजेत ती प्रत्यक्षात कारखाने आणि वीटभट्ट्यांवर शारीरिक कष्टाची कामं करताना किंवा भीक मागताना दिसत असल्यानं त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केलीय. देशाला सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न भेडसावत असताना, इतक्या मोठ्या संख्येनं मुलांचं शिक्षणापासून वंचित राहणं धोकादायक असल्याचं यात म्हटलंय. अशा लहान मुलांना आपल्या जहाल विचासरणीत सामील करुन घेणं धर्मांध व्यक्तींना सोपं जाईल अशी भीतीही यात व्यक्त केलीय. याच बातमीत, पाकिस्तानच्या शिक्षणावरील खर्चाची इतर शेजारी राष्ट्रांच्या खर्चाशी तुलना केलीय, ज्यानुसार पाकिस्तान आपल्या जीडीपीच्या फक्त २ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करतं. बांग्लादेश २.४ टक्के, भूतान ४.८ टक्के, भारत ३.१ टक्के, इराण ४.७ टक्के, आणि नेपाळ ४.६ टक्के शिक्षणावर खर्च करतात असं नोंदवलंय. देशातल्या साक्षरतेचं अचूक मोजमाप उपलब्ध नसलं तरी शासकीय अंदाज ६० टक्के आहे, जो श्रीलंकेपेक्षा खूपच कमी आहे. श्रीलंकेचा साक्षरतेचा अधिकृत आकडा आहे १०० टक्के. पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारनं शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण सुधार कार्यक्रम जाहीर केला असला तरी याचा प्रचार आणि व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं ‘पाक ऑब्झर्व्हर’नं म्हटलंय. देशाच्या काना-कोप-यात शिक्षणाचा उजेड पाडण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरीयम नवाज यांनी आता स्वतःच झोबसारख्या दुर्गम भागात जाऊन शाळाप्रवेशाच्या मोहीमेचं नेतृत्व केलं पाहिजे, अशी अपेक्षा या बातमीत व्यक्त केलीय.\nभारतातली शिक्षणाची अवस्थादेखील पाकिस्तानपेक्षा फारशी वेगळी नाही. उलट भारतात शालाबाह्य मुलांचा अधिकृत आकडा खूपच कमी सांगितला जातो. शासनातर्फे वारंवार सर्व्हेची टूम काढली जाते. गेल्या वर्षभरात घरोघरी जाऊन किमान चार ते पाच वेळा सर्व्हे केल्याचं महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेनं वेळोवेळी जाहीर केलंय. यापैकी एकदाही आमच्या घरात किंवा परीसरात सर्व्हेसाठी कुणी फिरकल्याचं मला स्वतःला दिसलेलं नाही. शालाबाह्य मुलं शोधण्यातच इतका निरुत्साह असेल तर त्यांचे व त्यांच्या पालकांचे प्रश्न समजून घेऊन अशा मुलांना शाळेपर्यंत आणणं आणि टिकवणं तर लांबचीच गोष्ट आहे. शिवाय, वरच्या बातमीत उल्लेख केल्यानुसार भारताचा शिक्षणावरचा खर्च भूतान, इराण, आणि नेपाळ या शेजारी राष्ट्रांपेक्षाही कमी आहे. ज्यांच्या एक-दोन पिढ्या शिक्षित आहेत, अशा सुजाण भारतीयांनी सोयीस्कररीत्या सार्वजनिक शिक्षणापासून फारकत घेतलेलीच आहे. त्यामुळं सरकारी शाळांच्या शैक्षणिक दर्जाचं उघडं पुस्तक आणि खाजगी शाळांच्या शैक्षणिक-कम-आर्थिक व्यवहारांची झाकली मूठ या दोन्हींबद्दल बोलणं अवघड झालंय. शिक्षणहक्क कायदा आल्यानंतर अनौपचारिक शिक्षणाचे अनेक प्रयोग बंद पडल्यात जमा आहेत. त्यात अजून भर म्हणजे यंदा वीसपेक्षा कमी पटसंख्या असणा-या सरकारी शाळा बंद करायचे आदेशदेखील निघालेत. आणि विशेष म्हणजे या प्रश्नावर कुठंही चर्चासुद्धा होताना दिसत नाही. इतर ज्या हजारो सामाजिक-राजकीय प्रश्नांची चर्चा आपण दिवस-रात्र करतोय, त्या सर्वांचं उत्तर आहे - शिक्षण. सर्व भारतीय मुलांचं शिक्षण. स्थानिक, राज्य, आणि देश पातळीवर सरकारचं लक्ष या प्रश्नाकडं वेधून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत सरकार जे काही आणि जेव्हा करेल ते करेल, पण आपण स्वतः याबद्दल काय करणार आहोत सरकार जे काही आणि जेव्हा करेल ते करेल, पण आपण स्वतः याबद्दल काय करणार आहोत फक्त आपल्या मुलांना शाळेत पाठवून आपली जबाबदारी संपत नाही. शिक्षणाकडं दुर्लक्ष करण्याचे जे धोके पाकिस्तानसमोर आहेत, तेच आपल्याही समोर आहेत, नाही का\nशालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही\n\"बच्चा लोग, बजाओ ताली...\"\nशेतक-यांचं उत्पन्न २०२२ सालापर्यंत दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय. अर्थमंत्री अरुण जेटलींनीसुद्धा सहा वर्षांत शेतक-यांचं उत्पन्न डबल होईल, असं कन्फर्म केलंय. सहा वर्षांत शंभर टक्के वाढ म्हणजे वर्षाला साधारण बारा ते चौदा टक्क्यांनी उत्पन्न वाढलं पाहिजे. शेती करणा-या किंवा शेतीबद्दल शाळेत काहीतरी शिकलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना हे माहितीच असेल की शेतीचं उत्पन्न सगळ्यात जास्त पाण्यावर अवलंबून असतं. सरकारी आकडे म्हणतात की आजही देशातली ६६ टक्के शेती मान्सूनवर म्हणजे बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे. पुढच्या सहा वर्षांत किंवा किमान येत्या वर्षभरात तरी पाऊस नक्की किती, केव्हा, कसा पडेल हे निश्चित सांगणं अशक्य असताना, उत्पन्न मात्र बारा ते चौदा टक्क्यांनी कसं काय वाढणार हे कळत नाही. बरं मान्सूनवर नसेल अवलंबून रहायचं तर एवढं उत्पन्न वाढवण्यासाठी इरिगेशनच्या कुठल्या नविन स्कीम भाजपा सरकारनं जाहीर केल्याचंही ऐकण्यात नाही. ('जलयुक्त शिवार'बद्दल अभ्यासूंशी स्वतंत्र चर्चा करायला मला आवडेल.) गेल्या काही वर्षांतला शेतीचा वाढीचा दर (ग्रोथ रेट) माझ्या माहितीनुसार एक-दोन टक्क्यांच्या जवळपास आहे. मग एक-दोन टक्क्यांवरुन एकदम बारा-चौदा टक्के ग्रोथ रेट म्हणजे चमत्कारच नाही का मान्सून, इरिगेशन सोडून द्या, इतर काही स्पेशल बी-बियाणं, औषधं-टॉनिकं, आधुनिक शेतीचे प्रयोग वगैरेंबद्दल तरी काही ऐकायला मिळालंय का, जेणेकरुन हा एक टक्क्यावरुन बारा टक्क्यांवर जाण्याचा पराक्रम करता येईल मान्सून, इरिगेशन सोडून द्या, इतर काही स्पेशल बी-बियाणं, औषधं-टॉनिकं, आधुनिक शेतीचे प्रयोग वगैरेंबद्दल तरी काही ऐकायला मिळालंय का, जेणेकरुन हा एक टक्क्यावरुन बारा टक्क्यांवर जाण्याचा पराक्रम करता येईल मग जर शेतीची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्याचे काहीच चान्स नसतील, तर शेतक-यांचं उत्पन्न वाढण्याचा दुसरा मार्ग कोणता मग जर शेतीची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्याचे काहीच चान्स नसतील, तर शेतक-यांचं उत्पन्न वाढण्याचा दुसरा मार्ग कोणता शेतीमालाची किंमत वाढवणं म्हणजे येत्या वर्षभरात शेतीमालाच्या किंमतीमधे बारा-चौदा टक्क्यांची (आणि सहा वर्षांत दुप्पट भाववाढीची) आपण अपेक्षा ठेवायची का शेतक-याला मिळणा-या किंमतीत बारा टक्के वाढले तर 'एण्ड युजर' म्हणजे तुम्ही-आम्ही जो शेतीमाल किंवा प्रोसेस्ड प्रॉडक्ट विकत घेतो त्यामधे किती टक्के भाववाढीची तयारी ठेवायची शेतक-याला मिळणा-या किंमतीत बारा टक्के वाढले तर 'एण्ड युजर' म्हणजे तुम्ही-आम्ही जो शेतीमाल किंवा प्रोसेस्ड प्रॉडक्ट विकत घेतो त्यामधे किती टक्के भाववाढीची तयारी ठेवायची (म्हणजे पुढच्या निवडणुकीला विचारावं लागेल, अरे कुठं नेऊन ठेवलाय बाजारभाव आमचा (म्हणजे पुढच्या निवडणुकीला विचारावं लागेल, अरे कुठं नेऊन ठेवलाय बाजारभाव आमचा) काँग्रेस सरकारच्या २०१४-१५ साठीच्या बजेटमधे शेतीसाठी तरतूद होती साधारण १९ हजार कोटींची. शेतक-यांना द्यायच्या कर्जावरच्या व्याजासाठीचं अनुदान वजा केलं तर भाजपा सरकारनं २०१६-१७ च्या बजेटमधे शेतीसाठी केलेली तरतूद आहे साधारण २१ हजार कोटींची. मागच्या काही वर्षांतला ग्रोथ रेट वर सांगितलेला आहेच, तो बारा-चौदा पट वाढवण्यासाठी ही तरतूद पुरेशी वाटते का) काँग्रेस सरकारच्या २०१४-१५ साठीच्या बजेटमधे शेतीसाठी तरतूद होती साधारण १९ हजार कोटींची. शेतक-यांना द्यायच्या कर्जावरच्या व्याजासाठीचं अनुदान वजा केलं तर भाजपा सरकारनं २०१६-१७ च्या बजेटमधे शेतीसाठी केलेली तरतूद आहे साधारण २१ हजार कोटींची. मागच्या काही वर्षांतला ग्रोथ रेट वर सांगितलेला आहेच, तो बारा-चौदा पट वाढवण्यासाठी ही तरतूद पुरेशी वाटते का शेतक-यांचं उत्पन्न वाढलं पाहिजेच, त्याबद्दल दुमत नाही; पण ठोस उपाययोजनांशिवाय असं काहीतरी दुप्पट वाढ वगैरे बोलून दिशाभूल कशासाठी शेतक-यांचं उत्पन्न वाढलं पाहिजेच, त्याबद्दल दुमत नाही; पण ठोस उपाययोजनांशिवाय असं काहीतरी दुप्पट वाढ वगैरे बोलून दिशाभूल कशासाठी शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीबाह्य रोजगार या कुठल्याही क्षेत्रात ठोस योजना जाहीर न करता शेतक-यांच्या आणि एकूणच देशाच्या डोळ्यांत धूळफेक का केली जातेय शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीबाह्य रोजगार या कुठल्याही क्षेत्रात ठोस योजना जाहीर न करता शेतक-यांच्या आणि एकूणच देशाच्या डोळ्यांत धूळफेक का केली जातेय मला यातून दिसणारी आणखी एक शक्यता जास्त भीतीदायक आहे. शेतीमालाच्या बेसिक प्रायसिंगबद्दल सरकार उदासीन आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतक-यांचा विश्वास उरलेला नाही, महागाई, आणि शहरी 'डेव्हलपमेंट'चं फॅड या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकरी शेतीकडं पाठ फिरवून आपल्या शेतजमिनी विकायला काढेल. त्यानं रियल इस्टेट आणि 'इंडस्ट्रियल फार्मिंग'ला तर 'अच्छे दिन' येतीलच, शिवाय आज लाख - दोन लाख कमावणारा शेतकरी २०२२ मधे जमीन विकून तीस-चाळीस लाख कमवेल आणि आपल्या 'जादूगार' पंतप्रधानांचं स्वप्न सत्यात उतरवेल. विचार करा, शेतीशी संबंधित आपल्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा, आणि महत्त्वाचं म्हणजे यावर बोला. याकडं दुर्लक्ष करणं आपल्यापैकी कुणालाच परवडणार नाही एवढं नक्की\n\"बच्चा लोग, बजाओ ताली...\"\nवर्तमान परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी किती समर्पक रुपकं आपल्या पौराणिक / ऐतिहासिक कथा-कल्पनांमधे सापडतात नाही उदाहरणार्थ, यमुनेच्या पात्रात जलक्रिडेसाठी उतरलेल्या गोपी आणि काठावर काढून ठेवलेले त्यांचे कपडे पळवणारा कन्हैया उदाहरणार्थ, यमुनेच्या पात्रात जलक्रिडेसाठी उतरलेल्या गोपी आणि काठावर काढून ठेवलेले त्यांचे कपडे पळवणारा कन्हैया म्हणजे असं बघा की, गोपींचे कपडे त्यांनी स्वतःच उतरवले होते, त्यात कृष्णाचा दोष नव्हता. बरं, त्यांचे कपडे पळवून त्याला ना ते स्वतःला घालायचे होते, ना कुठं नेऊन विकायचे होते. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून जलक्रीडा करण्याच्या कृतीची जबाबदारी गोपींनी स्वीकारावी, एवढीच बिचा-याची अपेक्षा असणार, नाही का म्हणजे असं बघा की, गोपींचे कपडे त्यांनी स्वतःच उतरवले होते, त्यात कृष्णाचा दोष नव्हता. बरं, त्यांचे कपडे पळवून त्याला ना ते स्वतःला घालायचे होते, ना कुठं नेऊन विकायचे होते. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून जलक्रीडा करण्याच्या कृतीची जबाबदारी गोपींनी स्वीकारावी, एवढीच बिचा-याची अपेक्षा असणार, नाही का म्हणजे कसंय, निवडणुकीच्या वेळी वारेमाप आश्वासनं दिली एखाद्या नेत्यानं आणि सत्तेवर आल्यावर त्या आश्वासनांची वस्त्रं उतरवून सत्तेचा उपभोग घ्यायचा प्रयत्न केला, तर ती वस्त्रं चढवण्याची आणि उतरवण्याची जबाबदारी पण स्वीकारावी की नाही म्हणजे कसंय, निवडणुकीच्या वेळी वारेमाप आश्वासनं दिली एखाद्या नेत्यानं आणि सत्तेवर आल्यावर त्या आश्वासनांची वस्त्रं उतरवून सत्तेचा उपभोग घ्यायचा प्रयत्न केला, तर ती वस्त्रं चढवण्याची आणि उतरवण्याची जबाबदारी पण स्वीकारावी की नाही का आपणच उतरवून ठेवलेली वस्त्रं एखाद्या कन्हैयानं पळवून जगाला दाखवली तर त्यालाच पूर्ण दोष द्यायचा का आपणच उतरवून ठेवलेली वस्त्रं एखाद्या कन्हैयानं पळवून जगाला दाखवली तर त्यालाच पूर्ण दोष द्यायचा तो काही म्हणाला नव्हता, तुम्ही वस्त्रं चढवा किंवा उतरवा म्हणून. फक्त ती वस्त्रं 'आत्ता' तुमच्या अंगावर नाहीत, एवढंच तो सांगतोय. मग एवढा राग कशाचा येतोय नक्की तो काही म्हणाला नव्हता, तुम्ही वस्त्रं चढवा किंवा उतरवा म्हणून. फक्त ती वस्त्रं 'आत्ता' तुमच्या अंगावर नाहीत, एवढंच तो सांगतोय. मग एवढा राग कशाचा येतोय नक्की आपण उघडे पडल्याचा की ती वस्त्रंच खोटी असण्याचा\n(डिस्क्लेमर - सदर रुपकात कोणाही जिवंत किंवा मृत व्यक्तिचे अथवा पक्षाचे नाव घेण्यात आले नसल्याने जो-तो आपापल्या इच्छेनुसार यात नावे घालू शकतो. त्यावरुन दुखावल्या जाणा-या भावना अथवा होणा-या गुदगुल्या या दोन्हींची जबाबदारी प्रस्तुत लेखक स्वीकारत नाही.)\nजात - आर्थिक की बिगरआर्थिक\n\"जात ही पूर्ण शंभर टक्के बिनआर्थिक रचना आहे काय केवळ सामाजिक रचना आहे काय केवळ सामाजिक रचना आहे काय ती शंभर टक्के बिगरआर्थिक रचना नाही. त्याच्यामधे अर्थरचनेचा भाग आहे. पण तिला शंभर टक्के आर्थिक म्हणता येत नाही. खालच्या जातीचे लोक गरीब आहेत आणि वरच्या जातीचे लोक श्रीमंत आहेत, हा अनुभव आजचा नव्हे, हजारो वर्षांपासूनचा आहे. याचा काही ना काही अर्थकारणाशी संबंध असल्याखेरीज ही गोष्ट घडली नाही. आणि असं का घडलं असावं ती शंभर टक्के बिगरआर्थिक रचना नाही. त्याच्यामधे अर्थरचनेचा भाग आहे. पण तिला शंभर टक्के आर्थिक म्हणता येत नाही. खालच्या जातीचे लोक गरीब आहेत आणि वरच्या जातीचे लोक श्रीमंत आहेत, हा अनुभव आजचा नव्हे, हजारो वर्षांपासूनचा आहे. याचा काही ना काही अर्थकारणाशी संबंध असल्याखेरीज ही गोष्ट घडली नाही. आणि असं का घडलं असावं व्यवसाय बदलायचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं होतं. आणि मग कमी उत्पन्नाचा, बिनउत्पन्नाचा व्यवसाय काही लोकांच्या माथी मारण्यात आला. आणि त्याच्यामधून त्यांचं दारिद्र्य तसंच चालू राहिलं. जात ही रचना पूर्ण अंशाने आर्थिक नाही आणि पूर्ण अंशाने बिगर-आर्थिकही नाही.\"\n- कॉ. गोविंद पानसरे, जानेवारी २०१४\nजात - आर्थिक की बिगरआर्थिक\nकाय गंमत आहे नाही शाळा-कॉलेजात गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करायला आपली हरकत नसते. पण शाळा-कॉलेजातल्या मुलांनी राजकारणावर बोललेलं मात्र आपल्याला खपत नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीकडून नक्की काय अपेक्षित आहे शाळा-कॉलेजात गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करायला आपली हरकत नसते. पण शाळा-कॉलेजातल्या मुलांनी राजकारणावर बोललेलं मात्र आपल्याला खपत नाही. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीकडून नक्की काय अपेक्षित आहे एका लोकशाही देशाचे सुजाण नागरिक बनणं की झुंडशाहीपुढं माना तुकवणारे दैववादी बनणं\nLabels: मराठी, मुक्तविचार, लेख\nकन्हैया कुमार - एक नवी आशा\nजवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयु) मधे देशविरोधी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल तीन आठवडे तुरुंगात टाकलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला अखेर सोडून द्यावंच लागलं. मीडिया, केंद्र सरकार, गृहमंत्र्यांसहीत अनेक महत्त्वाचे मंत्री, खासदार, आमदार, विद्यार्थी संघटना, अशा अनेक स्वयंघोषित देशभक्त लोकांनी आटोकाट प्रयत्न करुनही एका सामान्य विद्यार्थी कार्यकर्त्याचा आवाज ते दडपू शकले नाहीत. तुरुंगातून बाहेर आल्यावर कन्हैयानं दिलेलं भाषण म्हणजे सर्वसामान्यांना देशातल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल वाटणा-या भावनांचंच प्रतीक आहे. ज्या घोषणांच्या व्हिडीयोमधे मोडतोड करुन भाजपा सरकार आणि मीडियानं कन्हैयाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच घोषणा त्यानं तुरुंगातून बाहेर आल्यावर आपल्या भाषणात दिल्यात. 'हम क्या चाहते - आजादी है हक हमारा - आजादी है हक हमारा - आजादी भ्रष्टाचार से - आजादी भ्रष्टाचार से - आजादी भूकमरी से - आजादी भूकमरी से - आजादी सामंतवाद से - आजादी सामंतवाद से - आजादी' या त्या घोषणा. कन्हैयाबरोबर इतर शेकडो विद्यार्थी कार्यकर्ते न घाबरता, न लाजता या घोषणा देतायत हे चित्र नक्कीच आशादायक आहे, असं मला वाटतं.\nआपल्या भाषणामधे कन्हैयानं स्पष्ट केलंय की, 'आमच्या मनात (ज्यांच्यामुळं या 'देशद्रोही' प्रकरणाची सुरुवात झाली त्या) एबीव्हीपीबद्दल कसलीही वाईट भावना नाही, कारण आम्ही खरोखर लोकशाहीवादी आहोत. आमचा खरोखर राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्यांना शत्रू नाही तर विरोधक मानतो.' शत्रू आणि विरोधक यातला फरक या देशाच्या सरकारला समजू शकला नसला तरी एका विद्यार्थ्याला तो समजला ही फारच पॉझिटीव्ह गोष्ट मला वाटते.\nआपल्या भाषणात कन्हैयानं जेएनयुचे आणि या लढ्यामधे जेएनयुसोबत उभं राहिलेल्या सर्वांचे आभार मानलेत. देशाचं सरकार आणि बहुतांश मीडिया ज्या व्यक्तिच्या, संस्थेच्या विरुद्ध कट-कारस्थानं रचतायत, ज्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी जिवाचं रान करतायत, त्यांच्या बाजूनं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच कन्हैया फक्त त्याला स्वतःला सपोर्ट करणा-यांना नव्हे तर 'सही को सही और गलत को गलत' म्हणणा-या सर्वांना सलाम करतोय. या संपूर्ण प्रकरणाचा एक मजेशीर पैलू त्यानं उलगडून दाखवला. जेएनयुला देशद्रोह्यांचा अड्डा ठरवणं, विद्यार्थी कार्यकर्त्यांची फेलोशिप बंद करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या लाचार बनवणं, स्वतंत्र विचार करु शकणा-या व्यक्ती आणि संस्थांवर खोटेनाटे आरोप करुन त्यांना आधी बदनाम आणि नंतर बंद पाडणं, एबीव्हीपी - जेएनयु प्रशासन - दिल्ली पोलिस यांच्या संगनमतानं कन्हैयाला देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यात गोवणं, हे सगळं पूर्वनियोजित कारस्थान होतं. खूप मोठमोठे नेते, मंत्री, मीडिया या सगळ्यांनी मिळून विचारपूर्वक हा कट रचला. पण त्यावर देशभरातून इतकी मोठी प्रतिक्रिया येईल ह्याचा अंदाजच त्यांना आला नसेल. कन्हैया म्हणतो, 'उनका सबकुछ प्लॅन्ड था, हमारा सबकुछ स्पाँटेनियस था' खरंच, खोटं शंभर वेळा बोलून ते खरं ठरवण्याची युक्ती यावेळी तरी फसली असंच म्हणावं लागेल.\nकन्हैयानं जेएनयुच्या विद्यार्थ्यांसमोर याआधी दिलेली भाषणं, त्यात मांडलेले मुद्दे, दिलेल्या घोषणा यांची 'विरोधकां'नी मोडतोड केली खरी, पण यावेळच्या भाषणात कन्हैयानं अगदी स्पष्ट सांगितलंय, 'भारत 'से' नही मेरे भाईयों, भारत 'में' आजादी माँग रहे हैं' भारतीय राज्यघटनेतल्या 'समानते'च्या तत्त्वाची अगदी सोप्या शब्दांत व्याख्या कन्हैयानं केलीय, 'इक्वॅलिटी मतलब चपरासी का बेटा और राष्ट्रपती का बेटा एक स्कूल में पढाई कर सके' भारतीय राज्यघटनेतल्या 'समानते'च्या तत्त्वाची अगदी सोप्या शब्दांत व्याख्या कन्हैयानं केलीय, 'इक्वॅलिटी मतलब चपरासी का बेटा और राष्ट्रपती का बेटा एक स्कूल में पढाई कर सके' आहे का आपल्यात धमक हे चॅलेंज स्वीकारायची' आहे का आपल्यात धमक हे चॅलेंज स्वीकारायची नेते, राजकारणी, मंत्री यांचं जाऊ द्या, पण तुम्हा-आम्हाला तरी ही इक्वॅलिटी समजलीय का नेते, राजकारणी, मंत्री यांचं जाऊ द्या, पण तुम्हा-आम्हाला तरी ही इक्वॅलिटी समजलीय का समजली तर पटेल का समजली तर पटेल का इस बात पे सलाम, कन्हैया\nएक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून विद्यापीठाच्या आवारात आंदोलनं करणं आणि थेट केंद्र सरकारला भिडून आपला घटनात्मक हक्क मागणं, ह्यातला फरक स्वतः कन्हैयाच्याही आता लक्षात आलाय. 'सेल्फ क्रिटीसिझम' करताना कन्हैया म्हणतो, 'पहले पढता जादा था, सिस्टम को झेलता कम था इस बार पढा कम हूँ, सिस्टम को झेला जादा है इस बार पढा कम हूँ, सिस्टम को झेला जादा है' सिस्टमला 'झेलण्या'साठी काय ताकद लागते ते स्वतः अनुभव घेतल्याशिवाय नाही कळायचं. आपल्याला लहानपणापासून सिस्टमशी जुळवून घ्यायलाच शिकवलं जातं. 'सही को सही, गलत को गलत' म्हणणा-याला लोक एक तर हसतात किंवा संपवतात. सिस्टमला झेलायला लागलो की आपलं पुस्तकी ज्ञान किती तोकडं आहे, हे कळायला लागतं. पण ताठ मानेनं जगायचं असेल तर सिस्टमशी एडजस्ट करुन नाही तर सिस्टमला भिडून दाखवावं लागतं. कुणाची इच्छा असेल हा अनुभव घ्यायची, तर चार दिवस माझ्याबरोबर राहून बघा. कन्हैयाबद्दल मला वाटणा-या कळकळीचं मूळ त्यात सापडेल तुम्हाला\nमीडिया आणि केंद्र सरकारनं पद्धतशीरपणे जेएनयु आणि कन्हैयाची इमेज तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचेच शब्द, त्याचीच भाषणं मोडतोड करुन लोकांपर्यंत पोचवली आणि सर्वसामान्यांसमोर 'देशद्रोही' म्हणून त्याला उभं केलं. कन्हैया आणि जेएनयुचे मुद्दे, त्यांची जिद्द, त्यांचा संघर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोचलाच नाही. जे पोचलं ते संदर्भहीन आणि चुकीचं पोचलं. याबद्दल आत्मपरीक्षण करताना कन्हैया म्हणतो, 'जेएनयु के लोग बहुत सभ्य, शालीन तरीके से बात करते हैं, लेकीन बहुत ही भारी टर्मिनॉलॉजी में बोलते हैं ये बात देश के आम लोगों के समझ में नही आती ये बात देश के आम लोगों के समझ में नही आती उनका दोष नही है उनका दोष नही है वो इमानदार, नेक, समझदार लोग हैं वो इमानदार, नेक, समझदार लोग हैं आपही उनके लेवल पे जाकर चीजों को नही रखते आपही उनके लेवल पे जाकर चीजों को नही रखते' हा कन्हैयाच्या भाषणाचा हायलाईट होता असं मला वाटतं. बुद्धीवादी, वैचारीक कार्यकर्त्यांमागं गर्दी उभी राहत नाही, कारण त्यांचे मुद्दे फारच तात्विक, तार्किक, आणि समजायला अवघड असतात. पण जी व्यक्ती सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत हेच मुद्दे मांडू शकली तिच्यामागं अख्खा देश उभा राहिला, हादेखील याच देशाचा इतिहास आहे. त्यामुळं मुद्देसूदपणासोबत हे सेल्फ-क्रिटीसिझम कन्हैया आणि त्याच्या साथीदारांना तर मोठं यश मिळवून देऊ शकेलच, पण इतरही कर्यकर्त्यांनी या दिशेनं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.\nआपल्या भाषणात कन्हैयानं संघ, भाजपा सरकार, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केलीय. विशेष म्हणजे ही टीका राजकीय न वाटता, सर्वसामान्य जनतेची प्रातिनिधिक प्रतिक्रिया वाटते. 'काँग्रेसमुक्त भारता'ची घोषणा देऊन मोदींनी केंद्रात आणि काही राज्यांत सत्ता मिळवली खरी, पण निवडणुकीच्या वेळी ज्या चमत्कारांच्या जोरावर, आश्वासनांच्या खैरातीवर जनतेला त्यांनी भुलवलं, त्यातलं काहीच प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. काळा पैसा परत आणण्याच्या वचनावर मोदी मूग गिळून गप्प बसलेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार यांच्यात फरक काय हेच कळत नाहीये. धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न वारंवार अधिकृत प्रवक्ते, मंत्री, आणि लोकप्रतिनिधीच करताना दिसतायत. ज्या कन्हैयाचे वडील शेतकरी आणि भाऊ सैनिक आहे, त्याच कन्हैयाला 'देशद्रोही' ठरवून सैनिक विरुद्ध कार्यकर्ते असा काहीतरी खोटा संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न केला गेला. आणि मनमोहन सिंगांच्या मौनव्रताची वारंवार बालीश खिल्ली उडवणारे आपले बोलघेवडे पंतप्रधान मोदी या प्रकरणावर मात्र चुकूनसुद्धा काही बोलले नाहीत. उलट थातुर-मातुर गोष्टींवर 'मन की बात' करत राहिले. खोट्या व्हिडियोच्या आधारे देशातील एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला हॉस्टेलमधे घुसून अटक केली जाते, कोर्टाच्या आवारात त्याला पोलिसांदेखत मारहाण केली जाते, कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नसताना मीडिया त्याला 'देशद्रोही, देशद्रोही' म्हणून देशभर बदनाम करते, केंद्रीय गृहमंत्री खोट्या ट्विटच्या आधारे त्याचे संबंध पाकिस्तानशी जुळवून टाकतात, आणि कसलाही गुन्हा केलेला नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक निरपराध विद्यार्थी तीन आठवडे तुरुंगात पडून राहतो, या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या पंतप्रधानांना एक तर वेळ नाही किंवा त्यांना हे प्रकरण तितकं महत्त्वाचं वाटत नाही. याशिवाय तिसरी शक्यता जास्त धोकादायक आहे, ते म्हणजे - मोदींना या सगळ्या प्रकरणाच्या खोटारडेपणाची माहिती आधीपासूनच होती आणि स्वतःची 'इमेज' जपण्यासाठी त्यांनी मूक संमती देऊन यावर प्रत्यक्ष बोलणं मुद्दामहून टाळलं. यातलं नक्की खरं काय ते मोदी स्वतःच सांगू शकतील, पुढच्या एखाद्या 'मन की बात' मधून. कन्हैयाची 'ये मन की बात कहते है, सुनते नही' ही टीका मोदीभक्त, भाजपप्रेमी, आणि संघवाल्यांना जरुर झोंबणार आहे, पण म्हणून काही ते पुन्हा कन्हैयाला 'देशद्रोही' ठरवू शकणार नाहीत. आता तरी त्यांनी कन्हैयाच्या भाषणाला मुद्देसूद उत्तर द्यावं, उगाच 'विद्यार्थ्यांनी शिकताना राजकारण करु नये' अशी बालिश आणि निर्बुद्ध वक्तव्यं करुन स्वतःचंच हसं करुन घेऊ नये.\nकन्हैया म्हणतो की देशातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला चर्चाच करायची नाहीये. उलट जनतेचं लक्ष त्यावरुन कसं भरकटेल यासाठीच सरकार प्रयत्न करतंय. मग त्यासाठी आज जेएनयुला 'देशद्रोह्यांचा अड्डा' म्हणतील, तर उद्या 'मंदीर वही बनायेंगे'ची टूम काढतील. तुरुंगात असताना कन्हैयानं बघितलं की आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील माणसंच पोलिस खात्यात नोकरी करतायत. त्यानं स्वतः कॉन्स्टेबलपासून इन्स्पेक्टरपर्यंत पोलिसांशी संवाद साधला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे आणि आपण सारखेच आहोत. फक्त आपण अजून विचार करु शकतोय आणि ह्यांनी विचार करणं सोडून दिलंय किंवा व्यवस्थेनं त्यांना भरकटून सोडलंय. कन्हैयाचे तुरुंगवासातले अनुभव खरोखर ऐकण्यासारखे आहेत. त्याला एका पोलिसानं विचारलं, 'धरम मानते हो' यावर कन्हैया म्हणाला, 'धरम जानते ही नहीं' यावर कन्हैया म्हणाला, 'धरम जानते ही नहीं पहले जान ले, फिर मानेंगे पहले जान ले, फिर मानेंगे' आणि मग त्यानं त्या पोलिसाला विचारलं, 'माझ्या माहितीनुसार हे विश्व देवानं बनवलंय आणि इथल्या कणाकणात ईश्वर आहे, पण मग काही लोक 'देवासाठी' काहीतरी बांधायचं म्हणतायत, तुमचं म्हणणं काय आहे' आणि मग त्यानं त्या पोलिसाला विचारलं, 'माझ्या माहितीनुसार हे विश्व देवानं बनवलंय आणि इथल्या कणाकणात ईश्वर आहे, पण मग काही लोक 'देवासाठी' काहीतरी बांधायचं म्हणतायत, तुमचं म्हणणं काय आहे' सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला तो पोलिस म्हणाला, 'महाबुड़बक आयडीया है' सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला तो पोलिस म्हणाला, 'महाबुड़बक आयडीया है' (बुड़बक म्हणजे मूर्ख, स्टुपिड.) योग्य पद्धतीनं सर्वसामान्यांशी संवाद साधला, त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष टिकवून ठेवलं तर जनता पुन्हा-पुन्हा भूलथापांना आणि विषारी प्रचाराला बळी पडणार नाही, अशी आशा या अनुभवांमधून निर्माण होते.\nआपल्या भाषणाच्या शेवटी कन्हैया पुन्हा एकदा स्वातंत्र्याची घोषणा देतोय. त्याचं म्हणणं आहे की, स्वातंत्र्याच्या या घोषणा संपूर्ण देशातल्या जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. तो म्हणतो, 'भारतसे नही, भारत को लूटनेवालोंसे आजादी माँगते हैं हम क्या चाहते - आजादी हम क्या चाहते - आजादी है हक हमारा - आजादी है हक हमारा - आजादी भ्रष्टाचार से आजादी हम लेके रहेंगे - आजादी\nहे फक्त कन्हैयाच्या भाषणाचं रिपोर्टिंग नाही. कन्हैयानं कित्येकांच्या मनातल्या भावनांना शब्द दिलेत, आवाज दिलाय. मला स्वतःला हा आवाज, हे शब्द ओळखीचे वाटतायत, म्हणून इथं मांडलेत. तुम्हालाही ते ओळखीचे वाटले तर जरुर सांगा. गप्प राहून चालणार नाही. न मागता काहीही मिळणार नाही. आपल्याला काय वाटतंय, काय पटतंय, हे मांडता येणार नसेल तर आपल्या शिक्षणाचा उपयोगच काय\nकन्हैया कुमार - एक नवी आशा\nLabels: मराठी, राजकीय, लेख\nया ब्लॉगवरील नवे लिखाण ई-मेलद्वारे मिळवाः\nशालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही\n\"बच्चा लोग, बजाओ ताली...\"\nजात - आर्थिक की बिगरआर्थिक\nकन्हैया कुमार - एक नवी आशा\nया ब्लॉगवरचे विचार आणि शब्द मुक्त आहेत. तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचू द्या. - मंदार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/national/people-of-kadola-village-in-ramban-district-of-jammu-kashmir-were-living-without-electricity-579422.html", "date_download": "2022-09-28T12:14:29Z", "digest": "sha1:CQXV4234ZMDFV7J6AYEGAFXDTL65CTFB", "length": 5214, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या काश्मिरी गावाला एवढ्या वर्षांनी दिसलाय विजेचा प्रकाश; अंधारातल्या गावाला आता लागलेत टीव्हीचे वेध – News18 लोकमत", "raw_content": "\nया काश्मिरी गावाला एवढ्या वर्षांनी दिसलाय विजेचा प्रकाश; अंधारातल्या गावाला आता लागलेत टीव्हीचे वेध\nजम्मू-काश्मीरच्या या गावात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण गावात टीव्ही यायची वाट आता मोकळी झाली आहे. यापूर्वी या गावातल्या लोकांनी कधीच लाइट पहिला नव्हता\nगावातील प्रत्येक व्यक्ती गावात वीजपुरवठा सुरू झाला म्हणून खूप आनंदी आहे. गावात आता लवकरच टीव्ही येणार हा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर साफ दिसून येतो.\nजम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील कडोला गावातील एक रहिवासी म्हणाला की \"मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही. वीज नसल्यामुळे माझ्या मुलाने रात्री टॉर्चलाइट मध्ये अभ्यास करून शिक्षण पूर्ण केलं. मी 81 वर्षांचा आहे, परंतु माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधीही लाईट पाहिले नव्हते .\nगावातल्या एका व्यक्तीने सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर या खेड्यातील लोकांना वीज मिळाली आहे. आता आमची मुलं रात्रीसुद्धा अभ्यास करू शकतील.\nया गावाला वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे रामबनचे जेपीडीसीएलचे कार्यकारी अभियंता निसार हुसेन म्हणाले की, गावात विद्युतीकरणाचे काम 2018 मध्ये सुरू झाले. जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा मला समजलं की इथे बेसिक साधनांचा अभाव आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mhlive24.com/money/financial-tips-if-you-want-to-increase-financial-savings/", "date_download": "2022-09-28T11:47:33Z", "digest": "sha1:S5VUBPZIQZEBBJJ2RKEXZJW7VEEG2EBJ", "length": 8046, "nlines": 48, "source_domain": "mhlive24.com", "title": "Financial Tips : आर्थिक बचत वाढवायची असेल तर टाळा ह्या 5 चुका... - Mhlive24", "raw_content": "\nHome - आर्थिक - Financial Tips : आर्थिक बचत वाढवायची असेल तर टाळा ह्या 5 चुका…\nPosted inआर्थिक, टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या, लाइफस्टाईल\nFinancial Tips : आर्थिक बचत वाढवायची असेल तर टाळा ह्या 5 चुका…\nFinancial Tips :- चांगल्या भविष्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो, दरम्यान ही गुंतवणूक आपल्यासाठी अजून चांगल्या प्रकारे फायद्याची कशी ठरेल यासाठी आम्ही काही गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.\nगुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आधी पैसे वाचवायला हवेत. तुम्ही कमावल्यापेक्षा कमी खर्च करून पैसे वाचवू शकता. तुमची कमाई पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नाही आणि ठराविक कालावधीसाठी स्थिर राहते, त्यामुळे बचत करण्यासाठी तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जितका कमी खर्च कराल तितकी जास्त बचत. आपल्यापैकी बरेच जण बचत करतात, परंतु कधीकधी आपण काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या बचतीवर परिणाम होतो. येथे आम्ही अशाच काही चुका सांगणार आहोत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. या युक्त्यांच्या मदतीने तुम्ही अधिक बचत करू शकता.\nखर्च करण्यापूर्वी बचत करा\nदिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी म्हटले आहे की, “खर्च केल्यानंतर जे उरले ते साठवू नका, बचत केल्यानंतर जे उरले ते खर्च करा.” सहसा आपण बचत करण्याचा विचार करत नाही आणि पैसे खर्च करत राहतो. असे होते की आपण अधिक खर्च करतो. त्यामुळे, तुम्ही आधी कमाईचा काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पैसे वाचवण्यासाठी रक्कम सेट न करता खर्च करत राहिल्यास, तुम्ही तुमची सर्व कमाई खर्च कराल.\nखरेदी करण्यापूर्वी यादी तयार करा\nतुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या गोष्टींची यादी बनवा. जर तुम्ही त्यांची यादी तयार केली नाही, तर असे होऊ शकते की तुम्ही कोणत्याही जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकणार नाही. यासोबतच काही अनावश्यक वस्तू खरेदी करण्यात जास्त पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी एक यादी तयार करणे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी खरेदी करणे महत्वाचे आहे.\nतुमचे उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवा\nतुमचे उत्पन्न वाढल्यावरच तुमचा खर्च वाढवणे हा सुज्ञ मार्ग आहे. बचत वाढवण्यासाठी कमाई वाढवणे आवश्यक आहे. यासह कमाई वाढल्याने बचतीचा वाटा वाढवा. अन्यथा, तुमचे अतिरिक्त उत्पन्न खर्चात संपेल.\nपैसे वाचवण्यासाठी, तुम्हाला एकूण उत्पन्नापैकी कोणते पैसे खर्च करायचे आहेत आणि कमीत कमी किती बचत करायची आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही बजेट तयार केले पाहिजे. अत्यावश्यक गोष्टींवरील अनिवार्य खर्चाव्यतिरिक्त, तुम्ही मनोरंजनावरील काही खर्चासाठी बजेटही तयार करू शकता.\nपैशाच्या बाबतीत पार्टनरला सामील करा\nपैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारालाही सहभागी करून घ्यावे. बचतीसाठी काही भाग बाजूला ठेवल्यानंतर उरलेले पैसे फक्त खर्च करावे लागतात. हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या जोडीदाराला याबद्दल खुलेपणाने सांगणे आवश्यक आहे जेणेकरून जोडीदारासह घरातील अनावश्यक खर्च थांबवता येतील.\nPrevious Electric Vehicle Safety Tips : इलेक्ट्रिक वाहन वापरताना घ्या ह्या गोष्टीची काळजी ; सुरक्षित राहाल\nNext Rakesh JhunJhunwala Portfolio : झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक लागला घसरणीला; नाव घ्या जाणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.khaasre.com/archives/13634", "date_download": "2022-09-28T12:06:03Z", "digest": "sha1:IX5L3XRT7YK4OK6IBQSXBWICR642ZZ53", "length": 9290, "nlines": 99, "source_domain": "www.khaasre.com", "title": "भाजप शिवसेनेच्या या ८ दिग्गज मंत्र्यांचा झाला पराभव - Khaas Re", "raw_content": "\nभाजप शिवसेनेच्या या ८ दिग्गज मंत्र्यांचा झाला पराभव\nएक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवणारी महाराष्ट्राची निवडणूक आज आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज सर्व पोल मधून वर्तवण्यात आला होता. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी त्यांचे संख्याबळ घसरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.\nमहायुतीला १५० हुन अधिक तर महाआघाडीला १०० हुन अधिक ठिकाणी बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान महायुतीच्या अनेक दिग्गज मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचे दिसून येत आहे. पाहूया कोण कोण आहेत ते मंत्री…\n१) पंकजा मुंडे, परळी (भाजप) – भाजप सरकारच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यातील निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. धनंजय मुंडेंनी जोरदार लढत देऊन पंकजा मुंडेंचा दारुण पराभव केला आहे.\n२) राम शिंदे, कर्जत जामखेड (भाजप) – भाजप सरकारमध्ये मृदा व जलसंधारण तसेच गृहराज्यमंत्री राहिलेल्या राम शिंदे यांना राष्ट्रवादीच्या रोहित पवार या नवख्या उमेदवाराने पराभूत केले आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत.\n३) विजय शिवतरे, पुरंदर (शिवसेना) – भाजप-शिवसेना सरकारमध्ये जलसंपदा राज्य मंत्री सारख्या महत्वाच्या खात्याचे काम केलेल्या विजय शिवतरे यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभूत केले असून अजित पवार यांनी शिवतारेंना दिलेले आव्हान खरे करून दाखवले आहे.\n४) संजय भेगडे, मावळ (भाजप) – भाजप सरकारमध्ये कामगार, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन आणि पर्यावरण राज्यमंत्री असणाऱ्या संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपमधून बंडखोरी करुन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या सुनील शेळके यांनी धक्का देत पराभव केला आहे.\n५) अर्जुन खोतकर, जालना (शिवसेना) – महायुतीत वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला आहे.\n६) अनिल बोंडे, मोर्शी (भाजप) – भाजप सरकारमध्ये कृषीमंत्री सारख्या महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या अनिल बोंडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांनी आश्चर्यकारकरित्या पराभवाचा झटका दिला आहे.\n७) जयदत्त क्षीरसागर, बीड (शिवसेना) – महायुती सरकारमध्ये फलोत्पादन मंत्री राहिलेल्या शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात चुरशीची लढत झाली. यात संदीप क्षीरसागरांनी जयदत्त क्षीरसागरांचा पराभव केला.\n८) परिणय फुके, साकोली(भाजप) – साकोलीचे भाजपाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचा काँग्रेसच्या नाना पटोले यांनी पराभव केला आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेले फुके नंतर पिछाडीवर पडले त्यानंतर ते आघाडी घेऊ शकले नाहीत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nचौथ्यांदा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का \nमहाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना पाडून शेतकरी कुटुंबातील युवक आमदार… वाचा खासरे माहिती\nमहाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना पाडून शेतकरी कुटुंबातील युवक आमदार... वाचा खासरे माहिती\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.sankettimes.page/2021/02/blog-post_13.html", "date_download": "2022-09-28T13:40:47Z", "digest": "sha1:52EGB6GS4CX5NDQ7NV7B76KBPYOCJDGU", "length": 4061, "nlines": 28, "source_domain": "www.sankettimes.page", "title": "संख बसस्थानक परिसर खुला | बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटविली - दैनिक संकेत टाइम्स", "raw_content": "\nHome / least news / संख बसस्थानक परिसर खुला | बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटविली\nसंख बसस्थानक परिसर खुला | बांधकाम विभागाने अतिक्रमणे हटविली\nsankettimes फेब्रुवारी १३, २०२१\nजत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील बसस्थानक परिसरात विद्रुपीकरण केलेले अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली.यावेळी उमदी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.तालुक्यातील जतनंतर मोठे गाव असलेल्या संखमध्ये अनेक व्यवसायिकांनी रस्त्याला ठेचून खोकी टाकून विद्रुपीकरण केले होते.त्यात पानटपरी,चहागाडे,इलेक्ट्रिकल दुकानांचे टाकून अतिक्रमण केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सर्व अतिक्रमण धारकांना आठ दिवसात अतिक्रम काढण्याच्या लेखी नोटिसा दिल्या होत्या.\nपंरतू व्यवसायिकांनी अतिक्रमणे न काढल्याने पोलीस बंदोबस्त घेत ही सर्व अतिक्रम केलेली खोकी हटविली.यामुळे सोन्याळ-विजापूर महामार्गाने मोकळा श्वास घेतला.यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.उपअभिंयता डी.पी.डोंगरे,शाखा अभियंता पी.पी.शिंदे,उमदी पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय कोळेकर,कनिष्ठ अभियंता आर.बी.राजगे,स्थापत्य अभियंता डी.एम.कारंडे,हवलदार नागेश खरात, मैलकुली मजूर या कारवाईत भाग घेतला\nBlog Archive सप्टेंबर (39) ऑगस्ट (106) जुलै (20) नोव्हेंबर (1) सप्टेंबर (2) जून (11) मार्च (10) फेब्रुवारी (2) डिसेंबर (1) नोव्हेंबर (35) ऑक्टोबर (7) सप्टेंबर (25) मे (80) एप्रिल (106) मार्च (182) फेब्रुवारी (188)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030335254.72/wet/CC-MAIN-20220928113848-20220928143848-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}