{"url": "https://brahmevakya.blogspot.com/2015/01/", "date_download": "2021-09-27T03:32:51Z", "digest": "sha1:SVKXOEE7QCRPYVIGRF3MQUWDOH65FLR6", "length": 46248, "nlines": 164, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: January 2015", "raw_content": "\nअसा नट असतो राजा...\nकॅमेरासमोर उभं राहण्याची किंवा रंगभूमीवर वावरण्याची नशा फक्त नटमंडळीच जाणू शकतात. ही नशा आयुष्यभर उतरत नाही. ही नशा परकायाप्रवेशाची असते, तशीच ती त्यातून मिळणाऱ्या अफाट प्रसिद्धी अन् पैशाचीही असते. अर्थात कधी तरी या सर्व गोष्टींचा अटळ शेवट असतोच. आता आपण पूर्वीसारखे सुपरहिरो राहिलो नाही, ही भावना पचवणं अनेक नटांना जड जातं. त्यातून मग नशेच्या किंवा अमली पदार्थांच्या किंवा तत्सम कुठल्याही व्यसनाच्या आधीन होऊन त्यांचा करुण अंत होतो. असं असलं, तरी या नटांची कलाकार म्हणून जी एक अंगभूत मस्ती असते, रग असते ती औरच असते. ती काही केल्या मरत नाही. याच वास्तवाचा अद्भुत प्रत्यय देणारा सिनेमा म्हणून अलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू या दिग्दर्शकाच्या ‘बर्डमॅन’ या नव्या कलाकृतीकडं पाहावं लागेल. बर्डमॅन अन् रीगन थॉमसनची भूमिका साकारणाऱ्या मायकेल कीटनची जबरदस्त अदाकारी (पडद्यावर अन् प्रत्यक्षातही) ‘असा नट असतो राजा...’ असे कौतुकोद्गार काढायला लावणारी ठरली आहे.\nनव्वदच्या दशकात बर्डमॅन या सुपरहिरोची भूमिका करून तीन सुपरहिट सिनेमे देणारा रीगन आजच्या जमान्यात काहीसा आउटडेटेड झाला आहे. पण तो रेमंड कार्व्हरच्या ‘व्हॉट वुई टॉक अबाउट व्हेन वुई टॉक अबाउट लव्ह’ या गाजलेल्या कादंबरीचं नाट्यरूपांतर ब्रॉडवे थिएटरच्या रंगमंचावर आणून कलाजीवनात आणि एकूणच प्रसिद्धीच्या झोतात कमबॅक करण्याच्या विचारात आहे. वैयक्तिक आयुष्यातही गेल्या वीस वर्षांत त्याची कमाई ही गमावण्याकडंच जास्त आहे. पत्नीशी घटस्फोट झाला आहे आणि अमली पदार्थांच्या आहारी केलेली सॅम ही टीनएजर मुलगी त्याला, तो आजच्या काळाशी कसा सुसंगत नाही यावर त्याला खडे बोल सुनावते आहे. अशा स्थितीत या नाटकाच्या रिहर्सल सुरू आहेत. रंगीत तालमीचा प्रयोगही होऊ घातलाय. या नाटकात एक प्रमुख भूमिका करायला मिळावी, म्हणून तो एका नटाच्या डोक्यावर लाइट पडून तो जखमी होईल, अशी व्यवस्था करतो. एवढे होऊनही ती भूमिका त्याला मिळत नाहीच. सध्या रंगभूमीवर चलती असलेल्या माइक या नटाला पाचारण करण्यात येतं. त्याची मैत्रीण लेस्ली हेदेखील प्रथमच ब्रॉडवेवर काम करते आहे आणि तिच्यामुळंच माइक या नाटकात आला आहे. तो आल्यापासून रीगनचा त्याच्याशी खटका उडतो. माइक रीगनला अजिबात आदर देत नाही, उलट मी रंगभूमीचा राजा आहे आणि तू एका सामान्य मसालापटाचा एके काळचा नायक अशी त्याची खिल्ली उडवतो. रीगनची अस्वस्थता आणि नैराश्य वाढत असते. त्यातून त्यानंच एके काळी गाजवलेला बर्डमॅन त्याच्या कानात येऊन त्याला त्याच्या वैभवशाली भूतकाळाची हरघडी आठवण करून देत असतो आणि त्यातून त्याचं नैराश्य आणखी वाढवत असतो. त्यातून त्याची मुलगी आणि माइक जवळ आल्याचं तो पाहतो. माइक आणि लेस्लीसोबत त्याचा एक प्रवेश असतो आणि त्यात शेवटची रीगनचं पात्र स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करीत असतं. एकूण तीनदा हा प्रवेश होतो. तिन्ही वेळेस प्रचंड गोंधळ होतात. प्रत्येक वेळी हा प्रवेश येण्यापूर्वी रीगनची अस्वस्थता टोकाला जात असते. तिसऱ्या वेळी रीगन खरोखरचं पिस्तूल घेऊन रंगमंचावर अवतरतो. नंतर काय होतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.\nमेक्सिकन दिग्दर्शक अलेजांद्रोनं अत्यंत कलात्मक रीतीनं हा विषय हाताळला आहे. नट नावाचं रसायन काय असतं, याचा पुरेपूर प्रत्यय त्याची ही कलाकृती आपल्याला देते. अत्यंत मनस्वी, स्वप्रतिमेच्या प्रेमात असलेले, हळवे, तेवढेच संतापी, क्षणात मूड बदलणारे असे कलावंत आपल्याला ठाऊक आहेत. आपले दिवस संपले आहेत, हे वास्तव स्वीकारू न शकणारे अनेक कलाकार आपण पाहतो. कीटननं साकारलेला रीगन अशाच मनोवृत्तीच्या कलाकारांचं प्रतिनिधित्व करतो. मात्र, अखेर त्याला त्याचा प्रेयस अन् श्रेयस कसं गवसतं, याची ही कथा आहे. रीगनच्या वैभवशाली पूर्वायुष्याचं प्रतीक म्हणून इथं बर्डमॅन हा सुपरहिरो योजण्यात दिग्दर्शकाचं कसब दिसतं. हा सुपरहिरो आपल्या नायकाच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकतो, हे शेवटच्या एका दृश्यात रीगन हवेत उडून, टाइम्स स्क्वेअरची चक्कर मारतो त्यात दिग्दर्शकानं फार कल्पकपणे दाखवलं आहे.\nयाच टाइम्स स्क्वेअरमध्ये त्याला काही कारणामुळं अंगात फक्त अंडरवियर असताना धावावं लागतं, हे दृश्यही जमलं आहे. खरं सांगायचं तर या दोन्ही दृश्यांत रीगनची सगळी कहाणी आली आहे. या ब्रॉडवेवरच्या नाटकांचं भवितव्य जिच्या हाती असतं, अशा एका समीक्षिकेशी रीगनची झालेली शाब्दिक चकमक हाही या सिनेमाचा एक उत्कर्षबिंदू म्हणावा लागेल. अनेक दृश्यं स्पेशल इफेक्ट्सनं जोडून दिग्दर्शकानं जणू हा वन शॉट चित्रित केलेला सिनेमा आहे, असा निर्माण केलेला भासही पाहण्यासारखा\nमायकेल कीटननं बर्डमॅनची भूमिका अप्रतिमच केली आहे. करिअर संपलेल्या नटाचे सर्व भोग त्यानं आपल्या देहबोलीतून उभे केले आहेत. त्याला माइकच्या भूमिकेतील एडवर्ड नॉर्टन, सॅमच्या भूमिकेतील एमा स्टोन, लेस्लीच्या भूमिकेतील नाओमी वॅट्स यांनी चोख साथ दिली आहे.\nया चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये नऊ नामांकनं मिळाली आहेत. ती का, याचं उत्तर बर्डमॅन पाहूनच मिळतं. तेव्हा चुकवू नये असा हा चित्रपट आहे.\nनिर्माते : रिजन्सी एंटरप्रायजेस, वर्ल्डव्ह्यू एंटरटेन्मेंट\nदिग्दर्शक : अलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू\nप्रमुख भूमिका : मायकेल कीटन, एडवर्ड नॉर्टन, एमा स्टोन, आंद्रेया राइसबरो, एमी रायन, झॅक गॅलिफियानाकिस, नाओमी वॅट्स\nकालावधी : दोन तास दोन मिनिटे\n‘लेखक पेरुमल मुरुगन मरण पावला आहे. तो काही देव नाही, त्यामुळं पुन्हा अवतार वगैरे घेणार नाही. त्याचा पुनर्जन्मावरही विश्वास नाही. आता यापुढं तो पी. मुरुगन नावाचा सामान्य शिक्षक म्हणून जगेल...’ ही फेसबुक पोस्ट आहे तमिळनाडूतील वादग्रस्त लेखक पेरुमल मुरुगन यांची. गेल्या पंधरवड्यात तमिळनाडूतल्या साहित्य विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या लहानशा घटनेची परिणती अशा रीतीनं एका लेखकाच्या ‘मृत्यू’त झाली. आजच्या अत्याधुनिक वेगवान संदेशांच्या जमान्यातही ही बातमी देशभर पसरायला आठ-दहा दिवस लागले. पण बातमी समजली अन् कुठं तरी आत तुटल्यासारखं झालं. शेवटी हा ‘माझिया जातीचा’ माणूस होता. लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं सूतक धरावं, असं काही तरी घडलं होतं. आपल्या स्वतंत्र देशात अनेक अपमृत्यू रोज घडतच असतात. त्यात या लेखकाची भर. त्याचं एवढं काय जीवाला लावून घ्यायचं त्यांनी लिहिलेली एक ओळही आपण वाचलेली नाही. पण तरीही पोटात खड्डा पडला, डोळे ओलावले अन् डोकं सुन्न झालं. मुरुगन जात्यात आहेत आणि आपण सुपात, हीच भावना त्यामागं प्रबळपणे होती. उद्यापासून तुम्हाला आमच्या परवानगीशिवाय श्वास घेता येणार नाही, असा फतवाही कुणी काढेल, ही भीती होती. उद्या मला माझ्या मनासारखं लिहिता येईल की नाही, असं या देशात लिहिणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटावं एवढा हा मृत्यू धक्कादायक होता; आहे.\nकाय कारण होतं मुरुगन यांच्या या अकाली मरणामागं खरं तर फार वेगळं, अपवादात्मक कारण होतं असं नाही. तुम्ही धर्माचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केला आहे; आमच्या भावना दुखावल्या आहेत, असं त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संत तुकाराम महाराजांपासून ते सलमान रश्दीपर्यंत प्रत्येक कवीच्या, लेखकाच्या प्राक्तनात हे भोग आलेच होते. मुरुगन हेही त्याला अपवाद ठरले नाहीत. तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील तिरुचेंगोडू या गावचे रहिवासी असलेले मुरुगन पेशानं प्राध्यापक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘मधोरुबागन’ (अर्धनारीश्वर) या नावाची एक कादंबरी लिहिली. तेव्हा तमिळनाडूतील समीक्षकांनी खरं तर या कादंबरीचं चांगलं स्वागत केलं होतं. पण नुकताच या कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ या नावाचा अनुवाद प्रसिद्ध झाला आणि सगळं बिघडलं. तमिळनाडूच्या पश्चिम भागात प्रबळ असलेल्या वेल्लाळ गौंडूर या जातीतील काही जणांनी ही कादंबरी त्या जातीचा आणि एकूण हिंदू धर्माचा अपमान करणारी आहे, असा प्रचार सुरू केला आणि मुरुगन अडचणीत सापडले. मुरुगन यांचा अपराध मोठाच होता. स्त्री-पुरुष संबंधांतील रूढ रीती-रिवाजांना फाटे देणाऱ्या आणि अब्रह्मण्यम या सदरात मोडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या या कादंबरीत होत्या. मुळात हा अर्धनारीश्वर म्हणजे मुरुगन यांच्याच गावाचा देव. स्वतः मुरुगनही वेल्लाळ गौंडूर याच जातीचे. पण या जातीत काही वर्षांपूर्वी रूढ असलेल्या एका विलक्षण परंपरेचा उल्लेख त्यांनी आपल्या कादंबरीत केला आणि सगळा गोंधळ झाला. ही परंपरा होती काहीशी नियोग विधीची. ज्या जोडप्याला अपत्यप्राप्ती होत नसे, अशी जोडपी अर्धनारीश्वराच्या यात्रेत चालणाऱ्या एका उत्सवात येत. तिथं अशी स्त्री आपल्या आवडीच्या पुरुषासोबत संग करू शके आणि त्यातून ‘देवानं दिलेलं मूल’ जन्माला घालू शकत असे. या रूढीच्या पार्श्वभूमीवर मुरुगन यांनी आपल्या कादंबरीत एका विनापत्य जोडप्याची कहाणी रंगवली. अशा रूढी-परंपरा आपल्याकडं पूर्वीच्या काळी सर्रास प्रचलित होत्या. तेव्हाच्या समाजानं कदाचित नाइलाजानं, कदाचित सोय म्हणून त्या स्वीकारल्या असतील. तेव्हाही हा सर्व प्रकार ‘झाकली मूठ’ या न्यायानंच चालत असणार. अशा पद्धती समाजात रुढ होण्यामागं असलेल्या दाहक वास्तवाचा, स्त्रीविषयीचा भेदभावाचा कानोसा घेण्याची प्रेरणा लेखक म्हणून मुरुगन यांना झाली, यात चूक काहीच नव्हती. चूक एकच होती, की त्यांना स्त्री-पुरुष संबंधांविषयी आपल्या समाजानं वर्षानुवर्षं जोपासलेल्या दांभिकतेचा अंदाज आला नाही. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांविषयी या समाजाचे प्रचलित नीतिनियम आणि बंधनं (आणि ते तोडणाऱ्यांच्या शिक्षा) एवढे स्पष्ट आहेत, की त्याला छेद देणारं कुणी काहीही लिहिलं-बोललं तर ते ब्रह्महत्येचंच पातक मानलं जातं. मुरुगन यांची ही मोठीच चूक झाली. ही कादंबरी लिहून त्यांनी कुठल्या विनापत्य स्त्रीची वेदना मांडली, याला फारशी किंमत नसून, तिनं कुठल्याशा रात्री पतीखेरीजच्या अन्य पुरुषासोबत शय्यासोबत केली यालाच सर्वाधिक महत्त्व आहे, हे त्यांच्या लक्षात कसं आलं नाही खरं तर फार वेगळं, अपवादात्मक कारण होतं असं नाही. तुम्ही धर्माचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केला आहे; आमच्या भावना दुखावल्या आहेत, असं त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संत तुकाराम महाराजांपासून ते सलमान रश्दीपर्यंत प्रत्येक कवीच्या, लेखकाच्या प्राक्तनात हे भोग आलेच होते. मुरुगन हेही त्याला अपवाद ठरले नाहीत. तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील तिरुचेंगोडू या गावचे रहिवासी असलेले मुरुगन पेशानं प्राध्यापक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘मधोरुबागन’ (अर्धनारीश्वर) या नावाची एक कादंबरी लिहिली. तेव्हा तमिळनाडूतील समीक्षकांनी खरं तर या कादंबरीचं चांगलं स्वागत केलं होतं. पण नुकताच या कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ या नावाचा अनुवाद प्रसिद्ध झाला आणि सगळं बिघडलं. तमिळनाडूच्या पश्चिम भागात प्रबळ असलेल्या वेल्लाळ गौंडूर या जातीतील काही जणांनी ही कादंबरी त्या जातीचा आणि एकूण हिंदू धर्माचा अपमान करणारी आहे, असा प्रचार सुरू केला आणि मुरुगन अडचणीत सापडले. मुरुगन यांचा अपराध मोठाच होता. स्त्री-पुरुष संबंधांतील रूढ रीती-रिवाजांना फाटे देणाऱ्या आणि अब्रह्मण्यम या सदरात मोडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या या कादंबरीत होत्या. मुळात हा अर्धनारीश्वर म्हणजे मुरुगन यांच्याच गावाचा देव. स्वतः मुरुगनही वेल्लाळ गौंडूर याच जातीचे. पण या जातीत काही वर्षांपूर्वी रूढ असलेल्या एका विलक्षण परंपरेचा उल्लेख त्यांनी आपल्या कादंबरीत केला आणि सगळा गोंधळ झाला. ही परंपरा होती काहीशी नियोग विधीची. ज्या जोडप्याला अपत्यप्राप्ती होत नसे, अशी जोडपी अर्धनारीश्वराच्या यात्रेत चालणाऱ्या एका उत्सवात येत. तिथं अशी स्त्री आपल्या आवडीच्या पुरुषासोबत संग करू शके आणि त्यातून ‘देवानं दिलेलं मूल’ जन्माला घालू शकत असे. या रूढीच्या पार्श्वभूमीवर मुरुगन यांनी आपल्या कादंबरीत एका विनापत्य जोडप्याची कहाणी रंगवली. अशा रूढी-परंपरा आपल्याकडं पूर्वीच्या काळी सर्रास प्रचलित होत्या. तेव्हाच्या समाजानं कदाचित नाइलाजानं, कदाचित सोय म्हणून त्या स्वीकारल्या असतील. तेव्हाही हा सर्व प्रकार ‘झाकली मूठ’ या न्यायानंच चालत असणार. अशा पद्धती समाजात रुढ होण्यामागं असलेल्या दाहक वास्तवाचा, स्त्रीविषयीचा भेदभावाचा कानोसा घेण्याची प्रेरणा लेखक म्हणून मुरुगन यांना झाली, यात चूक काहीच नव्हती. चूक एकच होती, की त्यांना स्त्री-पुरुष संबंधांविषयी आपल्या समाजानं वर्षानुवर्षं जोपासलेल्या दांभिकतेचा अंदाज आला नाही. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांविषयी या समाजाचे प्रचलित नीतिनियम आणि बंधनं (आणि ते तोडणाऱ्यांच्या शिक्षा) एवढे स्पष्ट आहेत, की त्याला छेद देणारं कुणी काहीही लिहिलं-बोललं तर ते ब्रह्महत्येचंच पातक मानलं जातं. मुरुगन यांची ही मोठीच चूक झाली. ही कादंबरी लिहून त्यांनी कुठल्या विनापत्य स्त्रीची वेदना मांडली, याला फारशी किंमत नसून, तिनं कुठल्याशा रात्री पतीखेरीजच्या अन्य पुरुषासोबत शय्यासोबत केली यालाच सर्वाधिक महत्त्व आहे, हे त्यांच्या लक्षात कसं आलं नाही काय वाट्टेल ते झालं, तरी लेखकानं आपल्या गावाचा, आपल्या देवाचा, आपल्या जातीचा आणि आपल्या धर्माचा अपमान करायचा नसतो. (खरं तर धार्मिक संवेदनशील मुद्द्यांची एक यादीच सरकारनं जाहीर करायला हवी. त्यातील वर्ज्य मुद्द्यांवर लिहिणाऱ्यांना मग सार्वजनिक चौकात फटक्यांसारखी शिक्षाही पुनरुज्जीवित करायला हवी.) तमिळनाडूत हेच झालं. आता ई. व्ही. पेरियार रामस्वामींसारख्या मूर्तिभंजक, आधुनिक द्राविडी अस्मितेच्या जनकाच्या भूमीत लेखकाला दिवसाढवळ्या मरण पत्करावं लागतं, याचंही आश्चर्य वाटायला नको खरं तर. आपल्याकडं महाराष्ट्रात पुरोगामित्वाच्या वारशाचा सात-बारा पिढीजात आपल्याच पिताश्रींच्या नावावर आहे, अशा थाटात काही राजकीय पक्ष वावरत असतात. तमिळनाडूत करुणानिधींचा द्रमुक हा असाच एक पुरोगामी पक्ष. तोही या प्रकरणात मूग गिळून गप्प बसला. वास्तविक स्वतः करुणानिधी हे (सिनेमाचे का होईना, पण) मूळ लेखक. पण त्यांनी डोळ्यांवर राजकीय फायद्याचा जाडजूड गॉगल चढविला असल्यानं; आणि तसंही वयाच्या नव्वदीत त्यांना आपण एके काळी लिहीत वगैरे होतो याचं विस्मरण होणं शक्य असल्यानं त्यांच्या पक्षाकडून काही झालं नाही. दुसरीकडं जयललिता यांच्या अण्णा द्रमुकनंही सोयिस्कर मौन बाळगलं आहे. तेव्हा नमक्कल जिल्ह्यातील गौंडूर जातीच्या लोकांना आणि तेथील स्थानिक हिंदू संघटनांना पेरुमल यांच्या विरोधात रान उठवायला मोकळीकच मिळाली. गेल्या २७ डिसेंबर रोजी सुरू झालेलं हे आंदोलन एवढं तीव्र झालं, की १३ जानेवारीला नामक्कल जिल्हा प्रशासनानं एक बैठक बोलावली. तिथं हजर होण्याचं समन्स मिळालेल्या मुरुगनना, या बैठकीत सर्वांची सपशेल लेखी माफी मागावी लागली. या पुस्तकाच्या न खपलेल्या प्रतीही यापुढं विकणार नाही, असं त्यांना कबूल करावं लागलं. शिवाय त्या प्रतींचा खर्च प्रकाशकाला भरून देण्याचंही मान्य करावं लागलं. मुरुगन एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गेल्या १७ वर्षांपासून त्यांची पुस्तकं प्रकाशित करीत असलेल्या सर्व प्रकाशकांना आपली आधीची पुस्तकंही यापुढं विकू नका, असं सांगितलं आहे. त्यांना त्याची भरपाई देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वाचकांनी त्यांच्या घरी असलेल्या आपल्या पुस्तकांच्या प्रती जाळून नष्ट कराव्यात; त्यांनाही आपण भरपाई देऊ, असं आवाहन मुरुगन यांनी केलं आहे. या सर्वच प्रकारामुळं मुरुगन किती अस्वस्थ, किती व्यथित झाले आहेत याची कल्पना येऊ शकेल.\nमुरुगन नावाचा लेखक अकाली मेला, याची ही गोष्ट. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्टही आपल्याकडं ‘अटी लागू’ याच नियमाखाली मिळते, हेच अधोरेखित करणारी ही गोष्ट. पुढं काय वाढून ठेवलं आहे, याची सगळ्याच लेखकूंना कडक जाणीव करून देणारी. आपल्याला भयकंपित करणारी लेखक गेल्याचं दुःख तर आहेच, पण लेखकांचा काळ कसा सोकावला आहे, याची वेदना जास्त आहे. एखाद्या देशात जेव्हा लेखकाला अशी ‘आत्महत्या’ करावीशी वाटते, तेव्हा त्या देशाच्या ललाटी भविष्यात काय लिहिलेलं असतं, हे इथं लिहायला नकोच\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १८ जानेवारी २०१५)\nलोकमान्य - एक युगपुरुष\n‘लोकमान्य - एक युगपुरुष’ हा ओम राऊत दिग्दर्शित नवा मराठी सिनेमा पाहताना अंगात एक वेगळंच स्फुरण चढतं. देशप्रेमाची प्रखर भावना मनात प्रज्वलित होते आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचं आपल्याला दिवसेंदिवस होत असलेलं विस्मरण पाहून मन खिन्नही होतं. लोकमान्य टिळक या नावाची जादू त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनंतरही कायम आहे, हे पाहून कुठं तरी बरंही वाटतं. त्याच वेळी सिनेमा पाहून जर एवढी चेतना येते, तर प्रत्यक्ष टिळकांना पाहून-ऐकून काय झालं असतं, असं वाटून जातं. एवढे लोक त्यांच्या मागं का गेले असावेत, याचंही उत्तर चटकन मिळून जातं.\nलोकमान्यांवर २०१५ मध्ये सिनेमा तयार करताना ओम राऊतच्या मनात काय उद्देश असावा, हे सुरुवातीच्या नाना पाटेकरांच्या निवेदनातच स्पष्ट होतं. टिळक दिवसेंदिवस संदर्भहीन होत चालले आहेत की काय, असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला असावा. त्यात काही तथ्य नाही, असंही नाही. मात्र, तुलनेनं अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या अशा लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वावर सिनेमा काढणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. टिळकांच्या आवाजाचं रेकॉर्डिंग सापडलं, या अगदी अलीकडच्या घटनेचा संदर्भ घेऊन ओमनं लोकमान्यांची ही कथा पुन्हा अगदी भक्तिभावानं पडद्यावर आणली आहे. अर्थात असं करताना त्यानं एक फार चांगली गोष्ट केली आहे. त्यानं केवळ टिळकांची गाथा मांडलेली नाही, तर आजच्या काळातील एक व्यक्तिरेखेची मांडणी करून दोन्ही काळांचा संदर्भ जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आजच्या मराठी सिनेमाचा प्रेक्षक लक्षात घेऊन केलेली ही मांडणी हुकमी तर आहेच, पण ती लोकमान्यांची गाथा अधिक प्रभावीपणे ठसविण्यात मदत करते.\nलोकमान्य टिळकांची प्रखर राष्ट्रभक्ती, स्वराज्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वीकारलेला जहाल मार्ग, सामाजिक सुधारणेच्या आधी स्वातंत्र्य मिळविण्याचा त्यांचा दुर्दम्य आग्रह, इतरांवर प्रभाव टाकणारं अत्यंत ओजस्वी व्यक्तिमत्त्व, समाजातील सर्व थरांतील लोकांना बरोबर घेऊन जाण्याची अंगभूत वृत्ती, देशभरातील स्वातंत्र्यलढ्याचं त्यांच्याकडं चालत आलेलं नेतृत्व या सगळ्या गुणांचं दर्शन सव्वादोन-अडीच तासांच्या सिनेमात तेवढ्याच ताकदीनं घडवणं हे सोपं आव्हान नव्हतं. पण ओम राऊतनं प्रथम पदार्पणाचा सिनेमा असूनही ते आव्हान यशस्वीपणे पेललं आहे, हे सांगावंसं वाटतं.\nलोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वाचा काळ आता शंभरहून अधिक वर्षं जुना. नाही म्हटलं तरी आत्ताच्या पिढीला तो फारसा ज्ञात नाही. शाळेत किंवा कॉलेजात शिकवल्या जाणाऱ्या धड्यांतूनच थोडे फार टिळक माहिती. त्यातल्या त्यात ती शेंगांच्या टरफलाची गोष्ट, किंवा कॉलेजमध्ये असताना व्यायामासाठी त्यांनी दिलेलं एक पूर्ण वर्ष, केसरीतील त्यांचे गाजलेले अग्रलेख, पुण्यातील प्लेगची साथ, रँडच्या हत्येचं प्रकरण, मंडालेतील तुरुंगवास आणि तिथं त्यांनी लिहिलेलं गीतारहस्य एवढ्या मोजक्याच गोष्टी सर्वांना माहिती. अशा स्थितीत टिळकांचं संपूर्ण जीवन केवळ एक बायोएपिक म्हणून मांडणं कदाचित आत्ताच्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाणं झालं असतं. मात्र, दिग्दर्शकाने टिळकांची ही कथा आजच्या काळातील पत्रकार मकरंद याच्या जगण्याशी जोडून काळाचा दुवा बेमालूमपणे सांधला आहे. त्यामुळं सिनेमात एका फ्रेममध्ये शंभर वर्षांपूर्वीचा काळ, तर पुढच्याच फ्रेममध्ये आजच्या काळातील मकरंदचं वृत्तपत्राचं ऑफिस किंवा एखादा मॉल वगैरे असं दृश्य दिसतं. पटकथेची अशी रचना आणि त्यामुळं हवे तेव्हा दोन्ही काळांत भ्रमंती करण्याचं स्वातंत्र्य यात या सिनेमाचं निम्मं यश सामावलेलं आहे. या रचनेमुळं आपण प्रेक्षकही मकरंदच्याच नजरेतून टिळकांकडं पाहू लागतो आणि एका अर्थानं दिग्दर्शकाला ज्या परिघातून किंवा परिप्रेक्ष्यातून टिळक दाखवायचे आहेत, तेवढ्याच मर्यादेत ते आपण पाहत राहतो. यामुळं टिळकांचं नायकत्व, लोकमान्यत्व अधिक ठसण्यात मदत होते. आपण एक फार मोठी व्यक्ती पाहत आहोत, ही धारणा आधीच प्रेक्षकांची तयार झालेली असते. त्यामुळं टिळकांची व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ होण्यास पोषक वातावरण निर्माण होतं. अशा महान व्यक्तित्वांवरील बायोएपिक दाखवताना त्या मोठ्या माणसांचं माणूस असणंही दाखवावं, असं अपेक्षित असतं. टिळकांच्या गाथेत असे एक-दोन प्रसंग आहेत, मात्र ते संख्येनं फार नाहीत. त्यामुळं त्या बाजूनं विचार करता हे सिनेमाचं थिटेपण वाटतं. याशिवाय टिळकांच्या काळातील अन्य जी महान व्यक्तिमत्त्वं होती, उदा. विवेकानंद किंवा महात्मा गांधी... यांचं या सिनेमातलं दर्शन बेतास बात ठरलं आहे. पण ही काही फार मोठी त्रुटी आहे अशातला भाग नाही. सिनेमा पाहण्याच्या ओघात हे फार जाणवतही नाही. टिळकांचं मोठेपण सदैव ठसत राहतं. टिळक प्रत्यक्षात कसे बोलत होते, हे आपल्याला माहिती नाही. मात्र, सिनेमात दिग्दर्शकानं त्यांना काहीशी वरची पट्टी दिली आहे. टिळक व्यक्ती म्हणून सिंहासारखे होते आणि त्यांचे अग्रलेख सिंहगर्जनेसारखेच असत, याचा अर्थ त्यांनी प्रत्यक्षात बोलतानाही शिरा ताणूनच बोलावं असं काही नाही. पण या सिनेमात थोडं ते तसं झाल्याचं जाणवतं.\nटिळक-आगरकर यांची मैत्री सिनेमाच्या पूर्वार्धात चांगली आलीय. मात्र, मध्येच आगरकरांचा धागा तुटलाय. कधी कधी मकरंद आणि त्याची होणारी पत्नी समीरा यांची गोष्ट काहीशी लांबते. अर्थात हेही प्रसंग फार नाहीत. सिनेमाचा एकूण जो परिणाम आहे, तो पुष्कळ सकारात्मकच आहे.\nसुबोध भावेनं ‘बालगंधर्व’नंतर पुन्हा एक आव्हानात्मक भूमिका साकारली आहे आणि त्यानं टिळकांच्या या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे, यात शंकाच नाही. देहबोली, नजर, आवाजाचे चढ-उतार यातून त्यानं लोकमान्यांसारखी असाधारण व्यक्तिरेखा ताकदीनं उभी केली आहे. चिन्मय मांडलेकरनंही मकरंदच्या भूमिकेत चांगले रंग भरले आहेत. लोकमान्यांच्या गाथेला हवा असलेला काँट्रास्ट मकरंदच्या पात्रानं अन् एकूण त्या पर्यावरणानं चांगला उपलब्ध करून दिलाय. प्रिया बापटच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली आहे.\nसिनेमाची वेषभूषा आणि कला-दिग्दर्शन अव्वल दर्जाचं. फक्त एक गोष्ट खटकते. टिळकांच्या वाड्याला ‘केसरीवाडा’ असं नाव त्या काळात नव्हतं. तेव्हा तो गायकवाड वाडा म्हणूनच ओळखला जायचा. सिनेमात मात्र वाड्यावर ‘केसरीवाडा’ अशी पाटी दिसते. ही ढोबळ चूक टाळायला हवी होती. असो.\nअर्थात, टिळकांवरचा असा भव्य चित्रपट काढण्याचं आव्हान पेलणारे ओम राऊत व निर्मात्या नीना राऊत दोघंही अभिनंदनास पात्र आहेत, यात शंका नाही. हा सिनेमा सर्वांनी एकदा तरी नक्की पाहावाच.\nलोकमान्य - एक युगपुरुष\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://komalrishabh.blogspot.com/2011/02/blog-post_3722.html", "date_download": "2021-09-27T03:39:24Z", "digest": "sha1:OGTJV3JMGTNNLOHCYDJL7K5VDQL2U3R7", "length": 15283, "nlines": 128, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....: केसरबाई-७", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nमला एक कथा आठवली : भर दरबारात राजाच्या एका लाडक्या कवीने कविता म्हटली त्यातल्या एका ओळीत ` शीतं बाधते ' ऐवची ` बाधति ' असे त्याने म्हटले . दरबारातल्या एका वेय्याकरण्याला राजाने विचारले , \"\" कविता कशी वाटली \" कवी राजाचा लाडका आहे हे ठाऊक असूनही व्याकरणशास्त्री म्हणाले ` बाधति बाधते . ' त्या कवितेत आत्मनेपदी क्रियापदाला परस्मेपदी प्रत्यय लावल्याचे त्या व्याकरणशास्त्रांना बाधले होते . त्यांची भाषाविषयक तालीमच निराळी . आपल्या मताने राजा रागवेल याची भीती त्यांना नव्हती .\nअसली माणसे लौकिकार्थाने गोड , मनमिळाऊ राहूच शकत नाहीत . आपल्यालाला इष्ट वाटेल ते साधण्यासाठी कलेत मानला गेलेला एखादा नियम जाणीवपूर्वक मोडण्यात एक मिजास असतेही . पण अज्ञानामुळे नियम मोडणे निराळे , आणि कलेच्या सौंदर्यात मी भर घालीन ह्या आत्मविश्वासाने नियम मोडणे निराळे . खुद्द अल्लादियाखांसाहेबांच्या तरूणपणात ध्रुपदियांचा एवढा मोठा दबदबा असताना , त्यांनी , ज्याला विद्वान अंतःपुरातले गाणे म्हणून नाके मुरडीत अशा ख्यालगायकीचाही दबदबा निर्माण केलाच की . याचे कारण त्यांना ध्रुपदाचे सामर्थ्य आणि ध्रुपदाच्या मर्यादा ह्या दोन्हींचे पक्के ज्ञान होते . आंधळेपणाने नियम पाळण्याला कोणीच किंमत देत नसतात . केसरबाईच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता .\nअशाच एका कुठल्याशा संस्थानिकाच्या दरबारात संगीतोत्सव होता . केसरबाईना संस्थानिकांनी नाटकातले पद म्हणायची फर्माइश केली . केसरबाईंनी त्या महाराजांना सांगितले , \" थांबा , आपल्याला नाटकातलं पद कसं म्हणतात ते ऐकायचं आहे \nकृष्णामास्तर आले आहेत . ते म्हणतील . माझ्या गळ्याला त्या गाण्याची तालीमनाही. \" त्या काळी काही संस्थानांत लग्नसमारंभांत ठिकठिकाणच्या गुणीजनांची गाणीबजावणी असायची. मेहेरबानीचा स्वीकार करायचे. \" एकदा सकाळी माझ्या खोलीत हे बदामपिस्ते - मिठाईचं ताट आलं . मी म्हटलं , हे कुणी सांगितलं होतं तो दरबारी नोकर म्हणाला , हे सगळ्या गाणेबजावणेवाल्यांना वाटतात . मी म्हणाले , घेऊन जा ते ताट . असली दानं माझ्याकडे आणायची नाहीत . \" केसरबाईचा हा खानदानीपणा ज्यांना कळला नाही त्यांना त्या गर्विष्ठच वाटल्या असणार . ज्या गायकीच्या महात्मतेने त्यांच्या जीवनातले आनंदनिधान त्यांना सापडले होते , त्या महात्मतेला लोकप्रियतेसाठी किंवा आर्थिक अभ्युदयासाठी बाधा आणणे , बदलत्या अभिरूचीचा अंदाज घेऊन गाणे बदलणे त्यांना मानवतच नव्हते . कालिदासात रमणाऱ्या रसिकाला ` तुम्ही सिनेमातल्या गाण्यांचा पद्यावल्या का वाचीत नाही तो दरबारी नोकर म्हणाला , हे सगळ्या गाणेबजावणेवाल्यांना वाटतात . मी म्हणाले , घेऊन जा ते ताट . असली दानं माझ्याकडे आणायची नाहीत . \" केसरबाईचा हा खानदानीपणा ज्यांना कळला नाही त्यांना त्या गर्विष्ठच वाटल्या असणार . ज्या गायकीच्या महात्मतेने त्यांच्या जीवनातले आनंदनिधान त्यांना सापडले होते , त्या महात्मतेला लोकप्रियतेसाठी किंवा आर्थिक अभ्युदयासाठी बाधा आणणे , बदलत्या अभिरूचीचा अंदाज घेऊन गाणे बदलणे त्यांना मानवतच नव्हते . कालिदासात रमणाऱ्या रसिकाला ` तुम्ही सिनेमातल्या गाण्यांचा पद्यावल्या का वाचीत नाही ' असे कोणी विचारीत नाही .\nकाळ बदलला आहे , अभिरूची बदलली आहे , हे काय त्यांना कळत नव्हते त्यांच्या घरातली नातवंडे ` विविध भारती ' वरची फिल्मी गाणी ऐकण्यात आनंद मानीत . केसरबाईंची ऐकमेव कन्या सुमन आणि तिचे यजमान दोघेही डॉक्टर आहेत . मुले आधुनिक जमान्यातली आहेत . एकदा आम्ही बसलो असताना आत मुलांनी सिनेमातली गाणी लावून धुमाकूळ घातला होता .\n\" ऐक. \" हसत हसत माई म्हणाल्या , \" दिवसरात्र डोकं उठवतात. \"\n\" माई , तुम्हांला नाही मजा वाटत \n\" अरे , त्यांच्याएवढी आज मी असते तर मीही हेच केलं असतं . त्यांना ऐकू नका म्हटलं तर काय माझं ऐकणार आहेत रस्त्यातून वरातीचे ब्याडं वाजत जातात . त्या ब्यांडवाल्यांना काय ख्याला वाजवा म्हणून सांगायचं रस्त्यातून वरातीचे ब्याडं वाजत जातात . त्या ब्यांडवाल्यांना काय ख्याला वाजवा म्हणून सांगायचं \nपुतळ्याचे काम पुरे झाले आणि आमच्या नशिबातले ते भाग्यशाली दहाबारा दिवस संपले . त्यानंतर कानी यायच्या त्या माईच्या वाढत्या आजाराच्याच बातम्या . याच सुमाराला मीही मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झालो . त्यांना भेटून आलेले लोक सांगायचे , माईकडे पाहवत नाही . अंथरूणाला खिळून आहेत . वर्षा - दीडवर्षांनंतर शर्वरी पुतळा घेऊन त्यांच्या घरी गेला . प्लॅस्टरमधला तो अर्धपुतळा त्याने केसरबाईमा अर्पण केला . त्या वेळी त्या बिछान्यावरच होत्या . शर्वरीला त्या अवस्थेत म्हणाल्या, \" शर्वरी , जेवायला थांबायला पाहिजे . तू आज येणार म्हणून डाळीच्या वरणात घालायला कारली आमली आहेच . \"दीड - दोन वर्षांपूर्वी मी सहज म्हणालो होतो की कारली घातलेले डाळीचे वरण आणि भात हे ह्या शर्वरीचे जेवण . चहा नाही ,\nकॉफी नाही , विडीकाडी काही नाही . शरपंजरी पडलेल्या माईंनी आईच्या मायेने शर्वरीचे कारली घातलेले वरण लक्षात ठेवले होते . दूरदूर गेलेले सूर पाहत बसलेल्या गानसम्राज्ञीचा तो पुतळा . शर्वरीची ओळख करून दिली त्या दिवशी माईंनी विचारले होते , \"तुझे गुरू कोण \nशर्वरीने आपल्या शिल्पकलेतल्या गुरूचे नाव सांगतानादेखील हात जोडले होते . हा गुरूपंरपरा असलेला , खानदान असलेला शिल्पकार आहे याची खात्री पटल्यावरच माई पोज द्यायला तयार झाल्या होत्या.\nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/drdo-to-develop-new-early-warning-jets-for-iaf-bsr95", "date_download": "2021-09-27T04:58:51Z", "digest": "sha1:5RMUWFEALRN45K7GE2L5NLWEYYFHEG7N", "length": 24730, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शत्रुच्या हवाई हल्ल्याआधीच मिळणार माहिती, DRDO IAF साठी बनवणार खास जेट", "raw_content": "\nशत्रुच्या हवाई हल्ल्याआधीच मिळणार माहिती, DRDO IAF साठी बनवणार खास जेट\nनवी दिल्ली : एअर इंडियाकडून खरेदी केलेल्या एअरबस जेट्सचा वापर करून भारतीय हवाई दलासाठी हल्ल्यापूर्वीच माहिती देणारे खास विमान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी भारताच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)कडून एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEWC) विमान विमान तयार केले जाणार आहे.\nहेही वाचा: DRDO करतेय रिसर्च असोसिएट्‌स पदांची भरती\nया प्रकल्पासाठी जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आयएएफच्या एव्ह्रो -748 विमानांऐवजी 56 सी -295 मध्यम वाहतूक विमाने वापरले जाणार आहेत. मात्र, त्याच्या खरेदीसाठी विलंब झाला. त्यानंतर आता ही मंजुरी मिळाली आहे. सी-२९५ या प्रकल्पाची किंमत जवळपास २२ हजार कोटी रुपये आहे. आयएफने अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल ही पहिली स्वदेशी यंत्रणा तयार केली आहे. यामुळे शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे शोधण्याची क्षमता वाढवणे शक्य होणार आहे. नेत्रा अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम ही डीआरडीओने तयार केली असून त्याची रेंज जवळपास २०० किलोमीटर आहे. ही यंत्रणा एअरबस A321 वर बसविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेत्रा प्रणालीपेक्षा ही प्रणाली अधिक प्रगत असल्याचे एका अधिकाऱ्याडून सांगण्यात आले. सध्या दोन नेत्रा प्रणाली या कार्यरत आहेत.\nदरम्यान, संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच लष्करी हार्डवेअरचे देखील निर्यातदार होण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या नवीन यंत्रणेला मंजुरी दिल्याचे बोलले जात आहे. एअरबस डिफेन्स अँड स्पेस आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) एअरोस्पेस क्षेत्रात मेक-इन-इंडिया उपक्रमाअंतर्गत हवाई दलाला नवीन वाहतूक विमानांसह सुसज्ज करण्यासाठी सी -295 प्रकल्प संयुक्तपणे राबवणार आहेत. पहिली १६ विमाने ही एअरबसकडून पुरविली जाणार आहेत, तर उर्वरीत ४० विमाने ही टीएएसएलकडून पुरविली जातील.\nगेल्या एका वर्षात, सरकारने 209 संरक्षण वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. २०२१ ते २०२५ च्या दरम्यान ती अंमलात आणली जाईल. ही नवी यंत्रणा देखील या बंदीअंतर्गत येते. गेल्या दोन वर्षांत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये आयात न करता येणाऱ्या शस्त्र/उपकरणांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तसेच संरक्षण उत्पादनात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) वाढविली असून स्थानिक पातळीवर बनवलेले लष्करी हार्डवेअर खरेदी करण्यासाठी वेगळे बजेट तयार करण्यात आले आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gandhawarta.com/2021/09/next-generation-should-be-inspired-by-the-brave-heroes-who-sacrificed-their-lives-for-the-freedom-of-the-country-minister-balasaheb-patil.html", "date_download": "2021-09-27T04:50:38Z", "digest": "sha1:T4WCA5RWKVAXUUESU3BI7R3CYB42RKHZ", "length": 9861, "nlines": 76, "source_domain": "www.gandhawarta.com", "title": "देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील - Dainik Gandhawarta", "raw_content": "\nHome / सातारा / देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nसातारा (जि.मा.का ) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी आणि देश कोणत्या परिस्थितीत स्वातंत्र्य झाला याची माहिती मिळावी हे या मागचे उद्दीष्ट आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील वडगाव येथील हुतात्मा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांच्या स्मरणार्थ दि. 9 सप्टेंबर रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो.\nब्रिटिश सरकार विरोधात निघालेल्या वडूज तहसील कार्यालयावरील मोर्चात जयराम स्वामी वडगाव, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील 9 क्रांतीकारकांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडगाव ज.स्वा. येथील हुतात्मा स्मारकास जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.\nयावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, बंडा गोडसे सर, प्रकाश घार्गे, संदीप मांडवे, सौ.भाग्यश्री भाग्यवंत, जयश्री कदम, रेखा घार्गे, अर्जुन खाडे, चंद्रकांत पाटील, भाऊसाहेब लादे, दत्ता रुद्रके, सचिन माने, संभाजी थोरात, सी.एम.पाटील, सुहास पिसाळ, कृष्णत पिसाळ, दिलीप यादव, रघुनाथ पवार, साहेबराव शिंदे, साधूनाना मगर, दुटाळ सर, वसंतराव घार्गे(गुरुजी), भाऊसो सुतार, सरपंच समिना मुल्ला, संतोष घार्गे, उपसरपंच ऋषिकेश घार्गे, परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी किरण साळुंखे, तसेच हुतात्म्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या भूमीपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील Reviewed by Dainik Gandhawarta Marathi Newspaper on September 11, 2021 Rating: 5\nकबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन\nगाडी अडवून मारहाण ; सरडे येथील 5 जणांच्या विरोधात गुन्हा\nसर्व तालुक्यांसह सातारा मुख्यालय येथे 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोअदालतीचे आयोजन\n फलटण तालुक्यात 71 कोरोना बाधित\nआरटीओ सातारा येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव\nCRIME (258) SPECIAL (54) SPORTS (91) अर्थसंकल्पीय अधिवेशन (34) आरोग्यगंध (15) करिअर (49) कृषी (159) कोविड 19 (1629) देश-विदेश (231) पर्यटनगंध (4) पावसाळी अधिवेशन (30) पुणे (124) फलटण (1309) फिल्मीगंध (64) मंत्रिमंडळ निर्णय (112) महाराष्ट्र (1771) व्हिडिओ (14) सातारा (1202) सोलापूर (48)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mimowork.com/mr/", "date_download": "2021-09-27T04:57:05Z", "digest": "sha1:W3RAHILQ2CJT5Q3RMUXLEZBSV225UOXW", "length": 15123, "nlines": 259, "source_domain": "www.mimowork.com", "title": "आपला विश्वासार्ह लेसर कटर पुरवठादार, व्यावसायिक लेसर सोल्यूशन्स", "raw_content": "\nकपडे आणि घरगुती कापड\nडिजिटल लेसर डाय कटर\nमिमो कंटूर रिकग्निशन सिस्टम\nसीसीडी कॅमेरा रिकग्निशन सिस्टम\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउदात्तीकरण उत्पादन सुलभ करा\n>> अधिक एक्सप्लोर करा\n>> अधिक एक्सप्लोर करा\nकॉर्डुरा साठी आर अँड डी\nमोठे स्वरूप लेझर कटर\n>> अधिक एक्सप्लोर करा\n>> अधिक एक्सप्लोर करा\n>> अधिक एक्सप्लोर करा\nMimoWork जाहिरात, ऑटोमोटिव्ह आणि एव्हिएशन, फॅशन आणि अॅपरल, डिजिटल प्रिंटिंग, फिल्टर क्लॉथ इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रात नॉन-मेटल मटेरियल प्रोसेसिंगसाठी लेसर सोल्यूशन्स डिझाइन करण्यात माहिर आहे.\nआम्ही आमच्या ग्राहकांचे ऑपरेशन आणि उत्पादन ऑप्टिमाइझ करण्यासाठी विविध प्रकारच्या मागण्यांसाठी सानुकूलित आणि विशेष लेसर कटिंग मशीन ऑफर करतो.\nकॉन्टूर लेझर कटर 160 एल\nडाई उदात्तीकरण उत्पादनांसाठी सर्वात सोपी कटिंग पद्धत.\nकोणत्याही नमुना आणि आकारासाठी अचूक रूपरेषा समोच्च शोध आणि अचूक समोच्च कटिंग.\nखाद्य, चित्रे आणि समोच्च कटिंगसाठी उच्च ऑटोमोशनसह उच्च कार्यक्षमता.\nलवचिक साहित्य कटिंगचे तज्ञ.\nमिमो कंटूर रिकग्निशन सिस्टीमद्वारे कोणतीही विकृती किंवा स्ट्रेच ओळखले जाऊ शकतात आणि छापलेले तुकडे योग्य आकार आणि आकारात कापले जातील.\nपूर्णपणे बंद शरीर रचना उत्पादन कटिंग मध्ये सुरक्षा हमी ठरवते\nउच्च गती, विश्वासार्ह कामगिरी आणि पात्र वैशिष्ट्यांसह एकत्रित, प्रत्येक ऑर्डरवर लवचिक प्रक्रिया.\nमोठ्या स्वरूपाच्या घन पदार्थांसाठी सर्वोत्तम एंट्री-लेव्हल मशीन.\nAcक्रेलिक आणि लाकडावर प्रक्रिया करण्यासाठी आर अँड डी.\nअप्रतिबंधित अनलोडिंग आणि लोडिंगला अनुमती देते.\nउच्च गती आणि सुस्पष्टता कटिंग.\nलवचिक साहित्य कापण्यासाठी अतुलनीय निवड.\nदोन लेसर हेड स्वतंत्रपणे फिरतात, तुमची कार्यक्षमता दुप्पट करतात (पर्यायी).\nनेस्टिंग सॉफ्टवेअर आपले साहित्य सर्वात मोठ्या प्रमाणात वाचवते.\nस्वयंचलित फीडिंगसह सतत कटिंग.\nफ्लॅटबेड लेसर कटर 250 एल\nतांत्रिक कापड कापण्यासाठी आदर्श.\nशक्तिशाली कार्य अंतहीन अष्टपैलुत्व निर्माण करते.\nगैर-संपर्क शाई-जेट मुद्रण तंत्रज्ञान (पर्यायी).\nमोठ्या कार्यरत टेबल आकार सानुकूल आहे.\nगॅल्वो लेझर एनग्रेव्हर आणि मार्कर 40\nउष्मा हस्तांतरण चित्रपटासारख्या नॉन-मेटल वर्कपीस चिन्हांकित करण्यासाठी किंवा चुंबन कापण्यासाठी आदर्श.\n3D डायनॅमिक फोकस भौतिक मर्यादा मोडतो.\nअसेंब्ली लाइन तयार करण्यासाठी फ्लाइंग लेसर मार्किंग (पर्यायी).\nआपल्या विशिष्ट गरजा जाणून घेण्यासाठी पूर्व-विक्री सल्ला घेणे आवश्यक आहे. जो तुम्हाला अनुकूल आहे तो सर्वोत्तम आहे\nMimoWork लेसर मशीन विविध क्षेत्रातील विविध मागण्यांचा समावेश करते.\nसानुकूलित आवश्यकतांच्या विविधतेसाठी अतिरिक्त आणि बहु -कार्यात्मक लेसर पर्याय उपलब्ध आहेत.\nमिमोवर्क सेवा आमच्या लेझर मशीनचे विश्वसनीय ऑपरेशन सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावते जेणेकरून आमच्या ग्राहकाला नेहमी अद्वितीय वाटेल.\nमिमोवर्क सर्व्हिस टीम नेहमी आमच्या क्लायंटच्या गरजा आमच्या स्वतःच्या वर ठेवते प्रारंभिक सामग्री चाचणी टप्प्यापासून लेसर प्रणालीच्या प्रारंभापर्यंत.\n20 वर्षांपासून, मिमोवर्क पुश करण्यासाठी समर्पित आहे\nनवीन व्यवसायासह लेसर तंत्रज्ञानाची मर्यादा\nलेझर सानुकूलनासाठी अधिक शक्यता निर्माण करते\nलेझर सानुकूलनासाठी अधिक शक्यता निर्माण करते आजकाल सानुकूलन हा दैनंदिन जीवनात मुख्य कल आहे, मग तो कपड्यांची शैली आणि सजावट अॅक्सेसरीज असो. उत्पादन प्रक्रियेत ग्राहकांची आवश्यकता ठेवणे हे मुख्य आहे ...\nस्पोर्ट्सवेअर आपले शरीर कसे थंड करते\nस्पोर्ट्सवेअर आपले शरीर कसे थंड करते उन्हाळा उत्पादनाचा अनेक जाहिरातींमध्ये 'थंड' हा शब्द घातलेला वर्षांचा वेळ आपण अनेकदा ऐकतो आणि पाहतो. बनियान, शॉर्ट स्लीव्हज, स्पोर्ट्सवेअर, ट्राउझर्स आणि अगदी बेडिंगपासून ते सर्व लॅब आहेत ...\nCO2 लेसर कटिंग मशीनचे घटक काय आहेत\nबातम्या | एप्रिल -29-2021\nवेगवेगळ्या लेझर वर्किंग मटेरियलनुसार, लेसर कटिंग उपकरणे घन लेसर कटिंग उपकरणे आणि गॅस लेसर कटिंग उपकरणांमध्ये विभागली जाऊ शकतात. लेझरच्या वेगवेगळ्या कामकाजाच्या पद्धतींनुसार, ते सतत मध्ये विभागले गेले आहे ...\nलेसर कटिंग आणि खोदकाम - वेगळे काय आहे\nलेसर कटिंग आणि खोदकाम हे लेसर तंत्रज्ञानाचे दोन वापर आहेत, जे आता स्वयंचलित उत्पादनामध्ये एक अपरिहार्य प्रक्रिया पद्धत आहे. ते ऑटोमोटिव्ह, एव्हिएशन, फिल्टरेशन, स्पोर्ट्सवेअर यासारख्या विविध उद्योग आणि क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.\nMimoWork सह लेसर तंत्रज्ञान शोधा\nतुम्हाला आधुनिक प्रकाशाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का मग आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या.\nआपला विश्वासार्ह लेझर पुरवठादार\nक्र .840 चेंग्लिउ ह्वाय, जिआडिंग जिल्हा, शांघाय, चीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडिजिटल लेसर डाय कटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_28.html", "date_download": "2021-09-27T03:25:07Z", "digest": "sha1:J2R56FCLBLKFTSLVW4GMGDCCHAYZPRNN", "length": 22491, "nlines": 183, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "ग्राम समितीला सहकार्य केल्यास ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहील | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nग्राम समितीला सहकार्य केल्यास ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहील\nग्राम समितीला सहकार्य केल्यास ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहील\nनीरा : प्रतिनिधी (सनी निगडे)\nकोरोनामुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने आपापली आचारसंहिता ठरवून शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी ग्राम पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी प्रयत्न केल्यास व या समित्यांना गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास गावे कोरोनामुक्त राहतील.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात ग्राम कोरोना, आपत्ती व्यवस्थापन, ग्राम रक्षक किंवा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. गावागावात समित्या निर्णय घेत आहेत परंतु, अनेक ठिकाणी हे निर्णय केवळ कागदावर राहत आहेत तर अनेक ठिकाणी काही गावकऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याने म्हणाव्या तशा उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणू उंबरठ्यावर असताना गाफील राहून दैनंदिन व्यवहार करणे जीवावर बेतू शकते. गावात स्थापन करण्यात आलेल्या समित्यांकडून महत्वाचे निर्णय घेण्यात येत नसल्याने ग्रामीण भागात धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जंतुनाशक फवारून कोरोना विषाणू नाहीसा होईल अशी आशा धरण्यात काहीही तथ्य नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. असे असतानाही गावातील लोक शहरी भागात जाऊन येताना दिसत आहेत. पालेभाज्या, फळभाज्या, फळे खरेदीसाठी रांगा लागत आहेत. किराणा माल दररोज खरेदी करणारे महाभागही पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता विक्री करणारे व्यावसायिक, विक्रेते कोरोनाला आमंत्रण देत आहेत. केवळ पासबुकची एन्ट्री मारण्यासाठी बॅंकेत रांगा लावून थांबणारे, एटीममधून पैसे काढण्यासाठी वारंवार जाणाऱ्या लोकांमुळे समितीतील सदस्यही पुरते हैराण झाले आहेत.\nअनेक ठिकाणी आओ जावो, घर, गाव तुम्हारा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गावातील समित्या मतदान लक्षात घेता तीव्र कारवाई करताना दिसून येत नाहीत. उगाच वैर किंवा वाद नको या भावनेतून सुरक्षित शाररिक अंतर राखणे व घरात विलगिकरण करण्याच्या सुरक्षा उपायांना पुरती हरताळ फासली गेली आहे.\nग्राम पातळीवर आरोग्य सेवकांना सहकार्य करण्याबाबत ग्राम समितीने पाऊले उचळण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावांची मदार या समित्यांवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्या भागात कोरोना नाही असे म्हणत निष्काळजी वावरणाऱ्या तरुणांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून एकदिलाने ग्राम समित्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनी व सरपंचांनी या समित्यांत आपल्या मर्जीतील लोकांना घेतल्याने अशा समित्या निष्प्रभ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nसमित्यांनी हे निर्णय घेण्याची गरज -\n१) परागावहून येणाऱ्या व्यक्तींना इतरांच्यात मिसळू न देता त्यांना शाळेत विलग ठेवावे.\n२) केशकर्तनालये, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवावेत. केशकर्तन करणाऱ्या व्यक्तींना घरी बोलावून केस कापू नयेत.\n३) गावात भाजीपाला उपलब्ध असल्यास बाहेरून भाजीपाला आणण्यावर निर्बंध घालावेत.\n४) शेतमजुरांना कामासाठी नेताना एकाच गाडीत दाटीवाटीने नेले जात आहे. शारीरिक अंतर ठेवून प्रवास करावा तसेच गावातील मजूर यांनी गावाच्या बाहेर किमान काही दिवस प्रवास व काम करू नये.\n५) गावाच्या बाहेर जाताना समितीकडे नोंद करून जाण्याचा नियम लागू करावा. विनाकारण बाहेर जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करावी.\n६) बाहेरील वस्तू आवश्यकता नसल्यास अजिबात खरेदी करू नये.\n७) गावात कुठेही वावरताना नाकाला मास्क लावावा व सॅनिटायझरचा वापर अवश्य करावा.\n८) सार्वजनिक ठिकाणांवर जमा होण्याचे टाळावे.\n९) मास्क न लावता विक्री करणाऱ्या किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांवर समिती मार्फत कारवाई करावी.\n१०) एकमेकांचे मोबाईल हातात घेणे टाळावे.\n११) घरी राहावे, सुरक्षित राहावे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : ग्राम समितीला सहकार्य केल्यास ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहील\nग्राम समितीला सहकार्य केल्यास ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://news.khutbav.com/category/health-and-fitness/page/2/", "date_download": "2021-09-27T04:54:40Z", "digest": "sha1:XLZFQYQC4B5SVNVTQUBMVH6OA73GZ2WK", "length": 6706, "nlines": 151, "source_domain": "news.khutbav.com", "title": "Health and Fitness Archives | Page 2 of 85 | INDIA NEWS", "raw_content": "\nयेत्या वर्षभरात कोरोनाची महामारी संपुष्टात येईल\nलसीचं उत्पादन वेगाने होत आहे आणि यामुळे या महामारीवर लवकरच मात केली जाईल. Source link\nलसीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nआता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. Source link\n झोपेसंबंधीच्या 'या' समस्येने 40 लाख भारतीय त्रस्त\nभारतातील लोक झोपेशी संबंधित एका समस्येला बळी पडत आहेत. Source link\n होता पोटदुखीचा त्रास मात्र तपासणी समोर आला गर्भाशयाचा कॅन्सर\n12 वर्षीय सिनैड जैलिक या मुलीला सतत पोटदुखीची तक्रार जाणवत होती. Source link\nअमर काणे, झी मीडिया नागपूर: कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही, याची चर्चा सुरू असताना आता…\nमुंबई : कोणाबरोबर नातेसंबंधात येणे ही फार मोठी गोष्ट नाही, ती नाती दीर्घकाळ टिकून राहणे ही…\nवायू प्रदूषणाबाबत WHOने जाहीर केली नवी मार्गदर्शक तत्त्व\nWHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. Source link\nवजन कमी करण्यासाठी जास्त सलाड खाणं शरीरासाठी हानिकारक…\nसलाड घेताना कोणती काळजी घ्याल Source link\nब्रिटनमध्ये कोविशिल्ड लस मंजूर पण वॅक्सिन प्रोग्राम मात्र अमान्य\nभारतीयांसाठी नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Source link\nदिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलं असून नवे व्हेरिएंट्स देखील सापडू लागले आहेत. तर आता कोरोनानंतर…\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1733095", "date_download": "2021-09-27T04:54:30Z", "digest": "sha1:BQO5PGHTAFGCOFH6HLAOZ5HOM7LFXO2J", "length": 11798, "nlines": 460, "source_domain": "pib.gov.in", "title": "आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय", "raw_content": "कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती\nभारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 35.75 कोटींचा टप्पा\nआज सकाळी सात वाजेपर्यंत 45 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या\nआतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटी लसी देण्यात आल्या\nनवी दिल्ली, 6 जुलै 2021\nभारताच्या एकूण लसीकरण मोहिमेने, आज सकाळी सात वाजता आलेल्या तातपुरत्या आकडेवारीनुसार, 35.75 कोटी (35,75,53,612) मात्रांचा टप्पा ओलांडला.\nआतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटींपेक्षा (10,57,68,530) अधिक लसी देण्यात आल्या.\nगेल्या 24 तासात 45 लाखांपेक्षा अधिक (45,82,246) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.\nलसीकरण अभियानाच्या 171 व्या दिवशी (5 जुलै 2021), एकूण 45,82,246 मात्रांपैकी 27,88,440 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 17,93,806 लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.\nकाल वर्ष 18 ते 44 या वयोगटातील 20,74,636 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 1,48,709 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.\n37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44 या वयोगटातील एकूण 10,28,40,418 व्यक्तींना आतापर्यंत लसींच्या पहिली मात्रा देण्यात आली असून 29,28,112 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.\nउत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांत आतापर्यंत 18 ते 44 या वयोगटातील 50 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत.\nखाली दिलेल्या तक्यात, 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\nदेशातील मोठ्या लोकसंख्येचे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण अभियान राबवले जात असून त्यांचे नियमितपणे उच्चस्तरीय पुनरावलोकन आणि परिक्षण केले जाते.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\nकोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती\nभारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 35.75 कोटींचा टप्पा\nआज सकाळी सात वाजेपर्यंत 45 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या\nआतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटी लसी देण्यात आल्या\nनवी दिल्ली, 6 जुलै 2021\nभारताच्या एकूण लसीकरण मोहिमेने, आज सकाळी सात वाजता आलेल्या तातपुरत्या आकडेवारीनुसार, 35.75 कोटी (35,75,53,612) मात्रांचा टप्पा ओलांडला.\nआतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटींपेक्षा (10,57,68,530) अधिक लसी देण्यात आल्या.\nगेल्या 24 तासात 45 लाखांपेक्षा अधिक (45,82,246) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.\nलसीकरण अभियानाच्या 171 व्या दिवशी (5 जुलै 2021), एकूण 45,82,246 मात्रांपैकी 27,88,440 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 17,93,806 लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.\nकाल वर्ष 18 ते 44 या वयोगटातील 20,74,636 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 1,48,709 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.\n37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44 या वयोगटातील एकूण 10,28,40,418 व्यक्तींना आतापर्यंत लसींच्या पहिली मात्रा देण्यात आली असून 29,28,112 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.\nउत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांत आतापर्यंत 18 ते 44 या वयोगटातील 50 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत.\nखाली दिलेल्या तक्यात, 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\nदेशातील मोठ्या लोकसंख्येचे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण अभियान राबवले जात असून त्यांचे नियमितपणे उच्चस्तरीय पुनरावलोकन आणि परिक्षण केले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=goverment", "date_download": "2021-09-27T04:05:31Z", "digest": "sha1:QI4NSVL4OJV4BUH33QEHE3MH73WD57PL", "length": 7345, "nlines": 94, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "goverment", "raw_content": "होम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर Directory\n#FTB शासन निर्णय Magazine\nआमच्या प्रिंट आणि डिजिटल मासिकांची सदस्यता घ्या\nसोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधा:\nजैव किटकनाशके आणि खतांचा उपयोग करा अन् मिळवा ५० हजारांची आर्थिक मदत\nडिजिटल सातबारा च्या माध्यमातून शासनाला मिळाला 30 लाखांचा महसूल\nफलोत्पादनासाठी शासनाच्या योजना कोणत्या आहेत\nगावाकऱ्यांनो ‘ही’ योजना तुम्हाला माहिती आहे का सरकार देणार 3.75 लाख रुपये; गावात राहून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी\nजिल्हा परिषद योजना सुरू महिला व बालकल्याण विभाग ४,२०० - ५०,००० पर्यंत अनुदान.\nट्रॅक्टर घेण्या साठी मिळणार 50 टक्के अनुदान\nभारतातील सर्व मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूषखबर;दिले जाईल सगळ्यांना किसान क्रेडिट कार्ड\nव्यक्ती ते पशुधन; वनप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानीला लाखोंची भरपाई\nया आहेत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या चार योजना,याद्वारे मिळते शेतकऱ्यांना भरपूर अनुदान\n जाणून घेऊ ग्राहक संरक्षण कायद्या बद्दल\nगुगल, ॲमेझॉन, फेसबूक आणि शाओमी देणार व्यवसायासाठी लोन\nतीन मित्रांनी सोडल्या इंजिनिअरींगच्या नोकऱ्या अन् सांभळल्या शेळ्या; आता कमवत आहेत लाखो रुपये\nशेतमाल साखळीसाठी ‘ऑपरेशन ग्रीन’ ; 1 कोटीपर्यंत अनुदान घेण्यासाठी राहिले फक्त पाच दिवस\nशेळीपालनासाठी करताय; मग जाणून घ्या शेळीच्या विक्रीसाठी असलेले भारतातील महत्त्वाचे बाजार\nजर्सी गाईच्या व्यवस्थापनात या छोट्या गोष्टी आहेत महत्वाच्या,दुग्धोत्पादनात होईल फायदा\nआम्ही व्हाट्सअप वर आहोत. देशभरातील शेतीविषयीच्या आताच्या बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.व्हाट्सएप से जुड़ें.\nआमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.\nशेतकरी बांधवानो सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घ्या.\nसंडे स्पेशल: ‘गोधडी’ निघाली लंडनला, मायेच्या ऊबेला कॉर्पोरेट लूक\nशेतीचे उत्पन्न वाढावे त्यासाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा\nशेतकरी मित्रांनो हे आहे कांदा पिकातील खत व्यवस्थापनातील शास्त्रीय तंत्र\nई-पिक पाहणी प्रात्याक्षिकासाठी कृषि महाविद्यालय अकोल्यातील विद्यार्थी थेट शेतकऱ्यांचा बांधावर.\nहोम बातम्या कृषीपीडिया फलोत्पादन पशुसंवर्धन कृषी प्रक्रिया यशकथा यांत्रिकीकरण शिक्षण आरोग्य इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/cm-sangli-flood-victims-dont-get-package-but-will-get-all-help", "date_download": "2021-09-27T04:41:29Z", "digest": "sha1:LRI54CB72GF22XIHA2XJH77BXTT6DXAL", "length": 7152, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘सांगली पूरग्रस्तांना पॅकेज नाही पण सर्व मदत मिळेल’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘सांगली पूरग्रस्तांना पॅकेज नाही पण सर्व मदत मिळेल’\nसांगली: जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती ती जबाबदारी पार पाडू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.\nसांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भिलवडी (ता. पलूस) येथे आले होते.\nते म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिल्ह्यात सुमारे ४ लाख लोकांचे स्थलांतर झाले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती, घरे-दारे, पशुधन यांचे एकूण किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सध्या सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता असून त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता आपली तयारी हवी.\nनुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व प्रामाणिकपणे करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली जी निवेदने आहेत ती द्या त्यातील सूचनांचा नक्कीच विचार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिली.\nभिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर ठाकरे यांनी अंकलखोप येथील पूरग्रस्तांशी संवाद साधत, ‘शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे’ असल्याची ग्वाही त्यांना दिली.\n१२ वी निकालाची टक्केवारी ९९.६३, कोकणाची सरशी\n१२वीचा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_40.html", "date_download": "2021-09-27T04:13:52Z", "digest": "sha1:OHFZNGFGBT6T4PALMM3HKK24IAOJLBFL", "length": 9581, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे\nराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे\nराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या शहराध्यक्षपदी विनायक नेवसे\nअहमदनगर ः राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) च्या अहमदनगर शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विनायक नेवसे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष संदीप लोंढे यांनी नेवसे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तर संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उद्योजक दत्ता जाधव, वैजीनाथ लोखंडे, अ‍ॅड. अनिता दिघे, अमोल बागूल, संजय भिंगारदिवे, विकास सपाटे, प्रमोद डांगे आदी उपस्थित होते.\nजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या वतीने नागरिकांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. सामाजिक कार्याची दखल घेत युवकांना संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात येत आहे. नेवसे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्याचे हक्क अबाधित राहून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संघटना प्रामुख्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक दत्ता जाधव यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना मदतीची व आधार देण्याची गरज आहे. राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या माध्यमातून या संकटकाळात निश्चितच सर्वसामान्यांना आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त करुन, नेवसे यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विनायक नेवसे यांनी समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कटिबध्द राहणार आहे. वंचितांना न्याय, हक्क मिळवून देण्यातच जीवनाचे खरे समाधान असून, यासाठी नेहमीच कार्यरत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दाल अ‍ॅड.प्रशांत साळुंके, अ‍ॅड. धनंजय जाधव, अ‍ॅड. भानुदास होले, पोपटराव बनकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड.गौरी सामलेटी, अ‍ॅड.प्रणाली चव्हाण, रजनी ताठे, महेश सुरसे, देवा आगरकर, श्रीनिवास रासकोंडा आदींनी नेवसे यांचे अभिनंदन केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/seven-young-men-dancing-in-the-atal-tunnel-vehicles-seized-by-kelly-police-nrvk-69318/", "date_download": "2021-09-27T04:34:21Z", "digest": "sha1:XNN4Y54XEDBBA7GA7N7NGMNZGH6IGSQI", "length": 14320, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "शिमला | अटल बोगद्यात नाचणारे सात तरुण ताब्यात; वाहने केली पोलिसांनी जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nशिमलाअटल बोगद्यात नाचणारे सात तरुण ताब्यात; वाहने केली पोलिसांनी जप्त\nअटल बोगद्यामध्ये गाडी थांबून डान्स करत पर्यटकांबरोबर हुल्लडबाजी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बोगद्यामध्ये नाचणाऱ्या तरुणांचे फोटो आणि व्हिडीओ पर्यटकांनी सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सात तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच अशाप्रकारे पर्यटकांना त्रास देणाऱ्या आणि वाहतूककोंडीसाठी जबाबदार ठरणाऱ्यांवर आमची नजर असून अशाप्रकारे कोणी दंगा करताना दिसल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.\nशिमला : हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथील अटल बोगदा पाहण्यासाठी आणि येथील थंडीचा आनंद घेण्यासाठी सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत. मात्र या बोगद्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गोंधळ घालून पर्यटकांना त्रास देणाऱ्या तरुणांची टोळकी पर्यटकांना त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहे.\nअशाच एका प्रकरणामध्ये अटल बोगद्यामध्ये गाडी थांबून डान्स करत पर्यटकांबरोबर हुल्लडबाजी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बोगद्यामध्ये नाचणाऱ्या तरुणांचे फोटो आणि व्हिडीओ पर्यटकांनी सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.\nया प्रकरणामध्ये पोलिसांनी सात तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच अशाप्रकारे पर्यटकांना त्रास देणाऱ्या आणि वाहतूककोंडीसाठी जबाबदार ठरणाऱ्यांवर आमची नजर असून अशाप्रकारे कोणी दंगा करताना दिसल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.\nसध्या हिवाळ्याच्या मौसमामध्ये या प्रदेशातील पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यातच यंदा पहिल्यांदाच पर्यटकांना अटल बोगदा पाहता येणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूकही वाढली आहे. असं असतानाच वाहतुककोंडी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.\nदेवेंद्र फडणवीसांचा विक्रम मोडणार; २१ वर्षीय आर्या राजेंद्रन हेणार देशातील सर्वात तरूण महापौर\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_16.html", "date_download": "2021-09-27T04:56:42Z", "digest": "sha1:J74CD3UZZYUFDGAUAANBHACLX5ZUGMVY", "length": 16847, "nlines": 178, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "बारामतीकरांना लॉकडाऊन मधून मिळाली सूट : कोरोना पुन्हा आवळू लागला आपली मूठ | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nबारामतीकरांना लॉकडाऊन मधून मिळाली सूट : कोरोना पुन्हा आवळू लागला आपली मूठ\nबारामती तालुक्यात काळ मंगळवार पासून बारामती शहरासह ग्रामीण भागात दुपारी १ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ७५ वर गेली आहे.\nकालचे शासकीय दि ८ एकूण rt-pcr नमुने २६०.\nएकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-४० प्रतीक्षेत -००.\nइतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ४\nकाल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---९६ त्यापैकी पॉझिटिव्ह --९ कालचे एकूण एंटीजन -१३१. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.१२.\nकाल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६२. शहर-२३ ग्रामीण- ३९.\nएकूण बरे झालेले रुग्ण-२३६३३ .\nम्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- २२ पैकी बारामती तालुक्यातील- १५ इतर तालुक्यातील-७ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -७\nतसेच काल बारामती तालुक्यातील निरावागज व भिलारवाडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण २५३ संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २४७७५ झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या ७५ झालेली आहे\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामतीकरांना लॉकडाऊन मधून मिळाली सूट : कोरोना पुन्हा आवळू लागला आपली मूठ\nबारामतीकरांना लॉकडाऊन मधून मिळाली सूट : कोरोना पुन्हा आवळू लागला आपली मूठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/many-unauthorized-constructions-along-the-sea-at-the-back-of-worli-koliwada-zws-70-2546144/", "date_download": "2021-09-27T05:21:12Z", "digest": "sha1:GF3X6PXAF3TI2OPZSSIW5VOF7TYFBI62", "length": 15113, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "many unauthorized constructions along the sea at the back of worli koliwada zws 70 | वरळीकिनारी बेकायदा बांधकामे", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nवरळी कोळीवाडय़ाजवळील प्रकार; किनाऱ्यावरील रेती, खडक वापरून घरांची उभारणी\nWritten By लोकसत्ता टीम\nवरळी कोळीवाडय़ाजवळील प्रकार; किनाऱ्यावरील रेती, खडक वापरून घरांची उभारणी\nमुंबई : वरळी कोळीवाडय़ाच्या मागील बाजूस समुद्राला लागून अनेक अनधिकृत बांधकामे करोना काळात झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील समुद्र किनाऱ्यावरील खडक आणि वाळू चोरून तिथेच अनधिकृत घरे बांधून ती भाडय़ाने दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी के ला आहे. स्थानिक भूमाफियांची या भागात दादागिरी वाढली असून त्यांनी बांधलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.\nवरळी कोळीवाडय़ातील गोल्फादेवी वसाहतीत हनुमान मंदिराच्या मागील बाजूच्या समुद्रकिनाऱ्याला लागून गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. आतापर्यंत अशी दहा ते पंधरा घरे या ठिकाणी उभारली असून ती भाडय़ाने दिली जातात किं वा लाखोंमध्ये विकली जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही घरे हळूहळू बांधली जात होती मात्र गेल्या वर्षभरात या अनधिकृत बांधकामांचा वेग वाढला असून अनधिकृत घरांमध्ये वाढ होत आता १० ते १५ अनधिकृत पक्की घरे समुद्र किनाऱ्यावर उभी राहिली आहेत, अशी माहिती वसाहतीचे अध्यक्ष शरद कोळी यांनी दिली. विशेष म्हणजे गोल्फादेवी वसाहतीतच राहणाऱ्या काही लोकांनी ही घरे बांधली असल्याचा आरोप रहिवाशांनी के ला आहे. खोटे पुरावे दाखवून या घरांना वीजजोडणीही देण्यात आली असून या ठिकाणी परप्रांतीय मजुरांना भाडय़ाने घरे दिली जात आहेत.\nदरम्यान, गोल्फादेवी वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणाऱ्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेत ६९८ घरे अधिकृत आहेत. या पुनर्विकास योजनेत सामील करून घेण्यासाठी वसाहतीतील या अनधिकृत घरांचे मालक दबाव आणत असल्याचा आरोपही कोळी यांनी के ला आहे.\nशासकीय कामासाठी खंडीभर परवानग्या\nसमुद्र किनारा क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यासाठी असंख्य परवानग्या सरकारी प्राधिकरणांना घ्याव्या लागतात. मात्र वरळीच्या समुद्र कि नाऱ्यावर राजरोसपणे अनधिकृत घरे बांधली जात आहेत. वरळीच्या समुद्र किनाऱ्यावरीलच वाळू आणि खडक वापरून त्याचे वीस ते तीस फू ट उंच बंधारे बांधून त्यावर ही घरे बांधली आहेत.\nगोल्फादेवी एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेने याबाबत अनेक तक्रारी पालिके च्या जी दक्षिण कार्यालयाला व स्थानिक पोलीस स्थानकाला दिल्या आहेत. याबाबत मार्चमध्ये, जूनममध्ये, जुलैमध्येही पुन्हा पालिके कडे तक्रारी के ल्या होत्या. या कारवाईनंतर तात्पुरती कारवाई केली जाते. मात्र पुन्हा ही घरे नव्याने बांधली जातात, तर आधीपासून बांधलेल्या घरांवरही कारवाई होत नसल्याचा आरोप गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.\nआम्ही यापूर्वी देखील येथे कारवाई के ली होती. तरीही काही अनधिकृत बांधकामे होत असतील तर तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करू. जुनी काही अनधिकृत बांधकामे असतील त्याचे सर्वेक्षण करून त्यावरही कारवाई के ली जाईल.\n– शरद उघडे, सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण विभाग\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_490.html", "date_download": "2021-09-27T04:41:34Z", "digest": "sha1:ERAIFT26YLZCIX7Q5SK4VEZXAITR3RZD", "length": 10479, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह.पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह.पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न\nपाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह.पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न\nपाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह.पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न\nव्हर्चुअल पध्दतीने घेण्यात आलेल्या सभेस सभासदांची ऑनलाईन उपस्थिती\nअहमदनगर ः पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्चुअल पध्दतीने घेण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सभा संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर व पदसिद्ध उपाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ज्ञा.पवार तसेच संस्थेचे माजी चेअरमन नारायणराव पो.तमनर व माजी व्हा.चेअरमन प्रियंका मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विद्यमान चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखापती आदींसह संचालक उपस्थित होते. तर संस्थेचे सभासद ऑनलाइन हजर होते.\nप्रारंभी पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत करुन, दिवंगत सभासद व संघटनेचे रा.गो. कर्णिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांची चर्चा सुरु झाली. सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयात चर्चा करून आपले विविध प्रश्न मांडले. त्या प्रश्नांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळगावकर तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी यांनी उत्तरे देऊन सभासदांना प्रतिसाद दिला. पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी संपूर्ण सभेस उपस्थित राहून सभासदांना सूचना व मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन अजय लखापती यांनीही सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विषय पत्रिकेतील सर्व विषय संपल्यानंतर माजी चेअरमन नारायणराव तमनर व चेअरमन उमेश डावखर यांची मनोगते झाली. उपस्थितांचे आभार नारायणराव तमनर यांनी मानले.\nसभेस श्रीगोंदा शाखा प्रमुख अभिमन्यू घोलवड, शेवगाव शाखा प्रमुख चंद्रकांत पडोळे, श्रीरामपूर शाखा प्रमुख शिवाजीराव तोरणे, संगमनेर शाखा प्रमुख ललित पवार तसेच संचालक शहाराम चेमटे, नवनाथ धोंगडे, शांताराम आवारी, राधाकिसन आभाळे, यादव उदागे, दीपक वाळके, नामदेव बोरुडे, प्रियंका मिसाळ, विजया शिंदे, सीताराम गागरे, संजय गायके, गणेश बोबडे, राजू परदेशी, दत्तात्रय गडाख, तज्ञ संचालक दत्तात्रय वाघूले, भाऊसाहेब शेळके व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेची सांगता राष्ट्रगिताने झाली.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-27T04:48:16Z", "digest": "sha1:CXLDR7CXSNFNP37QACTLVCGLMPY67EBZ", "length": 11593, "nlines": 312, "source_domain": "krushival.in", "title": "संपादकीय - Krushival", "raw_content": "\nमिरचीचा ठसका, उसाचा गोडवा…\nगुजराथ, पंजाब आणि हाय कमांड\nप्रा. अविनाश कोल्हे निवडणूका जवळ यायला लागल्या की, प्रत्येक राजकीय पक्षाच्या तंबुत हालचाली सुरू होतात. त्यातही जर एखादा पक्ष सत्ताधारी...\nतालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर घालण्यात आलेल्या विविध बंधनांच्या विरोधात तेथील महिला तसेच मुलेही देत असलेला लढा पाहता...\nमहेश सावंत गुजरात राज्यात नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपद सांभाळलं. त्यानंतर कुणालाही हे पद जास्त काळ सांभाळता आलं नाही....\nबुधवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोकणात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा त्याचप्रमाणे राज्यभरातील दरडी कोसळणे आणि भूस्खंलनाच्या ठिकाणांचा शोध घेऊन उपाययोजना...\nकोरोनाकाळातही ऑटोमोबाईल क्षेत्राची भरारी\nमहेश जोशी 1897 मध्ये भारतीय रस्त्यांवर पहिली कार धावली होती आणि 1901 मध्ये कार चालवणारे पहिले भारतीय जमशेदजी टाटा होते....\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारसमर्थक साप्ताहिक ‘पांचजन्य’मध्ये गेल्या आठवड्यात ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत...\nपवारसाहेब, काँग्रेस नादुरुस्त हवेली होण्यास जबाबदार आपणच\nजयंत माईणकर आजचा काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखा, असं मत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त...\nगेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण होताना दिसत आहे तर त्याचबरोबर तिसर्‍या लाटेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे....\nविनोबांची प्रेरणा- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव\nसुभाष पाटील रायगडचे सुपूत्र भारतरत्न आचार्य विनोबांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील व स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान युगानुयुगे प्रेरक आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील...\nभारतीय जनता पार्टी सध्या विविध राज्यातील आपले मुख्यमंत्री बदलण्याच्या पवित्र्यात आहे असे दिसते. रविवारी त्यांनी अचानकपणे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाने...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://rohanprakashan.com/product/suruvat-eka-suruvatichi/", "date_download": "2021-09-27T03:57:28Z", "digest": "sha1:JK27TDKFMSKZHTX645B5RWTMQ4O2YRYR", "length": 40738, "nlines": 276, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "सुरुवात एका सुरुवातीची - Rohan Prakashan", "raw_content": "\nवेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा\nविद्यार्थीदशेत राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या व शैक्षणिक प्रावीण्य असणाऱ्या प्रफुल्ल कदम यांना विद्यापीठ पातळीवरही वादविवाद , वक्तृत्व , प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष पारितोषिकं मिळाली आहेत. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय कार्याच्या हेतूने ग्रामपीठ चळवळीची सुरुवात त्यांनी केली. या चळवळीअंतर्गत विविध उपक्रम राबवले गेले. पाणी नियोजन हा त्यांचा अास्थेचा विषय असून महाराष्ट्र राज्याच्या पाणी नियोजनाची दिशा, सनियंत्रण, अंमलबजावणी, नियोजन यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री व विविध विभागाचे मान्यवर मंत्रीमहोदय यांचा समावेश असणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद' या उच्चस्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसंच प्रतिकूल परिस्थितीमध्ये रचनात्मक व संघर्षात्मक कार्य करणाऱ्या देशातील एका तरुणाला दिला जाणारा 'सरिता - महेश समाजरचना ' हा राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते बी.जी. वर्गीस यांच्या हस्ते २००६ मध्ये दिल्ली येथे प्रदान करण्यात आला होता.\nतसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर\n194 978-93-80361-73-4 Suruvat Eka Suruvatichi सुरुवात एका सुरुवातीची वेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा Prafulla Kadam प्रफुल्ल कदम तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्‍यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर Paper Back Books Rohan Prakashan Marathi 112 21.5 13.8 0.6 150\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल...\n१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती\n‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा\nडॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.\nप्रा. डॉ. सौ. हेमा कमलाकर क्षीरसागर यांनी एम्.ए. (संस्कृत), एम्.एड्., पीएच्.डी. असं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे अध्यापन केलं असून त्या प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या संस्कृत भाषेच्या तज्ज्ञ असून त्यांनी अनेक महत्त्वाचे अनुवाद केले आहे. त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाला महत्त्वाची पारितोषिकं मिळाली होती. तसंच त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.\nभारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.\nआपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’\nआपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील सर्व सोयी-सुविधा व अ‍ॅप्स आत्मविश्वासाने वापरण्यासाठी सचित्र मार्गदर्शन\nकॉम्प्यूटर सॉफ्टवेअर व इंटरनेट-वेबसाइट्स या क्षेत्रांत गेल्या दोन दशकांपासून काम करत असून त्यांना सोप्या भाषेत तंत्रज्ञानविषयक लिखाण करायला आवडतं. त्यांनी 'दै. सकाळ'मध्ये 'ई- कल्चर' व 'साप्ताहिक सकाळ'मध्ये 'तंत्रज्ञानात नवे' या स्तंभांचे दीर्घकाळ लेखन केलं आहे. याशिवाय अन्य वृत्तपत्रांत व आकाशवाणीकरताही प्रासंगिक लेखन केलं आहे. ते पुस्तकांचे व लेखांचे ( मराठी व इंग्रजी) अनुवाद, संपादन आणि लेखनही करतात.\nश्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते.\nपण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :\n– बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा\n– कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे\n– एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे\n– कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा\n– वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे\n– ईमेल कसा करायचा त्याला फाइल कशी जोडायची\n– फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा\n– वॉट्सअ‍ॅप, फेसबुक इ. अ‍ॅप्स कशी वापरायची\n– वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या\n– आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक\nया पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा\nशेअर बाजार समजून घेताना\nडॉ. अनिल लांबा हे विख्यात चार्टर्ड अकाउंटंट असून लेखक, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी वाणिज्य व कायदा या विषयात पदवी संपादन केली असून कर विषयात डॉक्टरेटही मिळवली आहे. ते गेली अनेक वर्षं जगभरात अर्थविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत असून भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्वेकडील देश आणि अति पूर्वेकडील देश येथील २००० पेक्षा अधिक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या त्यांच्याकडून अर्थविषयिक सल्ला घेत असतात. पुण्यातील `लॅमकॉन स्कूल ऑफ मॅनेजमेंट'चे ते संस्थापक संचालक आहेत. आपल्या पुस्तकांमधून त्यांनी अर्थविषयक बाबींची अत्यंत सोप्या व सहज शैलीत वाचकांना ओळख करून दिली आहे, तसंच या संकल्पनांमधलं मर्मही उलगडून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचकप्रिय झाली आहेत.\nकॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.\nचार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.\nया पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल\n१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची\n२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय\n३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा\n४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची\n५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा\nयाशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…\nशेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स\nभारतातील एका ‘बूमिंग’उद्योगाचा विलक्षण प्रवास\nअतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nआयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी\nआयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली…\nमात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…\nअशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…\nयांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००)\nगेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्‍तींचा वेध…\nगंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nया ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://darshak.news.blog/category/karjat/", "date_download": "2021-09-27T04:03:44Z", "digest": "sha1:FHOOYNGBBEQ6OHOQ4XA3FW2HWMVPHAYY", "length": 4882, "nlines": 127, "source_domain": "darshak.news.blog", "title": "#Karjat – Darshak News", "raw_content": "\n#Ahmednagar #RRPSpeaks #Jamkhed #Karjat शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या बियाण्यांची गरज आपल्याच तालुक्यातून भागावी हा उद्देश समोर ठेऊन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार : आ. रोहित पवार\n#Covid19 #Ahmednagar #Karjat #RRPSpeaks कोव्हिड रुग्णांबरोबर आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट’ \n#Covid19 #Ahmednagar #RRPSpeaks #AMC #NCPspeaks आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातुन अहमदनगर शहरातील पोलिस कवायत मैदानावर ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू\nपैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी म्हटलं आहे\nपैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी म्हटलं आहे\n#Ahmednagar #Mumbai #Crime बीएमडब्लू व्यवहारात फसवणूक ; आरोपीला कोठडी\n#Aurangabad #Police डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\n#Ahmednagar #bb_thorat सहकारमहर्षी स्व. सुवालाल गुंदेचा पतसंस्थेचे काम उल्लेखनीय – ना. बाळासाहेब थोरात\n#Ahmednagar #Congress #bb_thorat केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक : ना.बाळासाहेब थोरात\n#Ahmednagar #Police #Crime-News गुन्हेगारी विश्वातील संघटित टोळ्या पोलीस अधीक्षक मनोज पाटलांच्या रडारवर ; विजय पठारे सह 6 जणांच्या टोळीला मोक्का\nपैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी म्हटलं आहे\nपैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी म्हटलं आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/election-for-a-vacant-rajya-sabha-seat-from-maharashtra-on-4th-october/", "date_download": "2021-09-27T04:45:48Z", "digest": "sha1:SZASNPPOCEXIC3IKOEESEIZIR26W7I7K", "length": 8189, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nमहाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक\nनवी दिल्ली – महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त असलेल्या एका जागेसाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी निवडणूक होणार असून 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.\nभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .\nखासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे २०२१ पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसह राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी 4 ऑक्टोबर 2021 ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.\n…असा आहे निवडणूक कार्यक्रम\nया निवडणुकांसाठी १५ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख असून २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार. २७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : दि. ८ सप्टेंबर २०२१\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nराज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण\nमंत्रिमंडळ मोठा निर्णय: महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/18/inflation-rate-at-an-eight-year-high/", "date_download": "2021-09-27T04:03:28Z", "digest": "sha1:2PMP3QWKDIYFKAQ6BSC5F46LVGZG5Z3P", "length": 13909, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "'अब की बार, महागाईने बेजार..' मांस, डाळीचे दर पाहून तोंडात बोटे घालाल..! - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n‘अब की बार, महागाईने बेजार..’ मांस, डाळीचे दर पाहून तोंडात बोटे घालाल..\n‘अब की बार, महागाईने बेजार..’ मांस, डाळीचे दर पाहून तोंडात बोटे घालाल..\nअर्थ आणि व्यवसायकृषी व ग्रामविकासट्रेंडिंग\nनवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने (Commerce Ministry) आज घाऊक महागाई निर्देशांकाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मार्चमध्ये असलेला महागाई दर (Inflation rate) ७.२९ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये थेट १०.४९ टक्क्यांवर गेला आहे. फेब्रुवारीत आटोक्यात असणारा महागाईचा दर (४.१७ टक्के) एप्रिलमध्ये आठ वर्षांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे. इंधन दरवाढ (Fuel Rates) हे या महागाईचे मुख्य कारण आहेच; शिवाय अंडी (Eggs), मांस (Meat), मासळी (Fish)तही लक्षणीय वाढ झाली आहे.\nमार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये धातू, खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, बिगर खाद्यपदार्थ, तसेच इतर वस्तूंच्या दरात ३.८३ टक्क्यांनी वाढ झाली. त्यात इंधन, ऊर्जा क्षेत्रातील महागाई मार्चमधील १०.२५ टक्क्यांवरून थेट २०.९४ टक्क्यांवर पोहोचली. अन्नधान्य, खाद्यपदार्थांची घाऊक महागाई मार्चमधील ५.२८ टक्क्यांवरून वाढून ७.५८ टक्क्यांवर पोहोचली.\nअर्थात कडधान्यांच्या दरात विशेषतः डाळींचा महागाई दर मार्चमधील १३.१४ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये १०.७४ टक्के असा कमी झाला. परंतु, अंडी, मांस, मासळीचा महागाई दर ५.३८ वरून दुप्पट म्हणजे १०.८८ टक्क्यांवर पोहोचला.\nसाठेबाजीमुळे डाळींचे दर वाढल्याने केंद्र सरकारने डाळी, दूध, भाज्या, तेलबिया यांसारख्या २२ जीवनावश्यक वस्तूंच्या दरांकडे नियमित लक्ष देण्याचे आदेश राज्यांना दिले आहे. विशेषतः डाळींच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी आयातदार, व्यापारी आणि डाळ कारखान्यांनी आपल्याकडील साठा तत्काळ जाहीर करावा आणि राज्यांनी साठ्याची पडताळणी करावी, प्रसंगी महागाई रोखण्यासाठी जीवनावश्यक कायद्याच्या तरतुदींचा राज्यांनी वापर करावा, असेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे.\nराज्यांमधील डाळींची नेमकी उपलब्धता कळावी, यासाठी १४ मे रोजी केंद्राने राज्यांना पत्र पाठविले होते. त्यानुसार राज्यांतील डाळमिल, आयातदार, व्यापाऱ्यांनी आपल्याकडील साठा जाहीर करावा. या साठ्याची राज्य सरकारांनी पडताळणी करावी, असे केंद्राकडून सांगण्यात आले होते.\nकेंद्राने मूल्य निर्धारण निधीचा वापर करून डाळींचा बफर साठा तयार केला आहेच. शिवाय कडधान्य उत्पादक राज्यांनीही डाळ खरेदी करून शेतकऱ्यांना कडधान्य उत्पादनासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने व्यक्त केली आहे. तूर, मूग, उडीद या डाळींच्या आयातीवरील बंधने ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत हटविल्याचेही मंत्रालयाने राज्यांचा निदर्शनास आणून दिले आहे.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nअर्र.. करोनाने तर वाताहतच केली की.. पहा कितीजणांना गमवावी लागलाय पोटापाण्याची सोय\nकोरोनाबाधित मृताच्या कुटुंबास 50 हजार रुपये, मुलांचे शिक्षण फुकट.., पहा कोणी केलीय घोषणा..\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/tag/farmer/", "date_download": "2021-09-27T03:56:18Z", "digest": "sha1:OO7NVUILNN56MYNWKBQK7HJKHPNN5U4Z", "length": 10736, "nlines": 160, "source_domain": "krushirang.com", "title": "farmer Archives - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\nआणि तेही उठले शेतकऱ्यांच्या मुळावर; पहा नेमका काय प्रकार घडलाय आंदोलकांबाबत\nदिल्ली : कित्येक महिने झाले आंदोलन चालू असूनही त्याकडे लक्ष देण्याची फुरसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दाखवलेली नाही. त्यामुळे आंदोलन किती दिवस चालणार हा प्रश्न कायम असतानाच आता…\nममतादीदीचा असाही ‘खेला होबे’.. पहा आज नेमके काय करण्याची शक्यता आहे ते..\nदिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना क्रांतिकारी वाटणारे कृषी सुधारणा विधेयक अनेक शेतकऱ्यांना मान्य नाही. अनेक राज्य सरकारांनी त्याला डावलून आपले वेगळे कृषी कायदे बनवले…\nराज्यात खरिपाच्या पेरणीला वेग.. रासायनिक खतांबाबत कृषिमंत्री काय म्हणतात पाहा..\nमुंबई : राज्यात आतापर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टरवर जवळपास ७० टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यात नैऋत्य माॅन्सूनचा पाऊस…\n माॅन्सूनचे पुनरागमन, पाहा कधीपासून सुरू होणार मुसळधार पाऊस\nपुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांाना दिलासा मिळाला आहे. पावसाने आणखी…\nशेतकरी आंदोलक आणखी आक्रमक; पहा नेमके काय चालू आहे दिल्लीमध्ये\nदिल्ली : सहा महिने झाल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून कृषी सुधारणा विधेयकावर काहीही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलक आणखी आक्रमक झालेले आहेत. भारतीय…\n‘पंजाबी शेतकऱ्यां’ची कमाल; आंदोलन काळातही गव्हाचे विक्रमी उत्पादन; पहा कसे झाले हे साध्य\nदिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लागू केलेल्या कृषी सुधारणा विधेयकामुळे हमीभाव हा मुद्दा बंद होण्याच्या शक्यतेने उत्तर भारतातील शेतकरी आक्रमक आहेत. त्यासाठी त्यांचे मागील सहा…\n बाजार समित्या उतरल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत, पहा काय केलंय..\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या.. शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम देणारे ठिकाण.. राज्यामध्ये ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. सध्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक योद्धे उतरले आहेत. त्यात…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/virender-sehwag-retires-from-international-cricket-1152286/", "date_download": "2021-09-27T05:21:58Z", "digest": "sha1:SAYNIAOVPSPVHYLGKRMKMXJBBXQH4JM7", "length": 20048, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वीरेंद्र सेहवागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती : तोफ थंडावली..! – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nवीरेंद्र सेहवागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती : तोफ थंडावली..\nवीरेंद्र सेहवागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती : तोफ थंडावली..\nसोमवारी दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सेहवागने याबाबत अप्रत्यक्षपणे सूचना दिली होती.\nWritten By मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे सेहवागने स्पष्ट केले आहे.\nआक्रमकतेचे दुसरे नाव असलेला.. गोलंदाजांवर दहशत निर्माण करणारा.. सहजपणे चेंडू सीमापार करण्यावर हुकूमत असलेला तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अखेर १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे सेहवागने स्पष्ट केले आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावले होते, त्याबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरे द्विशतक झळकावण्याचा मानही सेहवागला मिळाला होता. सेहवागच्या निवृत्तीने मैदानातील तोफ थंडावली, अशी प्रतिक्रीया क्रिकेट रसिक आणि जाणकारांकडून येत आहेत.\nसोमवारी दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सेहवागने याबाबत अप्रत्यक्षपणे सूचना दिली होती. पण ही घोषणा करण्यासाठी त्याने ३७वा वाढदिवस निवडला.\n‘‘जे मला योग्य वाटले तेच मी नेहमी करत आलो आहे आणि आज घेतलेला निर्णयही योग्य आहे. देवाच्या कृपेमुळेच मला जे मैदानात आणि मैदानाबाहेर काही करावेसे वाटले ते करता आले. ३७व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे मला वाटले आणि तेच मी करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून आणि आयपीएलमधून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढील वेळ कुटुंबीयांसमवेत व्यतीत करण्याचा माझा मानस आहे,’’ असे सेहवागने पत्रकात म्हटले आहे.\nतो पुढे म्हणाला की, ‘‘या प्रवासासाठी मी बरेच वर्षे माझ्यासह खेळलेल्या सहकाऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, या प्रवासामध्ये मला काही महान खेळाडूंचाही सहवास लाभला, त्यांचेही आभार. ज्यांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो त्यांचेही आभार. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि कायम माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्याचबरोबर माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या चाहत्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो.’’\n१४ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सेहवागने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ४९.४२ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या, यामध्ये २३ शतकांसहित ३२ अर्धशतकांचा सहभाग होता. पाकिस्तानविरोधात त्रिशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला होता. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना मुलतानमधील सामन्यात त्याने ३१९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला ‘मुलतान के सुलतान’ अशी उपाधीही चाहत्यांनी दिली होती.\n२५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये सेहवागने ८२७३ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये १५ शतकांसह ३८ अर्धशतकांचा सहभाग होता. भारताच्या दोन विश्वविजयांमध्ये सेहवागचा सहभाग होता.\nमार्च २०१३ नंतर सेहवाग एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. आता त्याच्यापुढे मास्टर्स चॅम्पियन्स लीग २०२० या स्पर्धेचा पर्याय उपलब्ध होता. या स्पर्धेमध्ये फक्त निवृत्त खेळाडूच खेळू शकतात, असा नियम असल्याने सेहवागने निवृत्ती घेतली असे म्हटले जात आहे. या लीगच्या उद्घाटन सोहळ्याला सेहवाग उपस्थित होता, तेव्हाच साऱ्यांना सेहवागच्या निवृत्तीची पूर्वकल्पना आली होती, त्यावर सेहवागने मंगळवारी शिक्कामोर्तब केले.\nक्रिकेट हे माझे आयुष्य होते आणि यापुढेही राहील. भारतासाठी खेळणे हा एक अविस्मरणीय असा प्रवास होता आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी आणि चाहत्यांसाठी हा प्रवास अद्भुत व्हावा, यासाठी मी प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्ये मी यशस्वी ठरलो आहे, असे मला वाटते.\nव्हिव्ह रिचर्ड्स यांना प्रत्यक्ष फलंदाजी करता पाहता आले नाही. मात्र, हे अभिमानाने सांगू शकतो की, जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची दैना उडवणाऱ्या सेहवागच्या फलंदाजीचा मला साक्षीदार होता आले. फलंदाजीत प्रतिभा असणे ही एक बाब, मात्र वीरूसारखी मानसिकता बनवणे अशक्य आहे. आम्ही एक-एक धावा काढण्याचा विचार करतो, परंतु वीरू प्रत्येकवेळी चौकार मारण्याचा विचार करतो. अनेकांनी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना वीरूच्या खेळाचा आस्वाद घेण्याचा मी सल्ला दिला.\n-महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार\nवीरेंद्र सेहवागने नेत्रदीपक यशाने या खेळावर आपली छाप पाडली आहे. फलंदाजी आणि आयुष्याकडे बघण्याचा त्याच्या स्वाभाविक दृष्टिकोन आवडतो.\n-सचिन तेंडुलकर, माजी महान क्रिकेटपटू\nसेहवागने अनोख्या शैलीने जगभरातील चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले. प्रतिस्पर्धी संघाला धास्ती भरवणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक होता. पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा.\n-शशांक मनोहर, बीसीसीआय अध्यक्ष\nसेहवागसोबत खेळण्याची संधी मिळाल्याचे भाग्य समजतो. त्याची कारकीर्द अविश्वसनीय आहे. त्याने केलेल्या मार्गदर्शनाचे आभार. आजच्या काळातील तो दिग्गज खेळाडू आहे.\n-विराट कोहली, भारताचा फलंदाज\nअविश्वसनीय कारकीर्दीबद्दल सेहवागचे अभिनंदन. त्याने आनंद साजरा करण्याचे अनेक क्षण आम्हाला दिले. त्याबद्दल त्याचे आभार.\n-गौतम गंभीर, भारताचा सलामीवीर\nखरा सलामीवीर, डेअर डेव्हिल. अद्भुत प्रवासाबाबत त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\n-शिखर धवन, भारताचा सलामीवीर\nआक्रमक खेळ करण्याचा स्पष्ट विचार, हा त्याचा फलंदाजीचा मुख्य गाभा होता. सर्व आनंदाच्या क्षणांसाठी आभार.\n-झहीर खान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nऑस्ट्रेलियाचा अश्वमेध भारताने रोखला\nहर्षलपुढे मुंबई इंडियन्स हतबल\nराजस्थानची आज हैदराबादशी गाठ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/cops-suggests-put-on-duplicate-ornaments-619565/", "date_download": "2021-09-27T05:17:30Z", "digest": "sha1:YEXAEIZ5OBXB4SDZXFJ3VEDG23ZXXLSO", "length": 12541, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पोलीस म्हणतात, दागिने खोटेच घाला.. – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nपोलीस म्हणतात, दागिने खोटेच घाला..\nपोलीस म्हणतात, दागिने खोटेच घाला..\nमोठमोठय़ा मोहिमांची आखणी करुनही ठाणे-कल्याणात सक्रिय असलेल्या सोनसाखळी चोरांना पायबंद घालण्यात पूर्णत: अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता महिला वर्गालाच बनावट दागिने घालून आपला बचाव करण्याचे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.\nमोठमोठय़ा मोहिमांची आखणी करुनही ठाणे-कल्याणात सक्रिय असलेल्या सोनसाखळी चोरांना पायबंद घालण्यात पूर्णत: अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता महिला वर्गालाच बनावट दागिने घालून आपला बचाव करण्याचे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.\nएखाद्या सोहळ्यासाठी नटून-थटून, दागिन्यांचा साज चढवून तुम्ही घराबाहेर पडत असाल, तर सावधान…तुमच्या मागावर असलेल्या चोरांना चकवा देण्यासाठी बनावट दागिने परिधान करा, असे अजब आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. साज-श्रृंगार करायचा असेलच तर तो समारंभाच्या ठिकाणी जाऊन करा, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी खरे दागिने पेटीत आणि खोटे दागिने गळ्यात घालून चोरांना चकवा देण्याची क्लृप्ती महिलांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. असे सल्ले देऊन चोरांना पकडण्यात आपण हतबल असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे.\nठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मधल्या काळात सोनसाखळी चोरांचा उपद्रव कमी झाला होता.\nलोकसभा निवडणूकांच्या काळातही पोलिसांचा जागता पहारा असल्यामुळे हे प्रमाण घटले होते. मात्र, पंधरवडय़ापूर्वी एकाच दिवशी ठाणे शहरातून आठ महिलांचे दागिने खेचल्याच्या घटना घडल्या होत्या.\nयेत्या रविवारपासून ठाणे पोलीस यासंबंधीचे अभियान सुरू करणार असून त्यामध्ये पथनाटय़ आणि पत्रकाद्वारे जनजागृती करणार आहेत. यातील पत्रकामध्ये पोलिसांनी महिलांना ‘मोला’चे सल्ले दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमास जाताना शक्यतो खरे दागिने पर्स किंवा बॅगमधून घेऊन जा आणि समारंभाच्या ठिकाणी असलेल्या बंदीस्त खोलीत परिधान करा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/ganeshotsav-e-peak-app-registration-thane-ssh-93-2596213/", "date_download": "2021-09-27T03:40:02Z", "digest": "sha1:P6T4GLLGKFBHXMEXKFF7O24TL5RFICKP", "length": 15081, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganeshotsav e Peak app registration thane ssh 93 | ‘ई-पीक’ अ‍ॅपनोंदणीसाठी गणेशोत्सवाद्वारे प्रबोधन", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\n‘ई-पीक’ अ‍ॅपनोंदणीसाठी गणेशोत्सवाद्वारे प्रबोधन\n‘ई-पीक’ अ‍ॅपनोंदणीसाठी गणेशोत्सवाद्वारे प्रबोधन\nशेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदणीचे काम यापूर्वी तहसिल प्रशासनाच्या मदतीने केले जात होते.\nWritten By सागर नरेकर\nअंबरनाथमधील कृषी विभागाची अनोखी शक्कल\nअंबरनाथ : राज्याच्या कृषी विभागाने पीक पाहणीच्या नोंदीसाठी विकसित केलेल्या ‘ई पीक पाहणी’ अ‍ॅपवर शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कृषी विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे. तालुक्यातील गावांमध्ये ज्या शेतकऱ्याच्या घरी श्रीगणेशाची स्थापना झाली आहे, त्या कुटुंबाकडे दर्शनासाठी येणाऱ्या अन्य शेतकऱ्यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत या अ‍ॅपच्या वापरकर्त्यां शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nशेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदणीचे काम यापूर्वी तहसिल प्रशासनाच्या मदतीने केले जात होते. या कामात वेळ आणि श्रम मोठय़ा प्रमाणावर खर्च होत असल्याने राज्य शासनाने नुकतेच ई-पीक पाहणी अ‍ॅपची निर्मिती केली. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकाची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने जनजागृतीही केली. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदणी शिल्लक आहे. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा त्याकामी उपयोग करण्याची योजना तालुक्यातील कृषी साहाय्यक सचित तोरवे यांनी लढवली. तोरवे यांनी सुरुवातीला अंबरनाथ तालुक्यातील चरगाव, येवे आणि िपपळोली या गावांतील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना उपक्रमाची माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे त्या शेतकऱ्यांना एक नोंदवही देण्यात आली. घरी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये ई-पीक पाहणी नोंदणी झाली आहे का हे तपासून, ती झाली नसल्यास त्या नोंदणीसाठी आवाहन करण्याच्या सूचना दिल्या. ज्यांनी सूचना ऐकून मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केले त्यांची नोंदवहीत नोंद घेण्यात आली.\nगेल्या चार दिवसांत तीन गावांमधील ज्या ज्या घरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे त्या त्या ठिकाणी नोंदणी झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी या पीक पाहणी अ‍ॅपचा वापर सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गणशोत्सवाच्या निमित्ताने शेतकरीच शेतकऱ्यांना पीक पाहणी अ‍ॅपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे.\nवीज, मोबाइल नेटवर्कचा अडथळा आणि स्मार्टफोनचा अभाव ही काही कारणे या उपक्रमात अडथळा ठरत आहेत. मात्र एका मोबाइलमध्ये २० जणांची नोंदणी करता येते, त्याबाबत जनजागृतीही सुरू आहे. येवे गावात एका घरात चार दिवसांत ११६ नावांची नोंद आणि ६० शेतकऱ्यांची अ‍ॅपवर नोंदणी झाली आहे.\nया उपक्रमातून ई-पीक पाहणी अ‍ॅपचा वापर वाढू लागला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अ‍ॅपचा प्रचार अधिक सोपा झाला.\n– सचिन तोरवे, कृषी सहायक, अंबरनाथ.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nउपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nरस्तेदुरुस्ती युद्धपातळीवर ; ठाण्यातील सर्वच यंत्रणांना जाग\nठाण्यात अवजड वाहतुकीस बंदी\nठाण्यातील खड्ड्यांप्रकरणी चार अभियंते निलंबित\nमेगाब्लॉकनिमित्त आज कल्याण-डोंबिवली विशेष बस सेवा\nपीडित मुलगी उपचारानंतर रुग्णालयातून घरी\nखड्ड्यांत गेली नोकरी… पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील चार अभियंते निलंबित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/mumbai_95.html", "date_download": "2021-09-27T04:39:17Z", "digest": "sha1:BM37F7JZ6XEPMKKELKOTJGTECIGD5ZGH", "length": 17885, "nlines": 97, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहोळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra पाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहोळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहोळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nटीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य\nपाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहोळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nमुंबई : टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकर्‍यांचे कौतूक केले तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही ही दिली.\n22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान,श्रीमती किरण राव,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक,राज्याच्या 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.\nजलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पडणार्‍या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशन ने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली. पाण्याचा जमीनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले. शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्याचे सुराज्यात रुपांतर करतांना वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यातूनच अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nपावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवतांना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यतच नाही तर मुळापर्यंत जाऊन करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाऊंडेशन ने केली, गावक-यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशांसोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले.\nदक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी\nकोरोना ने पुन्हा खुप मोठ्याप्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर काम करावे, गावात कुणी विना मास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसुत्रीचे पालन करायला लावण्याची शिस्त लावावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nकृषी विभागाच्या योजनांचे ही बळ देणार- कृषी मंत्री\nकृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकेल ते पिकेल योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती दिली. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांचे बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही ते म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.\nपाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज- श्री. गडाख\nजलसंधारण मंत्री श्री. गडाख यांनी 60 टक्के महाराष्ट्र जिरायती असून तिथे पाणलोटाची काम केल्याशिवाय पर्याय नसल्याने पाणी फाऊंडेशनचे काम खुप महत्वाचे असल्याचे म्हटले. शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगतांना त्यांनी शेतीचा र्‍हास थांबवण्यासाठी पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज असून त्यादिशेने काम सुरु झाल्याची माहिती ही दिली.\nकार्यक्रमात स्पर्धेत सहभागी गावातील काही गावकर्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाशिम आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनीही यावेळी स्पर्धेत सहभागी तालुक्यांची माहिती देऊन शासन पाणी फाऊंडेशनसमवेत समृद्ध गाव निर्मितीसाठी काम करत असल्याचे सांगितले.\nखोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार- अमीर खान\nयावेळी बोलतांना अमीर खान म्हणाले की, पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्नं उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त 900 गावात काम करत असल्याचेही ते म्हणाले.\nसहा विषयांवर लक्ष केंद्रीत\nयावेळी श्रीमती किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनी ही आपले या लोकचळवळीतील अनुभव सांगितले तसेच मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व प्रत्येक शेतकर्‍याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पर्यंत वाढवणे या सहा महत्वाच्या उद्दिष्टांवर आता पाणी फाऊंडेशन काम करत असल्याची माहिती ही दिली.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-intrigue-of-superstition-thwarted-by-the-serpent-friends-in-the-custody-of-the-magical-police-70605/", "date_download": "2021-09-27T04:08:52Z", "digest": "sha1:CXWVU44ZMAYZ23WNTNPG54CR5P45CQ53", "length": 17049, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | सर्पमित्रांनी उधळून लावला अंधश्रद्धेचा डाव; मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nपुणेसर्पमित्रांनी उधळून लावला अंधश्रद्धेचा डाव; मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात\nसर्पमित्रांनी तेथे जात पाहणी केली असता काही युवक सर्पदंश झालेल्या युवकाला पकडून एका व्यक्तीच्या मदतीने अंधश्रद्धेपोटी त्याचावर काही मंत्राचा, लिंबूचा वापर करत असल्याचे दिसले. त्यांनतर याबाबतची माहिती सर्पमित्रांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांना दिली\nशिक्रापूर:शिरूर गणेगाव खालसा येथील गजानन थोरात यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना अंकुश वाघ या उसतोड कामगाराला विषारी सापाने दंश केला. त्यांनतर अंकुश याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, परंतु पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अंकुश वाघ आणि त्याचे नातेवाईक ससून येथून निघून आले आणि गणेगाव खालसा येथे एका मांत्रिकाकडे जाऊन अंधश्रद्धेपोटी सापाचे विष उतरविण्याचा प्रकार करू लागले.\nदरम्यान पुन्हा एका ऊसतोड कामगाराला साप चावला असून त्याचेवर सध्या गणेगाव खालसा येथे एक मांत्रिक उपचार करत असल्याचे वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख, श्रीकांत भाडळे यांना समजले. त्यावेळी त्यांनी गजानन थोरात, स्वप्नील थोरात यांच्यासह तेथे जात पाहणी केली असता काही युवक सर्पदंश झालेल्या युवकाला पकडून एका व्यक्तीच्या मदतीने अंधश्रद्धेपोटी त्याचावर काही मंत्राचा, लिंबूचा वापर करत असल्याचे दिसले. त्यांनतर याबाबतची माहिती सर्पमित्रांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दिली असता रांजणगाव पोलीस स्टेशनचे माणिक काळकुटे, व्ही. पि. मोरे, गणेगाव खालसाचे पोलीस पाटील विनायक दंडवते यांनी त्या ठिकणी धाव घेत सर्पदंश झालेल्या युवकाला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात हलविले आणि मंत्रिकीच्या हेतूने अंधश्रद्धा पसरविणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. तर सदर रुग्णावर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करत त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे मात्र वेळेत रुग्णालयात आणल्यामुळे रुग्ण धोक्यातून बाहेर आला असल्याचे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांनी सांगितले. तसेच शेतात ऊसतोड सुरु असलेल्या शेताची या पाहणी केल्यानंतर सर्पमित्रांना तेथे विषारी घोणस जातीचा साप असल्याचे आढळून आला, असता सर्पमित्रांनी त्या सापाला पकडले.\nअंधश्रद्धा पसरविणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पहिले\nसर्पदंश झाल्यानंतर त्याचेवर हॉस्पिटलमध्ये उपचार करणे गरजेचे आहे, साप चावल्यानंतर त्यावर मांत्रिकाच्या सहाय्याने अंधश्रद्धेपोटी मंत्र, तंत्र, गंडे, दोऱ्याचा वापर कोणी करत असेल तर त्याचेवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी सांगितले.\nसदर इसमावर गुन्हा दाखल केला जाईल\nगणेगाव खालसा येथे अंधश्रद्धेपोटी सापाचे विष उतरविण्याचा प्रकार सुरु असताना साप चावलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचेवर चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/category/alibag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-27T03:17:41Z", "digest": "sha1:VCX5TYN4RONLKMG4J5G7Q6JQFUPCVYPQ", "length": 11398, "nlines": 312, "source_domain": "krushival.in", "title": "माणगाव - Krushival", "raw_content": "\nमाणगावात कलगी-तुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ रायगड-रत्नागिरीची विशेष सभा उत्साहात\nताम्हणी घाटातील संरक्षक भिंती धोकादायक\nHome Category रायगड माणगाव\nलक्ष्मण दळवी यांना पितृशोक\nमाणगाव येथील लोहित हार्डवेअरचे मालक तथा माणगाव व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दळवी...\nअल्पवयीन विवाहितेवर बलात्कार; चुलत सासर्‍याला सक्तमजुरी\nमाणगाव सत्र न्यायालयाचा निकाल पोलादपूर घाटावरून मेंढरं घेऊन कोकणात येणार्‍या एका धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर...\nमाणगाव तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे....\nखैर लाकडाची तस्करी करणारा ट्रक जप्त\nमहाबळेश्‍वर पोलादपुर मार्गावरील कापडे येथे विना परवाना खैर सोलिव लाकडाची वाहतुक करणार्‍या ट्रकला वन विभागाच्या भरारी...\nडॉ.अरविंद मेहता यांचे निधन\nमाणगावपासून दोन कि.मी. अंतरावर असणार्‍या निळगुण फाटा येथे बी. एस. एन. एल. टॉवरजवळ माणगाव-मोर्बा रस्त्यावर अज्ञात...\nकोकण रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nमाणगावात कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी अंदाजे 16 ते 18 वयोगटातील तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. सदरील घटना...\nगणेशोत्सवात शक्तीवाले, तुरेवाल्यांना आले महत्व\nकलाकारांना मानधन सुरु करावे: टेंबेमाणगाव | सलीम शेख |कोकणात गणेशोत्सवात बाल्या नाचाबरोबरच शक्ती,तुरे या कलावंतांना विशेष महत्व असते.ही कला जिवंत...\nमाणगाव तालुक्यात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष\nमाणगाव | प्रतिनिधी |गणपती बाप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या.. गणपती गेले गावाला … चैन पडेना आम्हाला गजरात माणगाव...\nवाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nमाणगाव | वार्ताहर |माजी राज्यमंत्री व शेकापची मुलुखमैदानी तोफ मीनाक्षीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकाप युवा नेते निलेश थोरे व पंचायत...\nसालेगावचा एक गाव एक गणपती; 100 वर्षांची परंपरा\nमाणगाव तालुक्याच्या सालेगावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली अनेक वर्षे राबविली आहे.ही...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95/5cb063b6ab9c8d8624394c58?language=mr", "date_download": "2021-09-27T04:49:46Z", "digest": "sha1:34PRVQ5CNJA2NS2GMY3I7EW23BVAQVVT", "length": 3037, "nlines": 60, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पपईच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी खतमात्रा देणे आवश्यक - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपपईच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी खतमात्रा देणे आवश्यक\nशेतकऱ्याचे नाव -श्री. रामभाऊ गीते राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी १९:१९:१९ @ ३ किलो तसेच ह्युमिक अॅसिड ९० %@५०० ग्रॅम ठिबक मधून द्यावे.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nफळ पिकात फळगळ होण्याची कारणे\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपपई फळांच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nपहा, ००:००:५० विद्राव्य खताचे पिकातील महत्व\nअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/tag/tecnology/", "date_download": "2021-09-27T04:48:29Z", "digest": "sha1:QENETLSNCEQ3V5246B433MV5KJF2QX5D", "length": 6008, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "tecnology Archives - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\n‘5G’ मुळे पक्ष्यांच्या जिवाला धोका… सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत व्यक्त केलेत…\nनवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञानामुळे माणसाचे जगणे सुसह्य तर झाले, मात्र त्याचे 'साईड इफेक्ट'ही झाले. माहिती-तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टीमुळे निसर्ग चक्रावर परिणाम झाला.…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/08/26/there-should-be-a-memorial-of-pradhan-master-in-pune-dr-s-b-muzumdar/", "date_download": "2021-09-27T04:57:02Z", "digest": "sha1:6INT2F6RFSVJQDCJAR4Q275JEQBLFCFT", "length": 11965, "nlines": 109, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हावे: डॉ शां. ब. मुजुमदार - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nप्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हावे: डॉ शां. ब. मुजुमदार\nAugust 26, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tडॉ शां. ब. मुजुमदार, प्रा मिलिंद जोशी, प्रा. ग. प्र. प्रधान, मसाप\nपुणे : पुण्यात अनेक मोठ्या लोकांचे पुतळे आणि स्मारके आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे या विद्यानगरीत तत्वनिष्ठ आणि हाडाचे शिक्षक असलेल्या प्रधान मास्तरांचे स्मारक व्हावें. ते पुढच्या पिढ्यातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरक ठरेल असे मत सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शां. ब. मुजुमदार यांनी असे व्यक्त केले. निमित्त होते समाजशिक्षक ,साक्षेपी लेखक आणि विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाचे.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रा. ग. प्र. प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.., महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, एस. के. कुलकर्णी त्यात सहभागी झाले होते. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्य शिवार दिवाळी अंकाचे संपादक जयराम देसाई, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिक राठिवडेकर उपस्थित होते. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’ आणि ‘माझी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nशिरसाठ म्हणाले, प्रधान सरांनी स्वत:च्या मर्यादांविषयी स्वत:च प्रांजळपणे लिहून ठेवले त्यामुळे त्यांच्यावर कधीही टीका झाली नाही. त्यांचे अप्रकाशित साहित्य या वर्षात साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित केले जाईल.\nजोशी म्हणाले, ‘ आजच्या राजकारणामुळे कलुषित झालेल्या समाज जीवनात प्रधान सरांचे जीवन दीपस्तंभाप्रमाणे आहे.वैयक्तिक आशा आकांशाच्या पलीकडे जाऊन समाजहिताचे तत्वनिष्ठ राजकारण कसे करता येते याचा आदर्श प्रधान सरांनी घालून दिला. ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले होते त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न विचारावा लागतो ही शोकांतिका आहे. विचारवंतांची कृतिशून्यता आणि कृतिवीरांची विचारशून्यता या दोन्ही गोष्टी समाजासाठी घातक आहेत.\nगोखले म्हणाले, ‘ प्रधान सरांची भाषणे आजच्या लोक प्रतिनिधींनी अभ्यासली पाहिजेत. त्यांची विचारसृष्टी चौफेर वाचनातून घडली होती.\nकुलकर्णी म्हणाले, प्रधान मास्तरांसारखे शिक्षक आता होणे नाही. ते विद्यार्थ्यांवर प्रेम करत. ते समाज शिक्षक होतें. सर्वत्र शिक्षक म्हणूनच ते वावरले. जयराम देसाई यांनी प्रास्ताविक केले.प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. रसिका राठीवडेकर यांनी आभार मानले.\n← सेवाधाम वाचनालय व ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी सुरेश धोत्रे\nआशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ →\nसाहित्यक्षेत्राने काळानुसार बदलायला हवे : श्रीरंग गोडबोले\nसमाजाला साहित्याभिमुख बनविण्यात वृत्तपत्रांचे मोठे योगदान – प्रा. मिलिंद जोशी\nजांभेकरांचे बहुस्पर्शी कार्य आणि ध्येयवादी पत्रकारिता आजही अनुकरणीय – डॉ. राजा दीक्षित\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/14/the-boat-capsized-drowning-11-people-leaving-three-dead-and-eight-missing/", "date_download": "2021-09-27T03:36:02Z", "digest": "sha1:TJY7SY5FVF7KBHBK277QJE3WFIQOCYLO", "length": 8660, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "वर्धा नदीत होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nवर्धा नदीत होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता\nअमरावती जिल्ह्यातील झुंज येथिल घटना\nअमरावती : वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या नातेवाईकांवर काळाने घाला घातला आहे. यावेळी वर्धा नदीतील एकाच होडीत क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसल्याने 11 जण बुडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून इतर आठ जणांचा शोध सुरु आहे. या घटनेत तीन कुटूंबातील व्यक्तींचा समावेश आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नारायण मटरे (वय 45, रा. गाडेगाव), वांशिका शिवणकर (वय 2, रा. तिवसाघाट), किरण खंडारे (वय 28, रा. लोणी) ही मृतदेह सापडलेल्या नातेवाईकांची नावे आहेत. तर इतर आठ नातेवाईकांचा शोध सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक जण दर्शनसाठी तसेच दशक्रिया विधी पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी नातेवाईकांचा दशक्रिया विधी पार पाडण्यासाठी तीन कुटुंब येथे आले होते. या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्याचे शोधकार्य सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.\n← काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनं ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या -चंद्रकांत पाटील\nओबीसी आरक्षण : भाजप आक्रमक, उद्या हजार ठिकाणी करणार आंदोलन →\nमाता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना\nकोरोना – राज्यात पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन\nविधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-09-27T04:32:06Z", "digest": "sha1:7I7EDVBDDTKFI3O2FNWPEKARBOBKCHUG", "length": 15683, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "लग्न समारंभासाठी गावी गेले आणि तेवढ्यात चोरट्यांनी साधला डाव | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Chinchwad लग्न समारंभासाठी गावी गेले आणि तेवढ्यात चोरट्यांनी साधला डाव\nलग्न समारंभासाठी गावी गेले आणि तेवढ्यात चोरट्यांनी साधला डाव\nचिंचवड, दि. 25 (पीसीबी) : लग्न समारंभासाठी मूळ गावी गेलेल्या एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. तसेच त्यांच्या शेजारील घरातही चोरी केल्याचे उघडकीस आले. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी आठ वाजताच्या सुमारास केशवनगर चिंचवड येथे उघडकीस आली. राज सुदाम भालेराव (वय 23, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील मुळगावी नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते. 21 जुलै रोजी सकाळी सहा ते 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या कालावधीत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून चार हजार रुपयांची रोख रक्कम आणि अडीच हजारांची चांदीचे पैंजण असा एकूण साडेसहा हजारांचा ऐवज चोरून नेला.\nतसेच फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे शांती वर्मा यांच्या घराचे देखील अज्ञात चोरट्यांनी कोयंडा आणि कुलूप तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious article….म्हणून खासदार अमोल कोल्हेंनी लिहिलं थेट पंतप्रधान मोदींना पत्र\nNext articleजीवे मारण्याची धमकी देत दुचाकीस्वारांनी लूटले\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\nप्रेमप्रकरणाबाबत तरुणीच्या घरी सांगण्याची भीती घालून एक लाख उकळले\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n‘एआयसीटीई’ स्थापणार हरियाणामध्ये ‘आयडिया लॅब’ प्रशिक्षण केंद्र\n“सार्वत्रिक निवडणूकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीस वंचितचा विरोध”: देवेंद्र तायडे\nनरेंद्र गिरी महाराज मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण; खोलीत सापडली 7 पानी...\n‘भाजप गटनेत्याचा खासगी ‘पीए’ स्मार्ट सिटीचा ‘पीआरओ’; स्मार्ट सिटीचे सीईओ असलेले...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ossling+de.php", "date_download": "2021-09-27T03:39:10Z", "digest": "sha1:CIXTAJHWZDZXLNWXKHQTMKJL5V2NG3UD", "length": 3396, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ossling", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ossling\nआधी जोडलेला 035792 हा क्रमांक Ossling क्षेत्र कोड आहे व Ossling जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Osslingमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Osslingमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 35792 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOsslingमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 35792 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 35792 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/video-gallery/man-love-married-with-two-women-in-one-mandap-at-chhattisgarh-bastar-nrvb-2-74676/", "date_download": "2021-09-27T04:28:48Z", "digest": "sha1:Z3BJO3K2M2TWMYHYX6BZ42YM2BWTO6NF", "length": 10489, "nlines": 165, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "व्हिडिओ गॅलरी | प्रेमाला उपमा नाही म्हणूनच एकाच मंडपात त्याने घेतला ‘दोघींशी लग्नगाठ’ बांधण्याचा निर्णय, पाहा VIDEO | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nव्हिडिओ गॅलरीप्रेमाला उपमा नाही म्हणूनच एकाच मंडपात त्याने घेतला ‘दोघींशी लग्नगाठ’ बांधण्याचा निर्णय, पाहा VIDEO\nसीनियर कंटेन्ट रायटर नवराष्ट्र.कॉम\nचंदूने (Chandu) एकाच मंडपात दोन प्रेमिकांशी विवाह (Marriage) केला आहे. हा तरुण आपल्या दोन्ही प्रेमिकांच्या कित्येक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होता. हा विवाह सोहळा गेल्या ३ जानेवारीला संपन्न झाला. या गावातील अनेक लोक सहभागी झाले होते.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_645.html", "date_download": "2021-09-27T04:19:25Z", "digest": "sha1:WCOKLL7N2RRMW3BQ27CTXNIDUNZ6B6D5", "length": 10631, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कोरोना परिस्थितीचा विचार करुन स्वाध्याय उपक्रम तात्पुरता स्थगित करा ः बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar कोरोना परिस्थितीचा विचार करुन स्वाध्याय उपक्रम तात्पुरता स्थगित करा ः बोडखे\nकोरोना परिस्थितीचा विचार करुन स्वाध्याय उपक्रम तात्पुरता स्थगित करा ः बोडखे\nकोरोना परिस्थितीचा विचार करुन स्वाध्याय उपक्रम तात्पुरता स्थगित करा ः बोडखे\nअहमदनगर ः शैक्षणिक वर्ष संपवून उन्हाळी सुट्टीची केलेली घोषणा, शिक्षकांच्या दिलेल्या कोरोना कामाच्या नेमणुका तर बालमानसशास्त्राचा विचार करुन स्वाध्याय उपक्रम तात्पुरता स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण संचालकांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.\nगेल्या वर्षभर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय (स्टुडन्ट व्हाट्सअप बेस डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आले आहे. गेली वर्षभर विद्यार्थी प्रामुख्याने ऑनलाईन, ऑफलाइन शिक्षण घेत आहे. 30 एप्रिल 2021 च्या पत्रान्वये दि.2 मे ते 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेली आहे. बालमानसशास्त्राचा विचार करता उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम देणे अयोग्य आहे. याच काळावधीत शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. तसेच चेक पोस्टवर आणि अन्यठिकाणी शिक्षकांना नेमणुका दिलेल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. अशा परिस्थितीत 15 मे पासून पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम राबवणे संबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी पालक व शिक्षकांचे मानसिकतेचा विचार करून विद्या प्राधिकरणातर्फे राबविण्यात येणारा स्वाध्याय उपक्रम सध्या तात्पुरता स्थगित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषद अहमदनगर जिल्ह्याचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.\nटीम नगरी दवंडी at May 18, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/25/limitations-on-gold/", "date_download": "2021-09-27T04:56:07Z", "digest": "sha1:DFQAVS243RNWCKAGHQYYKTIT4QGN4A4A", "length": 12620, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "घरात मोक्कार सोनं असेल, तर होईल कारवाई, सोनं बाळगण्यावरही आहे मर्यादा, कशी ते तुम्हीच पहा..? - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nघरात मोक्कार सोनं असेल, तर होईल कारवाई, सोनं बाळगण्यावरही आहे मर्यादा, कशी ते तुम्हीच पहा..\nघरात मोक्कार सोनं असेल, तर होईल कारवाई, सोनं बाळगण्यावरही आहे मर्यादा, कशी ते तुम्हीच पहा..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nमुंबई : सध्या कोरोनामुळे सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) वाढली आहे. सोनेखरेदीसाठी आपल्याकडे खास मुहूर्त आहेत. पण, गुंतवणूक म्हणूनच नाही, तर अनेक जण अंगावर घालून मिरवण्यासाठीही सोनेखरेदी करतात. तसेच, सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते.\nमात्र.. आहे पैसा म्हणून घेतले सोने, असे करता येत नाही. एका विशिष्ट्य मर्यादेपर्यंतच तुम्ही सोने बाळगू शकता. मर्यादेपेक्षा अधिक सोने तुमच्याकडे सापडल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही जवळ किती सोने बाळगू शकता. याबाबत कायदा काय म्हणतो, काय कारवाई होऊ शकते, याची माहिती घेऊ या.\nकायद्यात एखादी व्यक्ती आपल्याकडे किती सोने ठेऊ शकते, याबाबत काही नियम केले आहेत. इनकम टॅक्स ऍक्ट 1961च्या सेक्शन 132 नुसार तुमच्याकडे मर्यादेपेक्षा अधिक सोने असल्यास टॅक्स अधिकारी ते जप्त करू शकतात.\nविवाहित महिला जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने बाळगू शकते, तर अविवाहित महिला जास्तीत जास्त 250 ग्रॅमच सोने स्वत:जवळ ठेऊ शकते. पुरूषांना फक्त 100 ग्रॅम सोने ठेवण्याचीच परवानगी आहे. एकीकडे असे नियम असले, तरी सोन्याचा ‘वॅलिड सोर्स’ (Valid source) आणि प्रुफ (Proof) देत असेल, तर त्या सोन्यावर कोणतीही मर्यादा नाही. परंतु विना इनकम सोर्स घरात मर्यादेपेक्षा अधिक सोने ठेवण्यास मनाई आहे.\nकाय कारवाई होऊ शकते\nकायद्यानुसार दागिन्याच्या स्वरूपातील सोन्यासाठी काहीही मर्यादा नाही, फक्त त्याचा ‘इनकम प्रुफ’ देणे गरजेचे आहे. वंश परंपरेने काही सोने मिळाले असेल, तर त्याचा प्रुफ असणे आवश्यक आहे, अन्यथा इनकम टॅक्स अधिकारी (Tax officer)अतिरिक्त सोने जप्त कारवाई करू शकतात. तुम्हाला गिफ्ट (Gift)मध्ये 50 हजारांपेक्षा कमी किमतीचे सोन्याचे दागिने मिळाले असतील, तर त्यावर कर लागत नाही.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nहे बेस्टच की.. आता दुबईतही सुरू करू शकता स्वतःची कंपनी; पहा कायद्यात काय बदल होत आहेत ते\nकरोनातून बरे झालेल्या मुलांना ‘मीस’चा धोका; पहा कोणती आहेत लक्षणे आणि उपचारासाठीच्या औषधांची माहिती\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/08/31/cambridge-university-press-and-assessment-launches-professional-development-program-for-teachers/", "date_download": "2021-09-27T04:37:45Z", "digest": "sha1:UWF2IF5UUYU54WFUBZBBV4MNJIRJLF7C", "length": 11476, "nlines": 108, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटने शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास कार्यक्रम केला सुरू - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nकेंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटने शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास कार्यक्रम केला सुरू\nपुणे : केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया, भारतातील अग्रगण्य शिक्षण प्रकाशक आणि आंतरराष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे शिक्षक तसेच शाळांसाठी एक प्रोफशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (PDP) सुरू करण्याची घोषणा केली आहे.केंब्रिज पीडीपी हा शिक्षकांसाठी एक ऑनलाईन शैक्षणिक कोर्स आहे जो आधुनिक, मिश्रित-शिक्षण वातावरणासाठी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती मजबूत करू पाहत आहे. कोर्स मध्ये आठ धड्यांद्वारे ४० तास शिकण्याची सामग्री प्रदान होते, प्रत्येकात एक मुख्य शैक्षणिक संकल्पना समाविष्ट आहे. हा कार्यक्रम सतत व्यावसायिक विकाससंदर्भातील राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP २०२०) मार्गदर्शक तत्वांनुसार मॅप केलेला आहे .\nकेंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण राजमणी म्हणाले की मागील वर्ष जगभरातील शिक्षकांसाठी अविश्वसनीयपणे आव्हानात्मक होते. यात एक सुसंगत आणि गरज-आधारित विकास कार्यक्रमाची गरज अधोरेखित केली गेली आहे जी विद्यमान आणि नवीन-युग मिश्रित शिक्षण आणि शिक्षण तंत्रांमधील अंतर कमी करते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही केंब्रिज व्यावसायिक विकास कार्यक्रम (केंब्रिज पीडीपी) विकसित केला आहे. केंब्रिजमध्ये, आमचा असा विश्वास आहे की शिक्षक उच्च-गुणवत्तेचे शिक्षणशास्त्र, उच्च प्राप्ती आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी केंद्रस्थानी आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की केंब्रिज पीडीपी भारतातील आणि त्यापुढील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या प्रवासात एक महत्त्वाची पायरी ठरेल. भारतातील शिक्षकांचे कौशल्य आणि कौशल्य सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये हा अभ्यासक्रम केंब्रिजसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ”\nकेंब्रिज व्यावसायिक विकास कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये:\nNEP 2020 भारतातील वर्गात शिकण्याच्या परिस्थितीसाठी डिझाइन केलेला संरेखित कार्यक्रम.\nलवचिकशिक्षणासाठी 40 तासांचे शिक्षण मॉड्यूल.\nसर्वोत्तम शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोन.\nविज्ञान, सामाजिक विज्ञान, गणित आणि इंग्रजीसह प्राथमिक आणि प्राथमिक विषयांवर लक्ष केंद्रित करा\nशिक्षकांना वर्गाच्या रणनीती सहजपणे लागू करण्यासाठी वास्तविक जगातील उदाहरणे आणि प्रात्यक्षिक व्हिडिओ.\nवर्तमान शिक्षण पद्धतींवर प्रतिबिंबित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांचे व्हिडिओ\nडिजिटल अध्यापनासाठी सर्वोत्तम पद्धती आणि उपलब्ध संसाधने ऑप्टिमाइझ करण्यासाठी मार्गदर्शक.\nप्रगती मोजण्यासाठी व्यापक अभिप्राय आणि मूल्यांकन.\n← ग्रामीण महाराष्ट्राच्या विनोदाची नस दादा कोंडके यांना उमगली होती – डाॅ.श्रीपाल सबनीस\nयोगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक – शरद पवार →\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/sri-lanka-cricket-fast-bowler-lasith-malinga-retirement-from-cricket-akp-94-2596158/", "date_download": "2021-09-27T05:22:18Z", "digest": "sha1:F4R3JJWHGNG3DPRIYQ4DP2RZTIZLU5F3", "length": 10676, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sri Lanka Cricket Fast bowler Lasith Malinga Retirement from cricket akp 94 | मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nमलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nमलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\n‘‘मी यापुढे ट्वेन्टी-२० क्रिकेटही खेळणार नसून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nकोलंबो : श्रीलंका क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. वेगळी गोलंदाजीची शैली आणि उत्कृष्ट यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने मंगळवारी समाजमाध्यमावर संदेश लिहीत निवृत्तीची घोषणा केली.\n‘‘मी यापुढे ट्वेन्टी-२० क्रिकेटही खेळणार नसून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. या सुंदर प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच भविष्यात माझ्या अनुभवाचा उपयोग करत युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे मलिंगाने त्याच्या ‘ट्वीट’मध्ये म्हटले. त्याने यावर्षी जानेवारीमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही अलविदा केले आहे. मलिंगाने ३० कसोटी सामन्यांत १०१ बळी, २२६ एकदिवसीय सामन्यांत ३३८ बळी आणि ८४ ट्वेन्टी-२० सामन्यांत १०७ बळी घेतले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nऑस्ट्रेलियाचा अश्वमेध भारताने रोखला\nहर्षलपुढे मुंबई इंडियन्स हतबल\nराजस्थानची आज हैदराबादशी गाठ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/5438-2-udyacha-divas-chhan/", "date_download": "2021-09-27T04:08:22Z", "digest": "sha1:4VRBUGX4BLN3HJPQSLHXSBDDEVNG4PKT", "length": 19727, "nlines": 80, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या राशी चे लोक खूप भाग्यवान असतील मोठी कामगिरी होईल धन लाभ...", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/या राशी चे लोक खूप भाग्यवान असतील मोठी कामगिरी होईल धन लाभ…\nया राशी चे लोक खूप भाग्यवान असतील मोठी कामगिरी होईल धन लाभ…\nV Amit 7:19 pm, Fri, 16 April 21\tराशिफल Comments Off on या राशी चे लोक खूप भाग्यवान असतील मोठी कामगिरी होईल धन लाभ…\nज्योतिषशास्त्रीय गणनानुसार काही राशीचे लोक असे आहेत ज्यांच्या कुंडलीत शनिची स्थिती शुभ चिन्हे देत आहे. शनिदेव यांची कृपा या राशीवर राहील आणि त्यांना काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक अत्यंत भाग्यवान ठरतील. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान चिन्हे कोणती आहेत.\nशनिच्या आशीर्वादामुळे कोणते लोक भाग्यवान असतील\nशनिदेवची विशेष कृपा मिथुन राशीवर राहील. आपला वेळ सर्वोत्तम यश असेल. आपण आपली बुद्धिमत्ता वापरुन आपले रखडलेले सर्व काम पूर्ण कराल. शिक्षणाच्या क्षेत्राशी जोडलेल्यांना यश मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्राला भेटून आपण आनंदित व्हाल. एखादी व्यक्ती करमणूक कार्यात वेळ घालवू शकते. घरातील सुखसोयी वाढतील. आपण आपल्या गोड आवाजाने लोकांना प्रभावित कराल. कमाईतून वाढू शकते. आपण भविष्य सुरक्षित करण्यात यशस्वी होऊ शकता.\nशनिदेव यांची विशेष कृपा तुला राशीवर राहील. तुमची शक्ती वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला अपार यश मिळू शकेल. मोठे अधिकारी आपले समर्थन करतील. रिअल इस्टेट व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंगमध्ये सामील असलेल्यांचा फायदा होईल. आपण मित्रांसह एकत्रित नवीन व्यवसाय योजना सुरू करू शकता, जी भविष्यात खूप फलदायी ठरणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल.\nवृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात विशेष परिणाम मिळतील. शनिदेवाच्या आशीर्वादाने, मुलांशी संबंधित एक चांगली बातमी ऐकू येते. आपला प्रभाव आणि तेज वाढेल. एखादी व्यक्ती दीर्घकालीन समस्येपासून मुक्त होऊ शकते. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. आरोग्य चांगले राहील. खानपानात रस वाढेल. विद्यार्थी वर्गातील विद्यार्थी कोणत्याही नवीन कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात.\nउर्वरित राशींसाठी वेळ कसा असेल\nमेष राशीच्या लोकांना मिश्रित निकाल मिळेल. क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर संघर्ष करावा लागू शकतो. कामाचा ताण जास्त असल्याने शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. आर्थिक बाबतींत तुम्ही खूप सावध राहिले पाहिजे. पैशाचे कर्ज देण्याचे व्यवहार करू नका, अन्यथा पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. घरात पाहुण्यांचे अचानक आगमन झाल्याने आपला खर्च वाढू शकेल. पालकांसह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सामील होण्याची संधी असेल.\nवृषभ राशीच्या लोकांची वेळ मिश्रित होणार आहे. बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेल्या काही समस्या सोडवल्या जाऊ शकतात. महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला प्रवासाला जावे लागेल. प्रवास करताना वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. सर्जनशील कामात यश मिळेल. सामाजिक क्षेत्रातील सन्मान वाढेल. घरातल्या कोणत्याही वडिलांकडून दिलेला सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी उद्या आपले कोणतेही काम पुढे ढकलू नये अन्यथा त्यांना बड्या अधिका of्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. पती-पत्नीमध्ये अधिक चांगले समन्वय राखले जाईल.\nकर्क राशीचा काळ असणारा लोक मिसळतील. आपल्याला आपल्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. काही लोक नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कामावर नजर ठेवतील म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. आपल्या वडिलांची तब्येत खराब असू शकते, ज्याची आपल्याला खूप चिंता होईल. आपल्या जोडीदाराकडून आश्चर्य मिळण्याची शक्यता आहे, जे आपले मन आनंदित करेल.\nसिंह राशि वाले लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल. भावंडांमधील कोणत्याही गोष्टीबद्दल गोंधळ होऊ शकतो. आपण कार्यक्षेत्रात काही नवीन बदल करून पहा. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य असेल. कौटुंबिक जीवनात काही चढउतार होऊ शकतात, ज्यावर तुम्ही खूप अस्वस्थ दिसाल. आपली कोणतीही कामे घाईत करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसाय करणार्‍या लोकांना चढ-उतारांचा सामना करावा लागतो. कोणालाही कर्ज देऊ नका. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.\nकन्या राशीच्या लोकांना मिश्रित निकाल मिळेल. राजकारणाच्या क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना यश मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात तणावाची स्थिती उद्भवू शकते. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेण्याची गरज आहे. अचानक, दूरसंचारद्वारे काही चांगली बातमी प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे घरातील लोक आनंदी होतील. मुले तुमची आज्ञा पाळतील.\nधनु राशीच्या लोकांना सामान्य परिणाम मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात कामाचा ताण अधिक असेल. काही लोक आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून सावध रहा. घरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याविषयी चर्चा होऊ शकते. तुमचे मन उपासनेत अधिक व्यस्त असेल. भावंडांमधील चालू असलेले मतभेद संपू शकतात. वैवाहिक जीवनात चढ-उतार होण्याची शक्यता असते. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.\nमकर राशीचे लोक त्यांच्या आवश्यक कामांच्या योजनांमध्ये खूप व्यस्त असतील. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला हरकत नाही. सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होईल. राजकारण व सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क साधता येतात जे तुम्हाला नंतर फायदा होईल. जर आपण एखादी मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर काळजीपूर्वक विचार करा कारण नुकसान होण्याची शक्यता आहे.\nकुंभ राशीच्या लोकांना पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक कार्यात सामोरे जाण्यासाठी जास्त गर्दी होऊ शकते. काही नवीन लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. आपण आपल्या कार्यक्षमतेने इतरांना प्रभावित करू शकता. जोडीदाराकडून भेट मिळण्याची शक्यता आहे. उधळपट्टीवर तपासणी ठेवा. उत्पन्नानुसार घरगुती बजेट द्यावे लागेल. आईचे आरोग्य सुधारू शकते.\nमेहनतीनुसार मीन राशीच्या लोकांना फळ मिळेल. मनातील कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता असेल. गुप्त शत्रूंबद्दल सावधगिरी बाळगा. एखाद्या दीर्घ आजारामुळे आपण खूप अस्वस्थ होऊ शकता. काही लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, म्हणून आपण सावध राहिले पाहिजे. आई-वडिलांसोबत धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी असू शकते. आयात-निर्यातीशी संबंधित व्यापारात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रभावी लोकांचा सल्ला एखाद्या कामात फायदेशीर ठरतो.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious भोलेनाथ या सहा राशी वर झाले खुश लाभणार सुख समृद्धी\nNext 18 एप्रिल पासून शुक्र उदय होत आहे, या सात राशीला धन आणि संपत्ती चा लाभ होणार\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/all-internship-doctors-in-the-state-will-receive-an-additional-allowance-for-the-corona-period-success-to-the-efforts-of-fadnavis-instructions-of-the-deputy-chief-minister-68005/", "date_download": "2021-09-27T04:15:22Z", "digest": "sha1:GYLISG7BBEHS7PC7JVQZ6B4P35QXXFND", "length": 14518, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nमुंबईराज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमुंबई, पुणे प्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली.\nमुंबई (Mumbai). मुंबई, पुणे प्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली.\nमुंबई// पीएसआय परीक्षा-२०१८ संभाव्य प्रतिक्षा यादीच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव एमपीएससीकडे सादर करा; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश\nआभासी पद्धतीने झालेल्या या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानाहून सहभागी झाले होते. यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्यानुषंगाने आज ही बैठक झाली. मुंबई आणि पुण्यातील इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना ३९ हजार रूपये आणि ३० हजार रूपये अनुक्रमे याप्रमाणे विशेष भत्ता दिला जात होता. मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ ११ हजार रूपये इतकाच होता. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात डॉक्टर्स आपले योगदान देत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, पुण्याला एक न्याय आणि अन्य जिल्ह्यांना दुसरा असे करता येणार नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांसाठी एकच निकष लावण्यात यावा. देवेंद्र फडणवीस यांची ही मागणी अजित पवार यांनी तत्काळ मान्य केली आणि वित्त विभागाने प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी आपण त्यावर आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/technology-proper-management-will-increase-the-income-of-farmers-dattatraya-filling/", "date_download": "2021-09-27T04:22:08Z", "digest": "sha1:23UY5XF2UYDT3BTNRJYZ65V6SP7X4JFA", "length": 10305, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापनामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल –दत्तात्रय भरणे", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nतंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापनामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल –दत्तात्रय भरणे\nवडवळ येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप\nसोलापूर– येणारा काळ शेतकऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.\nपशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात आढावा बैठक संपन्न\nवडवळ (ता. मोहोळ) येथील भक्त निवासात कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तहसीलदार जीवन बनसोडे, सभापती रत्नमाला पोतदार, जि.प. सदस्य तानाजी खताळ, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे, उपसरपंच धनाजी चव्हाण, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, मृद शास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ बी. एस. कदम, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.\nशेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या बांधावर – बाळासाहेब पाटील\nश्री. भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषिमंत्री, आयुक्त, अधिकारी बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. मात्र पीक पद्धती, उसाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास करून योग्य लागवड केली तर याचा फायदा होत आहे. उत्पन्न व बाजारपेठा पाहून नवनवीन प्रयोगाने पीक लागवड करा. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून नवीन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.\nशेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश\nयावेळी त्यांनी बनावट खते किंवा उगवत नसलेल्या बियाण्यांच्या तक्रारीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. येणारे 25 दिवस कोरोनामुळे खूप धोक्याचे आहेत.गरज असेल तरच शहरात जावा. कोरोनाला घाबरू नका पण योग्य काळजी घ्या. एकत्र जमू नका, मास्कचा वापर, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खते, बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.\nचक्क कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय; शेतकरी कुटुंबही भारावले\nवाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘डोअर टू डोअर’ तपासणी करा – छगन भुजबळ\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.blueschip-store.com/parts/ISL8012IRZ-T/5547436.html", "date_download": "2021-09-27T03:54:41Z", "digest": "sha1:7WXPNDNF7FAL4AY6A6HTSCBGGK4FMAWZ", "length": 31001, "nlines": 192, "source_domain": "mr.blueschip-store.com", "title": "ISL8012IRZ-T | Intersil ISL8012IRZ-T स्टॉक Blueschip-store. कॉम पासून उपलब्ध सर्वोत्कृष्ट किंमतीसह ISL8012IRZ-T.", "raw_content": "\nइंटरफेस - सेंसर, कॅपेसिटिव टचविशेषीकृत आयसीपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - विशेष हेतूपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - लिनीर रेग्युलेटरपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेखीय + स्विचिंगपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेषीयपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज संदर्भपीएमआयसी - व्ही / एफ आणि एफ / व्ही कन्व्हर्टरपीएमआयसी - थर्मल मॅनेजमेंटपीएमआयसी - पर्यवेक्षकपीएमआयसी - डीसी कन्व्हर्टरला आरएमएसपीएमआयसी - ऊर्जा पुरवठा नियंत्रक, मॉनिटर्सपीएमआयसी - पॉवर ओव्हर इथरनेट (पीओई) कंट्रोलरपीएमआयसी - पॉवर मॅनेजमेंट - स्पेशलाइज्डपीएमआयसी - पॉवर डिस्ट्रीब्यूशन स्विच, लोड ड्रायव्हपीएमआयसी - पीएफसी (पॉवर फॅक्टर दुरुस्ती)पीएमआयसी - किंवा कंट्रोलर, आदर्श डायोड्सपीएमआयसी - मोटर ड्राइव्हर्स, कंट्रोलरपीएमआयसी - लाइटिंग, बॅलास्ट कंट्रोलरपीएमआयसी - एलईडी ड्राइव्हर्सपीएमआयसी - लेसर ड्राइव्हर्सपीएमआयसी - हॉट स्वॅप कंट्रोलरपीएमआयसी - गेट ड्राइव्हर्सपीएमआयसी - पूर्ण, अर्ध-ब्रिज ड्राइव्हर्सपीएमआयसी - एनर्जी मीटरिंगपीएमआयसी - डिस्प्ले ड्राइव्हर्सपीएमआयसी - वर्तमान नियमन / व्यवस्थापनपीएमआयसी - बॅटरी मॅनेजमेंटपीएमआयसी - बॅटरी चार्जर्सपीएमआयसी - एसी डीसी कन्व्हर्टर, ऑफलाइन स्विचरमेमरी - कंट्रोलरमेमरी - एफपीजीए साठी कॉन्फिगरेशन प्रॉममेमरी - बॅटरीमेमरी\nप्रेसिजन ट्रिम केलेले प्रतिरोधकहोल रेझिस्टर्सद्वारेस्पेशलाइज्ड रेसिस्टर्सरेझिस्टर नेटवर्क, अॅरेचिप रेझिस्टर - पृष्ठभाग माउंटचेसिस माउंट रेसिस्टर्सअॅक्सेसरीज\nट्रिमर, व्हेरिएबल कॅपेसिटर्सथिन फिल्म कॅपेसिटर्सटॅन्टलम कॅपेसिटर्सटॅन्टलम - पॉलिमर कॅपेसिटर्ससिलिकॉन कॅपेसिटर्सनिओबियम ऑक्साइड कॅपेसिटर्समीका आणि पीटीएफई कॅपेसिटर्सफिल्म कॅपेसिटर्सइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर्स (ईडीएलसी), सुपरकॅपससिरेमिक कॅपेसिटर्सकॅपेसिटर नेटवर्क, अॅरेएल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर्सअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर्सअॅक्सेसरीज\nव्हीसीओ (व्होल्टेज कंट्रोल केलेले ऑसीलेटर)एकट्याने प्रोग्रामर उभे राहासॉकेट आणि इन्सुलेटर्सरेझोनेटरप्रोग्राम करण्यायोग्य ओसीलेटरपिन कॉन्फिगर करण्यायोग्य / निवडण्यायोग्य ओसीलेटरओसीलेटरक्रिस्टल्स\nट्रान्झिस्टर - विशेष हेतूट्रान्झिस्टर - प्रोग्राम करण्यायोग्य अनजंक्शनट्रान्झिस्टर - जेएफईटीट्रान्झिस्टर - आयजीबीटी - सिंगलट्रान्झिस्टर - आयजीबीटी - मॉड्यूलट्रान्झिस्टर - आयजीबीटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - सिंगलट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - आरएफट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगल, प्री-बायेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगलट्रान्झिस्टर - बायिपॉलर (बीजेटी) - आरएफट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरे, पूर्व-ट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरेथिरिस्टर्स - टीआरएसीएक्सथिरिस्टर्स - एससीआर - मॉड्यूलथिरिस्टर्स - एससीआरथिरिस्टर्स - डीआयएसीएस, सिडॅकपॉवर ड्राइव्हर मॉड्यूलडायोड्स - जेनर - सिंगलडायोड्स - जेनर - अॅरेजडायोड्स - व्हेरिएबल कॅपेसिटन्स (वैरिकॅप्स, व्हॅरॅकडायोड्स - आरएफडायोड्स - रेक्टिफायर्स - सिंगलडायोड्स - रेक्टिफायर्स - अॅरेडायोड्स - ब्रिज रेक्टिफायर्स\nकेबल पुल स्विचटॉगल स्विचथंबव्हील स्विचस्पर्श स्विचस्नॅप ऍक्शन, मर्यादा स्विचस्लाइड स्विचनिवडक स्विचरोटरी स्विचरॉकर स्विचपुशबटन स्विच - हॉल इफेक्टपुशबटन स्विचप्रोग्राम करण्यायोग्य प्रदर्शन स्विचनेव्हिगेशन स्विच, जॉयस्टिकचुंबकीय, रीड स्विचकीपॅड स्विचकीलॉक स्विचडीआयपी स्विचकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - लेन्सकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - प्रकाश स्रोतकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - संपर्क ब्लॉककॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - शरीरअॅक्सेसरीज - कॅप्सअॅक्सेसरीज - बूट्स, सीलअॅक्सेसरीज\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट(247,374)\nएलईडी ड्राइव्हर्सडीसी डीसी कन्व्हर्टरअॅक्सेसरीजएसी डीसी कन्व्हर्टर\nलेसर डायोड, मॉड्यूल - अॅक्सेसरीजझीनॉन लाइटिंगस्क्रीन ओव्हरले स्पर्श करापॅनेल निर्देशक, पायलट लाइट्सऑप्टिक्स - रिमोट फॉस्फर लाइट सोर्सऑप्टिक्स - रिफ्लेक्टरऑप्टिक्स - लाइट पाईप्सऑप्टिक्स - लेंसLEDs - स्पॅकर्स, स्टँडऑफLEDs - दीपक बदलणेLEDs - सर्किट बोर्ड इंडिकेटर, अॅरे, लाइट बार, बार एलईडी थर्मल उत्पादनेएलईडी लाइटिंग किट्सएलईडी प्रकाश - व्हाइटएलईडी प्रकाश - रंगएलईडी लाइटिंग - सीओबी, इंजिन, मॉड्यूलएलईडी निर्देश - स्वतंत्रलेसर डायोड्स, मॉड्यूलदिवे - इंकंडेसेंट्स, नियॉनदिवे - कोल्ड कॅथोड फ्लोरोसेंट (सीसीएफएल) & amp; यूइनव्हर्टरइन्फ्रारेड, यूव्ही, व्हिस्बल एमिटरफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - ड्राइव्ह सर्किट्रफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - डिट्रिटफायबर ऑप्टिक्स - ट्रान्सीव्हर मॉड्यूलफायबर ऑप्टिक्स - स्विच, मल्टीप्लेक्सर्स, डेमल्टीप्फायबर ऑप्टिक्स - प्राप्तकर्ताफायबर ऑप्टिक्स - ऍट्युनेटरइलेक्ट्रोल्युमिनिसेंटप्रदर्शन, मॉनिटर - इंटरफेस कंट्रोलरमॉड्यूल प्रदर्शित करा - व्हॅक्यूम फ्लोरोसेंट (व्हीडिस्प्ले मॉड्यूल - एलईडी डॉट मॅट्रिक्स आणि क्लस्टरमॉड्यूल डिस्प्ले - एलईडी कॅरेक्टर आणि न्यूमेरिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी, ग्राफिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी कॅरेक्टर आणि न्डिस्प्ले बेझल, लेंस\nचाहते - अॅक्सेसरीज - फॅन कॉर्डथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर मॉड्यूलथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर असेंब्लीजथर्मल - पॅड्स, पत्रकेथर्मल - लिक्विड कूलिंगथर्मल - हीट सिंकथर्मल - ऍडेसिव्ह, एपॉक्सिस, ग्रीसेस, पेस्ट्सथर्मल - अॅक्सेसरीजचाहते - फिंगर गार्ड, फिल्टर्स & amp; आळसचाहते - अॅक्सेसरीजडीसी फॅनएसी फॅन\nयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अडॅप्टर्सयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अॅक्सेसरीजयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टरटर्मिनल - वायर कनेक्ट करण्यासाठी बोर्ड कनेक्टर्सटर्मिनल्स - वायर स्पिलीस कनेक्टरटर्मिनल - वायर पिन कनेक्टरटर्मिनल्स - बुर्ज कनेक्टरटर्मिनल्स - स्पेशल कनेक्टरटर्मिनल्स - स्पॅड कनेक्टरटर्मिनल्स - सॉल्डर लग कनेक्टरटर्मिनल - स्क्रू कनेक्टरटर्मिनल - रिंग कनेक्टरटर्मिनल्स - आयताकार कनेक्टरटर्मिनल्स - क्विक कनेक्ट्स, क्विक डिस्कनेक्ट कनेक्टर्मिनल - पीसी पिन, सिंगल पोस्ट कनेक्टरटर्मिनल - पीसी पिन रीसेप्टिकल्स, सॉकेट कनेक्टरटर्मिनल्स - मॅग्नेटिक वायर कनेक्टरटर्मिनल्स - चाकू कनेक्टरटर्मिनल - घरे, बूटटर्मिनल्स - फॉइल कनेक्टरटर्मिनल्स - बॅरल, बुलेट कनेक्टरटर्मिनल्स - अॅडॅप्टर्सटर्मिनल्स - अॅक्सेसरीजटर्मिनल स्ट्रिप आणि बुर्ज बोर्डटर्मिनल जंक्शन सिस्टमटर्मिनल ब्लॉक्स - बोर्ड टू वायरटर्मिनल ब्लॉक्स - स्पेशलाइज्डटर्मिनल ब्लॉक - पॉवर वितरणटर्मिनल ब्लॉक्स - पॅनेल माउंटटर्मिनल ब्लॉक्स - इंटरफेस मॉड्यूलटर्मिनल ब्लॉक्स - शीर्षलेख, प्लग आणि सॉकेट्सटर्मिनल ब्लॉक्स - दीन रेल, चॅनेलटर्मिनल ब्लॉक्स - संपर्कटर्मिनल ब्लॉक्स - बॅरियर ब्लॉकटर्मिनल विभाग - अडॅप्टर्सटर्मिनल ब्लॉक्स - अॅक्सेसरीज - वायर फेर्यूल\nटीव्हीएस - वरिस्टर्स, एमओव्हीटीव्हीएस - थिरिस्टर्सटीव्हीएस - मिश्रित तंत्रज्ञानटीव्हीएस - डायोड्सथर्मल कटऑफ (थर्मल फ्यूज)सर्ज सप्रेशन आयसीपीटीसी रीसेट करण्यायोग्य फ्यूजप्रकाश संरक्षणइन्सुश करंट लिमिटर्स (आयसीएल)ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर (जीएफसीआय)गॅस डिस्चार्ज ट्यूब आर््रेस्टर्स (जीडीटी)फ्यूजफ्युसेहोल्डर्सइलेक्ट्रिकल, स्पेशालिटी फ्यूजस्विच घटक डिस्कनेक्ट करासर्किट ब्रेकर्सअॅक्सेसरीज\nव्हिडिओ केबल्स (डीव्हीआय, एचडीएमआय)यूएसबी केबल्सविशेष केबल असेंब्लीसॉलिड स्टेट लाइटिंग केबल्सस्मार्ट केबल्सआयताकृती केबल असेंब्लीपॉवर, लाइन केबल्स आणि एक्स्टेंशन कॉर्डजोडण्यायोग्य केबल्समॉड्यूलर केबल्सएलजीएच केबल्सजम्पर वायर, प्री-क्रिमड लीड्सफ्लॅट फ्लेक्स, रिबन जम्पर केबल्सफ्लॅट फ्लेक्स केबल्स (एफएफसी, एफपीसी)फायरवॉयर केबल्स (आयईईई 13 9 4)फायबर ऑप्टिक केबल्सडी-उप केबल्सडी-आकार, सेंट्रॉनिक केबल्सकोएक्सियल केबल्स (आरएफ)परिपत्रक केबल असेंब्लीसीरीज़ अॅडॉप्टर केबल्स दरम्यानबॅरल - पॉवर केबल्सबॅरल - ऑडिओ केबल्स\nघर > उत्पादने > इंटीग्रेटेड सर्किट्स (आयसीएस) > पीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचि > ISL8012IRZ-T\nप्रतिमा फक्त संदर्भासाठी आहेत.\nउत्पादनाच्या तपशीलांसाठी उत्पादन तपशील पहा.\nBluesChip-Store.com, 1 वर्षाच्या वॉरंटी मधील आत्मविश्वासाने ISL8012IRZ-T खरेदी करा\nलीड फ्री स्टेटस / आरओएचएस स्थिती\nलीड फ्री / आरओएचएस आज्ञापालन\nप्रदर्शित त्यापेक्षा जास्त प्रमाणात कोटेशन साठी विनंती सबमिट करा.\nव्होल्टेज - आउटपुट (किमान / निश्चित):\nव्होल्टेज - आउटपुट (मॅक्स):\nव्होल्टेज - इनपुट (किमान):\nव्होल्टेज - इनपुट (मॅक्स):\nनमी संवेदनशीलता स्तर (एमएसएल):\nनिर्माता मानक लीड वेळ:\nलीड फ्री स्टेटस / आरओएचएस स्थिती:\nआम्ही ISL8012IRZ-T पुरवठा करू शकतो, ISL8012IRZ-T पीरस आणि लीड टाइमची विनंती करण्यासाठी विनंती कोट फॉर्म वापरू. Blueschip-store. कॉम एक व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक घटक वितरक. उपलब्ध इलेक्ट्रॉनिक घटकांच्या ++ दशलक्ष लाईन वस्तू अल्प लीड टाईममध्ये पाठविल्या जाऊ शकतात, ताबडतोब वितरणासाठी स्टॉकमधील इलेक्ट्रॉनिक घटकांच्या 250 हजाराहून अधिक भागांमध्ये भाग क्रमांक ISL8012IRZ-T समाविष्ट असू शकतो. प्रमाणानुसार ISL8012IRZ-T ची किंमत आणि लीड टाइम आवश्यक, उपलब्धता आणि गोदाम स्थान. आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आमचा विक्री प्रतिनिधी तुम्हाला भाग # ISL8012IRZ-T वर किंमत आणि वितरण प्रदान करेल. आम्ही सहकार्याचे दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्यासह कार्य करण्यास उत्सुक आहोत.\nISL8012IRZ-T साठी संबंधित भाग\nलॅन इंटरफेस आणि पल्स ट्रान्सफॉर्मर दरम्यान कोणत्या प्रकारचा संबंध विद्यमान आहे\nपल्स ट्रान्सफॉर्मर लॅन मॉड्यूलमध्ये महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक म्हणून जोडला जातो ...\nएफपीजीए आणि एमसीयू दरम्यान फरक काय आहे\nएक: ऑपरेटिंग स्पीड कारण एफपीजीए हार्डवेअर सर्किट आहे, ऑपरेटिंग गती थेट क्रिस्टल ऑन...\nकन्व्हर्टरचे कार्य दुसर्या सिग्नलमध्ये एक सिग्नल बदलणे आहे. इलेक्ट्रिक डिव्हाइसे...\nकॅपेसिटर आणि रेझिस्टर दरम्यान फरक\nइलेक्ट्रिक डिव्हाइसेस अतिशय जटिल आणि नाजूक आहे. आम्ही इलेक्ट्रिक डिव्हाइसचे संरक...\nक्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय\nजेव्हा आपण क्रिस्टल ऑस्किलेटर पहाल तेव्हा, आपण कधीही विचार केला आहे की ते कोणत्या ...\nथर्मल व्यवस्थापन एक मार्ग आहे जे ऑब्जेक्टचे तापमान एका विशिष्ट श्रेणीमध्ये राखते....\nसर्किट संरक्षण, मूलभूत, व्होल्टेज, ओटी, टीएफआर आणि ओसीओव्हीवर वर्तमानपणे सर्किटमध...\nकिती प्रकारचे रेझिस्टर आहेत\nप्रतिरोधक एक वर्तमान मर्यादित घटक आहे जो सर्किटमध्ये मर्यादा मर्यादित करू शकतो. त...\nटीव्हीएस डायोड आणि जेनर डायोड दरम्यान फरक\nटीव्हीएस डायोड आणि जेनर डायोड दोन्ही व्होल्टेज स्थिरीकरण म्हणून वापरू शकतात. दोन्...\nकॉपीराइट © 2020 इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय वितरक - Blueschip-store. कॉम\nपत्ता: खोली 1205, 12 / एफ, समुद्रसपाटी इमारत, नाही. क्वीन्स रोड सेंट्रलच्या 59-65, एच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1414477", "date_download": "2021-09-27T04:45:19Z", "digest": "sha1:U5NLRK3J3HKKRXRYLUUCKWSFTNHX2CF3", "length": 2684, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ईस्ट लंडन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ईस्ट लंडन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:३१, २९ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती\n२३९ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n१२:३०, २६ मार्च २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०९:३१, २९ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''ईस्ट लंडन''' [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेतील]] महत्त्वाचे शहर आहे. [[ईस्टर्न केप]] प्रांतातील या शहराचे स्थानिक नाव '''इमाँटी''' आहे.\nअलीकडच्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,६७,००० तर महानगराची लोकसंख्या ७,५५,००० इतकी होती.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57947", "date_download": "2021-09-27T03:39:19Z", "digest": "sha1:UY6NVJROZSYZ6S4W5JPK43ANVBI4SZQW", "length": 48277, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हिव्हियाना हाईट्स (गूढ/भयकथा ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हिव्हियाना हाईट्स (गूढ/भयकथा )\nव्हिव्हियाना हाईट्स (गूढ/भयकथा )\n\"व्हिव्हियाना हाईट्स\", पुण्याच्या एका उपनगरात जेमतेम 5 वर्षांआधी सुरु झालेली ५फ्लॅट सिस्टम, एकूण 7 मजले , क्लब हाऊस, डेव्हलपर ने प्रि फर्निचर करून दिलेले फ्लॅट व एकंदरीत शहराच्या कलबलाटापासून दूर व तेवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्याही थोडे आतच.\nएकूणच जवळील आय टी पार्क मधील नवश्रीमंत व जुन्या पेठांना कंटाळलेले काही पेंशनर लोकांनी भरलेलं व्हिव्हियाना नेहमी शांत असे.\nआज मात्र इथे चांगलीच धांदल उडालेली होती. कारणही तसेच होते. सर्व रहिवास्यांनी आज शांतीकरता पूजा ठेवलेली होती. मागच्या आठवड्यात झालेल्या घटनेने सर्वच घाबरून गेलेले होते आणि यामुळे एरवी भकासरीत्या शांत असलेल्या व्हिव्हियाना पासून एरव्ही अंतर ठेवून असलेल्या कोलाहलाने प्रवेश केला होता.\nमनोज धांडे , व्हाईस प्रेसिडेंट, टेरकोसॉफ्ट .\nसातव्या मजल्यावरच्या एकट्या पेंटहाऊसचे मालक , मोठ्या कंपनीत राहून एकूणच नफा तोट्याची जाण आली असल्यामुळे जेव्हा व्हिव्हियाना चे बांधकाम नजरेत आले तेव्हाच त्यांनी पूर्ण पैसे देऊन हे पेंटहाऊस विकत घेतले होते.\nएवढं असूनदेखील धांडे बद्दल सोसायटीतील कोणीच चांगले बोलत नव्हते. त्याला कारणही तसेच होते, निपुत्रिक धांडे त्या फ्लॅट मध्ये फक्त पहिले एक वर्ष राहिले होते, त्यानंतर त्यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे त्यांनी तो फ्लॅट सोडून त्यांच्या दुसऱ्या फ्लॅट मध्ये राहायला गेलेले होते , अधिकांश इतर सभासद एक वर्षानंतरच तिथे राहायला आल्यामुळे कोणालाच या घटनेबद्दल जास्त माहित नव्हते मात्र कुजबुजत्या आवाजात हि चर्चा चालायचीच की सौ. धांडेंच्या मृत्युमध्ये मनोजचाच हात होता.\nत्याला खोटे म्हणावे तर मनोजची वागणूक देखील खूप काही चांगली नव्हती. तो स्वभावाने अत्यंत विचित्र होता, इतर सभासदाच्या विरोधाला ना जुमानता तो देखील अविवाहित लोकांना, मुलांना आपला फ्लॅट भाड्याने द्यायचा, इतकंच नाही तर एकदा त्याच्या रिकाम्या पार्किंग मध्ये सोसायटीच्या सेक्रेटरी कुलकर्णींनी गाडी लावली म्हणून त्याने आपल्या भाडेकरूसमोर त्यांच्या गाडीवर चाबीने चरे ओढले होते. मेंटेनन्स चे पैसे त्याने दोन वर्षापासून अडवले होते व पूर्ण सोसायटीचा रोष आपल्यावर ओढवून घेतला होता. त्याच्या पदामुळे व पैस्यामुळे त्याच्या भरपूर ओळखी होत्या व त्यामुळेच कोणी त्याच्यावर कारवाई पण करू शकत नव्हते .\nमात्र गेल्या दोन महिन्यातच धांडेंच्या पेंटहाऊस ला राहायला आलेल्या क्षितिज ने मात्र सर्व सोसायटीला लळा लावला होता, स्वभावाने मनमिळाऊ, सर्वात मिसळण्याचा स्वभाव , सोसायटीतील सर्व आजी आजोबांना स्वतःहून मदत करणे, लहान मुलांना रोज सकाळी क्रिकेट शिकवणे यामुळे तो सोसायटीचा लाडका झालेला होता. साऱ्यांचा एकच मत होत, \"धांडे ना कोणतं चांगलं काम केलं असेल तर ते क्षितिज ला फ्लॅट देऊन ...\"\nक्षितिज एका कंपनीत मॅनेजर पदावर होता, IIT मध्ये इंजिनीअरिंग, IIM मध्ये MBA असलेल्या 27 वर्षाच्या क्षितिज मागे स्थळ हात धुवून मागे पडली होती , सोसायटीतल्या काही मुली देखील त्याला पाहून उसासे भरत, तरी तो सध्या करिअर वर लक्ष देऊन होता व सोबतच त्याला आणखी काही काळ बॅचलरपणाची मजाही घ्यायची होती. त्यामुळेच सातव्या माजल्यावरच धांडेच पेंटहाऊस त्याने बघताक्षणी पक्क केलं होत. वर पाहता क्षितिज जरी स्वभावाने चांगला असला तरी तो अत्यंत धूर्त होता, दहावीपासूनच घराबाहेर राहिला असल्यामुळे त्याला दुनियादारी ची चांगली ओळख होती, एके काळी कॉलेज चे सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये त्याने धुमाकूळ उडवलेला होता. चांगल्यासोबत अधिक चांगले व वाईटांसोबत दुप्पट वाईट हा त्याचा वागायचा असा त्याचा साधा फंडा होता.\nमात्र मागच्या आठवड्यात जेव्हा सकाळी अगदी 6 वाजता क्षितिज कुलकर्णींच्या फ्लॅट वर आलेला तेव्हा मात्र त्याचा रंग उडालेला दिसत होता. नेहमीची ऐट त्याचा दिसण्या बोलण्यात जाणवत नव्हती, डोळे रात्रभर जागरणाने तांबारल्या सारखे दिसत होते. श्वास घ्यायला देखील त्याला दम लागत होता. प्रत्येक श्वासागणित त्याचे कमावलेली छाती धापा घेत खाली वर होत होती.\nत्याचा तो अवतार पाहून कुलकर्णी दचकलेच, त्यांनी लगेच दार उघऊन त्याला आत बोलावलं, \"ये बेटा आत, काय झालं सुमा पाणी आण गं, लगेच\". त्यांच्या आवाजातली चिंता समजून सुमाआजी पण लगेच थंड पाणी घेऊन आल्या. क्षितिज ने ते अधाश्या सारखं पिलं.\n\"काय झाल आता सांगशील का बेटा\", कुलकर्णी आजोबांनी काळजीने विचारलं. खूप वेळ शून्यात नज़र लावून बसलेला क्षितिज दचकलाच.\n\"आजोबा मी सोसायटी सोडतोय.\", तो भान सावरून कसाबसा म्हणाला. \"अरे पण का तुला कोणी काही बोलले का, की काही त्रास झालाय, असेल तर सांग मला, मी पाहतो. पण असं अगदी सोडण्यासारखं काय झालंय\" आजोबा म्हणाले.\nएक मोठा आवंढा गिळून क्षितिज ने सुरवात केली, \"आजोबा या इमारतीत अमानवी शक्ती आहे, आणि तीच केंद्र आहे सातवा मजला. . .\"\n\", कुलकर्णी आजोबा जवळ जवळ खुर्चीतून पडता पडता वाचले. त्यांचा आवाज ऐकून सुमा आजी पण चहा बनवता बनवता थबकल्या.\n\" होय आजोबा, मी आत्ता पर्यंत या सगळ्या गोष्टींवर कधीच विश्वास नाही ठेवला, प्रत्येक गोष्ट माझ्या विज्ञानाच्या कसोटीवर घासून पहायची सवय असल्याने मला हे सगळं खोट, कथित वाटायचं मात्र काल रात्रीच्या अनुभवानंतर मला स्वतःवर देखील विश्वास राहिलेला नाहीय. मी आजच संध्याकाळी इथून निघतोय, सध्याची मित्राच्या फ्लॅट वर राहायची सोय झालीय ... आता माझी एकही रात्र इथं राहायची इच्छा त्यातही हिंमत नाही राहिलेली\", क्षितिज कधीही कोसळून पडेल अस वाटत होतं\nएव्हाना सुमा आजी चहा आणून बसलेल्या होत्या. \"बाळा तुला काही इजा नाही ना झाली\", त्यांनी ममतेने विचारलं. क्षितिज ला त्या आपल्या सख्या नातवासारखा जीव लावत, तो त्यांच्या करता प्रत्येक वेळेस मदतीला धावून आला होता, आजोबांना एकदा बाथरूम मध्ये पडून फ्रॅक्टर झालेल तेव्हा त्याने जीवाचं रान करून त्यांना लगेच उपचार मिळवून दिले होते.\n\" नाही आजी, मला सुदैवानं काही झालं नाही. मात्र जे झालं ते पूर्ण जीवनभर मी कधी विसरू शकणार नाही.\"\nतेव्हढ्यात एक काळं मांजर फटकन उडी मारून आत शिरलं, त्याच्या अंगावर एक ओली जखम होती. तिघंही दचकलेच. त्यामुळे आजीच्या हातातला कप पडून खळकन फुटला. \"हे मांजर अचानक कुठून आलं सहाव्या मजल्यावर, आतापर्यंत ह्याला कधीच नाही पाहिलंय मी\", क्षितिज ने लगेच उठून त्या मांजराला हाकलून लावलं पण आजोबा अगदी चिंताक्रांत झालेले होते.\n\"आजोबा मी आता निघतो, सामान पॅक करायचंय, सायंकाळी 5 वाजता निघतोय. मी तर इथून निघून जातोय मात्र बाकी 24 नेहमी राहण्याऱ्या कुटुंबांची मला काळजी वाटते म्हणून सावध करायला आलो. मी भेटायला येत जाईन अधून मधून, ओळख राहू द्या.\" आजोबा काही म्हणायच्या आधीच क्षितिज झटक्यात उठून बाहेर पडला होता, त्याच्या बोलण्यावर आजोबा विचार करत राहिलेत.\nमूळ गाव जरी कोकणातलं असलं तरी आजोबांचं पूर्ण बालपण व जीवन पुण्यातच गेलं होतं आणि ऐकीव गोष्टींशिवाय त्यांना कधीच असा अनुभव आलेला नव्हता. क्षितिज ला भास झाला म्हणावं तर क्षितिज सारखा निर्व्यसनी गुणी मुलाला भास होईल हे हि त्यांना पटेनास झालं. त्यांनी लगेच आंघोळ केली, देवाला दिवा लावला आणि प्रार्थना म्हणली. हि येणाऱ्या वादळाची सुरवात आहे आणि आपल्याला या साठी तयार राहावे लागेल हे त्यांच्या मनाने त्यांना सांगितलं होत.\nते काळं मांजर मात्र सातव्या मजल्याच्या बंद दारासमोर भेसूर आवाजात ओरडत होत . . .\nक्षितिज ने दार उघडलं, सकाळचा गलितगात्र क्षितिज जाऊन तिथे वेगळाच क्षितिज दिसत होता, त्यानं मांजराकडे पाहिलं, त्याला आत घेतलं व दूध दिलं. तो त्याच्याकडं पाहून गूढ हसला .\nतेवढ्यात बेल वाजली, क्षितिजने चमकून दरवाजाकडे पाहिलं. तो वेगाने दरवाज्याकडे आला, त्याने दरवाजाच्या पीप होल मधून बाहेर पाहिलं, कुलकर्णी आजोबांसोबत बाकीची सोसायटीची मंडळी दिसत होती.\nक्षितिज पुन्हा हसला, आत येऊन त्याने मांजराला खिडकीतून बाहेर सोडलं आणि खिडकीचा दरवाजा लावून घेतला. अचानक सकाळचा त्रस्त आणी भयभित क्षितिज परत आला होता. जसे क्षितिज ने दार उघडले तसे सारेच चमकले, क्षितिज ला एवढ्या वाईट परिस्थितीत कोणीच पाहिलं नव्हतं.\n\"या ना आत..\", क्षितिज क्षिणपणे उद्गारला. सगळे थोडं चरकतच आत आले.\n\" तुम्ही सगळे आजोबा कसे-काय आलात तुम्ही जर मला थांबवायला आला असाल तर सॉरी पण मी नाही राहू शकत आणखी थोडाही वेळ.\"\n\" क्षितिज आम्हांला थोड महत्वाचं बोलायचं आहे. सकाळी तू जे बोलला त्यामुळे मला चिंता लागली आणि मी सगळ्यांना बोलावून घेतलं.\", आजोबांसोबत सोसायटीतले बरेच जण होते. पाचव्या मजल्यावरचे साठे आजोबा, कदम काका, IT मधलाच तिसऱ्यावरचा सिद्धार्थ, पहिल्या मजल्यावर राहणारे कडू व आणखी दोन लोकं अशी सगळी मंडळी फ्लॅट मध्ये शिरली.\n\"बसा, काय बोलायचंय तुम्हाला आजोबा\n\"काल रात्री असं तू काय पाहिलेस क्षितिज ज्याने तुझ्यासारखा मुलाने धसका घ्यावा आम्ही यासाठी विचारतोय की कमीत कमीत आमच्या पुढे काय संकट वाढून ठेवलय ते तरी कळायला हवं रे\", साठेंनी तळतळुन विचारलं.\nक्षितिज एका वेगळ्याच धुंदीत गेला, ती घटना त्याच्या जिभेवर तर होती मात्र बाहेर यायला तयार नव्हती. शेवटी सिद्धार्थ ने त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर ठेवला आणि त्याला धीर दिला आणि क्षितिज सावरला. त्याने सांगायला सुरवात केली.\n\"काल रात्री शनिवार असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे माझ्या मित्रांसोबत पूल खेळायला गेलो होतो, मला जेवून यायला नेहमी पेक्षा थोडा उशीरच झाला. रात्री 10:30 पोहोचल्या नंतर मला झोप ना येत असल्यामुळे मी tv लावून बसलो, तेव्हढ्यात मला किचन च्या बाजूला खर-खर आवाज आला, मी नेहमीप्रमाणे एखादा पक्षी किंवा काही दुसरं असेल म्हणून दुर्लक्ष केलं मात्र तो आवाज वाढतंच गेला त्यामुळे मी जाऊन स्वतः पहायच ठरवलं. आवाज किचन च्या मागच्या बाजूच्या खिडकीतून येत होता म्हणून मी बाहेर डोकावून पाहिलं, मला काहीही दिसलं नाही म्हणून मी आत आलो व फ्रिज मधून पाणी प्यायला वळलो तर तो आवाज पुन्हा सुरु झाला आणि आता तो वाढला होता. मी पाणी ठेवून पुन्हा त्या उघड्या खिडकीजवळ आलो तर तेच, काहीही नाही. त्या खिडकीतून टेरेस ला जमलेलं पाणी खाली वाहून जायला एक पाईप आहे, तो आवाज खालून येतो आहे हे मला जेव्हा लक्षात आला तेव्हा मी तिथून खाली डोकावलं तर मला ते दिसल. \", क्षितिज थांबला पुढचं सांगावं कि नाही असा विचार करत असावा. सिद्धार्थ ने त्याला भानावर आणायचा प्रयत्न करताच तो एकदम दचकला. पुन्हा मन पक्क करून तो पुढे बोलू लागला, \"त्या पाईप वरून खालून एक गोष्ट झपाट्याने वर सरकत होती, पहिले अंधार असल्यामुळे मला ते नीट दिसलं नाही मात्र पुढच्याच काही सेकंदात ती आकृती 5व्या मजल्यापर्यंत चढून आल्यावर मला जाणवलं कि ती एक बाई होती, तिच्या चढण्याच्या प्रयत्नात लांब नख भिंतीला घासून खर खर आवाज होत होता आणि ती अगदी अमानवी शक्तीने आणि वेगानं वर चढत होती. मी घाबरून लगेच आत आलो आणि खिडकी लावू लागलो तर खिडकीचं दार कशाला तरी आपटलं, तो तिचा हात होता व त्यालाच ते अटकल होतं, तिच्या घशातून घर घर आवाज येत होता. तेव्हढ्यात इथले सारे दिवे विझले आणि पुन्हा सुरु झाले, तो हात आणि आवाज तिथून गायब झाला होता. मी हिम्मत करून खिडकीजवळ गेलो, जवळ जवळ 5 मिनटं विचार केल्यावर मी हिम्मत केली आणि खाली डोकावून पाहिलं तर या सगळ्या प्रकाराचा काहीही मागमूस नव्हता. मी पाहत असलेले हॉरर पिक्चर आणि दिवसभराचा ताण व विश्रांती ना झाली असल्यामुळं मला भास झाला असेल अशी मी स्वतःची समजून काढली आणि झोपायला जायचं ठरवलं.\"\nक्षितिज थांबला, त्याने समोरच्या बाटलीतून थोडं पाणी काढून गटागटा पिलं . एका दमात एवढ बोलून त्याला धाप लागली होती. सगळेच शांत झाले होते, हे सगळ्यांकर्ताच अतर्क्य होत.\n\"पुढे काय झालं क्षितिज\", कदम काकांनी ना राहवून विचारलं. आपली गोष्ट पूर्ण सांगायची राहिली हे आठवून क्षितिज भानावर आला.\nत्यानं पुढं सांगायला सुरवात केली. \"मला झोपचं येईनाशी झाली, जे पाहिलं त्याची माझ्या मनाने धास्तीच घेतली होती. शेवटी कंटाळून मी पुन्हा 1च्या सुमारास पुन्हा टीव्ही पाहायला बसलो. टीव्ही पाहता पाहता मला सोफ्यावरच केव्हा झोप लागली ते माझं मलाही नाही कळालं. तेवढ्यात मला जाणवलं , एक बाई माझ्या छातीवर बसून माझ्या कपाळावर तिच्या नखाने काहीतरी कोरत होती, माझा श्वास छातिवरच्या ओझ्याने कोंडला, मला खूप ओरडाव वाटत असून पण माझ्या घशातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तीच ध्यान अगदी ओंगळवाण होतं, लाळ तोंडातून माझ्या चेहऱ्यावर टपकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक असुरी हसू होत. तिने एक फाटका गाऊन घातला होता व तिच्या हातावर चाकूने चिरल्याच्या जखमा होत्या. मी पूर्ण जोर लावला आणी उठलो तर त्यातलं काहीही नव्हतं. ते स्वप्न होतं. \" माझ्या घशाला कोरड पडली होती, श्वास आणखी अटकेला होता. मी पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलो तर ती खिडकी उघडी होती.\"\nक्षितिज क्षणभर थांबला व पुढे बोलू लागला, \" उघडी खिडकी बघून मी शहारलो, मी खिडकी नक्कीच लावली होती मात्र आता ती उघडी होती, तेवढ्यात मला किचन च्या स्टोरेज कॅबिनेट वरून एक विचित्र घर घर ऐकू आली, मी वळून पाहिलं तर तीच बाई, ती पाईप वरून चढून आलेली , ती स्वप्नात दिसलेली तिथे बसून विचित्र आवाजात घर घर करत होती, तिच्या हातावर चाकूने केलेल्या रक्ताने भळाळत्या जखमा होत्या, एक घाणेरडा कुजका वास सर्व फ्लॅट मध्ये पसरला होता आणि ती रडत होती. तिने माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात वेडसरपणाची झाक होती. मी उभ्या जागी स्तब्ध झालो होतो. मला पळायचं होत पण पायातली शक्ती पूर्ण गेलेली होती माझ्या शरीरात काहीही जोर राहिला नव्हता. क्षणार्धात तीन एकदम वरून खाली उडी घेतली आणि पुढे उभी येऊन ठाकली. मी कसाबस स्वतःला सावरलं आणि ओट्यावरचा चाकू हातात घेतला, तिच्यासमोर एका चाकूने काय झालं असत पण त्याने मला हिंमत आली, माझ्या हातात चाकू पाहून ती मागे सरकू लागली आणि भिंती ला पाठमोरी टेकली, तिने भेसूर आवाजात रडायला सुरवात केली आणि तशीच उलटी भिंतीला पाठ टेकवून नख त्यात रुतवले आणि वर चढू लागली, ती चढता चढता छतापर्यंत गेली आणि छतावर उलटी चालू लागली आणि भयाण हसू लागली, माझा उरलेलं अवसान गळलेल होत. मी चाकू फेकला आणि पळत पुढच्या हॉल मध्ये आलो आणि बाहेर निघायचा प्रयत्न करू लागलो. तीपण छतावरूनच चालत आली आणि मुख्य दाराच्या वरच्या झुंबराला लटकू लागली. दार कसल्याशा शक्तीने बांधून ठेवलं होत आणि उघडायचे नाव घेत नव्हतं. मला माझा अंत दिसू लागला होता. मी फोन बाहेर काढला तर त्यात नेटवर्क नव्हतं. पूर्ण फ्लॅट मध्ये तीचं भेसूर घर घर आणि रडण्याचा आवाज पसरला होता, मला भोवळ आली आणि मी कोसळलो. जाग आली तेव्हा उजाडायला आलं होत. सकाळचे पावणे सहा वाजत होते. 'ती' कुठेच नव्हती, वास पण गेलेला होता. मला वाटलं पुन्हा स्वप्न पडलय, किचन मध्ये गेलो तर खिडकी मात्र उघडी होती . चाकू पण मी जिथे फेकला तिथेच पडलेला होता. पुढचं दार पण लगेच उघडल्या गेलं, मी पळत आजोबांच्या फ्लॅट पर्यंत कसाबसा आलो, त्यांना पाहिलं तेव्हा जीवात जीव आला.\"\nएवढं बोलून क्षितिज थांबला. त्याने सांगितलेल्या गोष्टी ने सर्वच नखशिखांत हादरले होते. कोणाच्याही तोंडून एकही शब्द निघत नव्हता.\nना राहवून पुन्हा क्षितिजनेच पुन्हा बोलायला सुरवात केली.\n\"आजोबा खर तर तुमच्या इथे आलो तेव्हा फक्त मला भीती वाटत होती म्हणून आलो. फ्लॅट सोडायचा हे पक्का तुमच्या इथे बसल्या बसल्या झाल. हे सांगायची इच्छा पण नव्हती होत पण बाकी सगळ्यांची काळजी वाटत होती. मी आज धांडेला फोन लावून ही घटना सांगितली तर तो भडकला, अश्या भाकडकथा पसरवू नको म्हणाला. मला लगेच खाली करण्याचा इशारा दिला आणि ना केल्यास पोलीस कंप्लेंट करण्याची धमकी पण दिली. अर्थात मी स्वतःच आधीच सोडणार होतो पण मी अपेक्षा केली होती कि त्याचा फ्लॅट आहे तर कमीत कमी तो तरी हे सगळं थांबवायचा प्रयत्न करेन पण तो हे सगळं दडपण्याच्या मागे लागलाय. माझ्या गेल्यानंतर तो नवीन भाडेकरू आणेन, मागच्या भाडेकरुंना काही त्रास नाही झाला पण ते जे काही होतं ते आता प्रकट झालय. माझी इच्छा नाही तो त्रास दुसऱ्या कोणाला व्हावा.\nत्यामुळे तुम्हाला या धोक्याचा इशारा देणं गरजेचं वाटलं. इथं 24 कुटुंब राहतात, मी भाडेकरू, निघून जातोय मात्र तुमची जीवनाची कमाई इथे गुंतवली आहे. तुम्ही सोडू शकणार नाही, पण तुम्हाला या गोष्टीची कल्पना ना देता , अंधारात ठेवून जाणं मला नसत जमलं. इथे लहान मुलं पण आहेत. कदम काका तुमचे नातू अथर्व अँड रेणू, सिद्धार्थ दादा तुमचं बाळ या सगळ्यांवर त्या अमंगळाची छाया पडू नये एवढीच इच्छा आहे.\"\nआपल्या बाळाचं आणि नातवांचा उल्लेख ऐकताच कदम आणि सिद्धार्थ दोघेही हादरले, बाकींनाही एकदम धोक्याची जाणीव झाली.\nसगळ्यांचाच मेंदू बधिर झाला होता, काय बोलावं समजेनासं झालं होत.\n\"हे नक्कीच त्या धांड्याच पाप असणार, मी ऐकलंय कि त्याची बायको मीना ला मुलबाळ होत नसल्या मुळे दोघांची भांडण चालायची आणि एका दिवशी तिने अचानक नस कापून आत्महत्या केली. हि आत्महत्या नसणारच,\nधांडेनीच तिला संपवून आत्महत्येचा दृश्य निर्माण केलं असेल, त्याच्या ओळखीमुळे केस पण दाबल्या गेली असणार, आता तिचा आत्मा भटकतोय नक्कीच म्हणून पुन्हा हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याचा. \", कदम काका शेवटी कोंडी फोडत म्हणाले.\n\"असा असेल तर सगळ्यांनांच धोका आहे, आपल्या लहान मुलाबाळांना अधिकच,कारण तिची शेवटची इच्छा अपूर्ण होती ती बाळाची.\", साठे बोलले.\nसिद्धार्थ उठून उभा राहिला, \"माझ्या बाळाकडे नजर वळवायच्या आधी मी स्वतः तिला गाडून टाकेल आणि सोबत त्या धांडेलापण.\", तो जवळ जवळ ओरडलाच.\nअचानक किचन मध्ये जोरदार आवाज झाला, कांच फुटल्याचा. सगळे दचकले.\nदुसरा भाग इथे :\nअगाेदरच अमाेल परब यांच्या कथा\nअगाेदरच अमाेल परब यांच्या कथा वाचून मरा रात्रि बाहेर पडायला भिती वाटते आणिआता ही गाेष्ट\nमला ऐवजी मरा टंकून दिले\nमला ऐवजी मरा टंकून दिले\nते क्रमशः लवकर पूर्ण करा\nते क्रमशः लवकर पूर्ण करा प्लीज... बाकी मधल्या एका पॅरामध्ये गौप्यस्फोट आधीच झाल्यासारखा वाटतोय... तरीपण कथा पूर्ण वाचणार..\nमस्त सुरुवात आहे..पण क्रमशः\nमस्त सुरुवात आहे..पण क्रमशः\nसंत तुकाराम , पुस्तकांची नावे टाका न परबांच्या..\nपुस्तकांची नावे टाका न\nपुस्तकांची नावे टाका न परबांच्या.. >>>> अग मायबोलीवरचा अमोल परब. ज्याने आत्ताच प्रतिशोध नावाची कथा लिहिली आहे. पुस्तक कुठे शोधत्येस\nओह..माझ्या वाचन्यातुन सुटली असणार म्हंजी..\nवाचलीए..नावावरुन अंदाज नाही आलेला..\nछान होती..पण खुप भिती वगैरे नव्हती वाटली..मस्त होती तरी..\nमस्त सुरवात बाकी मधल्या एका\nबाकी मधल्या एका पॅरामध्ये गौप्यस्फोट आधीच झाल्यासारखा वाटतोय + १\nतरीही हावरटासारखी वाचणार लवकर लवकर टाका पुढील भाग.\nछान सुरूवात..........ते क्रमशः लवकर पूर्ण करा प्लीज.\nतरीही हावरटासारखी वाचणार, लवकर लवकर टाका पुढील भाग. >>>> अगदी अगदी.\nमला वाटलं पूर्ण केली आहे.\nमला वाटलं पूर्ण केली आहे. प्लीज रोज एक भाग टाका, म्हणजे सस्पेंस कायम राहीलं.\nबाकी मधल्या एका पॅरामध्ये\nबाकी मधल्या एका पॅरामध्ये गौप्यस्फोट आधीच झाल्यासारखा वाटतोय. तरीही हावरटासारखी वाचणार, लवकर लवकर टाका पुढील भाग. >>> + १\n लवकर येउ द्या पुढ्च भाग.\nमस्त मजा आली.. रात्रीचे\nमस्त मजा आली.. रात्रीचे वाचल्याने आणखीनच .. पुढच्या ट्विस्टची वाट पाहतोय\nमस्त सुरुवात. पुढचे भाग\nपुढचे भाग पटापट टाका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nकरामत - एक लघुकथा अनिंद्य\nनसतेच कधी जग दिसले इतके सुंदर वैवकु\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2016/09/", "date_download": "2021-09-27T03:12:25Z", "digest": "sha1:YSYWE6T4SFKEOYP34HCFVK3IBRIXHTR6", "length": 39602, "nlines": 161, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: September 2016", "raw_content": "\n'पिंक' बिफोर यू अॅक्ट...\nआपण असं म्हणतो, की ज्याच्याविषयी आदर आहे अशा माणसानं समजावून सांगितलं, तर नीट कळतं. चुकत असेल, तरी अशा माणसानं एक मुस्कटात लगावून सांगितलं, तर डोक्यात कायमचा प्रकाश पडतो.\n'पिंक' हा अनिरुद्ध रॉयचौधरीचा नवा हिंदी चित्रपट म्हणजे अशीच आपल्या श्रीमुखात लगावलेली एक सणसणीत चपराक आहे. आणि इथं हे समजावून सांगतोय साक्षात अमिताभ बच्चन. म्हणजे अर्थातच त्यानं साकारलेलं दीपक सहगल हे एका वकिलाचं पात्र. पण अमिताभ बच्चन या व्यक्तिरेखेशी जोडला गेलेला सारा आदर आपोआपच त्या पात्राला लाभतो आणि त्याच्या तोंडून जणू काही हा ज्येष्ठ समाजपुरुषच आपले कान (विशेषतः भरकटलेल्या तरुणाईचे) उपटतोय, असं वाटत राहतं.\nइथं मी आता दीपक सहगल न म्हणता अमिताभच म्हणतो. कारण बच्चनचा 'ऑरा' असा काही आहे आणि त्याची इमेज अशी काही 'लार्जर दॅन लाइफ' आहे, की अनेकदा तो साकारत असलेल्या पात्रांनाही हे वलय चिकटतं. कधी कधी हे वलय अनावश्यक व हानीकारक असतं आणि कधी कधी ते फारच उपकारक ठरतं. इथं अमिताभ बच्चन या प्रत्यक्षातल्या व्यक्तीचा समाजमनावर असलेला प्रभाव आणि त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा दबदबा त्यानं साकारलेल्या वकिलाच्या भूमिकेला भलताच पूरक ठरलाय. अशा या अमिताभनं आपल्या खर्जातल्या आवाजात शांतपणे, पण खणखणीतपणे आपल्याला इथं चार गोष्टी सुनावल्या आहेत. अनेक वर्षं मूल्यशिक्षणाचे तास घेऊनही जे कदाचित साध्य होणार नाही, ते इथं त्याच्या दमदार आवाजामुळं सहज साधून गेलं आहे.\nअमिताभ सांगतो, जेव्हा एखादी मुलगी 'नाही' म्हणते तेव्हा त्याचा अर्थ 'नाही' असाच असतो. अगदी सोपं आहे हे इथं ती मुलगी किंवा तरुणी कशाला 'नाही' म्हणतेय हे सांगायची गरज नाही. एखादी तरुणी महानगरात रात्री उशिरा घरी येते, किंवा मैत्रिणींसोबत एकटी राहते, किंवा पार्टीला जाते, किंवा मित्राशी हसून बोलते, किंवा त्याच्या पाठीवर सहज थाप मारते, किंवा हस्तांदोलन करते, किंवा मद्यपान करते किंवा तुमच्यासोबत रात्री डिनरला येते... तेव्हा याचा अर्थ ती कायम तुम्हाला 'उपलब्ध' असते, असं नाही. वास्तविक आता या वास्तवाशी अनेक तरुण जुळवून घेत आहेत. किंबहुना त्यांना याची हळूहळू जाणीव होते आहे, असं म्हणू या. पण तरीही समाजात उच्च सत्तास्थानी असलेले, सरंजामी मानसिकता असलेले आणि अशिक्षित अशा अनेक वर्गांमध्ये मुलींविषयी अजूनही हीच भावना आहे. या भावनेला खतपाणी घालणारी पोलिस यंत्रणा मुलींसाठी आणखीनच बिकट स्थिती निर्माण करते.\n'पिंक' हा सिनेमा या सगळ्यांच्या चुकीच्या वागण्याचा पर्दाफाश करतो आणि शेवटी मुलींशी नीट कसं वागलं पाहिजे, याचा 'कायदेशीर' धडाच देतो. यातल्या कथेला नेपथ्य आहे ते दिल्लीचं. 'निर्भया' प्रकरणाचा बॅकड्रॉप निश्चितच दिसतो. दिल्ली हे शहर मुलींसाठी कायमच असुरक्षित गणलं गेलं आहे. त्यामुळं तिथल्या मुलींचा, तरुणींचा लढा अजूनच अवघड आहे. मीनल (तापसी), फलक अली (कीर्ती कुल्हारी) आणि आंद्रेया (आंद्रेया तारिआंग ) या तीन तरुणी दिल्लीत एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असतात. मीनल दिल्लीतलीच आहे. मात्र, तिचे नाटकाचे प्रयोग वेळी-अवेळी संपतात, याचा घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती बाहेर राहतेय. फलक अली लखनौची आहे आणि दिल्लीत एका मॅगेझिनमध्ये काम करते. तिसरी आंद्रेया ही मेघालयमधली (पण दिल्लीत सरसकट नॉर्थ-ईस्टवाली म्हणून ओळखली जाणारी), ती दिल्लीत एका कंपनीत काम करतेय. पण ती केवळ ईशान्य भारतातील मुलगी असल्याने ती 'तसलीच' असणार, असा भंपक समज तिच्या शहरात जवळपास सगळ्यांचा असतो.\nया तीन मुलींपैकी फलकच्या एका मित्राच्या ओळखीतून एका रॉक कॉन्सर्टनंतर या तिघी राजवीर नावाच्या तरुणाचं डिनरचं आमंत्रण स्वीकारतात. हा राजवीर म्हणजे एका प्रभावशाली राजकारण्याचा पुतण्या असतो. राजवीर आणि त्याच्या मित्रासोबत त्या सूरजकुंड येथील एका रिसॉर्टमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर राजवीर मीनलशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतो. मीनल त्याला जबरदस्ती करण्यास विरोध करते आणि 'नाही' असं निक्षून सांगते. मात्र, तरीही राजवीर जबरदस्ती करतो, तेव्हा ती जवळचा मद्याची बाटली उचलून त्याच्या डोक्यात मारते. त्याच्या डोळ्याला गंभीर इजा होते. त्यानंतर या तिघी तिथून पळून जातात.\nसिनेमा सुरू होतो तो या प्रसंगापासून. तिघीही भयभीत अवस्थेत टॅक्सीतून घरी येतात आणि तिकडे राजवीरला त्याचे मित्र अॅडमिट करतात. काही काळानंतर राजवीर आणि त्याचा एक मित्र या मुलींना, विशेषतः मीनलला धडा शिकवण्याचा विडा उचलतो. दीपक सहगल (अमिताभ) हा वकील या मुलींच्या समोरच राहत असतो. तो रोज मीनलला जॉगिंग ट्रॅकवर पाहत असतो. दीपक सहगलची पत्नी रुग्णशय्येवर असते. त्यानंही वकिली सोडलेली असते. कालांतरानं या मुलींच्या मागे सुरू झालेला त्रास तो पाहतो आणि अखेर त्यांची केस लढविण्याचा निर्णय घेतो.\nराजवीर आणि त्याचे मित्र आधी या मुलींच्या मालकावर त्यांनी फ्लॅट सोडून जावे, म्हणून दबाव आणतात. नंतर फलकविषयी विकृत फोटो तयार करून तिच्या संपादकाकडं पाठवतात. त्या संपादकावर वरून दबाव आल्यानंतर तिचीही नोकरी जाते. नंतर त्या पोलिसांत तक्रार करायला जातात, तर त्यांच्याविरुद्धच खुनाचा प्रयत्न केल्याचा उलटा एफआयआर दाखल होतो. मीनलला पोलिस कोठडीत राहावं लागतं. इथं दीपक सहगल मैदानात उतरतो. दुसऱ्या दिवशी तो आपला कोट चढवून फलकच्या दारी येतो, तेव्हा आपल्याही मनगटांत जोर आल्यासारखं जाणवतं.\nइथून पुढं उत्तरार्धात खरा न्यायालयीन लढा सुरू होतो आणि तोच या सिनेमाचा हायपॉइंट आहे. दिग्दर्शकानं बाकी तपशिलाचा फापटपसारा आवरून फक्त अशी कृत्ये करणाऱ्यांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजवीरचा वकील प्रशांत मेहरा (पियूष मिश्रा) या मुलीच कशा बदफैली होत्या, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो. त्याच्या या संतापजनक आरोपांनी या तिघीही अनेकदा भर कोर्टात पेटून उठतात, संतापतात, ओरडतात, कधी थिजून जातात, जागीच गोठून जातात, अश्रूंना वाट करून देत राहतात... हा कोर्टरूम ड्रामा रंगतो तो दीपक सहगलच्या, अर्थात अमिताभच्या खणखणीत बचावानं. अमिताभचे या वेळचे संवाद अत्यंत प्रभावी आहेत आणि बऱ्याचदा प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या मिळविणारे आहेत. मुलींकडं चुकीच्या नजरेनं पाहणारे, त्यांना सदैव आपल्या मालकी हक्काचा माल मानणारे, त्यांचा कधीही गैरफायदा घेता येईल अशा भ्रमात असणारे अशा सगळ्यांनाच हे संवाद छान खणखणीत तोंडात वाजवतात.\nअमिताभ चौऱ्याहत्तराव्या वर्षीही ज्या तडफेनं इथं कोर्टात आपली भूमिका साकारतो, ते पाहून वाटतं, की कुठून येते एवढी ऊर्जा या माणसात राजवीरची उलटतपासणी घेत असतानाचा प्रसंग या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. त्याच्या डोळ्यांतली ती जरब प्रसंगी संपूर्ण देहबोलीत उतरते आणि त्याचा तो खर्जातला, ऑथरेटिव्ह आवाज राजवीरची उलटतपासणी घेत असतानाचा प्रसंग या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. त्याच्या डोळ्यांतली ती जरब प्रसंगी संपूर्ण देहबोलीत उतरते आणि त्याचा तो खर्जातला, ऑथरेटिव्ह आवाज दिग्दर्शकाला नेमका संदेश द्यायचाय आणि त्यासाठी त्यानं खुबीनं या प्रसंगांची निवड त्यासाठी केलीय. इथं न्यायव्यवस्थेला साक्षी ठेवून दोन्ही बाजू जणू आपापली शस्त्रं परजत आहेत आणि लढाई लढत आहेत. इथं मुलींची बाजू अर्थातच न्यायाची आहे. याचं कारण त्यांच्यावर झालेला अन्याय आपल्याला ढळढळीतपणे समोर दिसतोय. विशेषतः नंतर त्यांना धडा शिकवण्याची राजवीर व त्याच्या मित्राची भाषा ऐकून हे लोक डोक्यात जातात. यांना कायमचा धडा शिकवायला पाहिजे, असं वाटून मुठी वळू लागतात. नंतर एका प्रसंगात हे लोक एका गाडीतून मीनलचं अपहरण करतात आणि तिला भयानक टॉर्चर करून, तिच्यावर जवळपास बलात्कार करून तिला पुन्हा घराजवळ आणून टाकतात. हा प्रसंग बघताना प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं. याउप्पर काही बोलू नये, काही लिहू नये... शरमेनं डोकं खाली घालून बसावं... स्वतःच्याच चार तोंडात मारून घ्याव्यात... एवढा तो प्रसंग अंगावर येणारा आणि प्रत्ययकारक झालाय.\nतापसी पन्नू ही अभिनेत्रीही लक्षात राहते. खूपच संवेदनशीलतेनं तिनं यातली मीनल साकारली आहे. तापसीकडं यापुढंही लक्ष राहील. कीर्ती कुल्हारी आणि आंद्रिया या दोघींनीही उत्तम कामं केलीयत. राजवीरच्या भूमिकेत अंगद बेदी आणि त्याच्या वकिलाच्या भूमिकेत पियूष मिश्रा यांनी चांगली कामं केली आहेत.\nएंड स्क्रोलला मग शेवटी तो सुरुवातीला वर्णन केलेला प्रसंग दिसतो आणि त्या पार्श्वभूमीवर अमिताभच्या आवाजातील\n'तू खुद की खोज में निकल,\nतू किस लिए हताश है,\nतू चल, तेरे वजूद की,\nसमय को भी तलाश है'\nही कविता ऐकू येते आणि सिनेमा संपतो.\nएकूणच हा न चुकवावा असाच अनुभव आहे. हा सिनेमा पाहून देशभरातल्या तरुणांच्या नजरेतील 'पिंक' रंगाची ओळख बदलली तर अजून काय हवं\nदर्जा - साडेतीन स्टार\nरविवार पुरवणीतील लेख - 'ट्विटर'सखा\nएक ट्विटर अकाउंट द्या मज आणुनी, जे मी हँडलीन स्वप्रेमाने...\n...सध्या टि्वटरवरून काही मोजक्या नेतेमंडळींनी, मंत्र्यांनी आणि इतर ज्येष्ठांनी जी त्वरित प्रतिसादाची कार्यक्षम चळवळ सुरू केली आहे, ती पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात वरीलप्रमाणे (केशवसुतांचे शब्द जरा बदलून) भावना आली नसल्यासच नवल.\nयाचं ताजं उदाहरण घडलं ते रेल्वेत. भारतीय रेल्वे म्हणजे एक चमत्कार आहे. रेल्वेच्या डब्यात शिरलं, की अखिल भारताचं दर्शन घडतं. अशाच एका रेल्वेत एक टीसी जादा पैसे घेऊन सीट देत होता. आता सर्व प्रवाशांसाठी ही तर अगदी अंगवळणी पडलेली बाब. किंबहुना टीसी पैसे घेऊन सीट देतो, याची खात्री असल्यामुळंच प्रवासी कन्फर्म तिकीट नसतानाही रेल्वेच्या आरक्षित डब्यात शिरतात. तर ते असो. इथं घडलं ते असं, की अशा एका लाचखाऊ टीसीचा फोटो आणि माहिती कुणा प्रवाशानं ट्विटरवर टाकली आणि त्यात थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच टॅग केलं. रेल्वेमंत्री त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढच्याच स्टेशनवर रेल्वेमंत्र्यांनी एक तपास पथक या गाडीत पाठवलं. त्यांनी या टीसीला पकडलं आणि तिथल्या तिथं त्याला कामावरून काढल्याचं पत्र दिलं. आता एवढी अचाट कार्यक्षमता म्हणजे फारच झालं की त्यामुळं लगेच सगळीकडं याच्या बातम्या झाल्या. सुरेश प्रभू हे एक विद्वान, सज्जन आणि अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत यात शंका नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा ट्विटरवरील तक्रारींना प्रतिसाद दिला आहे. सुषमा स्वराज याही ट्विटरवर अत्यंत क्रियाशील असलेल्या मंत्री. परदेशात भारतीयांना काहीही अडचण आली, की सुषमा स्वराज त्यांच्या मदतीला धावून जातात आणि त्याचं नेहमीच खूप कौतुकही होतं. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सध्या निराळ्या कारणांसाठी चर्चेत असले, तरी तेही सामान्यजनांना नेहमीच उपलब्ध असतात आणि अनेकांची कामे मार्गी लावतात, अशीच त्यांची ख्याती आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हेही ट्विटरवर क्रियाशील असलेले नेते आहेत. याचं कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर असतात आणि त्यांच्या तंत्रकुशलतेचा प्रत्यय सर्वांनीच घेतला आहे.\nट्विटरवरून थेट नेतेमंडळींकडून असा प्रतिसाद मिळायला लागल्यावर आपण भारतीय लोक गहिवरून येणं अगदी स्वाभाविक आहे. याचं कारण म्हणजे जेवढा नेता वा मंत्री मोठा, तेवढा तो सामान्य माणसासाठी दुर्लभ अशी आपली अनेक वर्षांच्या अनुभवांती खात्री पटली आहे. शिवाय एकदा एखादा नेता मंत्री झाला, की त्याचे हात आभाळाला टेकले अशीच त्याची व आपलीही समजूत होते. साध्या गल्लीतल्या नगरसेवकाचा रुबाब आपण रोजच पाहत असतो. नगरसेवक होण्यापूर्वी सहज चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा माणूस नंतरच्या पाच वर्षांत कसा चंद्राच्या कलेप्रमाणे बदलत जातो, हेही आपण नेहमी अनुभवत असतो. त्यामुळे नगरसेवकाचा एवढा रुबाब, तर केंद्रीय मंत्र्याचा किती असेल, असं त्रैराशिक मांडून आपण त्याच्या अनुपलब्धतेची किंवा माजाची किंवा रुबाबाची मनातल्या मनात एक प्रत ठरवत असतो. सामान्य माणसानं सरकारी कार्यालयांचे फक्त खेटेच घालायचे, त्याचा वशिला नसेल तर त्याचे काम होणे कठीण याचा नित्य प्रत्यय येत असल्यामुळे मंत्री वगैरे सामान्य माणसाला थेट उत्तर देतील किंवा त्याचं काम सहजपणे करतील, यावर आपला विश्वासच बसत नाही. त्यामुळंच ट्विटरवर केलेल्या एका पोस्टची दखल थेट केंद्रीय मंत्री घेतात आणि संबंधित माणसावर कारवाई होते, याचं कौतुक वाटणारच. आता हे पाहून अनेक लोक मंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करू लागतील आणि त्यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पडेल. किंबहुना आत्ताच हे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं दिसतं आहे. अमुक एका एक्स्प्रेसमध्ये स्वच्छतागृहांमध्ये वास येतोय ते स्टेशनवर माझ्या बाळाला दूधसुद्धा मिळालेलं नाही इथपर्यंत सर्वच ट्विटर तक्रारी आपण पाहिल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी त्यांना जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा तत्परतेनं कारवाई केलेली आहेच.\nमुद्दा या कार्यक्षम मंत्र्यांचा नाहीच. कारण हे मंत्रिमहोदय केवळ ट्विटरवरच कार्यक्षम नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयात काही मूलभूत सुधारणांना प्रारंभ केला आहे, असं चित्र आहे. त्यामुळं त्यांचा प्रश्नच नाही. मुद्दा आहे तो अन्य मंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आणि त्याला जोडूनच किती जनतेकडं ही ट्विटरवरून तक्रार करण्याची सोय आहे, हा समाजमाध्यमांची शक्ती आता सर्वांना माहिती आहे. त्याचे फायदे-तोटे आपण गेलं संपूर्ण दशक अनुभवत आहोत. समाजमाध्यमांमुळं, विशेषतः स्मार्टफोनमुळं फार मोठा वर्ग आता एकाच लेव्हलवर आला आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. तरीही ही सुविधा सर्वांपर्यंत पोचली आहे, असं म्हणणं फारच धार्ष्ट्याचं होईल. त्यामुळं सर्व अडचणी या माध्यमातून संपणार नाहीतच. उदा. तेलंगणमधील एका खेडेगावात वर्षानुवर्षं पाण्याची समस्या आहे. टँकरही वेळेवर येत नाही किंवा त्यात भ्रष्टाचार होतोय. अशा वेळी तिथल्या माणसानं पेयजल मंत्र्यांना ट्विट करून ही समस्या सांगितली, तर त्यांच्याकडेही यावर तत्पर उपाय नसेल. एक गोष्ट मात्र ते जरूर करू शकतील. ती म्हणजे संबंधित यंत्रणेवर कारवाई करू शकतील. सामान्य माणसाला दिलासा हवाय तो याच गोष्टीचा. आपण केलेल्या तक्रारीवर कुठं तरी सरकारी यंत्रणा हलतेय याची त्याला खात्री हवी आहे. ट्विटरनं त्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे.\nअर्थात हे दुधारी शस्त्र आहे, याचीही जाणीव हवी. सामान्य जनतेच्या फायद्याची एखादी सोय उपलब्ध करून दिली, की त्याचा गैरफायदा घेणारे दलाल किंवा तत्सम यंत्रणा लगेचच कशी उभी राहते हे आपण माहितीच्या अधिकाराबाबत बघितलं आहे. या अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंगचा धंदा करणारे कमी नाहीत. म्हणजे पुन्हा तिथं सामान्य माणूस खऱ्या अर्थानं या अधिकारापासून वंचितच राहिलेला आहे. उद्या समाजमाध्यमांच्या या उपायाचंही असंच होण्याचा धोका मोठा आहे. मंत्री ट्विटरवरून दखल घेऊन कारवाई करतात म्हटल्यावर चुकीच्या किंवा एखाद्याला त्रास देण्यासाठीही तक्रारी केल्या जाण्याची शक्यता आपल्याकडं नाकारता येत नाही. अर्थात अशा तक्रारींची शहानिशा करण्याची काळजी कार्यक्षम मंत्री घेतीलच. पण अशा चुकीच्या तक्रारी करणाऱ्यांनाही काही तरी शिक्षा करण्याची तरतूद केलीच पाहिजे, यात शंका नाही. अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था व्हायची.\nभारतासारख्या महाकाय देशात वास्तविक या समाजमाध्यमाचा प्लॅटफॉर्म किती तरी चांगल्या गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो. सुदैवानं आपले पंतप्रधान तंत्रकौशल्याचं महत्त्व जाणतात. डिजिटल इंडिया किंवा अशा किती तरी घोषणा प्रत्यक्षात आल्यास कारभारातील पारदर्शकता वाढेल. केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा राज्यांमधील मंत्रिमंडळे जनतेच्या सेवेसाठी आहेत हे भान वाढीला लागेल. जनतेच्या प्रती असलेला प्रतिसादाचा वेळ ('रिस्पॉन्स टाइम') कमी होईल. अर्थात हे करताना जनतेलाही आपल्या कर्तव्यांप्रती जागरूक राहावे लागेल. रेल्वे डब्याचा कोपरा गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी भरायचा आणि दुसरीकडं अस्वच्छतेबद्दल तक्रार करायची असं चालणार नाही. लाच घेणारा गुन्हेगार असतो, तसाच देणाराही असतो. त्यामुळं रेल्वेत ऐन वेळी प्रवास करताना लाच देऊन मी जागा मिळविणार नाही, असा निर्धार आपल्यापैकी सर्वांनीच केला तर रेल्वे हे एक उदाहरण झालं. आपल्या जगण्यातल्या प्रत्येक घटकाशी भ्रष्टाचार या ना त्या स्वरूपात जोडला गेला आहे. त्यामुळं एरवी भ्रष्टाचारात सामील नसलेल्या सामान्य माणसाला कमालीचं वैफल्य येऊ शकतं. ही वैफल्यग्रस्तता टाळण्यासाठी समाजमाध्यमांचा चांगला उपयोग करून घेता येईल; अन्यथा व्हॉट्सअपवर निरर्थक फॉरवर्ड करणारे काही कमी नाहीत. आदर्श समाजव्यवस्थेत सरकार या यंत्रणेबरोबरच तिच्याकडून सेवा बजावून घेणारी जनताही समान जबाबदार असते. मुळात सरकार म्हणजे वेगळी कुणी यंत्रणा नसतेच. ती एका प्रकारे जनतेचेच प्रातिनिधिक रूप असते. त्यामुळं जबाबदारी दोन्ही घटकांची आहे. आपण आदर्श समाजव्यवस्था नाही आहोत. पण त्या दिशेनं सदैव वाटचाल करायला काय हरकत आहे\nटि्वटरसख्याचाही हाच संदेश आहे.\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे : १८ सप्टेंबर २०१६)\nरविवार पुरवणीतील लेख - 'ट्विटर'सखा\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/when-the-tribal-development-minister-suddenly-goes-to-the-tribal-village/", "date_download": "2021-09-27T03:12:50Z", "digest": "sha1:PAUDSK6B6TWRT4PWZQ3I4TKDX7FUA6E7", "length": 11527, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "आदिवासी विकासमंत्री अचानक आदिवासी गावात जातात तेव्हा…", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nआदिवासी विकासमंत्री अचानक आदिवासी गावात जातात तेव्हा…\nवर्धा – वानरविरा, बोर अभयारण्याला लागून असलेले वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे आदिवासी गाव. वर्धा जिल्ह्याचा दौरा आटोपून नागपूरला परत जाताना या गावात प्राजक्त तनपुरे अचानक जातात. आदिवासींच्या सुखदुःखाशी समरस होत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात आणि गावकऱ्यांचा निरोप घेताना स्वतःचा परिचय करून देतात. एवढा वेळ आपुलकीने विचारपूस करणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून चक्क आदिवासी विकास मंत्री प्राजक्त तनपुरे आहेत हे समजल्यावर “साहेब, आपले मनापासून आभार, आतापर्यंत या गावात कोणतेच मंत्री आले नाही, आमची अशी विचारपूस कुणी केली नाही, अशी प्रतिक्रिया गावकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त करतात.\nआनंदाची बातमी; शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबर गायी-म्हशींसाठी ही मिळणार कर्ज\nआदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काल त्यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी बाबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. तसेच जिल्हा परिषद सभागृहामध्ये आदिवासी विकासासंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आदिवासींच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश दिले. दौरा आटोपून नागपूरला परत जात असताना श्री.तनपुरे यांनी सेलू तालुक्यातील वानरवीरा या ३१५ लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील पुरुष, महिला, युवक, शालेय विद्यार्थी यांच्याशी समाजभवनात मनमोकळ्या गप्पा मारल्या व लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जंगलाला लागून शेती असल्यामुळे वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यासाठी तारेचे कुंपण योजनेमधून उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच शेतीकडे जाणारा रस्ता हा जंगलातून जातो. त्यामुळे हा रस्ता मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.\nआदिवासी बांधवाना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणार – डॉ.परिणय फुके\nगावामध्ये वाचनालय, व्यायाम शाळा आणि स्मशानभूमीसाठी रस्ता या बाबींची पण गावकऱ्यांनी मागणी केली. याबाबत जागा उपलब्ध करून दिल्यास व्यायामशाळा आणि वाचनालय देण्याचा निश्चित प्रयत्न करू अशी हमी तनपुरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर शेतीच्या रस्त्यासाठी सामूहिक वनहक्कच्या दाव्याचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावा, त्या समिती मार्फत हे प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी उपायुक्तांना दिले. समाजभवनचा काय उपयोग करता असा प्रश्न तनपुरे यांनी विचारल्यावर गावातील लोकांनी गावातील प्रत्येक घरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी हे समाजभवन उपयोगी पडते. गावातील कार्यक्रम, बचत गटाची सभा, कार्यक्रम तसेच ग्रामपंचायत सभा सुद्धा या समाजभवनात घेत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे नागपूर उपायुक्त दीपक हेडाऊ, प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण उपस्थित होते.\nमहाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत – उद्धव ठाकरे\nआश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ : शासकीय योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/diplomacy", "date_download": "2021-09-27T03:30:49Z", "digest": "sha1:DAJWVL3FKFXQF4V2PMLF3O7UE2TKQF6J", "length": 8231, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Diplomacy Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nभारत-पाक तणाव संबंधांत यूएईची मध्यस्थी\nदुबईः भारत-पाकिस्तानातील तणाव निवळून उभय देशांतील संबंध शांततामय व सदृढ व्हावेत, यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्यस्थी करत असल्याची माहिती उघडकीस ...\nभूतकाळ गाडून पुढे जायला हवेः जनरल बाजवा\nनवी दिल्लीः भारत-पाकिस्तानने आपला भूतकाळ गाडून नव्याने आपले संबंध प्रस्थापित करायला हवेत, असे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी केल ...\nगलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली\nनवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत आपले ५ जवान ठार झाल्याची कबुली अखेर चीनने शुक्रवारी दिली. चीनच्या लष् ...\nकोविड-१९ : भू-राजकीय संघर्षाचे भय\nकोरोनाच्या लढाईत रशिया-चीन सहकार्य होत असल्याचे दिसून येत आहे. या गटाने युरोपियन युनियन व अटलांटिक गटामधील विसंवादला पुरते जाणून घेतले आहे. ...\nपुलवामा ते बालाकोट : प्रपोगंडापलीकडे\nसैन्याधिकारी मंडळप्रमुख (पूर्व भूदलप्रमुख) बिपीन रावत यांनी बालाकोटचा दहशतवादी तळ पुन्हा कार्यरत झाला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळं बालाकोट हल्ल्याचे ...\nआहे खरे जरी काही, परि तू जागा चुकलासि\nभारतातील मोदींच्या प्रतिमेप्रमाणेच इम्रान यांची पाकिस्तानात प्रतिमा सामान्यांचा नेता अशी आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेत जागतिक समुदायासमोर आपले म्हणणे मा ...\nउत्पादकाच्या दिशेने जाणारा भारत-रशिया करार\nरशियाकडून येत्या दोन दशकांत २० आण्विक रिअॅक्टर्स भारतात पाठवले जातील. भारतात कलाश्निकोव एके-२०३ असॉल्ट रायफलचे उत्पादन अमेठी येथे होईल. भारतीय हवाईदला ...\nअमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले\nनवी दिल्ली : वंशवादाचे कट्‌टर समर्थक, एकेकाळचे व्हाइट हाऊसमधील मुख्य व्यूहरचनाकार आणि काश्मीर प्रश्नाबाबत एकदम चर्चेत आलेले स्टीव्ह बॅनन यांच्यासोबत स ...\n३७० कलम : दक्षिण आशियातील बदलती समीकरणे\nपाकिस्तान सरकारने कलम ३७०च्या निष्क्रिय होण्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध नोंदवला. चीननेही भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानला पाठिंब ...\nकाश्मीरप्रश्नी ट्रम्प पुन्हा मध्यस्थीस तयार\nनवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत-पाकिस्तान दरम्यान चिघळलेली परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न करण्यास व्हाइट हाऊसची तयारी नसतानाही ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-27T04:12:51Z", "digest": "sha1:3PG6DKNQR5ZNSJFNYSZTILREYSHFXM3A", "length": 19095, "nlines": 156, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा’ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra ‘संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा’\n‘संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा’\nमुंबई, दि.२९ (पीसीबी) : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून पेगॅसस प्रकरणावर भाष्य करणारा रोखठोक अग्रलेख लिहित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नागरिकांच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात असल्याचं म्हणत हे कुणी केलंय, याचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे, असं राऊत म्हणाले. एकंदरित केंद्र सरकारवर भडकलेल्या राऊतांना चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेग्विंनची चिंता करा म्हणत प्रत्युत्तर दिलंय.\nसंजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा. आज ज्या युवराजांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळं ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला, का आणि कोणासाठी, असा सवाल करत संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.\nसंजयजी पेगासिसची चिंता सोडा\nआज ज्या युवराजांच्या’प्रिय’ठेकेदारामुळं’डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे….(१/२) @rautsanjay61 @mybmc @BJP4Maharashtra #BMC#SanjayRaut #BJPMaharashtra pic.twitter.com/zJ4AiyPcsQ\nपेगॅसस’ प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आलीय.\n‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणात संसदेतला गोंधळ थांबायला तयार नाही. विरोधकांना हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी करा, अशी विरोधकांची मागणी आहे व सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्षच केले आहे. निदान न्यायालयीन चौकशी तरी करा हे त्यांचे मागणेही मान्य होत नाही. दोन केंद्रीय मंत्री, काही खासदार, सर्वोच्च न्यायालय, लष्कराचे अधिकारी व असंख्य पत्रकार यांचे फोन चोरून ऐकले जातात हे प्रकरण सरकारला गंभीर वाटत नाही. हे जरा रहस्यमय वाटत असल्याचं राऊत म्हणाले. विरोधकांना या प्रश्नी जितके बोंबलायचे ते बोंबलू द्या, अशी ‘बाणेदार’ भूमिका सरकारने घेतलेली दिसते. विरोधकांवर, पत्रकारांवर, नागरिकांवर पाळत ठेवणे, त्यांच्या खासगी आयुष्यावर अशाप्रकारे अतिक्रमण करणे हा अपराध तर आहेच, पण निर्लज्जपणाही आहेच. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा सर्व मामला असला तरी कुणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही, पण आमच्या सरकारची भूमिका याबाबत वेगळी आहे.\nPrevious articleभाडेतत्वावर कॅमेरा घेऊन गेला आणि परत दिलाच नाही ,गुन्हा दाखल\nNext articleनोकरी लावून देतो म्हणत केली लाखोंची फसवणूक..\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो. ते म्हणत असतील, ‘बघ तुझी कशी...\n५०० हून अधिक गुंतवणूकदार कोट्याधीश\nधक्कादायक…. बॉयफ्रेण्डने बलात्काराचं व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर 31 जणांनी केला...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2018/11/25/Wall-radars-.html", "date_download": "2021-09-27T04:27:21Z", "digest": "sha1:S6YPFDLR3JVVYPESFDGII62QRJVODV4D", "length": 9509, "nlines": 22, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - भारतीय लष्कराला मिळणार 'वॉल रडार्स'. ICRR - भारतीय लष्कराला मिळणार 'वॉल रडार्स'.", "raw_content": "\nभारतीय लष्कराला मिळणार 'वॉल रडार्स'.\nभारतीय लष्कराला मिळणार 'वॉल रडार्स'.\nजून २०१९ पर्यंत भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात 'वॉल रडार्स' याच नावाने प्रसिद्ध असलेली आणि खरोखरच भिंतीच्या पलीकडले पाहू शकणारी १५० 'थ्रू वॉल रडार सिस्टिम्स' दाखल होण्याची शक्यता आहे. या रडार्समुळे एखाद्या घरात लपून बसलेले अथवा एखाद्या भिंती आड दडलेले दहशतवादी टिपण्यास आपल्या लष्कराला फार मोठी मदत मिळणार आहे.\n२० नोव्हेंबर रोजी लष्कराने या संदर्भातील रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन संबंधित उत्पादकांना पाठविली आहे.\nएखादी भिंत अथवा तत्सम अडथळ्याच्या पलीकडे असलेले, एका जागी स्थिर, हलणारे, एखादे अथवा एकत्रित अनेक अशी लक्ष्ये टिपण्याच्या कामी उपयोगी पडेल अश्या रडार सिस्टीमच्या माहितीची मागणी लष्कराने या रिक्वेस्ट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये केली आहे. भारतीय लष्करास अश्या प्रकारच्या रडार्सची अपेक्षा आहे जे की मानवी खांद्यांवरून वाहून नेता येईल, ज्याचे वजन १० किलोपेक्षा कमी असेल आणि ज्याच्या वापरासाठी जास्तीत जास्त दोन व्यक्तींची गरज भासेल. तसेच ही प्रणाली दुरून हाताळण्याजोगी असावी आणि सरळ रेषेत पाहता कमीतकमी १०० मीटरपर्यंतचा पल्ला गाठणारी असावी.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या लष्कराने अश्या प्रकारची प्रणाली यापूर्वी २०१६ मध्येही आयात केली होती परंतु ती अत्यंत अल्प प्रमाणात होती.\nराजकीय डावपेचात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर तैनात असलेल्या आणि कायम घुसखोरांशी झुंझत असलेल्या बटालिअन्स कडे ही अश्या प्रकारची रडार्स असतातच. परंतु जम्मू आणि काश्मीर सारख्या प्रदेशाचा विचार करता, जिथे फार दाटीवाटीच्या आणि दुर्गम प्रदेशात आपल्या सैनिकांना लपूनछपून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करावा लागतो अश्या ठिकाणी या प्रकारची रडार्स त्यांच्या दिमतीला असतील तर नक्कीच खूप फायद्याचे ठरेल.\nभारताने २०१५ ते २०१७ या कालावधीत निरनिराळ्या ठिकाणी चकमकींमध्ये कमीतकमी ४०० अधिकारी गमावले आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा पोलीस दलाने आपले १०३ वीर हरविले आहेत. बहुतांश मृत्यू हे डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांशी आणि जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढताना झाले आहेत.\nही रडार्स भिंती आड अथवा तश्याच प्रकारच्या एखाद्या अडथळ्यामागे लपून बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मानवी गुणविशेषांची ओळख पटवू शकते. त्यामुळे अतिरेक्यांची सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ही रडार्स अत्यंत उपयोगी ठरतील यात शंका नाही. भारतीय लष्कराच्या जवानांना अश्या प्रकाराने सर्च ऑपरेशन पार पाडताना काही काही वेळा प्रक्षुब्ध जमावाचा देखील सामना करावा लागतो. अश्या वेळी जर ही रडार्स असतील तर दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा अचूक वेध घेणे शक्य होईल.\nगेल्या काही वर्षात भारतीय लष्कराने अश्या प्रकारे घरांची झडती घेण्याच्या पद्धतीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बदल नक्कीच केले आहेत परंतु अत्याधुनिक उपकरणांच्या गैरहजेरीतच.\nलष्कराच्या एका रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख असलेल्या भारतीय लष्करातील एका ब्रिगेडीअरनी सांगितले,\"ही नवीन रडार्स प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीना उपलब्ध करून द्यावयास हवीत जेणेकरून त्यांना त्यांच्या हाताळणीचे योग्य ते ज्ञान प्राप्त होईल. आजकाल अनेक लष्करी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळताना योग्य प्रशिक्षणाच्या अभावी अडचणींचा सामना करावा लागतो.\"\nदरम्यान नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्ट. जनरल डीएस हुडा यांनी सांगितले,\"सध्या लष्कराच्या वापरात असलेली रडार्स ही फर्स्ट जनरेशन रडार आहेत त्यामुळे ती फारशी प्रभावशाली नाहीत. भारतीय लष्कराला अश्या अत्याधुनिक उपकरणांची गरज आहे ज्याच्यामुळे मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमीतकमी राहील. यामुळे युद्धप्रसंगी त्याचा फायदा तर होईलच परंतु त्यामुळे जीवितहानीचे प्रमाणही कमी होईल. अनेक परदेशी लष्करे, ज्यांमध्ये यूएस चा समावेश होतो, अश्या प्रकारची अत्याधुनिक प्रणाली वापरीत आहेत. अफगाणिस्तान आणि इराक मध्ये यूएस लष्कराने अश्याच प्रकारच्या रडार्सचा वापर करून अनेक दहशतवाद्यांचा निःपात केला होता.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-27T03:22:06Z", "digest": "sha1:QWHOVNXK4C4BIV7OZFHG5P2CE6WI5UUR", "length": 7738, "nlines": 116, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास मिळेल सुटीचा लाभ ; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय -", "raw_content": "\nऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास मिळेल सुटीचा लाभ ; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय\nऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास मिळेल सुटीचा लाभ ; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय\nऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास मिळेल सुटीचा लाभ ; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय\nनाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मालमत्तांची दस्त नोंदणी करताना शासनाने ३ टक्के सवलत दिली होती. ३१ मार्चला मुदत संपत असल्याने मोठ्या प्रमाणात सहनिबंधक कार्यालयांमध्ये गर्दी होत असल्याने जिल्हा सहनिबंधक कार्यालयाने ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने म्हणजे जुलै २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सुटीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे.\nगेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसाय ठप्प होण्याबरोबरच दस्तांची नोंदणी रखडली होती. दस्त नोंदणीतून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. दस्त नोंदणी करताना नियमित ६ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. शासनाने ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिल्याने त्याचा लाभ हजारो दस्त नोंदणीत होऊन शासनाला महसूल मिळाला होता. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत सवलतीत १ टक्का कपात करताना २ टक्क्यांपर्यंत लाभ दिला जात आहे; परंतु आता ३१ मार्च २०२१ ला सवलतीची मुदत संपुष्टात येत असल्याने सहनिबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे; परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने निर्बंध आणले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत म्हणजे जुलै २०२१ पर्यंत दस्त नोंदणीधारकांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा सहनिबंधक कैलास दवंगे यांनी माहिती दिली.\nहेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ\nPrevious Postमालेगाव महापालिकेचा कचरा ठेका वादात; अंदाजे ठेका दिल्याने विरोधकांकडून टीकास्त्र\nNext Postविकासकामांत ठेकेदारांसोबत नगरसेवकांची ‘पार्टनरशिप’; नोंद काहीही असो मालक नगरसेवकच\nना नुकसानभरपाई, ना पिकविमा सायगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावरच\nशनिवार-रविवारच्या विकेंड प्लॅनवर विरजण हॉटेल, बारबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना\n दरात गोडवा येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/give-extension-for-abhay-yojana-2020-in-the-municipal-area-demand-of-mla-raju-patil-to-the-commissioner-69992/", "date_download": "2021-09-27T04:45:02Z", "digest": "sha1:L2KPVHLZCU77HACND3JMNVZAAWBWG6ZE", "length": 16212, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील अभय योजना-२०२०साठी मुदतवाढ द्या; आयुक्तांकडे आमदार राजू पाटील यांची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nठाणे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील अभय योजना-२०२०साठी मुदतवाढ द्या; आयुक्तांकडे आमदार राजू पाटील यांची मागणी\nकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्यास आलेल्या अभय योजना-2020 योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे पत्र मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना दिले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना करामध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली असल्याने त्याचा फायदा नागरिकांना मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.\nडोंबिवली (Dombiwali). कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्यास आलेल्या अभय योजना-2020 योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे पत्र मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना दिले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना करामध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली असल्याने त्याचा फायदा नागरिकांना मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.\nपाटील यांनी असेही म्हटले आहे की, योजनेचा कालावधी १५ ऑक्टोंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० असा ठेवण्यात आला असला तरी अभय योजनेमार्फत करदात्यांना सवलत देण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कोविड-२० च्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी शहरातील लॉकडाऊनमुळे उद्योग/व्यवसाय बंद झाल्याने व रोजगार बंद झाल्याने अनेक नागरीकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच पूर्ण पगार मिळत नसल्याने नागरीकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे करवसुलीवर विपरीत परिणाम होत असल्याने कर वसुलीत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे प्रकरण-आठ, कराधान नियम ५१ अन्वये आपणास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अभय योजना – २०२० लागू करण्यात आली आहे.\nपरिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. कोविड-१९ चा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्य नागरीकांसाठी सुरु झालेली नसून राज्यातील लॉकडाऊन आजही पूर्णपणे उठविण्यात आलेला नाही. सध्या तर राज्यातील बहुतांश शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उद्योग/व्यवसाय पूर्णपणे सुरु झालेले नसून सर्वसामान्य नागरीक अधिकच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. परिणामी आपण जाहिर केलेल्या १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील अभय योजनेचा फायदा बहुतांश नागरिकांना घेता आलेला नाही. तरी कृपया आपल्या अधिकारांचा वापर करुन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना दिलासा देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेचा कालावधी ३१ डिसेंबर २०२० रोजी समाप्त न करता, सदर योजनेस पुढील किमान ६ महिने मुदवाढ देऊन सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देऊन सहकार्य केले पाहिजे असे म्हटले आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-deepika-singh-visit-siddhivinayak-temple-with-baby-boy-5684901-PHO.html", "date_download": "2021-09-27T03:01:34Z", "digest": "sha1:EO3CMIJH2C7Y64NY5U6RUWI4O762KBKD", "length": 3543, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Deepika Singh Visit Siddhivinayak Temple With Baby Boy | Photos : तीन महिन्याच्या मुलाबरोबर बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली \\'संध्या बींदणी\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPhotos : तीन महिन्याच्या मुलाबरोबर बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली \\'संध्या बींदणी\\'\nएंटरटेनमेंट डेस्क - टीव्ही शो 'दीया और बाती हम' ची 'संध्या बींदणी' म्हणजेच दीपिका सिंहने तिचा तीन महिन्यांचा मुलगा सोहमबरोबर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी तिचा पती रोहित राज गोयलही तिच्याबरोबर होता. सिद्धिविनायक मंदिरात सोहमची ही पहिलीच भेट होती. तो आईच्या कडेवर असल्याचे पाहायला मिळाले. गणपती दर्शनानंतर दीपिकाने सोहमच्या डोक्यावर टिळा लावला. त्यादरम्यान सोहमने लायनिंगचा सूट आणि कॅप परिधान केली होती. तर दीपिका डार्क पिंक कलरच्या सूटमध्ये झळकली. तिने सोहमबरोबरचा फोटो इन्स्टाग्रावरही शेयर केला. फोटोबरोबर तिने कॅप्शन दिले, 'Soham's first #siddivinayak Darshan & coincidentally we met our friend Deepak chaddaji also. Beautiful Darshan, beautiful experience. दीपिकाने याचवर्षी 20 मे रोजी मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती पूर्ण वेळ मुलाला देत आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-kusumagraj-foundation-news-in-marathi-issue-at-nashik-divya-marathi-4533109-NOR.html", "date_download": "2021-09-27T03:48:55Z", "digest": "sha1:SNYNMBI325Z26G4HGE7NWPDOJQ32PK72", "length": 3713, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kusumagraj Foundation news in marathi, issue at nashik, divya marathi | कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम\nनाशिक - कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमांतर्गत कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दि. 27 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांत दि. 27 रोजी पहाटे 5 वाजता अनिल दैठणकर यांचे व्हायोलिन वादन व कृष्णेंद्र वाडीकर यांचे शास्त्रीय गायन, दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता स्वभाव नाटक दल निर्मित ‘विस्थापन’ या विषयावर ‘मि. इंडिया’ हा एकांक, दि. 1 मार्चला अभिजित ताम्हणे यांचे ‘आधुनिक चित्रकला ते समकालीन दृष्यकला’ हे सचित्र व्याख्यान, दि. 2 रोजी ‘गीत नवे गाईन’, दि. 3 रोजी ‘कादंबरीचा शोध’ या विषयावर व्याख्यान, दि. 4 रोजी ‘नाद आणि लय’, दि. 5 रोजी ‘शब्दांचेच धन’, दि. 6 रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा, दि. 7 रोजी सुरजित पातर यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार वितरण, दि. 8 रोजी छंदोमयी कवयित्री संमेलन, दि. 9 रोजी ‘एक योगकथा’ एकांकिका, तर दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजता कालिदास कलामंदिरात गोदावरी गौरव सोहळा होणार आहे.कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-LCL-woman-set-fire-herself-and-baby-5794752-PHO.html", "date_download": "2021-09-27T03:46:21Z", "digest": "sha1:Y6RSL2FGHT2WMZM4Q6WETOH2RPQXLF5W", "length": 7349, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Woman Set Fire Herself And Baby | सासऱ्याने काढली छेड तेव्हा प्रकरण दाबले, मग संशयाने उद्ध्वस्त केले कुटुंब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसासऱ्याने काढली छेड तेव्हा प्रकरण दाबले, मग संशयाने उद्ध्वस्त केले कुटुंब\n11 महिन्यांच्या चिमुकलीसोबत जानकी.\nभिलाई (छत्तीसगड) - एका विवाहितेने 11 महिन्यांच्या मुलीसोबत आगीत होरपळून आत्महत्या केल्याची घटना घडली. तथापि, यात चिमुकलीला वाचवण्यात यश आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी जो तपास केला त्यावरून, महिलेच्या चारित्र्यावर तिच्या सासरच्यांना संशय होता, ज्यामुळे तिचा नेहमी छळ केला जात होता.\nपत्नीच्या कॅरेक्टरवर होता संशय, जो वेळेबरोबर वाढत गेला...\n- अमलेश्वर येथील खुड़मुड़ा गावातील जानकी सोनकरने 11 महिन्यांच्या मुलीसोबत स्वत:ला आग लावली. यात जानकीचा मृत्यू झाला आणि तिची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.\n- पोलिस म्हणाले की, 26 वर्षीय तुलाराम सोनकर रायपूरमध्ये मिस्त्रीचे काम करतो. त्याचे लग्न 2013 मध्ये 23 वर्षीय जानकी देवीसोबत झाले होते. लग्नानंतर काही काळ दोघांमध्ये सर्वकाही ठीक होते. पण त्यानंतर तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. हळूहळू त्याचा संशय वाढतच गेला.\nघरात फक्त सासरा होता, तोही बसून पीत होता दारू\nबुधवारी तुलाराम कामासाठी रायपूरला गेला होता. सासू भागवत कथा ऐकायला बाहेर गेली होती. घरात फक्त जानकी तिचा सासरा सेवकराम सोनकर आणि तिची एक वर्षाची मुलगी भावनाच होती. संध्याकाळी 7.30 वाजता जानकी स्वयंपाक करत होती. घरात सासरा दारू पीत होता. यादरम्यान ती आपल्या मुलीला तिने आपल्या मुलीला मांडीवर घेऊन अंगावर 5 लिटर रॉकेल ओतून आग लावली. शरीराने आग पकडताच ती जोरजोरात किंचाळू लागली. आगीचा धूर पाहून घरात बसून दारू पिणाऱ्या सासऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु जानकीच्या पूर्ण अंगाला आग लागली होती. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी 50 टक्के भाजली.\nचुलत सासऱ्याने केली होती छेडछाड, म्हणून वाढले संशयाचे भूत...\nचौकशीत खुलासा झाला आहे की, तिच्या चुलत सासऱ्याने 3 वर्षांपूर्वी तिची छेड काढली होती. तेव्हा जानकीचा पती तुलाराम सोनकरने तिला माहेरी पाठवले होते. पण समाजातील लोकांनी बैठक घेऊन समजूत घातली आणि त्याने तिला परत माहेरी आणले. यानंतर तिचा छळ सुरू झाला. मृत जानकीच्या माहेरच्यांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.\nजानकीचे वडील म्हणाले- माझ्या मुलीला सगळे त्रास द्यायचे...\n- जानकीचे वडील विष्णू राम सोनकर म्हणाले की, मुलीला तिच्या सासरचे नेहमी त्रास द्यायचे. ते म्हणाले की, मृत्यूनंतर मुलीची जीभ बाहेर आलेली होती. त्यांनी तिच्या हत्येची शंका व्यक्त करून याची चौकशी होण्याची मागणी केली आहे.\n- दुसरीकडे, पोलिस महिलेची हत्या की आत्महत्या अशा दोन्ही पैलूंवर तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर याप्रकरणी अधिक खुलासा होईल.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, यासंबंधित आणखी फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-infog-rashifal-2018-horoscope-2018-rashifal-in-marathi-5792515-PHO.html", "date_download": "2021-09-27T04:29:22Z", "digest": "sha1:4EYV6P4JBXKJWCUOKBEDCUSQP3OVDM5T", "length": 2525, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashifal 2018 Horoscope 2018 Rashifal In Marathi | ​3-3 गोष्टींमध्ये वाचा, तुमच्यासाठी कसे राहील नवीन वर्ष 2018 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​3-3 गोष्टींमध्ये वाचा, तुमच्यासाठी कसे राहील नवीन वर्ष 2018\nया वेळी नवीन वर्ष 2018 काही राशीच्या लोकांना भाग्यशाली बनवेल. यासोबतच काही राशींच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कठीण परिस्थितीमध्ये धैर्य बंगळून काम केल्यास वाईट काळातून निघण्याचा मार्ग अवश्य मिळेल. ज्या लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे, त्यांनी चुकीच्या कामापासून दूर राहावे. अन्यथा शुभफळ वाईट फळामध्ये बदलू शकतात. येथे 3-3 गोष्टींमधून जाणून घ्या, सूर्य राशीनुसार 12 राशींसाठी कसे राहील हे वर्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-ayaz-memon-article-about-captain-dhoni-divya-marathi-4530226-NOR.html", "date_download": "2021-09-27T03:30:39Z", "digest": "sha1:T3IRMHHO5IYP32DWKE55ORM7ZAIL4F3Y", "length": 8190, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayaz Memon article about Captain Dhoni Divya Marathi | नव्या विचारांसह धोनीने मैदानावर परतावे.! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनव्या विचारांसह धोनीने मैदानावर परतावे.\nदर तीन महिन्यांनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरुद्ध टीकेची धार अधिक प्रखर केली जाते. कदाचित याच कारणामुळे तो आशिया चषकातून दूर झाला आहे. कसेही असो, यातून धोनीला निष्पक्षपणे आपल्या क्रिकेट करिअरच्या भविष्याबद्दल विचार करण्याची संधी मिळाली.\nधोनी मागील तीन महिन्यांतील टीम इंडियाच्या सुमार कामगिरीला विसरण्याचा प्रयत्न करेल. भारताला दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंड दौर्‍यात कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.एका दृष्टीने 2013 हे वर्ष यामुळे अविस्मरणीय ठरू शकले नाही. या पराभवाच्या मालिकेमुळे धोनीवर प्रखर टीका केली जात आहे. मात्र माझ्या मते, टीम इंडियाच्या सुमार कामगिरीला केवळ कर्णधारच जबाबदार नसतो. 2012 मध्ये इंग्लंड टीमने भारताला हरवले होते. मात्र त्यानंतर इंग्लंडला 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 0-5 ने पराभवाचा सामना करावा लागला. विजय आणि पराभवाच्या वेळी कुक हाच इंग्लंडचा कर्णधार होता. माझ्या मते, मागील दीड वर्षात अधिकाधिक संघ विदेशी दौर्‍यात पराभूत झाले आहेत. मग यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असो की, वेस्ट इंडीज किंवा भारत. जागतिक क्रिकेटमध्ये सध्या टॉप-5 किंवा सहा संघांच्या कामगिरीतील अंतर फारच कमी झालेले आहे.\nगचाळ गोलंदाजी ही भारतीय संघासाठी नेहमीचीच डोकेदुखी असल्याचे आरोप सत्य आहे. विदेशी खेळपट्टय़ांवर भारतीय संघातील गोलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकत नाहीत. आमचे क्षेत्ररक्षणही दुबळे आहे. याच कारणामुळे विजय हाती असतानाही टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागते. विदेशी खेळपट्टीवर आतापर्यंत झालेल्या दोन मालिकेतील चारपैकी तीन कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयासमीप पोहोचली होती. मात्र थोडक्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. थोड्याशा प्रयत्नाने भारताचा विजय निश्चित झाला असता. घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघाचा विदेश दौर्‍यात धुव्वा उडत आहे. प्रथम इंग्लंडने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्याला 0-4 च्या समान अंतराने पराभूत केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडनेही आपल्याला धुळ चारली. याच कारणामुळे धोनीवर होणारी टीका ही स्वभाविक आहे. मागील तीन वर्षांत विदेश दौर्‍यात भारतीय संघाला सर्वाधिक संधी मिळाल्या. मात्र कर्णधार धोनी या संधीचे चीज करू शकला नाही. तो खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात अपयशी ठरला आहे. शक्यतेला वास्तवात उतरावे आणि संधीचेही सोने करावे, हाच टीम लीडरचा खरा अर्थ आहे. धोनीने यात सर्वांची निराशा केली आहे. धोनीने टीमचे नेतृत्व किंवा कोणत्याही एका फॉर्मेटचे कर्णधारपद सोडून देणे, हा माझ्या मते उपाय नाही. धोनीला 2015 पर्यंत संधी देण्यात यावी, या राहुल द्रविडच्या तर्काशी मी सहमत आहे. सातत्याने यष्टिरक्षण, फलंदाजी आणि नेतृत्वाखाली धोनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकला आहे. त्याला विर्शांतीची गरज आहे. आशिया चषकातून त्याने स्वत:ला दूर केले आहे. आता याच विर्शांतीच्या काळात नवा विचार करून टीम इंडियाला पुन्हा विजयी ट्रॅकवर आणण्याची संधी त्याला आहे. धारदार गोलंदाजी करताना 4 बळीदेखील घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-finance-minister-did-his-job-now-its-time-to-reserve-bank-6017280.html", "date_download": "2021-09-27T04:05:21Z", "digest": "sha1:PLIKZFUY37PQ2MVYNKGRXUOGL3AQHAYR", "length": 5510, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Finance Minister did his job, now its time to Reserve Bank | अर्थमंत्र्यांनी आपले काम केले, आता चेंडू रिझर्व्ह बँकेकडे : तज्ज्ञांचे मत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअर्थमंत्र्यांनी आपले काम केले, आता चेंडू रिझर्व्ह बँकेकडे : तज्ज्ञांचे मत\nनवी दिल्ली- लहान व अंतरिम अर्थसंकल्प असल्यानंतरही यात काही ठोस घोषणा आहेत. अर्थसंकल्पीय तूट ३.४ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यामुळे अर्थमंत्र्यांचे कौतुक करावे लागेल. तसेच अल्पावधी व दीर्घावधी योजनांचे ज्या पद्धतीने त्यांनी संतुलन केले त्याचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला. सीमांत शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाची योजना निश्चितच कौतुकास्पद आहे.\nशेतकऱ्यांना उत्पन्नावर आधारित मदत देण्याची योजना महत्त्वाचे पाऊल आहे. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेस पाच लाख कोटी डॉलरचा आकार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा, डिजिटल सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. सरकारच्या उत्पन्नास मर्यादा असताना खर्चावर दिलेला जास्त जोर अनेकांना खटकणारा असू शकतो. परंतु मला वाटत, करांचा विस्तार व संग्रह, जीएसटीची वाढलेली वसुली, गुंतवणुकीच्या योजना यामुळे अर्थमंत्र्यांना विश्वास दिला. नोटबंदीनंतर आता ऑटो व रिअल इस्टेट क्षेत्रास उभारी येणार आहे. ऑटो अधिक मजबूत होईल. नोटबंदीनंतर मंदीत असलेल्या रिअल इस्टेटमुळे अनेक इतर क्षेत्रांना मदत मिळेल.\nकलम ५४ नुसार कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट आता २ कोटी रुपयांपर्यंत आणि दोन घरांच्या संपत्तीपर्यंत वाढली आहे. हे महत्त्वाचे पाऊल आहे. बँकिंग क्षेत्रावर सरकारचा सतत फोकस आहे. एनपीए साफ करण्याच्या प्रयत्नामुळे अर्थव्यवस्थेला बळ येत आहे. जुलै महिन्यात नवीन सरकार जेव्हा पूर्ण बजेट तयार करेल, तोपर्यंत या अर्थसंकल्पाचे काही फायदे निश्चितच जनतेपर्यंत पोहोचले असतील. ग्रामीण उत्पन्नात वाढ होईल आणि विक्रीही वाढणार आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या अन्य खेळाडूंनी लिक्विडिटी वाढवणे व व्याज कमी करण्यासाठी पावले उचलायला हवे. त्यामुळे देश कायमस्वरूपी वृद्धीच्या मार्गावर येऊ शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/chapter-8060-.html", "date_download": "2021-09-27T03:22:43Z", "digest": "sha1:3P7RF2NAZC4ZICMULKJWLHEIBWK6VNZA", "length": 41911, "nlines": 62, "source_domain": "santsahitya.org", "title": "श्लोक ३१ वा संत साहित्य Sant Sahitya", "raw_content": "\nश्रीएकनाथी भागवत : श्लोक ३१ वा\nज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.\nश्लोक ३० वा श्लोक ३२ वा\nधर्मान्भागवतान्ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् \nयैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥३१॥\n श्रवणाधिकारी असों जरी आम्ही \nतरी कृपा करुनि तुम्हीं सांगावे स्वामी सकळ धर्म ॥६६॥\nनवल या धर्मांची ख्याती \n दे सेवकां हातीं आपणिया ॥६७॥\n’अजन्मा’ या नामाची ख्याती \n सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥६८॥\n जो कोणी अनन्य शरण \n निजात्मता पूर्ण स्वयें देतु ॥६९॥\n मज अधिकारु जरी नसेल येथ \nतरी मी अनन्य शरणागत आणि तुम्ही समस्त कृपाळू ॥२७०॥\n तुमच्या ठायीं वोसंडे पूर्ण \nजेथ तुमची कृपा पूर्ण तेथ न राहे जन्ममरण \n सहज आपण वोळंगे ॥७२॥\n आन सामर्थ्य नाहीं येथें \n शरण तुम्हांतें मी आलों ॥७३॥\n येथें तुमचे कृपें माझें काज \nऐसें विदेहें प्रार्थूनि द्विज \nऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न \nतेंचि श्रीमुखें नारद आपण करी निरुपण वसुदेवा ॥७५॥;\nआरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० व ११ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ व २३ वा श्लोक २४ वा अध्याय दुसरा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा श्लोक ५१ वा श्लोक ५२ वा श्लोक ५३ वा श्लोक ५४ वा श्लोक ५५ वा अध्याय तिसरा - आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ व १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ व ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा श्लोक ५१ वा श्लोक ५२ वा श्लोक ५३ वा श्लोक ५४ वा श्लोक ५५ वा अध्याय चवथा - आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ व १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा अध्याय पाचवा - आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ व ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा श्लोक ५१ वा श्लोक ५२ वा अध्याय सहावा - आरंभ श्लोक १ ला श्लोक २ व ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ व ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा अध्याय सातवा - आरंभ श्लोक १ ला श्लोक ३ रा श्लोक २ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ व ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० व ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा श्लोक ५१ वा श्लोक ५२ वा श्लोक ५३ वा श्लोक ५४ वा श्लोक ५५ वा श्लोक ५६ वा श्लोक ५७ वा श्लोक ५८ वा श्लोक ५९ वा श्लोक ६० वा श्लोक ६१ वा श्लोक ६२ वा श्लोक ६३ वा श्लोक ६४ वा श्लोक ६५ वा श्लोक ६६ वा श्लोक ६७ वा श्लोक ६८ वा श्लोक ६९ वा श्लोक ७० वा श्लोक ७१ वा श्लोक ७२ वा श्लोक ७३ वा श्लोक ७४ वा अध्याय आठवा - आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा Tempश्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा अध्याय नववा - आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ व १८ वा श्लोक १९ व २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा आरंभ श्लोक १ ला व २ रा श्लोक ३ रा व ४ था श्लोक ५ वा व ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ व ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ व ३९ वा श्लोक ४० व ४१ वा श्लोक ४२ व ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ व ५ वा श्लोक ६ व ७ वा श्लोक ८ व ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २२ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ व ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ व १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ व ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० व ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ ते २४ श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा श्लोक ५१ वा श्लोक ५२ वा श्लोक ५३ वा श्लोक ५४ वा श्लोक ५५ वा श्लोक ५६ वा श्लोक ५७ व ५८ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ व ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ व ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ व २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ व २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ व ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ व ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ व १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० व २१ वा श्लोक २२ व २३ वा श्लोक २२ व २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ व ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा श्लोक ५१ वा श्लोक ५२ वा श्लोक ५३ वा श्लोक ५४ वा श्लोक ५५ वा श्लोक ५६ वा श्लोक ५७ वा श्लोक ५८ व ५९ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ व ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ व १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ व ३५ वा श्लोक ३६ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा स्त्रीशूद्राणां च मानद श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ व १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ व २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० व ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ व ३७ वा श्लोक ३८ व ३९ वा श्लोक ४० व ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० व ५१ वा श्लोक ५२ व ५३ वा श्लोक ५४ व ५५ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ व ७ वा श्लोक ७ व ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ वा श्लोक ३० वा श्लोक ३१ वा श्लोक ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ व ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६ वा श्लोक ४७ वा श्लोक ४८ वा श्लोक ४९ वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ वा श्लोक १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ वा श्लोक २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २८ वा श्लोक २९ व ३० वा श्लोक ३१ व ३२ वा श्लोक ३३ वा श्लोक ३४ वा श्लोक ३५ वा श्लोक ३६ वा श्लोक ३७ वा श्लोक ३८ वा श्लोक ३९ वा श्लोक ४० वा श्लोक ४१ वा श्लोक ४२ वा श्लोक ४३ वा श्लोक ४४ वा श्लोक ४५ वा श्लोक ४६, ४७ व ४८ वा श्लोक ४९ वा श्लोक ५० वा आरंभ श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १५ वा श्लोक १६ वा श्लोक १७ वा श्लोक १८ व १९ वा श्लोक २० वा श्लोक २१ वा श्लोक २२ वा श्लोक २३ व २४ वा श्लोक २५ वा श्लोक २६ वा श्लोक २७ वा श्लोक २९ वा श्रीएकनाथ स्तवन - आर्या श्रीएकनाथस्तवकदशक श्रीएकनाथनमनपंचकस्तोत्र अध्याय ३१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Malkerns+sz.php", "date_download": "2021-09-27T05:13:51Z", "digest": "sha1:N7EUMWGMWLAPW2XAIQ4LQAL5K4VILKJ6", "length": 3441, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Malkerns", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Malkerns\nआधी जोडलेला 2528 हा क्रमांक Malkerns क्षेत्र कोड आहे व Malkerns स्वाझीलँडमध्ये स्थित आहे. जर आपण स्वाझीलँडबाहेर असाल व आपल्याला Malkernsमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वाझीलँड देश कोड +268 (00268) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Malkernsमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +268 2528 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMalkernsमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +268 2528 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00268 2528 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-rain-bull-cart-wardha-flood-video-viral-sgy-87-2538618/", "date_download": "2021-09-27T03:34:59Z", "digest": "sha1:3XJNXFSSKEY5BVPWCGHDRQQHZEZCW7PW", "length": 13388, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Rain Bullcart Wardha Flood Video Viral sgy 87 | VIDEO: पुराच्या पाण्यातून बैलगाडी आणत असतानाच घडलं असं काही; मनाला चटका लावणारी घटना", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nपुराच्या पाण्यातून बैलगाडी आणत असतानाच बैलाचा पाय घसरला अन्…; व्हिडीओ व्हायरल\nपुराच्या पाण्यातून बैलगाडी आणत असतानाच बैलाचा पाय घसरला अन्…; व्हिडीओ व्हायरल\nदुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nदुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे\nसध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुराच्या प्रवाहात मालक आणि बैलांसह बैलगाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.\nतास येथील शेतकरी संतोष पंढरी शंभरकर शेतातून परत येत असताना गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आला होता. बैलगाडीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून मार्ग काढत ते येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बैल टिकाव धरु शकले नाहीत आणि बैलगाडी पाण्यात वाहून गेली. ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nसमुद्रपूर येथील महिला शेतातील कामे करून परत येत असताना वाघाडी नाल्यावरील पुलावर पाय घसरल्याने वाहून गेली. रंभाबाई नामदेव मेश्राम असं या महिलेचं नाव असून अद्याप त्यांचाही शोध लागलेला नाही.\n20 गावांचा संपर्क तुटलेला\nनदी नाले ओसंडून वाहत असल्याने 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे. पोथरा नदीच्या पुराची पातळी वाढल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळीच कामानिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक अलीकडच्या गावात थांबालेले आहेत. वडगांव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक पूर्णतः थांबलेली असून सायगाव्हाण, सावंगी, लोखंडी, पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे. पिंपळगाववरून वडगांब येथे जाणा-या मार्गांवर असणारे नाले ओडसंडून वाहत असल्याने या चारही गावातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nउपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nसायबर गुन्ह्य़ांचा चढता आलेख; सिद्धतेचे प्रमाण नगण्यच\nउपचाराधीन रुग्णसंख्येत घट ; राज्यात दैनंदिन बाधितांचा आकडाही कमी\nतयारीसाठी शाळांपुढे निधी उभारण्याचा प्रश्न\nचोरीच्या आरोपातून पारधी वस्तीवर जमावाचा हल्ला\nविद्यार्थ्यांच्या संकेतस्थळावर खुल्या प्रवर्गातील विविध जातींची नोंद नाही\nसेवा पुरवठादार कंपन्यांचा दर्जा तपासणारी यंत्रणाच नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/so-what-did-the-nia-investigate-in-the-massive-attacks-this-unsolved-puzzle-why-all-this-fuss-and-defense-question-says-ram-kadam-nrvb-104411/", "date_download": "2021-09-27T04:54:49Z", "digest": "sha1:BMEB7FEHRSGYSMCHTUYWHKFIKOR7KDPG", "length": 19991, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राजकारण | VIDEO : मग मोठमोठ्या हल्ल्यांत एनआयएने काय तपास केला? हे न उमगलेले कोडे; वाझेंचा एवढा बचाव कशासाठी? राम कदम यांचा सवाल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nBreaking : इंदूर-दौंड एक्सप्रेसचे दोन डब्बे लोणावळा रेल्वे स्थानकावर घसरले; वाहतूक विस्कळीत\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nराजकारणVIDEO : मग मोठमोठ्या हल्ल्यांत एनआयएने काय तपास केला हे न उमगलेले कोडे; वाझेंचा एवढा बचाव कशासाठी हे न उमगलेले कोडे; वाझेंचा एवढा बचाव कशासाठी राम कदम यांचा सवाल\nजिलेटिनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात कायतपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांडय़ा हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे.\nमुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. मग ते गुन्हेगार आहेत असं होत नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २० जिलेटीनच्या कांड्या सापडल्या पण, त्यांचा स्फोट झालाच नाही मात्र याची झळ मुंबई पोलीस दलाला बसली. ‘‘पोलिसांकडून आधी ज्या चुका घडल्या आहेत त्या पुन्हा होणार नाहीत. पोलिसांची प्रतिष्ठा सांभाळली जाईल.’’ असे विधान नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. नगराळे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.\nगाडीमालक मनसुख हिरेन याचा संशयास्पदरित्या आढळलेला मृतदेह हा प्रकार नक्कीच चिंताजनक आहे. विरोधी पक्षाने याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले खरे,पण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत तपासाची सूत्रे हातीघेतली. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल.\nDefective Car or Bike : नव्याकोऱ्या कार-बाइक मध्ये डिफेक्ट निघाल्यास कंपनीला आता द्यावी लागणार १ कोटींची नुकसान भरपाई; अन्यथा…\nकोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे दहशतवादासंदर्भातीलप्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करीत असते; पण या जिलेटिनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात कायतपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे. या सर्व प्रकरणातील घडामोडींचे श्रेय राज्यातील विरोधी पक्ष घेत आहे.विरोधी पक्षाने महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे स्वप्न बाळगले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण हे असे उपद्व्याप केल्याने त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्च्या मिळतील हा भ्रम आहे.\nपोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळय़ांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठा पणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावे. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.\nवेलचीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर होणार कमी; मधुमेहात ठरतोय गुणकारी\nराम कदम यांनी केली टीका\nआजच्या सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा शिवसेना वाझे यांचं समर्थन करत त्यांच्या बचाव करायला निघालेली आहे. पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन ट्रान्सफर आहे असं म्हणत आजच्या लेखात सामानाने त्यांचं कौतुक केले आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे गृहमंत्री म्हणतात अक्षम्य माफ न करता येणाऱ्या चुका झाल्या आहेत म्हणून ही बदली केली आहे. अनिल देशमुखांना हा टोला शिवसेनेच्या अक्षम्य चुका झाल्यात असं त्यांना म्हणायचं आहे की, नेमकं कुणाला म्हणायचं आहे. या दोन पक्षातला संघर्ष, या दोन पक्षातली आपसातली भांडणं यामुळेच महराष्ट्रातली कानून व्यवस्था उद्धवस्त झाली आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचे नेते एवढं वाझेचं समर्थन आणि बचाव का करत आहेत हा आमचा सवाल आहे अशा शब्दात भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे.\nआज का #सामना अखबार पुनः #वाजेगैंग का बचाव करते हुए उनका समर्थन कर रहा है\nदूसरी ओर @AnilDeshmukhNCP गृहमंत्री #शिवसेना की और इशारा करते हुए बहोत बड़ी गलतियां हुईं हैं\nयह कहते हुए उन्हें लताड रहे हैं\nइनके आपसी मनमुटाव के कारण ही कानून व्यवस्था ध्वस्त हो चुकी हैं\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/03/04/st-payment-and-govt-dairy-issue-in-maharashtra-said-bjp-pravin-darekar/", "date_download": "2021-09-27T04:51:02Z", "digest": "sha1:PHWU2LPXYIYV5YE7CBRV76R3QCE4MOKS", "length": 14027, "nlines": 179, "source_domain": "krushirang.com", "title": "ST व शासकीय डेअरीबाबत दरेकर यांनी मांडला ‘तो’ मुद्दा; पहा काय म्हटलेय त्यांनी - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nST व शासकीय डेअरीबाबत दरेकर यांनी मांडला ‘तो’ मुद्दा; पहा काय म्हटलेय त्यांनी\nST व शासकीय डेअरीबाबत दरेकर यांनी मांडला ‘तो’ मुद्दा; पहा काय म्हटलेय त्यांनी\nअर्थ आणि व्यवसायकृषी व ग्रामविकासताज्या बातम्या\nएसटी कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे करण्यासह दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ठोस निर्णय घेण्याची मागणी विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विषय देखील त्यांनी या चर्चेत उपस्थित केला. एसटी कर्मचारी दिवस-रात्र राबत असताना ३ – ३ महिने त्यांना पगार मिळत नाही, भाजपाच्या आग्रही भूमिकेमुळे त्यांना २ महिन्यांचा पगार मिळाला, हाही प्रश्न सरकारने हाताळला पाहिजे तसेच एसटी महामंडळाच्या भविष्यासाठी दीर्घकालीन आराखडा बनवण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली.\nदुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो, बंद पडणाऱ्या शासकीय डेअऱ्या वाचवा, यासाठी देखील एक आराखडा तयार करा, निधी द्या, अशीही मागणी दरेकर यांनी या चर्चेत सरकारला केली.\nकोरोनामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली असताना निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात खादी ग्रामोद्योगची २५ एकर जागा गणेश नायडू हा व्यक्ती अनधिकृतपणे वापरत आहे, या जागेवर गरबा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमधून ३- ४ कोटी रुपये कमावतो आहे, त्यामुळे नायडू सारख्यांना पाठीशी न घालता, ही जागा सरकारने ताब्यात घ्यावी, त्यामधून सरकारला मोठा निधी मिळू शकेल, अशी सूचनाही दरेकर यांनी सरकारला केली.\nठाणे आणि मुंबईमधील वन जमिनींवर लाखोंच्या संख्येने झोपडपट्टी उभारली गेली आहे. केतकीनगर, दामूनगर, अशा अनेक विभागात वीज नाही, पाणी नाही, शौचालये नाहीत. परंतु, कोर्टाचे निदेश पुढे करुन या गरिबांना नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. वन जमिनींच्‍या बॉर्डरवरील एस.आर.अे.स्किमला वाढीव एफएसआय देऊन वनजमिनींवरील या गरीब रहिवाशांना सदनिका दिल्यास हा विषय कायमचा सुटु शकतो, यासाठी गृह मंत्री यांनी एस.आर.अे., वन विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी चर्चेत केली.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे सरकारचा प्लान\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य सरकारने घेतलाय निर्णय\nसायना सिनेमाचे पोस्टर झाले रिलीज; वाचा, नेटकऱ्यांनी का उडवली खिल्ली\nबाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात ‘थोडीशी’ वाढ; वाचा, महाराष्ट्रात कुठे, किती मिळतोय भाव\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/06/9302-maratha-reservation-news-latest-trending-bbc-gunratne-sadavarte/", "date_download": "2021-09-27T04:01:23Z", "digest": "sha1:SBUWBJSEIZWXBYBMEZUVDPHDHEW5BPRI", "length": 12632, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून अॅड. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध; पहा नेमके काय आहेत त्यांचे मुद्दे - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून अॅड. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध; पहा नेमके काय आहेत त्यांचे मुद्दे\nम्हणून अॅड. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध; पहा नेमके काय आहेत त्यांचे मुद्दे\nपुणे : मराठा समजला आरक्षण न मिळू देण्यासाठी अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दखल केली. त्यांच्या बाजूने जयश्री पाटील यांचे पती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली. त्याच अॅड. सदावर्ते यांनी बीबीसी मराठी यांच्याकडे अनेक मुद्द्यांवर आपली बाजू मांडली आहे. आपण पाहूयात त्यांनी नेमके काय मुद्दे मांडलेत ते.\nसुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हा योग्य आहे आणि हा आमचा विजय आहे. जातीच्या विरूध्द घाणेरड्या राजकारणाची आज पराभव झाला आहे. हा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे.\nआरक्षणासाठी निघालेले 52 मोर्चे साखर कारखान्यातील लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले असल्याने मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या.\nमागास म्हटलं, म्हणून ते मागास ठरत नाहीत. पुराव्यानिशी सिद्ध करावे लागते. मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही. गरीबी हटावचा नारा देत तुम्ही आरक्षण आणू शकत नाही. हा फक्त राजकीय मुद्दा आहे.\nभारतीय संविधानाच्या मूलतत्त्वानुसार आरक्षण हे मोगलाईप्रमाणे देऊ शकत नाही. सगळ्या राजकीय पक्षाचा या आरक्षणाला विरोध होता. आंबेडकरी संघटनेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत सर्व राजकीय पक्षांचा याला विरोध होता.\nमराठा नावाची एक जात नाही. या अनेक जाती आहेत. तुम्ही सर्वांना एकत्र करून एक जात करू शकत नाही. हे आम्ही सिध्द केलं.\nसंपादन : संतोष वाघ\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे सरकारचा प्लान\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य सरकारने घेतलाय निर्णय\nव्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यासाठी मोठी बातमी; पहा काय चालू आहेत ऑफर्स\nगौप्यस्फोट : ‘त्यांचा’ आहे मराठा आरक्षणाला विरोध; पहा नेमके काय म्हटलेय अॅड. सदावर्ते यांनी\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai/corona-virus-infection-corona-positive-patient-corona-death-rate-akp-94-3-2544724/", "date_download": "2021-09-27T05:33:13Z", "digest": "sha1:YX3LQITRFMEPA6AODRPSXMYSFDTTYD6Y", "length": 11734, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corona virus infection corona positive patient corona death rate akp 94 | करोना रुग्णदुपटीचा काळ तीन वर्षांपर्यंत", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nकरोना रुग्णदुपटीचा काळ तीन वर्षांपर्यंत\nकरोना रुग्णदुपटीचा काळ तीन वर्षांपर्यंत\nशहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याने ७३५ दिवसांवर गेला होता.\nWritten By लोकसत्ता टीम\nनवी मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत ८० दिवसांपर्यंत खाली आलेला रुग्णदुपटीचा कालावधी आता १०८६ दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. ही शहरासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात निर्बंध कायम आहेत.\nशहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारी २०२१ मध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याने ७३५ दिवसांवर गेला होता. परंतु दुसऱ्या लाटेचे संकट आल्यानंतर हा कालावधी फक्त ८० दिवसांवर आला होता. हा शहरासाठी मोठा धोका होता. यानंतर शहरात लागू करण्यात आलेले निर्बंध व उपाययोजनांमुळे ही परिस्थिती बदलत गेली. दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी झाल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. मात्र सध्या करोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला असून तो १०८६ दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे.\nकरोनाचे नवे रुग्ण कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. रुग्णदुपटीचा कालावधी जवळजवळ ३ वर्षांपर्यंत गेला आहे ही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.\n१५ जानेवारी : ६३४ दिवस\n२ फेब्रुवारी : ७३५ दिवस\n१६ फेब्रुवारी : ५८१ दिवस\n१ मार्च : ३७५ दिवस\n१ एप्रिल : ८० दिवस\n५ मे : १९० दिवस\n१ जून : ८१६ दिवस\n२८ जुलै : १०८६ दिवस\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nचेन्नई विरुद्ध कोलकाताच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावल्याप्रकरणी एकाला अटक; ९२ लाखांसह मुद्देमाल जप्त\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nतिसऱ्या लाटेसाठी अकरा हजार रुग्णशय्या\nकाँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत नाराजी\n३०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी\nबहुसदस्यीय प्रभागाचा शिवसेनेला फटका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13940", "date_download": "2021-09-27T04:17:25Z", "digest": "sha1:EGY2NEBDCHBDG3ZFX6HHGX5FV7P4F2J5", "length": 7911, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोबाईल अ‍ॅप : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल अ‍ॅप\nमायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nमायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.\nआजपासून मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप तुमच्या फोनवर इन्स्टॉल करण्यासाठी मोबाईल कॅमेरा वर या QR code ला पहा.\nगुगल प्ले स्टोअर (अ‍ॅण्ड्रॉईड)\nRead more about मायबोली मोबाईल अ‍ॅप\nस्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -१\nस्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -१\nनुकत्याच घेतलेल्या स्मार्टफोनवर एक अ‍ॅप आढळले - स्केच नावाचे. त्याच्याशी खेळताना लक्षात आले की हे पाटी पेन्सिलसारखे आहे. सेलचा स्क्रीन ही पाटी आणि आपले बोट ही पेन्सिल - वेगवेगळे रंग, खोडरबर(इरेजर) अशा गोष्टी सापडल्यावर माझ्या मनातले मूल जागे न झाले तरच नवल...\nलहान मुलांना प्राणी - पक्षी यात सर्वात जास्त इंटरेस्ट असल्याने हे उंदीर, ससा मी नेहमीच कुठल्याही कागदावर काढत असतो - तेच पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केला ...\nRead more about स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -१\nHELP - आणीबाणीच्या प्रसंगाकरता मोबाईल अ‍ॅपची संकल्पना\nशक्ती मिलमधील घटनेच्या निमित्ताने ....\nया आणि अशा घटना आता सर्रास कानावर येऊ लागल्या आहेत. लोकांची मानसिकता, सिनेमा-टिव्हीचा तरूण पिढीवर होणारा परिणाम, झटपट पैसे, सुख मिळवण्याची लालसा, त्याकरता कसलीही चाड न बाळगता कोणत्याही थराला जाण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती अशा अनेक घटक याला कारणीभूत आहेत.\nकधी तर वाटतं स्त्रिया बलात्काराला न घाबरता गुन्हा नोंदवत आहेत त्यामुळे हे असले गलिच्छ मनोवृत्तीचे गुन्हेगार गुन्हा करायला घाबरण्याऐवजी गुन्हा करून त्या स्त्रीला मारूनही टाकतील. भयंकर त्रास होतो हे सगळं सतत वाचून......\nRead more about HELP - आणीबाणीच्या प्रसंगाकरता मोबाईल अ‍ॅपची संकल्पना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/unlock/", "date_download": "2021-09-27T03:09:22Z", "digest": "sha1:5SXVT6ORJYS6XNWL2273DKTI4DEH44DB", "length": 7039, "nlines": 249, "source_domain": "krushival.in", "title": "unlock - Krushival", "raw_content": "\nरात्री 10 वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी अलिबाग भारतीय स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्टपासून लॉकडाऊनपासून देखील स्वातंत्र्य मिळणार ...\nजिल्ह्यात रुग्णवाढीत घट; सर्व दुकाने होणार सुरु\nजिल्हाधिकारी यांचे आदेश लागूअलिबाग विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी रेटनुसार निर्बंध लागू करण्यात आले होते. ...\nअनलॉक चा गोंधळ संपला\nमुंबई | प्रतिनिधी |राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2019/09/", "date_download": "2021-09-27T03:36:58Z", "digest": "sha1:NFSGGABNDBJHNWJZQQIR26HAOUUJY6YQ", "length": 37846, "nlines": 151, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: September 2019", "raw_content": "\nथ्री चीअर्स फॉर ‘लूजर्स’\nयश म्हणजे नक्की काय एखाद्या प्रवेश परीक्षेत नंबर लागणे एखाद्या प्रवेश परीक्षेत नंबर लागणे दहा लाख मुलांमध्ये पहिला नंबर मिळविणे दहा लाख मुलांमध्ये पहिला नंबर मिळविणे जन्मल्यापासून शक्य त्या सर्व स्पर्धांमध्ये धावून दर वेळी पहिला क्रमांक मिळविण्याचे अशक्यप्राय काम करीत राहणे जन्मल्यापासून शक्य त्या सर्व स्पर्धांमध्ये धावून दर वेळी पहिला क्रमांक मिळविण्याचे अशक्यप्राय काम करीत राहणे यशस्वी होणं कशाला म्हणायचं यशस्वी होणं कशाला म्हणायचं आणि मुळात हे यश मिळवायचं ते कशाची किंमत मोजून आणि मुळात हे यश मिळवायचं ते कशाची किंमत मोजून आयुष्य महत्त्वाचं की आयुष्यातलं कथित ध्येय आयुष्य महत्त्वाचं की आयुष्यातलं कथित ध्येय आयुष्यच नसेल तर या सगळ्याला काय अर्थ\nअशा काही मूलभूत प्रश्नांना हात घालणारा, आजच्या पिढीसोबत पालक पिढीच्याही संघर्षाचं दर्शन घडविणारा ‘छिछोरे’ (शब्दश: अर्थ पोकळ, अर्थहीन) हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात धाव धाव धावणाऱ्या सगळ्या पालकांच्या डोळ्यांत घातलेलं झणझणीत अंजनच म्हणावं लागेल. नीतेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आवडतो, याचं कारण आज चाळिशीत असलेल्या पिढीच्या तारुण्याचंही तो दर्शन घडवतो आणि आज या पिढीला त्यांच्या मुलांच्या पिढीबाबत पडत असलेल्या प्रश्नांनाही तो हात घालतो.\nया चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. एक आहे तो आजच्या काळातला आणि दुसरा आहे तो फ्लॅशबॅकमधला. आपला नायक अनिरुद्ध पाठक (सुशांतसिंह राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) या जोडप्याचा मुलगा राघव जेईईमध्ये नंबर येईल की नाही, या चिंतेत आहे. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि राघव वडिलांकडे राहतो आहे. प्रचंड ताणात असलेल्या राघवची मन:स्थिती वडिलांच्या लक्षात येत नाही. जीईईत नंबर न आल्यानं अत्यंत घाबरलेला राघव आत्महत्येचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आई-वडिलांचे डोळे खाडकन उघडतात. आपल्या मुलाला आपण सदैव ‘लूजर’ होण्याचा ताण देत होतो, हे त्यांच्या लक्षात येतं. राघव रुग्णालयात मृत्युशय्येवर पडलेला असतो आणि त्याच्या वडिलांना त्यांचं तरुणपण आठवतं. त्या कॉलेजमधले एकेक अवली मित्र आठवतात आणि ही सगळी गोष्ट मुलाला सांगण्याचं ते ठरवतात. तिथून फ्लॅशबॅक सुरू होतो. अनिरुद्ध ऊर्फ अनीच्या कॉलेजच्या दिवसांची धमाल गोष्ट सुरू होते. इथले त्याचे ‘सेक्सा’, ‘अॅसिड’, ‘मम्मी’, ‘बेवडा’ अशा अत्रंगी नावाचे मित्र आणि डेरेक हा आणखी एक मित्र त्याला आठवतात. त्याच्या सांगण्यावरून ते थेट हॉस्पिटलमध्येच येतात आणि मित्राच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांच्या कॉलेज दिवसांच्या धमाल आठवणींत रमतात. या आठवणी सांगण्याचा मुख्य उद्देश काय असतो, हे आपल्या लक्षात येतंच.\nअनी आणि त्याचे हे मित्र कॉलेजमध्ये ‘लूजर्स’ म्हणून प्रसिद्ध असतात. त्यांच्या ‘एच - ४’ या बदनाम होस्टेलची आणि तिथल्या एक से एक मित्रांची ओळख आपल्याला व्हायला लागते. दिग्दर्शकानं या फ्लॅशबॅकमध्ये टिपलेलं ‘नाइन्टीज’चं वातावरण आज चाळिशीत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नॉस्टॅल्जिक करणारं आहे. हाच सिनेमातला सगळ्यांत धमाल आणि हास्यस्फोटक भाग आहे. होस्टेलवरचं रॅगिंग, एकेका मित्राची होत जाणारी ‘ओळख’, इतर होस्टेलबरोबर असलेली दुश्मनी आणि सगळ्यांत शेवटी स्पोर्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी केलेली प्रचंड धडपड... हा सगळाच भाग जमून आला आहे. या सर्व ‘लूजर्स’ची होणारी मैत्री आणि त्यातून त्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी प्राणपणाने केलेली मेहनत, त्यांच्या आवडत्या गोष्टींचा त्याग या सगळ्या गोष्टी पाहायला मजा येते. हा भाग पाहताना अनेकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजमध्ये, मित्रांमध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा यात ऐकायला मिळतेच; पण सेन्सॉरमुळे आता काही ठिकाणी, काही शिव्यांचा ‘बीप’चं जे बूच बसलंय ते आता हास्यास्पद वाटतं. वेबसीरीज पाहायला चटावलेल्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला त्या शिव्या सहजी ओळखी येतातच. पण इथं त्यांचं ‘म्यूट’ होणं रसभंग करणारं वाटतं. अर्थात चित्रपटाचं हे एवढंच आकर्षण नाहीय.\nचिल्लर पार्टी, भूतनाथ रिटर्न्स, दंगल यासारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक नीतेश तिवारीला, आपल्याला या सिनेमातून काय सांगायचंय हे नेमकं ठाऊक आहे. आजच्या पिढीवरचे ताण आणि त्यातून येणारी एकारलेली मानसिकता या सगळ्यांवर दिग्दर्शक भाष्य करू इच्छितो. आता कॉलेजवयीन मुलाचा पालक झालेला अनिरुद्ध एकदा म्हणतो, ‘जीईईला दहा लाख मुलं बसतात. त्यातले दहा हजार यशस्वी होतात. उरलेल्या नऊ लाख नव्वद हजार मुलांचं काय आपण त्यांना तुम्ही परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं असतं, हे कधी सांगतच नाही. त्यामुळं त्या मुलांना वाटू लागतं, की आपण या परीक्षेत अयशस्वी झालो, म्हणजे आयुष्यातच अयशस्वी झालो. तसं नसतं हे त्यांना कोण सांगणार आपण त्यांना तुम्ही परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर काय करायचं असतं, हे कधी सांगतच नाही. त्यामुळं त्या मुलांना वाटू लागतं, की आपण या परीक्षेत अयशस्वी झालो, म्हणजे आयुष्यातच अयशस्वी झालो. तसं नसतं हे त्यांना कोण सांगणार’ अनिरुद्धच्या या सवालावर या चित्रपटाचा सग‌ळा फोकस आहे. खुद्द अनिरुद्धनं त्याच्या कॉलेजमधल्या दिवसांत त्यांनी नक्की काय केलं होतं, हे मुलाला आधी कधी सांगितलेलं नसतं. मुलगा जेव्हा रुग्णालयात मृत्युशय्येवर पडतो तेव्हाच त्याला मुलाला हे सांगावंसं वाटतं. त्याचं आणि मायाचं नातं का तुटलं, हे चित्रपटात नीटसं समजत नाही. मात्र, त्याचं सतत कामात असणं दिग्दर्शकानं सूचित केलंंय.\nआपण आयुष्यात नक्की काय करायचंय, आपले प्राधान्यक्रम कोणते, पैसा किती आणि कसा मिळवायचा, कुटुंबाचं स्थान/महत्त्व किती या सगळ्यांचाच पुन्हा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.\nया चित्रपटात सुशांतसिंह राजपूतनं अनिरुद्धची मुख्य भूमिका केली आहे. प्रौढ पालक झालेला अनिरुद्ध आणि कॉलेजमधला टपोरी अनी ही दोन्ही रूपं त्यानं चांगली दाखविली. श्रद्धा कपूर ही एकमेव अभिनेत्री या चित्रपटात आहे. (अगदी कॉलेजमध्येही तिला एकही मैत्रीण वगैरे दाखववलेली नाही. इंजिनीअरिंग कॉलेजमधला मुलींचा तुटवडा हा संदर्भ एकदा येतो.) तिनंही मायाचं काम व्यवस्थित केलंय. मात्र, ती कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाची आई वाटत नाही, हेही खरं. सगळ्यांत धमाल आणली आहे, ती अनीच्या अवली मित्रांची कामं करणाऱ्या कलाकारांनी. वरुण शर्मा (सेक्सा), तुषार पांडे (मम्मी), नवीन पोलिशेट्टी (अॅसिड), सहर्षकुमार शुक्ला (बेवडा), ताहीर राज भसीन (डेरेक) हे सगळे कलाकार धमाल काम करतात. व्हिलन रॅगीचं काम प्रतीक बब्बरनं केलंय.\nइतर छोट्या-मोठ्या भूमिकांतले कलाकारही लक्षात राहतात. उदा. होस्टेलच्या क्लार्कची भूमिका करणारा सानंद वर्मा.\nउत्तरार्धात चित्रपट ठरावीक वळणं घेत अपेक्षित शेवट गाठतो. शिवाय लांबी थोडी कमी असती, तरी चाललं असतं, असं वाटतं. नव्वदच्या दशकातले इतर काही रेफरन्स (उदा. क्रिकेट, गाणी, सिनेमे) पटकथेत आली असती तरी अजून मजा आली असती, असंही वाटून गेलं. पण तरीही हा सिनेमा मनोरंजनाची एक विशिष्ट पातळी कायम राखतो. कंटाळा येत नाही, हे महत्त्वाचं. चित्रपटाला संगीत प्रीतमचं आहे. गाणी सिनेमात ऐकायला बरी वाटली, पण नंतर लक्षात राहिली नाहीत. एंड स्क्रोलला येणारं गाणं व त्यात दोन्ही पिढ्यांतली पात्रं एकत्र नाचतात, ही कल्पना छान होती.\nतेव्हा आजच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपल्या मुलांबाबत नक्की कोणते निर्णय घ्यायचे, लादायचे हे ठरविण्यापूर्वी मुलांसह एकदा हा चित्रपट जरूर पाहा. कदाचित आपल्यात बदल झालेला असेल.\nदर्जा - साडेतीन स्टार\nअनिल अवचट पंचाहत्तरी - मटा लेख\nअनिल अवचट ऊर्फ बाबा या माणसाचं वर्णन करण्यासाठी कलंदर किंवा अवलिया हेच शब्द वापरावे लागतात. लेखक, पत्रकार, संपादक, (प्रॅक्टिस न करणारा) डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, अभ्यासक, चित्रकार, शिल्पकार, गायक, ओरिगामी तज्ज्ञ, बासरीवादक, नवनव्या गोष्टी शिकण्याची मनस्वी आवड असणारा विद्यार्थी, दोन मुलींचा उत्तम पालक... एका माणसात किती गोष्टी असाव्यात अवचटांचं आयुष्य अशा विविधरंगी गोष्टींनी फुललेलं आहे. सर्व ऋतूंत बहरणारं हे वेगळंच ‘झाड’ आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे पाहिलं, अनुभवलं, ते ते लहान मुलाच्या कुतूहलानं पाहिलं व अनुभवलं. लोकांना सांगताना मात्र एखाद्या जाणत्या माणसानं लहान मुलांना सांगावं, तशा समजुतीनं, नीट सांगितलं. जगण्याचे विविध अनुभव घेतले; अगदी मनस्वीपणे घेतले. स्वत:चं मध्यमवर्गीय विश्व कधी लपवलं नाही, पण त्याचा अनाठायी बडेजावही केला नाही. उलट शक्य होईल तेव्हा मध्यमवर्गीय असण्याची बंधनं तोडण्याचाच प्रयत्न केला. कधी जमला, कधी नाही जमला अवचटांचं आयुष्य अशा विविधरंगी गोष्टींनी फुललेलं आहे. सर्व ऋतूंत बहरणारं हे वेगळंच ‘झाड’ आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे पाहिलं, अनुभवलं, ते ते लहान मुलाच्या कुतूहलानं पाहिलं व अनुभवलं. लोकांना सांगताना मात्र एखाद्या जाणत्या माणसानं लहान मुलांना सांगावं, तशा समजुतीनं, नीट सांगितलं. जगण्याचे विविध अनुभव घेतले; अगदी मनस्वीपणे घेतले. स्वत:चं मध्यमवर्गीय विश्व कधी लपवलं नाही, पण त्याचा अनाठायी बडेजावही केला नाही. उलट शक्य होईल तेव्हा मध्यमवर्गीय असण्याची बंधनं तोडण्याचाच प्रयत्न केला. कधी जमला, कधी नाही जमला मात्र, अवचट कशात अडकून पडले नाहीत. पुढं चालत राहिले. एका वयात सामाजिक क्रांती करण्याचं वेड त्यांच्या अंगात होतं. मात्र, ते प्रकृतीला झेपत नाही असं लक्षात आल्यावर शांतपणे बाजूला झाले. हा काही तरी आयुष्यात मोठा पराभव झाला आहे, असा भाव कधी ठेवला नाही. नंतर बराच काळ शोधपत्रकारितेत रमले. जे काम करायचं, ते व्यवस्थितच अशी वृत्ती असल्यानं आणि मूळ स्वभाव सर्व गोष्टींविषयी जात्याच कुतूहल बाळगणारा असल्यानं ही शोधपत्रकारिताही त्यांनी गाजविली. महाराष्ट्राला तोवर फारसा माहिती नसलेला ‘रिपोर्ताज’ प्रकार त्यांनी हाताळला. नंतर लोक त्यालाच ‘अवचट शैली’ म्हणू लागले. ‘मी मुद्दाम असं काही लिहिलं नाही, जे भिडलं, आतून लिहावंसं वाटलं ते लिहीत गेलो,’ असं त्यांनी नंतर अनेक मुलाखतींतून सांगितलं. मात्र, काही विशिष्ट गुण किंवा प्रतिभा असल्याशिवाय कुणालाही असं लिखाण करता येत नाही. अवचटांच्या ‘मनोहर’ किंवा ‘साधने’तल्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी मुंबई किंवा पुण्याच्या बाहेर पसरलेला विस्तृत, पण बेदखल असा महाराष्ट्र आपल्या लेखणीतून सगळ्या समाजासमोर आणला. ‘संभ्रम’ किंवा ‘कोंडमारा’मधले त्यांचे लेख वाचले, की याची प्रचिती येते. अवचटांना समाजातल्या शेवटच्या घटकाविषयी ममत्व आहे. कथित कनिष्ठ जातींतले, कथित अस्पृश्य आणि नाडलेले, गांजलेले असे अनेक व्यक्तिसमूह त्यांच्या लेखनाचा विषय झाले. ‘माणसं’ हे त्यांचं पुस्तक आलं, तेव्हा ते वाचून महाराष्ट्र हादरून गेला. आपल्याभोवती छोट्याशा सुखाचा कोष विणून आत्मरत असलेल्या मध्यमवर्गाला त्यांनी आपल्या लेखणीतून दाहक सामाजिक वास्तवाचे चटके दिले. तत्कालीन मध्यमवर्गीयांत संस्कारांमधली संवेदनशीलता टिकून असल्यानं त्यांनीही हे लिखाण वाचलं आणि स्वीकारलं. महाराष्ट्रात गेली शंभर-दीडशे वर्षं कथित पुरोगामी आणि कथित सनातनी असे दोन वर्ग कायमचे पडलेले आहेत. कुणी कुठल्या वर्गात असायचं, याचे संकेतही ठरलेले आहेत. अवचट यांच्या लेखणीची जादू अशी, की तिने हे संकेत मोडून काढले. अवचट दोन्ही वर्गांना आपलेसे वाटले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लेखक म्हणून असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा\nआपल्याकडं अनेकदा प्रामाणिकपणा हा जणू कमावलेला गुण असल्यासारखा मिरवला जातो. काहींचा साधेपणा हा भाबडेपणाकडं, तर क्वचित बावळटपणाकडं झुकतो. याचं कारण आपल्या समाजाची पूर्वापार चालत आलेली दांभिक वृत्ती. अवचट मात्र याला अपवाद ठरले. याचं कारण त्यांच्यातला लेखक आणि त्यांच्यातला माणूस हे वेगळे कधीच नव्हते. ते जसं जगले, तसं लिहीत गेले. त्यांच्या अनेक लेखांची नावे ‘घडले तसे’, ‘दिसले तसे’ अशी आहेत. त्यामुळं अवचटांमधला प्रामाणिकपणा वाचकांना पटला, भावला. त्यांच्यातला साधेपणा अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि सगळ्यांना सांगितला. त्यामुळंच कथा-कादंबरी, कविता किंवा विनोदी साहित्य अशा कुठल्याही पठडीत त्यांचं साहित्य रूढार्थानं बसत नसतानाही ते लेखक म्हणून अमाप लोकप्रिय झाले. त्यांची सुरुवातीच्या काळातली सगळीच पुस्तकं ‘नॉन-फिक्शन’ प्रकारातली होती आणि तत्कालीन इतर लेखकांच्या मानानं निराळी होती. तरीही तेव्हाच्या वाचकांनी ती उचलून धरली. अवचटांच्या व्यक्तिमत्त्वातल्या पारदर्शकतेचाचा हा परिणाम होता. त्यांनी घेतलेले काही अनुभव केवळ सर्वसाधारण वाचकांच्याच नव्हे, तर सर्वसाधारण लेखकांच्याही परिघाच्या बाहेरचे होते. अवचट ओतूरसारख्या छोट्या गावातून आले. त्यांचा जन्म १९४४ चा. स्वातंत्र्यानंतरचा बदलता देश आणि बदलता महाराष्ट्र बघत त्यांची पिढी मोठी झाली. सत्तरच्या दशकातला स्वप्नाळूपणा आणि बंडखोरी अशा दोन्ही गोष्टी या पिढीनं अनुभवल्या. अवचट यांचे वडील डॉक्टर व घराणं गावातलं प्रतिष्ठित. त्यामुळं तत्कालीन परंपरेप्रमाणं त्यांनाही डॉक्टर होणं भागच होतं. त्याप्रमाणे ते बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये गेलेही. मात्र, त्यांचा कल पहिल्यापासूनच डॉक्टरकी न करण्याकडंच राहिला. एकच एक गोष्ट आयुष्यभर करत बसणं त्यांच्यातल्या कलंदर माणसाला आवडणं शक्यच नव्हतं. मात्र, या कॉलेजात अवचटांना ‘सुनंदा’ भेटली. सुनंदा ऊर्फ अनिता अवचट यांच्या आयुष्यात येण्यानं अवचटांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ‘तुला हवं ते कर, मी घर सांभाळते’ असं बिनधास्त सांगणारी जीवनसाथी मिळणं हे अवचटांचं भाग्य होतं. सुनंदाताईंच्या पाठबळावर अवचटांनी पुढं आयुष्यात पुष्कळ ‘उद्योग’ केले. बहुसंख्य मराठी माणसासाठी चौकटीतलं जगणं हेच प्राक्तन असताना अवचटांना निराळं आयुष्य जगायची संधी मिळाली. त्यांच्या अंगातल्या कलंदरपणामुळं त्यांनी ती पुरेपूर उपभोगली. त्यांचे अनुभव ऐकून, वाचून चौकटबद्ध मराठी वाचकांना एका वेगळ्याच ‘फँटसी’ची अनुभूती मिळाली. आपण सहसा करू शकत नाही त्या गोष्टी सहजी करणाऱ्या लेखकांचं, व्यक्तिश्रेष्ठांचं वाचकांना आकर्षण असतंच. गौरी देशपांडेंचं लेखन वाचताना त्या आकर्षणाची प्रचिती येते. अवचटांच्या लेखनातूनही वेगळ्या पद्धतीची ‘फँटसी’ मराठी वाचकांचं समाधान करून गेली. अवचट लेखक म्हणून लोकप्रिय होण्यात या घटकाचा वाटा दुर्लक्षिता येण्यासारखा नाही.\nकाळ बदलला तसे अवचटही बदलत गेले. त्यांनी कधी स्वत:ला ‘स्टीरिओटाइप’ केलं नाही. ‘गर्द’च्या व्यसनाचा अभ्यास करताना त्यांना या महाभयंकर समस्येचं अक्राळविक्राळ स्वरूप समजलं. या व्यसनाधीन लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं त्यांनी व अनिता अवचट यांनी ठरवलं. त्यातून पु. ल. देशपांडे दाम्पत्याच्या मदतीतून ‘मुक्तांगण’ची सुरुवात झाली. काळाच्या पुढचा विचार त्यामागं होता. आज मोबाइलपासून सुटका होण्यासाठी या केंद्रात उपचारांची सोय झाली आहे, याला द्रष्टेपणच म्हणायचं नाही तर काय नव्वदमध्ये अवचटांनी लिहिलेलं ‘स्वत:विषयी’ हे एक आगळं-वेगळं पुस्तक आलं आणि अवचटांच्या चाहत्यांत मोठी भर पडली. हा अवलिया बाबा एक मुलगा म्हणून, विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून, प्रियकर म्हणून, नवरा म्हणून, पालक म्हणून कसा होता; त्याची जडणघडण कशी झाली हे मराठी वाचकांना या पुस्तकातून कळलं. पु. ल. आणि सुनीताबाईंना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ म्हटलं जातं. त्यांचा तो मान अबाधित ठेवून अनिल व सुनंदा या दाम्पत्याला ‘महाराष्ट्राचं दुसरं लाडकं दाम्पत्य’ म्हणता येईल, एवढी लोकप्रियता या पुस्तकाला आणि पर्यायानं अवचट दाम्पत्याला लाभली. मात्र, पुढच्या काही वर्षांतच, १९९७ मध्ये सुनंदा यांचं कर्करोगानं आकस्मिक निधन झालं. हा धक्का मोठा होता. अवचट पूर्वीचे राहिले नाहीत. मात्र, मुक्ता व यशोदा या अवचटांच्या दोन गुणी मुलींनी ‘बाबा’ला हळुहळू पुन्हा पूर्वपदावर आणलं. यानंतरच्या काळातले लेखक अवचट वेगळे होते. त्यांना आता ‘मस्त मस्त उतार’ सापडला होता. आता हा बाबा मुलाबाळांत अधिक रमू लागला. ओरिगामी, बासरी, काष्ठशिल्पं यात जीव रमवू लागला. लेखांचेही विषय बदलले. लेखनातला आक्रमकपणा लुप्त झाला. माया, जिव्हाळा, वात्सल्य या भावना वरचढ झाल्या. लहान मुलासारखी निरागसता आणि कुतूहल हे मात्र सदैव कायम राहिलं.\nसध्या बुवाबाजीचं थोतांड पुन्हा वाढलंय. अवचटांनी आयुष्यभर त्याचा विरोध केला. मात्र, ज्याच्या लेखनाबाबत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणावं, असा हा आवडता लेखक आहे.\nलौकिकार्थानं बाबाला अनेक पुरस्कार मिळाले. मान-सन्मान मिळाले. मात्र, त्यानं पुस्तकातून जोडलेले वाचक आणि प्रत्यक्ष जीवनात जोडलेली अक्षरश: शेकडो लहान-थोर माणसं हाच त्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. बाबानं मागच्या सोमवारी (२६ ऑगस्ट) वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. मात्र, त्याच्या नजरेतलं मूलपण आजही कायम आहे आणि हे निरागस मूलपण हाच आजच्या ‘बाबा’चा सर्वांत सुंदर दागिना आहे\n(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, १ सप्टेंबर २०१९)\nअनिल अवचट पंचाहत्तरी - मटा लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-corruption-news-in-marathi-hotels-are-using-domestic-gas-cylindersdivya-marathi-4529391.html", "date_download": "2021-09-27T04:44:31Z", "digest": "sha1:CKJ5XBIPX24WZSI6ANOMFA3GD64XGQ6J", "length": 6049, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corruption news in Marathi, Hotels are using domestic Gas Cylinders,Divya Marathi | हॉटेलवाल्यांच्या अहोरात्र सेवेत घरगुती गॅस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहॉटेलवाल्यांच्या अहोरात्र सेवेत घरगुती गॅस\nघरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसाय, चहा आणि वडापावच्या गाड्यांसाठी सर्रासपणे होत आहे. याला पुरवठा विभाग व गॅस एजन्सीचाच छुपा पाठिंबा मिळत आहे. यामुळे सामान्यांना गॅस सिलिंडर मिळो न मिळो. मात्र, घरगुती वापराचा गॅस व्यावसायिकांना तत्काळ उपलब्ध होतो. यातूनच शहरात एकीकडे घरगुती गॅससाठी सामान्य ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे रहावे लागत आहे.\nअन्न-धान्य, पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक पुरता जेरीस आला आहे. गृहिणींचे किचनमधील बजेटही महागाईमुळे कोलमडले आहे. भारत पेट्रोलियम, इंडेन, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. डिसेंबरपर्यंत व्यावसायिक गॅसचा दर एक हजार 810 रुपये इतर होता, 1 जानेवारीपासून या गॅसचा दर 2 हजार 194 रुपये झाला आहे. गॅसच्या दरात तब्बल 384 रुपयांनी वाढ झाल्याने महामार्गालगत असलेले, तसेच शहरातील सावेडी, केडगाव, भिंगार, बोल्हेगाव या भागातील चहा व वडापाव गाडीवाले, छोटे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसायासाठी करत आहेत. पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गॅस एजन्सीमधील काही कर्मचारी या हॉटेल व्यावसायिकांना घरगुती गॅसचा पुरवठा करतात. व्यावसायिक गॅस 2 हजार 194 रुपयांनी मिळतो.\nघरगुती गॅसची मूळ किंमत 450 रुपये आहे. मात्र, काळयाबाजारात घरगुती गॅस एक हजार ते बाराशे रुपयांनी मिळतो. एका गॅस सिलिंडरमागे 700 ते 800 रुपये वाचतात म्हणून छोटे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस काळाबाजारातून घेतात.\nव्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेलचालक काळ्या बाजारातून एक हजार ते बाराशे रुपये दराने घरगुती गॅस सिलिंडर घेऊन त्याचा सर्रासपणे हॉटेलसाठी वापर करत आहेत. पुरवठा विभाग व गॅस एजन्सीच्या छुप्या पाठिंब्यातूनच गॅसचा काळाबाजार होत आहे. एकीकडे शहरात घरगुती गॅसचा हॉटेलसाठी वापर केला जात असताना दुसरीकडे मात्र पाइपलाइन रस्त्यावरील युनिटेक गॅस एजन्सीच्या ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी सकाळपासून रांगा लावाव्या लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-issue-about-gram-panchayat-and-panchayat-samiti-in-akola-5389936-NOR.html", "date_download": "2021-09-27T03:27:01Z", "digest": "sha1:NT43YMXPXAGP32LWEYXCUP24O2RNMF3Z", "length": 10203, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Issue about gram panchayat and panchayat samiti in akola | जिल्हाधिकारी काढणार नियुक्ती रद्दबातलचा अादेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्हाधिकारी काढणार नियुक्ती रद्दबातलचा अादेश\nअकाेला- राखीव प्रभागातून निवडणुका लढवलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांनी सहा महिन्यांच्या अात जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांची नियुक्ती रद्दबातल करण्याचे अादेश जिल्हाधिकारी जारी करतील. याबाबतचे परिपत्रक ग्रामविकास विकास विभागाने गुरुवारी काढले असून, याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली अाहे.\nमहापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा सध्या चर्चेत अाहे. हद्दवाढीसाठीचा विषय सध्या ग्राम विकास विभागात गेला अाहे. हद्दवाढ झाल्यास भाैरद, डाबकी, अाकाेली, रिधाेरा, चांदूर, खडकी, मलकापूर, उमरीसह इतरही भाग महापालिका क्षेत्रात येणार अाहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द हाेतील. हद्दवाढीनंतर पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करायवाच्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अातापासूनच वातावरण तापण्यास प्रारंभ झाला अाहे. दरम्यान, राखीव प्रभागातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या सदस्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे परिपत्रक ग्राम विकास विभागाने अाॅगस्ट राेजी जारी केले अाहे. त्यानुसार अाता सहा महिन्यांच्या अात जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती रद्द करण्याचे अादेश जारी हाेणार अाहेत.\nराखीवप्रवर्गातून निवडणूक लढवलेल्या सदस्यांच्या जातप्रमाणपत्राबाबतचा मुद्दा अनेक वर्ष निकाली निघत नाही. अनेक जण अधिनियमात पळवाटा शाेधून अपिलात जातात. जात प्रमाणापत्राबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात अाली असली तरी जात प्रमाणपत्र वैधता विहित मुदतीत सादर करणाऱ्या सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचे अाैपचारिक अादेश काेणत्या अधिकाऱ्याने जारी करावेत, याबाबत स्पष्टपणे तरतूद केली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून अालेल्या सदस्याने सहा महिन्यांच्या अात जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास निवड रद्दबादल झाल्याचे अाैपचारीक अादेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले अाहे.\nहद्द वाढीवरून सदस्य संभ्रमात\nमहापालिकेच्या हद्दवाढीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांना महापालिकेची निवडणूक लढवावी लागणार आहे. ग्रामपंचायत महापालिकेचे राजकारण वेगळे असल्याने ग्रामपंचायत सदस्यांची तारांबळच उडणार आहे. मात्र, अद्यापही हद्दवाढ झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य संभ्रमात पडले आहेत.\nसदस्यांना करावी लागणार धावपळ\nराखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांना अाता निवडणुकीपूर्वीच जात वैधता प्रमाणपत्रासाठी हालचाली कराव्या लागणार अाहेत. प्रमाणपत्र सादर केल्यास निवड रद्दचे अादेश काेणी काढावेत, हा तांत्रिक मुद्दा पुढे करत अाता वेळ मारून चालणार नसल्याचे परिपत्रकावर नजर टाकल्यास दिसून येते.\nपुढील वर्षापर्यंत दिली मुदतवाढ\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राखीव प्रवर्गातून लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज सादर करण्याच्यावेळी अर्जासोबत देणे अपेक्षित असते. मात्र, अनेकांना प्रमाणपत्र विहित मुदतीत मिळत नाही. तसेच जात पडताळणी समित्यांवरही कामाचा ताण येताे. मात्र, विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने निवडीपासून सहा महिन्यांच्या अात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिली हाेती. यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमात सुधारणा केली. तसेच ही मुदत अाता ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हाेणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांनाही लागू हाेणार अाहे, असेही परिपत्रकात नमूद केले अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-mumbai-indians-against-rajasthan-royals-match-in-ipl-6-4237494-NOR.html", "date_download": "2021-09-27T03:11:49Z", "digest": "sha1:IWTMUBIHHA7AG7OFFELTBOR6WRC2CBWS", "length": 2588, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mumbai indians against rajasthan royals match in ipl 6 | IPL: दोन बलाढ्य संघांत आज कोण जिंकणार ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIPL: दोन बलाढ्य संघांत आज कोण जिंकणार \nजयपूर- राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना बुधवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर होईल. दोन्ही संघांनी चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आणि एकात पराभव स्वीकारला आहे.\nराजस्थान रॉयल्स : राहुल द्रविड (4 सामन्यांत 145 धावा), अजिंक्य रहाणे (4 सामन्यात 128 धावा) लयीत आहेत. गोलंदाजीत केवोन कुपर 8 विकेट घेऊन सर्वांत पुढे आहे. एस. श्रीसंतनेसुद्धा चार गडी बाद केले आहेत.\nमुंबई इंडियन्स : दिनेश कार्तिक (4 सामन्यांत 224 धावा) आणि रोहित शर्मा (4 सामन्यांत 155 धावा) लयीत आहे. याशिवाय गोलंदाजीत मिशेल जॉन्सनने 7 गडी बाद केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/renault-launched-new-kwid-know-the-price-specifications-and-features-6018523.html", "date_download": "2021-09-27T04:49:16Z", "digest": "sha1:HK3J6QK5UEVAPFBRSGDCDVSQ4NXMB76X", "length": 3915, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Renault launched new kwid know the price specifications and features | Renault ने लॉन्च केले क्विडचे नवे मॉडेल, किंमत 2.67 लाखांपासून, मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअर पर्याय उपलब्ध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nRenault ने लॉन्च केले क्विडचे नवे मॉडेल, किंमत 2.67 लाखांपासून, मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअर पर्याय उपलब्ध\nमुंबई/नवी दिल्ली- फ्रेंच ऑटोमोबाइल कंपनी रेनॉने भारतात सर्वात कमी किमतीच्या स्मॉल कार क्विडचे नवे मॉडेल लाँच केले आहे. सुरक्षेच्या अधिक उपायांसह या कारची किंमत 2.67 लाख रुपयांपासून ते 4.63 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. नव्या क्विडमध्ये दोन इंजिन पर्यायांत 0.8 लिटर आणि एक लिटर पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्यायदेखील देण्यात आला आहे.\nसुरक्षेच्या फीचर्ससंदर्भात या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) देण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये चालक एअरबॅग्जसह चालक आणि सहचालक सीट बेल्ट रिमाइंडरदेखील देण्यात आले आहेत.\nकारमध्ये 17.64 सेंटिमीटरची टचस्क्रीन मीडिया अँड नेव्हिगेशन प्रणाली आहे. ही अँड्रॉइड आणि अॅपल कार प्ले दोन्ही सोबत कॉम्पॅटिबल आहे. क्विड रेनॉची भारतातील एक यशस्वी कार आहे. कंपनीने आतापर्यंत 2.75 लाख क्विड कारची विक्री केलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/shahrukh-khan", "date_download": "2021-09-27T04:52:13Z", "digest": "sha1:DUCHCB5CWO3PEEKYOOCHXYBGFQ73P7ZW", "length": 2800, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Shahrukh Khan Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nबॉलीवूडमध्ये दिसणारे छोट्या शहरातील नायक नेहमी उच्च-वर्णीयच का असतात\nशाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘झिरो’ हा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट असून स्वतःची उच्च वर्णीय ओळख मिरवणारा नायक हे या चित्रपटाचे व ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2021-09-27T05:08:49Z", "digest": "sha1:SXW4PWM2W6DLSCZKIRF2FCEVRRYLBNBA", "length": 4332, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमोर्गोस - विकिपीडिया", "raw_content": "\nअमोर्गोस हे ग्रीसजवळचे बेट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१८ रोजी ११:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20206/", "date_download": "2021-09-27T04:07:30Z", "digest": "sha1:CBJK475XEOI333X43TAPMWENLGLHDNS5", "length": 21134, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "होपी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहोपी : उत्तर अमेरिकेच्या अतिपश्चिमेकडील इंडियन समूहातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य ॲरिझोना राज्यात आढळते. मोकी किंवा मोक्वी या नावानेही त्यांचा उल्लेख होतो. त्यांची लोकसंख्या सु. १८,३२७ होती (२०१२). ते उटो-ॲझटेकन भाषा- कुटुंबातील शोशोनिअन किंवा होपी भाषा बोलतात. त्यांच्या मूल-स्थानाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि होपींमध्ये रूढ असलेल्या परंपरागत कथेनुसार त्यांचे पूर्वज भूमिगत गुहांतून बाहेर येऊन सांप्रतच्या भूप्रदेशात स्थायिक झाले. उत्तर ॲरिझोनाच्या ब्लॅक मेसा या सस.पासून १,८०० मी. उंचीवरच्या पठारावर त्यांची हॅनो, सिकोमोन्ही, वाल्ची, पोलॅक्को, शोंग्नोव्ही, शिपाऊलोव्ह, ओरैबी, होटेव्हिला, बाकाबी वगैरे खेडी वसली आहेत.\nहोपींच्या पारंपरिक संस्कृतीत मातृप्रधान कुटुंबपद्धती व एकपत्नीत्वरूढ आहे. लग्नानंतर मुलगा घरजावई होऊन सासुरवाडीच्या कामधंद्यास हातभार लावतो. त्यांच्या सु. दोन डझन मातृसत्ताक कुळी असून त्याअनेक सामाजिक संकुलकांत एकत्र केलेल्या होत्या. प्रारंभी शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मका हे प्रमुख पीक होते तथापि स्पॅनिश वसाहतीनंतर शेतीबरोबरच ते फलोत्पादन व पशुपालनही करू लागले. पुरुष मुख्यत्वे शेती व बांधकाम व्यवसाय करतात. शिवाय कातडी कमावणे, पादत्राणे बनविणे, वस्त्रे विणणे, रजया तयार करणे वगैरे उद्योग करतात. निरनिरराळे समारंभ आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असतो. स्त्रिया पुरुषांना फलोद्यानाच्या कामात मदत करतात. शिवाय टोपल्या आणि मृत्पात्रे बनवितात मुलांची देखभाल करतात. सौंदर्यपूर्ण केशरचना करण्यात होपी स्त्रिया वाकबगार असतात. मुले-मुली वयाच्या सहाव्या वर्षापासून समारंभांतून सहभागी होतात आणि काचिना (कात्सिना) संप्रदायात त्यांची वर्णी लागते. काचिना ही अद्भुत अलौकिक शक्ती प्राणी, मानव, वृक्षवल्ली यांत असून सुफलतेचे कारणही हीच दैवी शक्ती होय, अशी होपींची समजूत आहे. समारंभाची मुख्य संघटना हा संप्रदाय असून काचिना ह्या अलौकिक विभूती आहेत. त्या पूर्वजांच्या चेतनाशक्तीशी संबद्ध असून त्यांच्यात पाऊस पाडण्याची तसेच होपींच्या सुखी जीवनाची शक्ती आहे, असे ते मानतात. गिधाड, घार यांसारखे पक्षी डुक्कर, शेळी-मेंढी यांसारखे प्राणी या स्वरूपांत काचिनांचे अनेक प्रकार आढळतात. शिवाय लांब दाढी किंवा वाममार्गी असेही त्यांच्यात भेद आहेत. काचिना ही त्या समाजाची अलौकिक शक्ती (सुपरनॅचरल पॉवर) असून ती जड व सचेतनातून व्यक्त होते. काचिना या उत्सव-समारंभातून होपी पुरुष वैचित्र्यपूर्ण मुखवटे व रंगीबेरंगी कपडे परिधान करून नृत्य करतात. यांतून काचिनांचे प्रतिनिधित्व कापसाच्या झाडाच्या मुळांपासून बनविलेल्या बाहुल्यांच्या रूपांत तसेच कोरीवकाम केलेल्या व रंगविलेल्या लाकडाच्या मूर्तिशिल्पांत आढळते. त्यांच्या धार्मिक कर्मकांडात सर्पनृत्य (स्नेकडान्स) याला अनन्यसाधारण महत्त्व असून ते दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संपन्न होते. त्या वेळी नृत्य करणारे (नर्तक) जिवंत साप तोंडात धरतात मात्र या नृत्याचा काही भाग सार्वजनिक असतो व उर्वरित नृत्य खासगीत असूनते दीर्घकाळ चालते.\nहोपींचा यूरोपियनांशी प्रथम १५४० मध्ये संपर्क आला. पुढे यूरोपियनांनी त्यांच्यावर कॅथलिक मिशनद्वारे १६२९–४१ दरम्यान ख्रिस्ती धर्माची सक्ती केली. दरम्यान १६२० मध्ये न्यू मेक्सिकोमधील प्वेब्लोंनी बंड केले.त्या सुमारास होपी लोकांनी मिशनऱ्यांची हत्या केली आणि आपल्या वसाहतीतील मिशनची कार्यालये उद्ध्वस्त केली. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी १८६९ मध्ये स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत होपींशी संबंध प्रस्थापिले आणि १८८२ मध्ये सु. १०,००६ चौ.किमी. आरक्षित क्षेत्र त्यांच्यासाठी जाहीर केले. तेव्हापासून त्यांचा प्राकृतिक पृथग्वास हळूहळू संपुष्टात आला.\nविसाव्या शतकाच्या अखेरीस होपींची संस्कृती आणि सामाजिक स्थिती अमेरिकन संस्कृतीच्या सततच्या संबंध-संपर्काने लक्षणीय रीत्या बदलली आहे. त्यांच्या वसाहतीत आधुनिक उपकरणे प्रविष्ट झाली असून त्यांच्या-पैकी बहुसंख्य लोक इंग्रजीचा दुसरी भाषा म्हणून वापर करतात. हे मूलभूत बदल त्यांच्या जीवनमानात घडत असतानासुद्धा त्यांचे उत्सव, समारंभ आणि धार्मिक समजुती यांत फारसा फरक झालेला नाही.\nपहा : प्वेब्लो –१.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postहोव्हेल्यानोस, गास्पार मेल्कॉर दे\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.asterclasses.com/tag/chapter-2/", "date_download": "2021-09-27T03:23:14Z", "digest": "sha1:SETW5DHTHFFBWQ3FIBQSFYVOIQI2JODX", "length": 15802, "nlines": 106, "source_domain": "www.asterclasses.com", "title": "Chapter 2 | Aster Classes", "raw_content": "\nQ1.खालील वाक्य पूर्ण करा.\n1.अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी- ______.\nअभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी- चकोर.\n2.पिलांना सुरक्षितता देणार- _______.\nपिलांना सुरक्षितता देणार- पक्षिणीचे पंख.\n3.स्वत:ला मिळणारा आनंद- _______.\nस्वत:ला मिळणारा आनंद- स्वानंद.\n4)व्यक्तीला सदैव सुख देणारा- _______.\nव्यक्तीला सदैव सुख देणारा- योगीपुरुष.\nQ2.खालील आकृती पूर्ण करा.\nपिलियांसी- पांखोवा (पक्षिणीचे पंख)\nQ3.खालील तक्ता पूर्ण करा.\nयोगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.\n१. योगीपुरुष त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला अंतर्बाह्य निर्मळ करतो. १. पाणी फक्त बाह्यांग निर्मळ करते.\n२. योगीपुरुष स्वानंदतृप्तीचा अनुभव करून देतो. त्याच्या सहवासात आल्यानंतर मिळणारे सुख सर्वकाळ टिकून राहते. २. पाणी प्यायल्यानंतर मिळणारे सुख क्षणिक असते. ते मर्यादित काळच टिकून राहते.\n३. योगीपुरुषाचा सहवास सर्व इंद्रियांना संतुष्ट करणारा, शांतवणारा आहे. ३. पाण्याचा गोडवा फक्त जिभेपुरता मर्यादित असतो.\nQ4.खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. (योगी सर्वकाळ सुखदाता)\nपाणी- उदक, जल, जीवन\nQ5.खालील ओळींचे रसग्रहण करा.\n1.तैसे योगियासी खालुतें येणें जे इहलोकीं जन्म पावणें\n‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना केली असून योगीपुरुषाचे गुण हे पाण्याच्या गुणांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.\nपाणी हे ढगांतून खाली पडते; मात्र त्यामुळे सर्व लोक सुखावतात कारण त्या पाण्यामुळे शेती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याप्रमाणेच योगीपुरुषाचे इहलोकात (पृथ्वीलोकात) जन्म घेणे हे लोकांना श्रवणकीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठीच असते असा अर्थ वरील काव्यपंक्तींतून स्पष्ट केला आहे.\n2.‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.\n‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना करून योगीपुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणे देऊन संत एकनाथ पटवून देतात.\nजगण्यासाठी सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकरता पाणी हेच जीवन असते. प्रत्येक गोष्टीकरता त्यांना पाण्याची गरज भासते; मात्र पाणी फक्त बाह्यांग स्वच्छ करू शकते, ते आपले अंतरंग स्वच्छ करू शकत नाही; परंतु योगीपुरुष मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ करतो. तहानलेल्या जीवाला पाणी प्यायल्यावर मिळणारे सुख हे तात्पुरते असते. ते सुख चिरकाल टिकत नाही. हा सुखाचा अनुभव पुन्हा तहान लागेपर्यंतच टिकतो. योगीपुरुष मात्र त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला कधीही न संपणाऱ्या स्वानंदाचा अनुभव देतो.\nतहान भागवणाऱ्या पाण्याचा गोडवा जिभेलाच सुखावतो; परंतु आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करणारा योगीपुरुष आपल्या वाणीने, आपल्या उपदेशाने आपल्या इंद्रियांना संतुष्ट करतो. ढगातून पडणाऱ्या पावसामुळे शेतीभाती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याचप्रमाणे योगीपुरुषाच्या येण्याने सर्वसामान्यांना आत्मानुभूती होऊन त्यांचा उद्धार होतो. अशाप्रकारे, संतकवी एकनाथ योगीपुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात.\n3.योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.\nपाणी हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी, म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी आपले बाह्यांग स्वच्छ करते, योगीपुरुषाच्या सहवासाने मात्र आपण अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ होतो. आपला सबाह्य विकास घडतो.\nपाणी तहानलेल्याची तहान भागवते, त्याच्या जिभेला सुखवते, तर योगीपुरुष लोकांना आत्मानंद, स्वानंद मिळवून देतो. चिरकाल टिकणार्या, कधीही न संपणाऱ्या या आनंदाचा अनुभव योगीपुरुष सामान्य जीवांना मिळवून देतो.\nपाणी पावसाच्या रूपाने आकाशातील ढगांतून खाली येते. त्यामुळे, शेते पिकवून पृथ्वीवरील जीवांना अन्नधान्य मिळते. त्याचप्रमाणे योगीपुरुष या इहलोकात जन्म घेऊन येथील लोकांचा उद्धार करतो.\nअशाप्रकारे, पाणी व योगीपुरुष आपल्या अस्तित्वाने संपूर्ण जगाचे कल्याण करतात, इतरांच्या उपयोगी पडतात. त्यांचे संपूर्ण जीवन समाजकार्यालाच वाहिलेले असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10377", "date_download": "2021-09-27T04:45:38Z", "digest": "sha1:H2CGK4COOTHZ6JSS46ZAEVDCOPKONXU6", "length": 15546, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुटुंब : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुटुंब\nलग्न / नाती याकडे स्त्री जास्त गांभिर्याने पाहते की पुरूष \n(माबो गणेशोत्सव चालू असताना या प्रश्नाची वेळ चुकलेली आहे याची कल्पना आहे. पण नंतर लक्षात राहणार नाही आणि लिखाणाचा उत्साह बारगळण्याची शक्यता म्हणून विचारून टाकतो).\nRead more about लग्न / नाती याकडे स्त्री जास्त गांभिर्याने पाहते की पुरूष \nशांतारामने समोरच्या आरश्यात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली. अंगावरचा सफारी, त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाने मान डोलावली.\nया सफारीच काम तंबाकू सारखं असत, तंबाकू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसणवट्या पर्यंत कुठेच वर्ज नसते, तसेच सफारीच असत. सफारी घाला डोक्याला, फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टापशी बांधून मयतीत सामील व्हा सगळीकडे शोभून दिसते. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो.\nअरुंधतीचा रागाचा पारा आज फारच चढला होता. कोरोना, कोरोना म्हणत घरातला प्रत्येकजण नुसता बसून होता. मार्च पासून जून पर्यंत मुलांनी सुट्टी म्हणून आणि नवऱ्याने लॉकडाऊन म्हणून एका हातात मोबाइल धरून दिवस नुसता लोळून काढला होता. ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु होऊनही त्यांच्या दिनक्रमात फारसा काही फरक नव्हता. मागच्या वर्षी पर्यंत १० वाजता एकदा मुलं शाळेत आणि नवरा ऑफिसला गेले की दिवसभर ती एकटीच्या राज्यात निवांत असायची. आता मात्र तसं नव्हतं. ऑनलाईन शाळा म्हणजे नुसतं थातुर मातुर होत. थोडा वेळ शाळा झाली की परत दिवसभर मुलांची नुसती कटकट सुरु व्हायची.\n`विभक्त कुटुंब पद्धती– परिस्थिती, कारणं आणि उपाय` हे श्री. किरण आचार्य यांचं पुस्तक. याबद्दल थोडंसं\nRead more about विभक्त कुटुंब पद्धती\nअशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू\nप्रत्येक अडचणींना पार करताना दिसलीस आम्हाला तू\nकधी मोठी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी आई होऊन पाठीशी उभी तुझीच सावली\nतुझ्या रूपाने जणू काही मिळाली आम्हाला एक नवीन माउली\nतुझे ते गुबरे गाल,कधी हसताना कधी फुगताना दिसतातआम्हाला\nपण त्यात लपलेली अनामिक चिंता लपवताना भासलीस तू\nतुझ्या डोळ्यातला तो तीळ जणू तुला सगळ्यापेक्षा वेगळेकरून गेला\nआणि त्याच डोळ्यात लपलेली काळजी तुझ्या अजूनजवळ घेऊन गेला\nमुलांसाठी राबताना नेहमीच आम्हाला दिसलीस तू\nपण त्यातही तुझ्यातल्या \"मी\" ला शोधताना भासलीस तू\nनव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)\nथंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.\nRead more about नव्या घरी नवं राज्य (ग्रीस ८)\nसंकटी जे धावत येती\nसंकटी जे दूर पळती\nते तर परकेच होते\nस्नूपीने दिलेली मला शेवटची भेट...\nमागच्या दिवाळीत दै. दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी अंकात माझी 'शापित जग' हि लघुकथा प्रकाशित झाली होती. नंतर मग मी ती admins ची परवानगी घेऊन मायबोलीवरही सादर केली.\nRead more about स्नूपीने दिलेली मला शेवटची भेट...\nएक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला\nजसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला\nएक बालक हाती घेई,\nमायेने मग आकार देई,\nबनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला \nउंच विहरता मन स्वच्छंदी,\nहीन भासली भुतल रद्दी,\nवाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला \nवाटे त्यासी उंच उडावे\nवादळ वारे यांसी भिडावे\nकांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला \nइतकी उंची तये गाठली\nसाद मनीची नभी आटली\nढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला \nपरगावी राहणाऱ्या प्रियजनांची काळजी\nमायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला\nयोगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.\nएकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.\n१)\tव.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,\nRead more about परगावी राहणाऱ्या प्रियजनांची काळजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/action-only-after-full-investigation-regarding-forest-land-encroachment-vijay-vadettiwar/", "date_download": "2021-09-27T05:04:00Z", "digest": "sha1:ZRQYGJ6TSFELXSEDVOOEHWXX2D7JYDC7", "length": 12032, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "वनजमीन अतिक्रमण संदर्भात पूर्ण तपासणी करूनच कारवाई - विजय वडेट्टीवार", "raw_content": "\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\nवनजमीन अतिक्रमण संदर्भात पूर्ण तपासणी करूनच कारवाई – विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर – वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना देण्यात आलेल्या जमिनीच्या पट्ट्याची प्रथम तपासणी करून त्यानंतरच अतिक्रमण हटविण्याबाबतची कार्यवाही अपेक्षित आहे. त्यामुळे प्रथम तपासणी करून नंतर यासंदर्भात कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.\nसध्या वनविभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. या संदर्भात काही प्रकरणे पोलिसात देखील दाखल करण्यात आली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही कारवाई तपासणीशिवाय होता कामा नये, असे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले.\nपालकमंत्री कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी चंद्रपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, बफर क्षेत्राचे उपसंचालक गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या कारवाई संदर्भातही आढावा बैठक घेतली.\nअवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – अजित पवार\nआदिवासीबहुल असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनहक्क कायद्यांतर्गत जंगलातील आदिवासींना वनजमिनीचे पट्टे वाटप करण्यात येते. तर दुसरीकडे ताडोबा सारख्या अभयारण्याच्या संरक्षणासाठी हरित लवादाकडून वेगवेगळ्या प्रकारे निर्देश येत राहतात. या परिसरात कोणतेही अतिक्रमण होऊ नये. जंगलाच्या परिसरात वन्यजीवांचे अधिवास संरक्षित राहावे, यासाठी दिशानिर्देश वेळोवेळी दिल्या जातात.\nत्यामुळे अनेक वेळा जिल्ह्यांमध्ये वनपरिक्षेत्रात वन विभाग व आदिवासी यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून उपसंचालक बफर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प याअंतर्गत अवैध वृक्षतोड व जमीन ताब्यात घेण्याच्या संदर्भात झालेल्या प्रकरणात वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागाच्या या कारवाईनंतर जंगला नजीकचा अधिवास असणाऱ्या आदिवासी बांधवांनी यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी वनविभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर काल चर्चा केली.\nनिळवंडे धरणाची कामे दोन वर्षात पूर्ण करणार – मुख्यमंत्री\nवनविभागाने यावेळी आपली बाजू स्पष्ट करताना वनजमिनीवर अतिक्रमण संदर्भात वनहक्क अधिनियमांतर्गत समितीने दावे नामंजूर केले असल्यास सदर अतिक्रमण धारकांनी वनजमिनीवर शेती न करता स्वतःहून सदर वनजमिनीवरील कब्जा सोडून वनविभागात सहकार्य करावे, असे आवाहन केले.\nतर पालकमंत्र्यांनी वनविभागाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रथम कायदेशीर तपासणी करूनच अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. पोलिसात तक्रारी दाखल करण्यापूर्वी दावे तपासून पाहिले गेले पाहिजेत. या संदर्भातली अधिकृत माहिती घेतली गेली पाहिजे. तसेच जंगला शेजारील आदिवासींवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nगावांचे पाणी नमुने तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत धोरण तयार करावे -आरोग्यमंत्री\nअवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – अजित पवार\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/4/1/In-a-1st-India-to-post-women-as-defence-attaches-abroad.html", "date_download": "2021-09-27T04:10:47Z", "digest": "sha1:6NLDCIYJ7U4EO7G5PZGABH7NCVWJ6LTW", "length": 7879, "nlines": 28, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - भारत पहिल्यांदाच महिलांना डिफेन्स अटॅची म्हणून नियुक्त करणार ICRR - भारत पहिल्यांदाच महिलांना डिफेन्स अटॅची म्हणून नियुक्त करणार", "raw_content": "\nभारत पहिल्यांदाच महिलांना डिफेन्स अटॅची म्हणून नियुक्त करणार\nभारत पहिल्यांदाच महिलांना डिफेन्स अटॅची म्हणून नियुक्त करणार\nलवकरच भारत आपल्या परदेश नीतीअंतर्गत महिलांना संरक्षण दूतावासात डिफेन्स अटॅची पदांवर नियुक्त करेल. सरकारने हा निर्णय वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केल्यानंतर आपल्या तीनही सुरक्षा दलांमध्ये या पदासाठी लायक महिला उमेदवार कोण याची चाचपणी सुरु केली. मिशनच्या पहिल्या टप्प्यात युरोप आणि अमेरिका यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण सहाय्यक म्हणून पदे देण्यात येतील.\nयापूर्वी भारतात संरक्षणासारख्या महत्त्वाच्या पदांवर पुरुषी वर्चस्व होते परंतु संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्या महिला संरक्षण मंत्री म्हणून धुरा सांभाळल्यापासून या क्षेत्रात महिलांना बरोबरीचा हक्क त्यांच्यामुळे प्राप्त झाला असे म्हटले तर चूक ठरणार नाही. आजमितीला भारतात अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत जसे की राजदूत, राजनीतीज्ञ, विदेश सचिव.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्त्रियांची विदेशात डिफेन्स अटॅची म्हणून आळीपाळीने भरती केली जाईल. भारताने जेव्हापासून संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात जोरदार धडक मारली आहे तेव्हापासून डिफेन्स अटॅचीच्या पदाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही महत्त्वाच्या देशांप्रमाणेच संरक्षण नीती हे आता भारताच्या राजनीतीचे महत्त्वाचे अंग आहे.\nसंरक्षण नीती ही मुख्यत्वे नौदलाच्या अखत्यारीत येत होती. परंतु मोदी सरकारने मात्र त्याला अधिक व्यापक बनविले. शेजारील देशांच्या विस्तारित बदलत्या धोरणात्मक परिस्थितीमुळे संरक्षण क्षेत्रात फार मोठी झेप घेणे भारताला शक्य होणार आहे. भविष्यात संरक्षण निर्यातीसाठी एक नवीन बाजारपेठ उघडण्याची क्षमता भारतामध्ये नक्कीच आहे.\nमहिलांना भारतीय लष्कराच्या १० शाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळू शकेल असे या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. सिग्नल्स, इंजिनियर्स, आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स, आर्मी सर्विस कॉर्प्स, आर्मी ऑर्डीनन्स कॉर्प्स आणि इंटेलिजन्स या शाखांमध्ये भरती केली जाईल. इंडियन एअर फोर्सच्या सर्व शाखा महिलांसाठी खुल्या असतील. अगदी फायटर पायलट्स सुद्धा.\nनौदलाने स्त्रियांकरिता नॉन-सी विशिष्ट सुविधा उघडल्या आहेत. महिलांना खलाशाचे प्रशिक्षण देण्यासाठी नवीन \"प्रशिक्षण नौका\" वापरण्यात येतील. भविष्यात खलाशांचे क्षेत्र सुद्धा स्त्रियांसाठी खुले करण्याचा या मागे उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.\nसंरक्षण नितीमध्ये महिलांची भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते. भारताचे संरक्षण आणि सुरक्षा हीत महत्त्वाचे आहे. सखोल आहे. संरक्षणाच्या बाबतीत अधिक पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच या पुरुषप्रधान संरक्षण क्षेत्रात स्त्रियांना हलक्या दर्जाची कामे देणे अथवा त्यांना कमी लेखणे अश्या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. मग या पुरुषी अहंकारापुढे भारताचे संरक्षण हीत भले ही बाजूला पडेना का. ही चिंतेची बाब आहे. परंतु जर देशाचे हीत डोळ्यासमोर ठेवले आणि काम केले तर भारत संरक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/major-nikhil-handa-arrested-in-delhi-he-is-accused-of-murdering-wife-of-another-indian-army-major-1702460/", "date_download": "2021-09-27T05:31:52Z", "digest": "sha1:EUPRSRZIXN2SD6CMZY34EXHEM6CUAQA5", "length": 13440, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Major Nikhil Handa arrested in delhi He is accused of murdering wife of another Indian Army major | लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी मेजर निखिल रायला अटक", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nलष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी मेजर निखिल रायला अटक\nलष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी मेजर निखिल रायला अटक\nमेजर द्विवेदी यांनी पत्नीची हत्या मेजर निखिलने केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nदिल्लीतील लष्कराच्या बराड स्कॉयर भागात लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची शनिवारी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी लष्करातील मेजर निखिल राय हांडा याला अटक करण्यात आली आहे. हत्येचा आरोप असलेला हांडा हा हत्या झालेली महिला आणि तिचा पती यांचा मित्र होता.\nपोलिसांच्या माहितीनुसार, मेजर निखिल राय हांडा याच्यावर मेजर अनिल द्विवेदी यांची पत्नी शैलजा द्विवेदी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मेजर निखिल या दोघांचाही सामाईक मित्र आहे. मेजर द्विवेदी यांनी पत्नीची हत्या मेजर निखिलने केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.\nआरोपी मेजर निखिलला मेरठमधून अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून तो काही दिवसांपूर्वी नागालँड येथे दिसला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱे पोलिस सहआयुक्त मधुप तिवारी यांनी सांगितले की, या प्रकरणी आमच्याकडे काही ठोस पुरावे हाती लागले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुढील तपासानंतर हा हत्येचा प्रकार असावा, असे दिसते. याप्रकरणी मृत शैलजा यांचे फोन कॉल्सही तपासण्यात येत आहेत.\nशनिवारी दुपारी १.२८ वाजता बराड स्क्वेअर भागातून जाणाऱ्या एका प्रवाशाने पोलिसांना खबर दिली होती की, रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडला आहे. त्यानंतर काही तासांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. संध्याकाळी साडेचार वाजता ज्यावेळी मेजर अमित द्विवेदी यांनी पोलिसांमध्ये आपली पत्नी बेपत्ता असल्याची सूचना दिली त्यानंतर संबंधित महिलेचा मृतदेह या मेजर द्विवेदी यांच्या पत्नीचा असल्याचे उघड झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nचेन्नई विरुद्ध कोलकाताच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावल्याप्रकरणी एकाला अटक; ९२ लाखांसह मुद्देमाल जप्त\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://amoulr.blogspot.com/", "date_download": "2021-09-27T03:19:21Z", "digest": "sha1:QH54NA2N3WCROY75TZEPNXEZ4L3OKY5H", "length": 16964, "nlines": 309, "source_domain": "amoulr.blogspot.com", "title": "मनातले काही......", "raw_content": "\nमी तुझा विटाळ साधा.\nती एक नंगी खून.\nतू तिथे स्पर्शू दिले.\nती तुझे दुध पहिले.\nमी मोठा होताच आज,\nतू आई मी बाळ,\nतरी उभ्या कठोर मर्यादा.\nमी द्वंद अवस्थेत उभा,\nकुण्या कामाक्षीचा उर स्पर्शता,\nथेंब दुधाचा कल्लोळे रक्तात.\nतू ती अनुसूया जिथे,\nतू तोडलीस नाळ तरी,\nतू ती पवित्रता जिने,\nसर्वच बाजूने फसलेला मी,\nत्यांच्याशी तरी का लढू\nमाझी तलवार म्यानात आहे.\nमी लढू तरी कुणाशी \nमला उराशी ज्यांनी घेतले\nपरी माझा उर ना कळला त्यांना,\nदूर त्यांनी फेकले .\nदाद मागु कुठे मी,\nन्याय देणारे हि त्यांचेच,\nमाझ्यवर उगाच करडे पहारे.\nसमजून घेणारे कुणीच नाही.\nदूषणं लाऊन घेतली स्वतःला,\nस्वताच्याच समजल्या त्या चुका,\nज्यांचा मी धनीच नाही.\nअसे जगावे आयुष्य कि,\nआयुष्याची मजा यावी .\nआयुष्यभराची रजा घ्यावी .\nउद्याचं काय ते उद्या बघु.\nचिंता जावी अशी काही विसरून,\nजसे फुल नकळत गळावे देठापासुन.\nहि अवस्था मनाची इतक्या सहजा व्हावी.\nआनंद व्हावा फुलाच्या मनी.\nचैतन्याच्या बेरजेतून उदासीनता वजा व्हावी.\nतू असताना सोबतीला मला कसली भीती\nकठीण आहे खडतर आहे वाट आयुष्याची,\nतू असताना सोबतीला मला कसली भीती.\nनको मला सुख्ख नवे, नको दुख्ख नवे,\nतू बघावेस हसणे माझे, तूच बघावी आसवे,\nआणखी काय मला हवे तू असतांना सवे,\nतू करावीस साथ नेहमी श्वास करतो जशी.\nचालतांना मी उन्हातून तू धरावा पदर,\nगारठलेलो असताना द्यावी उबदार नजर,\nएकांतात मी असताना हवीस तू हजर,\nआणि मग आपुलकीने घ्यावेस मला कुशी.\nमी चुकल्यावर वाट माझी मला थांबवावे,\nओरडावे प्रेमाने कधी समजावून सांगावे.\nशपथ घालून प्रेमाची मला बांधून ठेवावे,\nशिकवावे जगणे जसे आई शिकवायची तशी.\nमाझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.....\nमाझ्या घराला फक्त तू नवीन नसशील,\nनवीन असेल तुझ्यासोबतची, तुझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट.\nनवीन असतील तुझ्या सवयी, नवीन असतील तुझ्या आवडी.\nनवीन असतील तुझ्या लकबी, तुझी लाज आणि भावना भाबडी.\nनवीन असतील तुझे लेडीज रुमाल लहानसे,\nनवीन असतील उन्हातले स्कार्फ चेहऱ्यावर बांधायाचे.\nतुझे ते तलम नायलॉन चे , कॉटन चे ड्रेसेस, त्यांचा तो विशिष्ट वास,\nकपाटाच्या काचेवर रंगीबेरंगी टिकल्यांची आरास.\nखणातली तुझी लिपस्टिक, लायनर, पावडरचा पफ, पर्फुमची बॉटल,\nआणि कपाटातली बांगड्यांनी भरलेली नळी जी आजपर्यंत वापरलीच गेली नाही खरंतर.\nकपाटात निळ्या जीन्स व्यतिरीक्त इतर सर्व रंग व्हाईट आणि ग्रे,\nपण आता नवीन असतील तुझे रंगीत ड्रेसेस, रंगीत ओढण्या, विविध साड्या आणि त्यावरची चित्रे.\nप्लेन आणि चेक्स यांशिवाय असतील फारच व्हरायटिस,\nपानं , फुलं , नक्ष्या वेगवेगळ्या आणि रंग हि त्यांच्या भरीस.\nमाझ्या ब्याग शेजारी विसावलेली तुझी पर्स,\nआणि किचन मध्ये जातायेता होणारा,\nपदड्यावर तू सुकत घातलेल्या ओढणीचा मऊ स्पर्श.\nयाचसोबत नवीन असेल वार्डरोबच्या खालच्या कप्प्यात,\nवर्तमान पत्रात गुंडाळून ठेवलेल्या तुझ्या त्या दिवसातल्या गोष्टी.\nनवीन असतील तुझ्या देवभोळ्या कल्पना,\nआणि त्या दिवसातलं ते वागणं तुझं कष्टी.\nनवीन असेल पसाऱ्यातली आवराआवर,\nवस्तूंना जागा भेटतील स्वतःच्या,\nज्या कधीच जागेवर नसतात आजवर.\nनवीन असतील कितीतरी तुझ्या कल्पना,\nनाजुकश्या भावना, काही रेशमी संवेदना.\nनवीन असेल तुझी नजर एखादी गोष्ट बघायची,\nनवीन असेल पद्धत एखद्या विशिष्ट वेळी वागायची,\nनवीन असेल काही तर्हा विषय हाताळायची.\nकाही अल्लडपणा , काही समजूतपणा,\nकाही मस्तीत सुचलेलं तुझ्या वेड्याश्या मना.\nआजपर्यंत \"माझ्या\"मय असलेल्या या घरा,\n\"तुझ्या\"मय व्हायला वेळ लागेल जरा.\nकारण माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.\nतू ऑफिस मध्ये नसतांना\nवारा असून नसल्यासारखा होता का कुणास ठाऊक,\nचेहरा हसून रुसल्यासारखा होता का कुणास ठाऊक.\nवारयावर झालाच नाही पावलांचा हळुवार आवाज,\nदिवसानेही अमावसेच्या रात्रीचा लाऊन घेतला रिवाज.\nसांज रागावली होती कारण हुरहूर चोरली दुपारने,\nसांज निमूट सुन्न कठीण मोकळ्या क्षणांस सारणे,\nआज गंध उतरलाच नाही दररोजपरी जमिनीवरी,\nश्वास नुसताच चढला उतरला वाटलाच नाही श्वासापरी.\nकंटाळून तू झिडकारते नको असलेली गोस्ट एखादी,\nकंटाळ्यालाही गम्मत यावी तू लडिवाळपणे झिडकारल्याची.\nआज शब्द ऐकून कुणाचा हसवासच वाटलं नाही,\nतू नसशील त्या ठिकाणी असावासच वाटलं नाही.\nअस्वथ नजर बिनधास्त होती सैरभर फिरताना,\nभीतीच नव्हती तू बघण्याची चोरून तुला बघतांना\nसारं काही तेच,तिथेच, तसंच होतं जसं आधी,\nजिवंतपणाचा अभाव सारा त्यांचा श्वासही तुलाच शोधी.\nतुझ्यातल्या ऊर्जेमुळे निर्जीवातही चैतन्य धारण होतं,\nआज सारं असून नसण्याला तुझी गैरहजेरी कारण होतं.\nतुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी,\nजसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी.\nपहिल्यांदा नजर देऊन पहिली कुण्या ओठांची हालचाल,\nशब्दच विसरलो त्या नादात अशी होती ती कमाल.\nअलवारपणे खालचा ओठ स्पर्शत होता वरच्या ओठाला,\nजितक्या अलवारपणे फुल सोडते ओघळताना देठाला.\nत्या दोन सुंदर पाकळ्यांनी मनात सुरु केला दाह,\nमोक्ष कुणीही सोडून द्यावा इतका मोहक होता तो मोह.\nशब्दच माझे विसरून गेले त्यांच्या अस्तित्वाच्या ओळी,\nमौनाचे ऋणही फिटून गेले तू बोलत असते वेळी.\nतुझा शब्द संपवत होता कल्पनेतले आणि वास्तवातले अंतर,\nशासही स्वताचा ऐकू आला तू निघून गेल्या नंतर.\nइतकं पुरेस होतं आता हा उरला जन्म जगण्यासाठी,\nजन्मलो तर तीळ बनून जन्मेन पुन्हा तुझ्याच ओठी.\nमाणसानं कसं शिम्प्ल्यासारखं असावं, इतरांना देऊन मोती, स्वतः संपल्यासारखं असावं.\nमी तुझा विटाळ साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/05/begging-agitation-of-shikshak-kriti-samiti-for-recruitment-of-junior-college-posts/", "date_download": "2021-09-27T04:43:20Z", "digest": "sha1:ZCTS7WRSEI6IIUBFO34KZPOAMEGFXIKB", "length": 9466, "nlines": 102, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कनिष्ठ महाविद्यालय पद भरतीसाठी शिक्षक कृती समितीचे भीक मागो आंदोलन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nकनिष्ठ महाविद्यालय पद भरतीसाठी शिक्षक कृती समितीचे भीक मागो आंदोलन\nपुणे: महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय पद भरती अजूनही राज्य सरकारने केली नाही. त्यासाठी शिक्षकानीं पद भरती होवी यासाठी खूप प्रयत्न केले. पण अजूनही शासनाने पद भरती केली नाही . म्हणून 2 सप्टेंबरपासून शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालय पद भरतीसाठी भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. आजचा त्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील 100 टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांच्या शिक्षकांच्या मान्यता व वेतनाचा प्रश्न शासन दरबारी गेली पंधरा ते 17 वर्षापासून प्रलंबित आहे हे प्रश्न राज्य सरकारने सोडवण्यासाठी शिक्षक कृती समिती पुण्यातील सेंटर बिल्डिंग येथे आंदोलन करत आहे. हे आंदोलन शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 2 सप्टेंबर पासून चालू आहे. चार-पाच दिवस आंदोलन चालू असले तरी शिक्षण संचालक कार्यालयाचे लक्ष नाही.\nया आंदोलनाला शिक्षक कृती समितीचे उपाध्यक्ष विनोद दानवे, सचिव अशोक हिंगे, बाळू पाटील, आबुल मोहसीन, श्यामसुंदर पाटकर, व शिक्षक कृती समितीचे शिक्षक उपस्थित आहेत.\nसचिन चव्हाण म्हणाले, शिक्षकदिनी वाढीव पदावरील शिक्षकांवर ही वेळेने पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. म्हणून आम्ही भीक मागो आंदोलन करत आहोत. राज्य सरकारने 15 ते 17 वर्षापासून शिक्षकांच्या मान्यता व वेतनाचा प्रश्न सोडवला नाही. सरकार नुसते आश्वासन देत आहे. पण मागण्या काही पूर्ण करत नाही.आम्ही आंदोलन यासाठी करत आहोत. आम्ही आमचे काही बरे वाईट केल्यास याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. आम्ही सरकारला इशारा देत आहोत आमच्या मागण्या तर पूर्ण केल्या नाही तर. यापुढे आम्ही आंदोलन करू.\nशिक्षक कृती समितीच्या मागण्या\n1) वाढीव पदाची माहिती अचूक व परिपूर्णत्या शासनाकडे पाठवावी.\n2) शासनाने वाढीव पदांना वेतनासह त्वरित मंजुरी द्यावी.\n← प्रत्येक शिक्षकाला आपला विद्यार्थी मोठा व्हावा असे वाटत असते- रूपाली चाकणकर\nसंकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण →\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2/5361-2-disha-milnar/", "date_download": "2021-09-27T04:08:58Z", "digest": "sha1:VFLLUG7GPLLOFJWSIS72NAHJHBIMSRYJ", "length": 19643, "nlines": 78, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या तीन राशी ला शिव पार्वतीचे आशीर्वाद लाभतील, तुम्हाला बरेच फायदे होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशीफल/या तीन राशी ला शिव पार्वतीचे आशीर्वाद लाभतील, तुम्हाला बरेच फायदे होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल\nया तीन राशी ला शिव पार्वतीचे आशीर्वाद लाभतील, तुम्हाला बरेच फायदे होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल\nV Amit 10:15 am, Mon, 12 April 21\tराशीफल Comments Off on या तीन राशी ला शिव पार्वतीचे आशीर्वाद लाभतील, तुम्हाला बरेच फायदे होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल\nमेष राशीच्या लोकांचा काळ खूप खास राहणार आहे. भगवान शिव आणि पार्वती जी यांच्या आशीर्वादाने नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न चांगली मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामावर तुमचे पूर्ण लक्ष असेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. नवीन लोक मित्र होऊ शकतात. गरजू लोकांना मदत करण्याची संधी असू शकते. पालकांसह आपण एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देण्यासाठी प्रोग्राम बनवू शकता. जर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना नवीन कोर्स घ्यायचा असेल तर आपण त्यात प्रवेश घेऊ शकता. हा काळ खूप शुभ आहे.\nमिथुन राशीचा काळ खूप फलदायी ठरणार आहे. भगवान शिव आणि पार्वती यांच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रातील बड्या अधिका of्यांची कृपा तुमच्यावर राहील, तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात. व्यवसाय चांगला होईल, फायद्याचे करार होऊ शकतात. वाहन आनंद होईल. पती-पत्नीमध्ये अधिक चांगले समन्वय राखले जाईल. प्रेम तुमचे आयुष्य मजबूत करेल. आपल्या धावण्याचा चांगला परिणाम तुम्हाला मिळेल.\nमकर राशीच्या लोकांना नोकरी व व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे, जे तुमचे मन आनंदित करेल. आपल्याला एखाद्या खास मित्राकडून भेट मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची अपेक्षा आहे. भगवान शिव-पार्वतीच्या कृपेने आर्थिक स्थिती बळकट होईल. आपण व्यवसायात काही आवश्यक बदल करण्याबद्दल विचार करू शकता, ज्याचा आपल्याला चांगला फायदा होईल. सामाजिक कार्यात भाग घेईल. मान आणि सन्मान मिळेल.\nइतर राशी कशी असतील\nवृषभ राशीच्या लोकांची वेळ संमिश्र होणार आहे. आपण कुटुंबातील सदस्यांसह जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या बाजूने ही समस्या अधिक असेल, आपण त्यांच्या भविष्याबद्दल खूपच काळजीत आहात. नोकरी क्षेत्रात उतार-चढ़ाव येतील. मोठ्या अधिका with्यांशी अधिकाधिक समन्वय साधण्याची गरज आहे. अचानक आपणास जवळच्या मित्राकडून चांगली भेट मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल.\nकर्क राशीच्या लोकांना मध्यम फळ मिळेल. जर आपल्याला एखाद्या भागीदारीत काम सुरू करायचे असेल तर काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. व्यवहारामध्ये पैसे घेणे टाळले जाईल. या राशीचे लोक एखाद्या विषयाबद्दल भावनिक होऊ शकतात. भावनिकतेत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा भविष्यात आपणास नुकसान सहन करावे लागेल. पालकांकडून आशीर्वाद व सहकार्य मिळेल.\nसिंह राशिच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आपण गुप्त शत्रूंबद्दल थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण ते आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. जे राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. आपण आपले काही काम आपल्या मनानुसार पूर्ण करू शकता जे आपल्याला चांगले निकाल देईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचण येऊ शकते. आपण कठीण विषयांबद्दल खूप काळजीत असाल. आपण शिक्षकांचा आधार घेऊ शकता.\nकन्या राशीच्या लोकांचा मिश्र वेळ असेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत तुम्ही सुखद काळ घालवाल. कोणत्याही मांगलिक कार्यक्रमात सामील होण्याची संधी असू शकते. घरगुती गरजा करण्यासाठी थोडे अधिक पैसे खर्च होतील. आपल्या मुलांच्या नकारात्मक कृतींवर लक्ष ठेवा. विषम परिस्थितींमध्ये आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि एक शहाणा निर्णय घ्यावा. आपणास उपासनेत अधिक जाण येईल. अचानक दिलेलं पैसे परत येऊ शकतात.\nतूळ राशीचे लोक बर्‍याच प्रमाणात ठीक असतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष कामगिरीची अपेक्षा आहे. उत्पन्न सामान्य राहील. आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करतील, म्हणून आपण सावध रहावे लागेल. नोकरीच्या क्षेत्रात अधिक गर्दी होईल, ज्यामुळे शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकेल. कोणालाही कर्ज देऊ नका. जे परदेशात व्यवसाय करतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो. मुलाच्या लग्नाची चिंता करेल.\nवृश्चिक राशीच्या लोकांचे चढ-उतार असेल. आपण आपले रखडलेले पैसे परत मिळवू शकता. गुंतवणूकीशी संबंधित कामांपासून दूर राहण्याची गरज आहे कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुम्ही अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्याचा विचार करू शकता. शेजार्‍यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला आपला राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, तरच तुम्हाला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागेल.\nधनु राशीच्या लोकांना उधळपट्टीचा सामना करावा लागेल. घरास आवश्यक असलेल्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका, अन्यथा पैशाची अडचण होऊ शकते. कोर्ट कोर्टाच्या खटल्यांपासून दूर रहा. गुप्त शत्रू विजय मिळवतील, ते आपल्याविरूद्ध काही रणनीती बनवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना त्यात यशस्वी होऊ शकणार नाही.\nकुंभ राशीचे लोक मिश्रित परिणाम साध्य करतील. शारीरिक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. जर आपण लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असाल तर प्रवासादरम्यान वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मालमत्ता खरेदी करताना विक्री करताना सर्व वैधानिक बाबी तपासा. फालतू खर्चावर लक्ष ठेवा, नाहीतर भविष्यात आपणास अडचणीत आणता येईल. आयुष्या जोडीदारास संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवन चांगले नाही\nमीन राशीच्या लोकांना बर्‍याच प्रकरणांमध्ये चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या क्षेत्रात सन्मान आणि सन्मान मिळेल. मोठे अधिकारी आपले समर्थन करतील. आपल्याला सहकार्यांसह चांगले संबंध ठेवण्याची आवश्यकता आहे. पालकांचा सल्ला तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण कामात उपयुक्त ठरेल. विद्यार्थी वर्गाचे विद्यार्थी थोडे मानसिक त्रासलेले दिसेल. तुमचे मन अभ्यास करू शकणार नाही. नकारात्मक विचारांवर आपले वर्चस्व होऊ देऊ नका. आपण कुठेतरी गुंतवणूकीचा विचार करीत असाल तर घरी अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious 12 एप्रिल धडाकेबाज राहणार या 4 राशीला मोठा धन लाभ होणार प्रेमात यश आणि…\nNext या 4 राशी चे लोक जन्मताच नशीबी करोडपती होण्याचा योग घेऊन येतात, यांना धनवान होण्या पासून कोणीही अडवू शकत नाही…\nदेव देतो तेव्हा छप्पर फाड देतो याचा प्रत्यय आज येणार या राशी चे लोक ठरणार नशिबवान\n21 एप्रिल पासून या राशीच्या प्रगतीचे घोडे चारही दिशेला भरधाव वेगाने धावणार\n24 वर्षानंतर महादेव या राशी चे भाग्य उघडत आहेत यश येईल स्वप्ने साकार होतील\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2021-09-27T04:14:10Z", "digest": "sha1:A3PGRAD6KAYX7724BOYN63X5J5N3IVZC", "length": 11650, "nlines": 312, "source_domain": "krushival.in", "title": "विदेश - Krushival", "raw_content": "\nअमेरिका दौर्‍यावरुन पंतप्रधान मोदी मायदेशी\nउरी सेक्टरजवळ 3 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारताच्या इशार्‍यानंतर ब्रिटन आले ताळ्यावर\nनरेंद्र मोदी यांचे अमेरिकेला प्रस्थान\nमहामार्ग प्रकल्पात चिनी गुंतवणूक नाही\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था | चीनी कंपन्यांनी अलिकडील काळात देशातल्या महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली नसल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री...\nमहिला क्रिकेटपटू मिताली राजने रचला इतिहास; 20 हजार धावा पूर्ण\nभारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना...\nरशियन विद्यापीठात दहशतवादी हल्ला\nमॉस्को | वृत्तसंस्था |रशियातील पर्म विद्यापीठात दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. विद्यापीठात अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात 8...\nपेडलीच्या श्रद्धा तळेकरची कामगिरी कौतुकास्पद – चित्रलेखा पाटील, शेकाप नेत्या\nआज रायगडमधील मुली विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. केवळ पुस्तकात आणि घरकामात न अडकता क्रिडा...\n दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी स्फोटके लपवल्याचा संशय\nआयएसआयच्या दहशतवादी मॉड्यूलच्या आणखी चार दहशतवाद्यांना अटक केल्याने कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यात हाय अलर्टचे...\nनव्या आयपीएल संघांचा 17 ऑक्टोबरला लिलाव\nपुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे. या दोन संघांच्या निवडीसाठी...\nआयपीएलमधून या खेळाडूंनी घेतली माघार..जाणून घ्या कारण\nपाचवी कसोटी रद्द झाल्यावर खेळाडू भडकले पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यावर इंग्लंडचे खेळाडू भडकले आणि त्यांनी आता एक मोठे पाऊल...\nदेश सोडून पळून गेल्याबद्दल अशरफ घनींनी मागितली माफी\nअफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबानने देशात सत्ता हस्तगत करण्यापूर्वी काबूल सोडल्याबद्दल लोकांची माफी...\nअफगाणप्रश्‍नी अमेरिकाला हवीय भारताची मदत\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था |काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर या सर्व प्रकरणात भारताची भूमिका काय आहे याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय....\nमंगळवारी रात्री दक्षिण मेक्सिकोमध्ये अ‍ॅकापुल्कोच्या रिसॉर्टजवळ भूकंपाचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे मेक्सिको शहरातल्या 200 मैलांवरच्या...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2015/08/", "date_download": "2021-09-27T04:50:40Z", "digest": "sha1:CEQFLEZVL67UZ5YE3HFCIY3OM6MD46VI", "length": 18153, "nlines": 80, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: August 2015", "raw_content": "\nबरेच वेळेला आपण एखादया गोष्टीसाठी प्रचंड मेहनत करतो, अगदी जीव तोडून मेहनत करतो, अहोरात्र् मेहनत करतो. पण तरीही ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि आपण जेव्हा कंटाळून प्रयत्न सोडून देतो तेव्हा अचानक ती गोष्ट आपल्याला मिळते. या सगळयातून काय प्रतीत होत की ''नसिब' से ज्यादा और वक्त से पहले कुछ नही मिलता'. ज्यांनी जुना वक्त चित्रपट पाहिला असेल त्यांना हे कळेल की 'होत्याचं' 'नव्हतं' व्हायला आणि 'नव्हत्याचं' 'होतं' व्हायला वेळ लागत नाही. थोडक्यात काय तर 'काळ' हा माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा घटक आहे. एखादया गरीब कुंटुंबात जन्मलेला मुलगा हा पुढे जाउन मुख्यमंत्री होतो आणि एखादया गर्भजात श्रीमंतांच्या मुलांना पुढे आर्थिक चणचण भासते. एखादा दहावीपर्यंत अभ्यासात सर्वसाधारण असलेला मुलगा पुढे उच्च-शिक्षण घेतो आणि एखादा दहावीपर्यंत अभ्यासात अत्यंत हुशार असलेला मुलगा पुढे शिक्षणात गटांगळया खाताना दिसतो. काळानुसार लोकांची कामाची क्षेत्रं बदलतात. नातेवाईकांशी, मित्रांशी अगदी चांगले असलेले संबंध तुटतात. नवीन लोकांशी घनिष्ट मैत्री होते, वगैरे वगैरे...\nएखाद्या व्यक्तिच्या जन्मपत्रिकेत 'काळ' हा घटक मुख्यत्वेकरून 'महादशा अंतर्दशा' या गोष्टीनुसार बघितला जातो. 'महादशा' म्हणजे मोठा काळ आणि 'अंतर्दशा' म्हणजे छोटा काळ. इथे कृपया 'दशा' या शब्दाचा अर्थ वाईट अवस्था असा न घेता फक्त 'काळ' एवढाच घ्यावा. सहाजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा काळ कशावरून ठरतो त्यातला वाईट काळ कुठला आणि चांगला काळ कुठला त्यातला वाईट काळ कुठला आणि चांगला काळ कुठला हे सांगायचं झाल्यास असं सांगता येईल, की प्रत्येक ग्रहानुसार फक्त हर्षल, नेपच्यून आणि प्ल्यूटो सोडून त्या त्या ग्रहाचा विशिष्ट असा कालावधी ठरलेला आहे. इथे आधी एक मुद्दा सांगितला पाहिजे तो असा की, महादशांचे अनेक प्रकार ज्योतिषशास्त्रात आहेत. पण सांप्रत विशोत्तरी महादशा साधारण सगळे ज्योतिषी वापरतात. तर मघाशी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक ग्रहाला काही ठराविक कालावधी हा वाटून देण्यात आला आहे. म्हणजे शुक्र 20 वर्षे, रवि 6 वर्षे, चंद्र 10 वर्षे वगैरे वगैरे. अशा या सर्व महादशा मिळून 120 वर्षांच्या असतात. पण कुठली महादशा आधी येईल, आणि कुठली नंतर येईल हे ठरविण्यासाठी एक नियम आहे. तो असा की, व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या नक्षत्रात असेल, त्या नक्षत्राचा स्वामी आणि चंद्राचा उपनक्षत्र स्वामी हे जे दोन ग्रह असतील तिथपासून महादशा अंतर्दशेला सुरवात होते. तुम्ही म्हणाल की हे जरा अवघड वाटतंय. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास असं म्हणू की, समजा, तुम्ही भारत भ्रमंतीला निघाला आहात, आणि समजा तुम्ही तुमच्या प्रवासाची 'सुरवात' ही उत्तर भारतातून केलीत तर सहाजिकच 'तामिळनाडू' या दक्षिण भारतातील राज्यात तुम्ही उशीरा याल पण समजा, तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरवातच दक्षिण भारतातून केलीत तर 'तामिळनाडू'त तुम्ही लवकर पोहोचाल. महादशा अंतर्दशेच्या बाबतीतही अगदी असंच आहे. तुमची सुरवात कुठून होते, यावर पुढील महादशा, अंतर्दशा अवलंबून असतात.\nकाही व्यक्तींना काही ग्रहांच्या महादशा लवकर येतील तर दुस-या एखाद्या व्यक्तिला त्याच ग्रहांच्या महादशा उशीरा येतील, किंवा कदाचित येणारच नाहीत. विशोत्तरी महादशा या सगळया मिळून 120 वर्षांच्या असतात. सर्वसाधारण माणसाचं आयुष्यं हे 120 वर्षांचं नसतं. त्यामुळे काही महादशा ह्या एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात येतच नाहीत. काही वेळेला आपण असं बघतो की एखाद्या व्यक्तीचा एखादा ग्रह हा खूप चांगला आहे, पण नेमकी त्या व्यक्तीला त्या ग्रहाची महादशा ही येतच नाही, किंवा खूप उशीरा येते... ह्यालाच म्हणायचं, त्या त्या व्यक्तीचं नशीब. वेळच्या वेळी सर्व महादशा येणं हे ही अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक गमतीशीर उदाहरण द्यायचं झाल्यास असं म्हणता येईल की, समजा एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक सुखास उत्तम असणा-या एखाद्या ग्रहाची महादशा ही वयाच्या 80 व्या वर्षानंतर किंवा वयाच्या पहिल्या वर्षी येऊन उपयोग नाही, तर ती योग्य वयातच आली पाहिजे. तसंच व्यक्तिच्या करियरसाठी उत्तम असणा-या ग्रहांची महादशा ही वयाच्या 20 ते 60 या वर्षांपर्यंतच आली पाहिजे. वयाच्या, 80 नंतर येऊन उपयोगाची नाही. किंवा वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत असून उपयोगाची नाही. ज्या व्यक्तीची पत्रिका उत्तम असते आणि सगळया महादशा ह्या योग्य वेळी येतात, तेच खरे 'नशीबवान' असतात.\nकाही काही वेळेला आपल्याला काही गंमतशीर उदाहरणं बघायला मिळतात, म्हणजे एखादी पन्नाशीला किंवा साठीला आलेली व्यक्ती एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन एम्.ए. करत असते. तर काही वयस्कर जोडपी ही आयुष्यभर एकत्र राहून वयाच्या उत्तरार्धात घटस्फोट घ्यायच्या विचारात असतात. मी ऐकलेलं एक उदाहरण फार गंमतशीर आहे. एका व्यक्तीचं लग्न झालं. पुढे त्यांनी घटस्फोट घेतला आणि पुढे काही काळानंतर त्या व्यक्तीचं घटस्फोट घेतलेल्या त्याच्या पत्नीशीच पुन्हा लग्नं झालं. या सगळयाचा अर्थ काय तर, योग्य वेळी न आलेल्या महादशा-अंतर्दशा.\nएखादी गोष्ट कधी होईल हे सांगण्यासाठी अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. पण जन्मपत्रिका ही मुळात चांगली हवीच. जन्मपत्रिकेनुसार घडणा-या वाईट किंवा चांगल्या घटनांचा काळ सांगण्यासाठी आधी मूळात जन्मपत्रिका ती घटना दर्शवीत असायला हवी. ज्या गोष्टी जन्मपत्रिकेत दिसत नाहीत त्या 'कधी होतील', हे बघण्याला अर्थच नाही. मुळात आडात नाही, तर पोह-यात कुठून येणार हे सांगण्यासाठी अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. पण जन्मपत्रिका ही मुळात चांगली हवीच. जन्मपत्रिकेनुसार घडणा-या वाईट किंवा चांगल्या घटनांचा काळ सांगण्यासाठी आधी मूळात जन्मपत्रिका ती घटना दर्शवीत असायला हवी. ज्या गोष्टी जन्मपत्रिकेत दिसत नाहीत त्या 'कधी होतील', हे बघण्याला अर्थच नाही. मुळात आडात नाही, तर पोह-यात कुठून येणार या म्हणीसारखं आहे. काही वेळेला एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत एखाद्या क्षेत्रात नाव मिळण्याचं दिसतं पण, प्रत्यक्षात मात्र बघितलं तर ती व्यक्ती त्या वेळेस वेगळया क्षेत्रात काम करत असते. हे का होतं या म्हणीसारखं आहे. काही वेळेला एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत एखाद्या क्षेत्रात नाव मिळण्याचं दिसतं पण, प्रत्यक्षात मात्र बघितलं तर ती व्यक्ती त्या वेळेस वेगळया क्षेत्रात काम करत असते. हे का होतं तर त्या व्यक्तीची त्या क्षेत्रासाठी असलेली महादशा आलेलीच नसते. ती महादशा पुढे जेव्हा येते तेंव्हा ती व्यक्ती त्या क्षेत्रात पुढे येते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असे किती नट माहीत असतील की जे पूर्वी कोणीतरी पोस्टात कारकून किंवा बस कंडक्टर होते, त्यावेळेस ते 'नट' नव्हते पण, आत्ता आहेत. तसंच कितीतरी उद्योगपती असे आहेत जे पूर्वायुष्यात अक्षरश: कोणीही नव्हते आणि नंतर ते एक यशस्वी उद्योजक झाले आणि त्याचं नाव सगळीकडे झालं.\nएखादी घटना कधी घडेल हे सांगणं आणि त्या बाबतीत किती कालावधी चांगला अथवा वाईट आहे, हे सांगणं, हे दोन्हीही महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नट होईल पण, किती काळ गाजवेल हे ही महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं जन्मपत्रिकेतील यश आणि पुढे येणा-या महादशा अंतर्दशा यावर अवलंबून असतं. उदाहरण द्यायचं झालं तर, अमिताभ बच्चन हेही नट झाले. आणि कुमार गौरव हाही नट झाला. पण अमिताभ बच्चन हे आत्ताही काळ गाजवत आहेत, आणि कुमार गौरवचा पत्ताच नाही. एक चित्रपट गाजवणा-या भाग्यश्री पटवर्धनचं नाव सध्या कुठेच नाही. 'किती वर्ष सातत्य राहील' हे देखील महत्त्वाचं ठरतं. आणि हे अवलंबून असतं, पुढे अनुक्रमे येणा-या महादशा अंतर्दशांच्यावर\nतर अशा या महादशा अंतर्दशा व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या असतात हे आपण पाहिलंच. शेवटी काळ हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा घटक ठरतोच, म्हणूनच \nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nConsultation - सापाच्या साक्षीने..\nरविवार सकाळची पहिलीच Appointment अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळ...\nमी कुत्रा पाळू का\nज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने \"मी कुत्रा पाळू का\" असा प्रश्न विचारला. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/06/04/missionbeginagain-unlock1-0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-27T03:40:41Z", "digest": "sha1:M2OOYN7ERK3DW3KZEB4WN3IL4VW4VFWR", "length": 11036, "nlines": 109, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "#MissionBeginAgain, #Unlock1.0 राज्य सरकारने केली नवीन घोषणा - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\n#MissionBeginAgain, #Unlock1.0 राज्य सरकारने केली नवीन घोषणा\nमुंबई, दि. 4 – कोरोना लॉकडाऊनमध्ये पुनश्च हरीओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली. या मिशन बिगीन अगेनबाबत जारी केलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.\nमुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करण्यासाठी आता कोणत्याही पासची गरज नाही. राज्य सरकारने आधी जारी केलेल्या नियमावलीत तसे बदल केले आहेत.\nराज्य सरकारने मिशल बिगेन अगेन अंतर्गत जारी केलेल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर विभागात (MMR) प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागात आता नागरिकांना पासशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी पास घेऊनच प्रवास करण्याची मूभा होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.\nखाजगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ८ जूनपासून खाजगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने खाजगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.\nवृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ७ जूनपासून सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यातील शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यात ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल, असे नियमावलीत म्हटले आहे.\nकोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सरकारने प्रवासावर निर्बंध जाहीर केले होते. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून अन्य व्यवहार बंद केले होते. पण आता पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी सरकारने काही व्यवहारांना हळूहळू शिथिलता द्यायला सुरुवात केली आहे.\nमहाराष्ट्रामध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळं, स्पा, सलून, स्विमिंग पूल या गोष्टी बंद राहणार आहेत. राज्यामध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे शुक्रवारपासून दुकानं उघडणार आहेत.\n← ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन\nपुणे कॅन्टोन्मेंट – सकाळी 9 ते दुपारी 2 दुकाने उघडण्यास परवानगी द्या, शिवसेनेची मागणी →\nकोरोना – राज्यात आज १३ हजार २९४ रुग्ण बरे तर १५ हजार ५९१ नवीन रुग्णांची नोंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्याचा संकल्प\nमराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/06/recruitment-for-wrestling-department-of-maratha-light-infantry-regimental-center/", "date_download": "2021-09-27T04:52:46Z", "digest": "sha1:3Q3ZPX6KGX5SBR2YXGLE3I2RET3OGCTY", "length": 13144, "nlines": 132, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटरच्या कुस्ती विभागासाठी भरती - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nमराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटरच्या कुस्ती विभागासाठी भरती\nनवी दिल्‍ली : मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर, कर्नाटकमधील बॉईज स्पोर्ट्स, कंपनीच्या कुस्ती, क्रीडा विभागात मुलांची भर्ती (म्हैसूर,कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेशातील) 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार\nमराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक)च्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीतर्फे, जिल्हा पातळीवर क्रीडा कॅडेट्ससाठी प्रवेशिका मागवल्या जात आहेत. यासाठीची प्रवेश प्रक्रिया 27 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर दरम्यान या रेटीमेन्ट केंद्रांवर घेतली जाईल. मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटरच्या कुस्ती विभागासाठी ही निवड प्रक्रिया केली जाणार आहे.\nवय. 1 Sep 2021 रोजी वय 08-14 या दरम्यान असावे. (एक सप्टेंबर 2007 ते 30 ऑगस्ट 2013 दरम्यान उमेदवाराचा जन्म झाला असल्यास).\nशिक्षण. किमान चौथी इयत्ता पास तसेच इंग्रजी आणि हिन्दी भाषांचे ज्ञान.\nशारीरिक तंदुरुस्ती: मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तसेच आर्मी स्पोर्ट्स मेडिसीन सेंटरच्या तज्ञामार्फतउमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.\nउमेदवाराने आपले आधीचे पदक आणि कुस्तीस्पर्धेत मिळवलेल्या यशाचे प्रमाणपत्र जिल्हास्तरावर सादर करावे.\nउमेदवाराच्या शरीरावर कुठेही टेटू असल्यास त्याची निवड केली जाणार नाही.\nबीएससी भरतीसाठी ऊंची आणि वजनाचे निकष खालील तक्यात दिले आहेत:\nसूचना: या नियमात कुठलेही अपवाद स्वीकारले जाणार नाहीत. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचा निकष जास्तीत जास्त 16 वर्षे, तसेच ऊंची आणि वयाचा निकष शिथिल केला जाऊ शकतो.\nउमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्वाची कागदपत्रे सादर करावी. निवड चाचणीच्या वेळी उमेदवारांकडे ही कागदपत्रे असायलाच हवीत.\nजात प्रमाणपत्राची मूळ प्रत.\nशिक्षण दाखला, गुणपत्रिकेची मूळ प्रत.\nसरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला.\nनिवासी/ अधिवास प्रमाणपत्राची मूळ प्रत, ( तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली )\nजिल्हा तसेच त्यावरील पातळीवरच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाची मूळ प्रमाणपत्रे.\nआधार कार्डची मूळ प्रत.\nउमेदवार विद्यार्थ्यांना त्यांच्या येण्याजाण्याचा आणि निवासाचा खर्च स्वतः करावा लागेल.\nनोंदणीसाठीची वेळ आणि स्थळ.\nस्थळ – मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव (कर्नाटक)\nतारीख – 27 सप्टेंबर 2021.\nवेळ – सकाळी 0700 ते 1000 वाजेपर्यंत\nनिवड. भारतीय क्रीडा प्राधिकरण- साई, क्रीडा वैद्यकीय केंद्र आणि बॉइज कंपनी या चाचण्या/ निवडप्रक्रिया पूर्ण करतील.\nजिल्हा/राज्य/राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्यांना निवडप्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.\nनिवडलेल्या उमेदवारांना इंग्रजी/हिन्दी माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय, साईमार्फत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईलच. शिवाय दहावी नंतरही त्यांना विशेष निवड चाचणी आणि प्रशिक्षणातून जावे लागेल.\nनिवड झालेल्या मुलांना निवड झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या आत मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक) मध्ये रुजू व्हावे लागेल.\nकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांना मास्क आणि हातमोजे तसेच आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सादर करावा लागेल.\n← नौदलाच्या हवाई विभागाला प्रेसिडेंट्स कलर प्रदान\nमराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड →\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/03/16/5490-tip-of-the-day-how-to-find-your-lost-smartphone-here-is-the-tips-and-tricks/", "date_download": "2021-09-27T03:09:09Z", "digest": "sha1:HN3LDWDQ2JEG5YZNXRCOYD3UGMKRAVYH", "length": 13655, "nlines": 181, "source_domain": "krushirang.com", "title": "मोबाईल हरवला / चोरी झाल्यास शोधण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ ट्रिक्स..! - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमोबाईल हरवला / चोरी झाल्यास शोधण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ ट्रिक्स..\nमोबाईल हरवला / चोरी झाल्यास शोधण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ ट्रिक्स..\nमोबाईल ही आता शौक नाही, तर जीवनातील एक महत्वाची गरज बनली आहे. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान आणि फिचर यामुळे मोबाईलची गरज आणखी वाढत आहे. अशावेळी जर आपला मोबाईल हरवला, गहाळ झाला किंवा चोरी झाल्यास डोकेदुखी वाढते.\nत्यामुळेच आज आपण अशा पद्धतीने मोबाईलने मध्येच साथ सोडल्यावर काय करायचे, याबाबत माहिती पाहणार आहोत. त्यासाठीचे मुद्दे पुढीलप्रमाणे :\nहरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधणे हे एक आव्हानात्मक काम आहे. आत्तापर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नाही की ज्याद्वारे फोन सहजपणे शोधता येईल. तर, पोलिसांनीही फारच थोड्या प्रकरणात फोन हस्तगत करून दिलेला आहे.\nत्यामुळे स्मार्टफोन गमावल्यास किंवा चोरी गेल्यास, अशा काही युक्त्या आपल्याला आपला फोन शोधण्यात मदत करू शकतात. स्मार्टफोनमधील माहिती जसे की बँक खाते तपशील, वैयक्तिक फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि संपर्क क्रमांक आदीचे जतन केले जातात. अशा परिस्थितीत स्मार्टफोन चोरी म्हणजे आपली माहिती चोरी. त्यामुळे हे काळजीपूर्वक वाचा.\nएंटी थेफ्ट अलार्म हा अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर सक्रिय करा. यानंतर, जर कोणी आपल्या मोबाइलला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मोबाईलमध्ये मोठा गजर वाजेल. गर्दीच्या ठिकाणी कोणी फोन चोरी करण्याचा प्रयत्न केला तर आपणास याद्वारे त्वरित कळेल.\nलुकआउट सिक्योरिटी एंड एंटीवायरस या अ‍ॅपने गुगल मॅपच्या मदतीने मोबाईलचे स्थान शोधले जाऊ शकते. जर कोणी चोरी केल्यानंतर आपला फोन बंद केला तर आपल्याला फोनचे शेवटचे स्थान कळेल. हे आपला फोन शोधणे आपल्यास सुलभ करते.\nथीफ ट्रैकर हे अॅप चोरीचा फोन शोधण्यात उपयुक्त आहे. फोन चोरीनंतर, याद्वारे आपण चोरी केलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवू शकता. यात एक वैशिष्ट्य असेदेखील आहे. ज्यात फोनशी छेडछाड झाल्यास हे आपोआप छेडछाड करणाऱ्याचा फोटोवर काढून त्या स्थानासह मालकांना मेल पाठवेल.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे सरकारचा प्लान\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य सरकारने घेतलाय निर्णय\nग्रामरोजगार सेवकांना मिळणार ‘इतके’ मानधन; रोहयोला गती देण्यासाठी महत्वाचा निर्णय\nकिरीट सोमय्यांनी केली शरद पवारांना ‘ही’ मोठी मागणी; वाचा, नेमकी का आणि कशामुळे केली मागणी\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle/xiaomi-redmi-7a-flash-sale-know-all-features-price-and-offers-sas-89-1933441/", "date_download": "2021-09-27T04:43:28Z", "digest": "sha1:QHZZNGMAKGC7ORWQU6KNNSWM7EY2M7R2", "length": 13846, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "xiaomi Redmi 7A flash sale know all features price and offers sas 89 | ‘शाओमी’चा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A चा आज सेल, 'ही' आहे स्पेशल ऑफर", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\n‘शाओमी’चा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A चा आज सेल, 'ही' आहे स्पेशल ऑफर\n‘शाओमी’चा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A चा आज सेल, ‘ही’ आहे स्पेशल ऑफर\nपहिल्या सेलमध्ये काही मिनिटांतच हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nशाओमी (Xiaomi) कंपनीने भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A हा मे महिन्यात लाँच केला होता. आज(दि.18) या स्मार्टफोनसाठी दुसऱ्यांदा फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि शाओमीच्या ऑनलाइन स्टोरवर सेल आयोजित करण्यात आलंय. पहिल्या सेलमध्ये या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता आणि काही मिनिटांतच हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता.\n5 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची बेसिक किंमत आहे. मे महिन्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. मागच्याच वर्षी बाजारात आलेल्या ‘रेडमी 6 ए’ ची ही अद्ययावत आवृत्ती असल्याचं बोललं जात आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 2GB रॅम +16GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 5 हजार 999 रुपये आहे तर, 2GB रॅम +32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6 हजार 199 रुपये आहे. ‘स्मार्ट देश का स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने या स्मार्टफोनसाठी वापरली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात Sony IMX486 सेंसर आहे.\nभारतातील पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कंपनी Redmi 7A स्मार्टफोनवर स्पेशल ऑफर देत आहे. या अंतर्गत जुलै महिन्यात Redmi 7A खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 200 रुपयांची सवलत मिळेल. म्हणजे, 2GB रॅम +16GB स्टोरेजचं व्हेरिअंट 5 हजार 799 रुपयांमध्ये, तर 2GB रॅम +32GB स्टोरेजचं व्हेरिअंट 5 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे हा फोन खरेदी केल्यास ५ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर फ्लिपकार्ट ग्राहकांना ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफरमध्येही फोन उपलब्ध करून देणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल नॅनो-सिम स्लॉट आहे. यामध्ये 3.5 mm हेडफोन जॅक असून हा फोन ब्ल्युटूथ 5.0 ला सपोर्ट करतो.\nरेडमी 7 ए फीचर्स –\nडिस्प्ले – 5.45 इंचाचा 720X1440 पिक्सल रिसोल्यूशन\n1.4 जीएचझेड ऑक्टो कोर प्रोसेसर\nबॅटरी – 4 हजार एमएएमच क्षमतेची बॅटरी\nओएस – लेटेस्ट अँड्रॉइड 9.० पाय\nकॅमेरा – 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.\nव्हेरिअंट – 2 जीबी रॅम, 16 जीबी मेमरी आणि 2 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज (मायक्रोएसडीकार्डने मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nफॅटी लिव्हरच्या आजाराने ग्रस्त आहात मग वापरा या टिप्स आणि बघा कमाल \nतुमच्या किचनला कमी जागेत आणखी सुंदर बनवतील ‘या’ सात वस्तू \nवर्कआऊटनंतरचा हेल्दी स्नॅक ‘असा’ बनवा; सहज सोप्पी रेसिपी ट्राय करा\nGreen Tea Herbal Shampoo: केस वाढविण्यासाठी घरीच बनवा ग्रीन टी हर्बल शॅम्पू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/vaccination/", "date_download": "2021-09-27T03:22:04Z", "digest": "sha1:OPGPQHJZ7OPMJJ7EIXP2CWVV42MOXWGR", "length": 11029, "nlines": 298, "source_domain": "krushival.in", "title": "vaccination - Krushival", "raw_content": "\nकर्जतमधील नागरिकांची लसीकरणासाची मागणी\nकर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांची कोव्हिड लसीकरणासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषदने प्रत्येक वार्डमध्ये जाऊन लसीकरण ...\nलसीकरणासाठी आरोग्यविषयक निर्बंधानाच फाटा\nपश्‍चिम बंगालमध्ये लसीकरणासाठी आरोग्यविषयक निर्बंधानाच फाटा देत नागरिकांची झुंबड उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी ...\nदोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण करावेत- अजित पवार\nराज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी लसीचे दोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात ...\nझायडस कॅडीलाला भारतात मंजुरी;ऑक्टोबरपासून लसीकरणाची शक्यता\nजगातील पहिली डीएनए व्हॅक्सिन झायडस कॅडीला या लसीला भारतात मंजुरी मिळाली असून 12 ते 17 वयोगटातील ...\nदेशातील 1.6 कोटी लोकांना दुसरा डोस नाही\nभारतातील किमान 1.6 कोटी लोकांना त्यांच्या कोरोना लसीच्या पहिल्या डोसच्या 16 आठवड्यांनंतरही लसीचा दुसरा डोस ...\nपरदेशात जाणार्‍यांचे लसीकरण पूर्ण\nनोकरी निमित्ताने लांजा तालुक्यातील परदेशात असणारे नागरीक सुट्टी निमित्ताने गावी आले असून त्यांना लस मिळत नसल्याने ...\nओएनजीसीच्या सीएसआर फंडातून नागरिकांना लसीकरण\n| उरण | घन:श्याम कडू |उरण मधील ओएनजीसी प्रकल्पाच्या माध्यमातून येथील नागाव आणि म्हातावली या गावातील सहाशे नागरिकांना मोफत कोव्हीड-19 ...\nपनवेल मधील रस्त्यावरील बेघर, निराधार व्यक्तींचे कोव्हीड लसीकरण\nपनवेल | प्रतिनिधी | कोणताही शासकीय पुरावा, आधार कार्ड नसलेल्या ९० बेघरांचे लसीकरण पनवेल कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील नागरी प्राथमिक आरेाग्य ...\nखामगाव येथे लसीकरणला सुरुवात\n| आंबेत | वार्ताहर |म्हसळा तालुक्यातील आंबेत विभागातदेखील दुसर्‍या लसीकरणला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी नागरिकांनी शंभरी गाठत आरोग्य विभागाला ...\nपालिका अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना दिली लस\nकोव्हिडच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये आरोग्य विभागासह नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतरही ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2", "date_download": "2021-09-27T05:10:38Z", "digest": "sha1:OSDCQCTPZBJS4CODDUIWLXC3GR5XG54D", "length": 2916, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "थॉमस कार्लाईल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nथॉमस कार्लाईल (४ डिसेंबर, १७९५:स्कॉटलँड - ५ फेब्रुवारी, १८८१:लंडन, इंग्लंड) हा स्कॉटिश लेखक, तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि शिक्षक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ३१ ऑक्टोबर २०२०, at ०६:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ०६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2021-09-27T05:18:01Z", "digest": "sha1:KCWV2J5QPV3QE72HRTATBUBVAIFPC4YG", "length": 5038, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संवेदनाहारक - विकिपीडिया", "raw_content": "\nतात्पुरते संवेदनाहरण घडवून आणणारे (बधिरीकरण करणारे) औषध म्हणजे संवेदनाहारक होय. वेदनाशामकांशी तुलना करता, वेदनाशामके संवेदना दूर न करता वेदना दूर करतात. सामान्यतः शस्त्रक्रिया सुलभतेने करण्यासाठी संवेदनाहारके वापरली जातात. आधुनिक काळात अनेक संवेदनाहारके वापरली जातात. संवेदनाहारकांचे सामान्य व स्थानीय असे दोन गट केले जातात. सामान्य संवेदनाहारके जागृतीचा व्युत्क्रमी नाश घडवून आणतात तर स्थानीय संवेदनाहारके जागृती कायम ठेवून शरीराच्या मर्यादित भागांमध्ये व्युत्क्रमी बधिरीकरण करवितात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१६ रोजी २२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2018/08/", "date_download": "2021-09-27T03:21:23Z", "digest": "sha1:AXOIU7KFI7AGYQ4MGCWEWJBEOJ2DCLU7", "length": 9938, "nlines": 76, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: August 2018", "raw_content": "\nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनीलची पत्रिका 'सीए होणार' हे ठळकपणे दर्शवित होती. सहा महिन्यानंतरचा काळ पास होण्यासाठी खूप चांगला होता म्हणून मी त्याला त्या काळात परीक्षा द्यायला सांगितलं आणि सहा महिन्यांनी सुनील नुसताच पास नाही तर चांगल्या मार्कांनी सीए झाला. सुनील म्हणाला, \"सर, मी आज फक्त तुमच्यामुळेच सीए होऊ शकलो\" \nप्रसंग २ : अमितच लग्न होऊन २ वर्ष झाली होती पण बायकोशी अजिबात पटत नव्हतं. रोजच्या भांडणाला कंटाळून तो माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला होता. दोघांच्याही पत्रिका 'घटस्फोट होणार' हे स्पष्टपणे दाखवत होत्या त्यामुळे त्याला तसं स्पष्टपणे सांगावंच लागलं. अमित खूप निराश झाला आणि म्हणाला कि सर मला तुमच्याकडून सगळंच निगेटिव्ह ऐकायला मिळालं. तुम्ही काहीतरी पॉसिटीव्ह सांगाल असं वाटलं होतं.\nवरील दोन्ही प्रसंग जरी वेगळे असले तरी त्यातून हे कळतंय कि यशाचे श्रेय किंवा अपयशाचं दूषण हे ज्योतिषालाच दिलं जातं. माझ्यामते हे दोन्हीही चुकीचंच आहे. ज्योतिषी हा कधीच तुमचं यश किंवा अपयश ठरवतं नाही, तो फक्त आणि फक्त पत्रिकेत काय आहे एवढंच सांगू शकतो, तुमचं नशीब तो ठरवत नाही, किंबहुना ठरवूच शकत नाही. जर तुमचं नशीब तो ठरवू शकत असता तर ज्योतिषाने पहिल्यांदा स्वतःच नशीब बदलून घेतलं असतं. आपलं नशीब हे आपल्या प्रारब्धामुळेच असतं तेंव्हा त्यासाठी ज्योतिषाला दूषण किंवा श्रेय देण्याचं काहीच कारण नाही. हां, उपायांच्यामुळे वाईट गोष्टींची तीव्रता कमी होऊ शकते हे बरोबर आहे पण ज्या गोष्टी मूळ पत्रिकेतच नाहीत त्या उपाय करून आणता येत नाहीत.\nपत्रिकेत वाईट गोष्टी असताना ज्योतिषाने तुम्हाला बरं वाटण्यासाठी कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरीही वाईट असेल तर वाईटच होणार, तात्पुरते तुम्ही खुश व्हाल पण पुढे घडायचं ते घडणारच आहे. पत्रिकेत वाईट गोष्टी असताना सुद्धा काही ज्योतिषी समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून फक्त चांगलंच सांगतात, ही फक्त वरवरची मलमपट्टी होते, फार काळ जातकाला (ज्याची पत्रिका आहे तो) ह्याचा उपयोग होत नाही, कधी ना कधी सत्याला सामोरं जावंच लागतं. इथे ज्योतिषी आणि जातक दोघांचीही चूक असते. काही जातकांची, 'आपल्याला चांगलं भविष्य सांगेल तो \"चांगला\" ज्योतिषी', अशी बालीश विचारसरणी असते, हा शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. चांगलं किंवा वाईट ह्यापेक्षा \"खरं\" भविष्य सांगेल तो चांगला ज्योतिषी, असं म्हणणं योग्य आहे. काही जातक एखाद्या ज्योतिषाचा संदर्भ दुसऱ्याला देताना देखील \"ते 'चांगलं' सांगतात, त्यांच्याकडे जा\" असं सांगतात, ह्यापेक्षा \"ते 'खरं' सांगतात, त्यांच्याकडे जा, असं सांगणं अभिप्रेत आहे.\nज्योतिषी हा एखाद्या पोस्टमनसारखा असतो. तुमच्या नशिबाचे किंवा प्रारब्धाचे निरोप पोहोचवणारा दूत त्याला निरोप लिहिण्याचा किंवा ते बदलण्याचा अधिकार नाही, फक्त ते निरोप चांगल्या रीतीने आणि वेळेत जातकापर्यंत पोहोचवणे एवढंच त्याच काम \nएखाद्या ज्योतिषाचे आभार मानणं किंवा त्याला थँक्यू म्हणणं ठीक आहे पण खरे आभार देवाचे माना कि त्याने तुमचं 'खरं' भविष्य सांगण्याची शक्ती त्या ज्योतिषाला दिली, कारण शेवटी कुठलाही ज्योतिषी हा असतो फक्त तुमच्या \"प्रारब्धाचा पोस्टमन\" \nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nConsultation - सापाच्या साक्षीने..\nरविवार सकाळची पहिलीच Appointment अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळ...\nमी कुत्रा पाळू का\nज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने \"मी कुत्रा पाळू का\" असा प्रश्न विचारला. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2/5350-2-raja-ka-yog/", "date_download": "2021-09-27T04:49:31Z", "digest": "sha1:WQXDMESPYGFUCE3SHS7ZLDBDDDNX3VPG", "length": 9898, "nlines": 72, "source_domain": "www.marathigold.com", "title": "31 वर्षा नंतर एप्रिल च्या मध्यभागी बनला राजयोग, या 5 राशी ला होणार लाभ...", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशीफल/31 वर्षा नंतर एप्रिल च्या मध्यभागी बनला राजयोग, या 5 राशी ला होणार लाभ…\n31 वर्षा नंतर एप्रिल च्या मध्यभागी बनला राजयोग, या 5 राशी ला होणार लाभ…\nV Amit 12:01 pm, Sun, 11 April 21\tराशीफल Comments Off on 31 वर्षा नंतर एप्रिल च्या मध्यभागी बनला राजयोग, या 5 राशी ला होणार लाभ…\n31 वर्षानंतर एप्रिलच्या मध्यात राजयोग बनला आहे. या राज योगाचा पूर्ण 5 राशींचा फायदा होणार आहे. बजरंगबलीच्या कृपेने त्यांना पैसे मिळवण्याच्या बर्‍याच संधी मिळणार आहेत.\nया 5 राशीच्या लोकांसाठी हाती घेतलेले काम यशस्वी होण्यासाठी नशिबाची आवश्यक असलेली साथ लाभेल. त्यामुळे जरी कोणत्याही कार्यात अडथळे आले तरी ते दूर करण्यास जास्त कष्ट पडणार नाहीत.\nधन प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यश देतील. विविध मार्गाने धन लाभ होण्याची शक्यता आहे. शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकते.\nजागाजामीन, वडिलोपार्जित मालमत्ता, दलाली, बोनस इत्यादी मार्गाने धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण अनेक वर्षा पासून ठरवलेली स्वप्ने पूर्ण करू शकता.\n31 वर्षांनंतर, म्हणजेच एप्रिलच्या मध्यभागी, आपल्या जीवनात असे बदल घडतील जे आपण गेल्या काही दिवसांत पाहिले नसावेत. हा बदल तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जाईल. कोणतेही काम करत असताना कोणालाही ते दाखवू नका, ते काम मनापासून व प्रामाणिकपणे करा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.\nया राशीचे नशीब बळकट होईल. आपल्या नवीन विचारसरणीने आपण आपल्या क्षेत्रात मोठी प्रगती साध्य कराल. जे आपल्याला नोकरीची पदोन्नती देईल. दिवसाची सुरुवात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह होईल. पैशाशी संबंधित सर्व त्रासातून मुक्तता मिळेल.\nअचानक समस्या येऊ शकतात, परंतु त्यास दृढतेने सामोरे जा, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण वेळेस पराभूत करू शकाल. अशा प्रकारे, 31 वर्षांनंतर, बजरंगबली मिथुन, सिंह, तुला, वृश्चिक आणि कुंभ या 5 राशींना आपले आशीर्वाद देणार आहेत.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious या 5 राशीचे अंधकारमय जीवन सूर्य देव प्रकाशमान करणार, मान-सन्मान आणि नशीबाची साथ मिळणार\nNext 12 एप्रिल धडाकेबाज राहणार या 4 राशीला मोठा धन लाभ होणार प्रेमात यश आणि…\nदेव देतो तेव्हा छप्पर फाड देतो याचा प्रत्यय आज येणार या राशी चे लोक ठरणार नशिबवान\n21 एप्रिल पासून या राशीच्या प्रगतीचे घोडे चारही दिशेला भरधाव वेगाने धावणार\n24 वर्षानंतर महादेव या राशी चे भाग्य उघडत आहेत यश येईल स्वप्ने साकार होतील\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/marathi-news-paper/", "date_download": "2021-09-27T03:05:57Z", "digest": "sha1:7WC5DTKRGIETRNHSID2XP6DKG2NJWQ4N", "length": 11030, "nlines": 299, "source_domain": "krushival.in", "title": "marathi news paper - Krushival", "raw_content": "\n‘मद्रास कॅफे’ ची अभिनेत्री खंडणी प्रकरणात अटक\n'मद्रास कॅफे' चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली ...\nसाखरतर येथील मासेमारी नौका बचावली\nमासेमारी बंदीचा कालावधी संपताच अनेकांनी मासेमारीसाठी नौका समुद्रात नेल्या. मासेमारीच्या पहिल्याच दिवशी समुद्रात गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील ...\nकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ\n| नवी दिल्ली | वृत्तसस्था |केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय माहिती ...\nअर्जुना, कोदवली नद्यांना पूर\nरविवार पासून संततधार पडणार्‍या पावसामुळे राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून या पुराचे पाणी ...\n2000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमतानवी दिल्ली | वृत्तसंस्था |अग्नी मालिकेतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र ‘अग्नी-प्राईम’ची सोमवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ओडिशाच्या ...\n‘आघाडी’च्या ‘हेराफेरी’मुळे ओबीसी आरक्षण रद्द\nअ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोपनागपूर I प्रतिनिधी I स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय ...\nराम नवले यांचा शेकापक्षात प्रवेश\nपक्षात युवकांना संधी देणार - मोहन गुंड बीड गेवराई तालुक्यातील कुकडगाव येथील युवक राम नवले यांनी शेकापक्षात भाई ...\nपर्यटनावर यंदाही बंदीचे सावट\nकर्जतमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात, स्थानिकांमध्ये नाराजी नेरळ निसर्ग सानिध्यात असलेला प्रदूषणमुक्त तालुका म्हणून मिरवणार्‍या कर्जत तालुक्यात यावर्षीही शासनाच्या ...\n…अन् खा. सुनील तटकरेंनी भरला दम\nमहामार्गाच्या कामाचा दर्जा सुधारा; राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांची कानउघाडणी पाली/बेणसे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa express way) चौपदरीकरणाचे काम मागील ...\nमोग्रज उपसरपंचपदी शेकापचे प्रकाश थोराड\nकर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मोग्रज गुप ग्रामपंचायतीची उपसरपंचपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. शेतकरी कामगार पक्षाचे ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/polling-for-zilla-parishad-and-panchayat-samiti-by-elections-will-be-held-on-this-day/", "date_download": "2021-09-27T04:20:11Z", "digest": "sha1:ISI7NEOPP63GSTCB3PSE44TKOFTZAK6Q", "length": 14217, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 'या' दिवशी होणार मतदान", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ‘या’ दिवशी होणार मतदान\nमुंबई – धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्याअंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.\nश्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविड-19 संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-3 मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.\nपालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे श्री. मदान यांनी सांगितले.\nराज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा\nमुतखड्याची लक्षणे व त्यावरील ‘हे’ घरगुती आहे उपाय, माहित करून घ्या\nई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; तर ‘या’ जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/news/professor-kj-mathchand-pearl-farming-58702141/", "date_download": "2021-09-27T04:00:20Z", "digest": "sha1:RJTORPMSPGBSWPE3N7G7543PJX7SVDFI", "length": 15835, "nlines": 82, "source_domain": "www.marathigold.com", "title": "प्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/न्यूज़/प्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात\nप्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात\nV Amit 5:01 pm, Fri, 28 May 21\tन्यूज़ Comments Off on प्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात\nमाणसाला त्याच्या जीवना मध्ये कधी आणि कोणती गोष्ट त्याला काही वेगळे करण्यासाठी प्रेरित करेल हे सांगता येणार नाही. आज आपण ज्या व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत त्यांची गोष्ट देखील अशीच आहे.\nया महाशयांनी चांगली प्रोफेसरची नोकरी सोडली आणि मोती (Pearl Farming) सुरु केली आणि पहिल्याच वर्षात 3 लाख पेक्षा जास्त रुपयांची कमाई केली.\nआपल्या मना मध्ये असा समज आहे कि मोती हे फक्त समुद्रा मध्येच होतात. परंतु आपला हा समज चुकीचा ठरावाला आहे केरल मधील कासरगोड या परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय के जे माथचंद (KJ Mathchand) यांनी हे जवळपास दोन दशक आपल्या घरामध्ये बनलेल्या तलावा मध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 50 बादली पेक्षा जास्त मोतीचे उत्पादन करतात.\nयांचे मोती सौदी अरब, ऑस्ट्रेलिया, कुवैत आणि स्विटीजरलैंड मध्ये निर्यात होतात आणि यांची कमाई लाखो मध्ये होते. यांचे मोती परदेशात निर्यात झाल्यामुळे यांना कमाई चांगली होते.\nप्रोफेसर ते शेतकरी बनण्याची प्रवास आणि प्रेरणा\nके जे माथचंद (KJ Mathchand) हे सौदी अरब मधील ‘किंग फहद युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड मिनरल्स’ मध्ये दूरसंचार डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसरची नोकरी करत होते. एकदा त्यांना अरामको ऑईल कंपनी कडून इंग्लिश ट्रान्स्लेटर म्हणून चीन मध्ये पाठवण्यात आले.\nमत्सपालन मध्ये रुची असल्यामुळे ते चीन प्रवासा दरम्यान वुशी मधील ‘दंशुई मत्स्य अनुसंधान केंद्र’ येथे गेले. तेथे यांना समजलं कि येथे मोती उत्पादन संबंधित डिप्लोमा कोर्स चालवला जातो. त्यांना हे काही नवीन वाटले त्यामुळे त्यांनी या डिप्लोमा करण्यासाठी एडमिशन घेण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी आपली प्रोफेसरची नोकरी सोडली आणि 6 महिने कोर्स करण्यासाठी चीन मध्ये गेले.\nडिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वदेशी येऊन मोती ची शेती करण्याचे मनावर घेतले आणि वर्ष 1999 मध्ये 1.5 लाख भांडवल गुंतवणूक करून आपल्या तलावा मध्ये मोती ची शेती सुरु केली आणि त्यावर्षी त्यांना 4.5 लाख रुपयांचे मोती विक्री केली. अश्या प्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच 3 लाख रुपये फायदा झाला.\nमाथचंद म्हणतात कि “हा माझा घाईगडबडीत घेतलेला निर्णय होता ज्या बद्दल अनेक लोकांनी विरोध दर्शवला, पण मला माझ्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता कि हा एक जबरदस्त व्यवसाय ठरणार आहे आणि मी विरोधकांवर लक्ष न देता मला जे करायचं होत त्याकडे लक्ष दिले.”\nमोती ची शेती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम घाटातून निघणाऱ्या नदी मधून शिंपले आणले आणि त्यांना बादली मध्ये प्रक्रिया केली. पहिल्या 18 महिन्यात शेती मधून त्यांना 50 बादल्या मोतींचे उत्पन्न झाले ज्यानंतर त्यांचा व्यवसाय सतत प्रगती करू लागला.\nमाथचंद यांची मोती ची शेती करण्याची पद्धत\nमाथचंद यांच्या अनुसार मोती मुख्यतः तीन प्रकारचे असतात कृत्रिम, नैसर्गिक आणि संवर्धित. माथचंद मागील 21 वर्षा पासून संवर्धित मोतीची शेती करत आहेत. त्यांच्या अनुसार भारता मध्ये ही शेती करणे सोप्पे आहे कारण त्यासाठी उपयुक्त ताजे पाणी येथे सहज उपलब्ध आहे.\nमाथचंद नदी मधून आणलेले शिंपले सावधान पूर्वक उघडतात आणि मंग त्यांना जीवाणु युक्त कंटेनर मध्ये 15 ते 25 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम पाण्यामध्ये पूर्णतः बुडवतात. ज्यानंतर प्रक्रिया होऊन मोती बनण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी लागतो.\nया मोत्यांची किंमत 360 रुपये प्रति कैरेट म्हणजेच 1800 रुपये प्रति ग्राम असते. आपल्या उच्च प्रतीच्या गुणवत्ते मुळे हे मोती देशा सोबतच विदेशात देखील प्रचलित आहेत ज्यामुळे माथचंद यांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे.\nत्यामुळे केरल आणि कर्नाटक विश्वविद्यालय चे अनेक विद्यार्थी मोतीची शेती पाहण्यासाठी येतात आणि माथचंद अनेक विश्वविद्यालयात या संबंधित लेक्चर देण्यासाठी जात असतात. एवढेच नाही त्यांची शेती पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात आणि त्यांच्या पद्धतीची स्तुती करतात. इच्छुक लोकांना माथचंद यांनी ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग देखील दिलेली आहे.\nमाथचंद यांनी नोकरी सोडून एक धाडशी निर्णय घेतला आणि त्यामध्ये यश मिळवले नाही तर ते देखील आज इतर सामान्य व्यक्ती प्रमाणे गर्दीचा भाग राहिले असते. त्यांच्या धाडसा ने त्यांना देश विदेशा मध्ये प्रसिद्धी मिळवून दिली.\nTags Farming Pearl Farming व्यवसाय शेतकरी शेती व्यवसाय\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious पैसे ठेवण्यासाठी लवकरात लवकर करून ठेवा व्यवस्था या 4 राशीचे अचानक पालटणार नशिब\nNext आज पासून सुरु होत आहे या 5 राशीचा राजयोग मिळणार आर्थिक लाभ आणि अडचणी मधून सुटका\n10 महिन्याच्या बाळाच्या तोंडात खड्डा पडला आई त्याला हॉस्पिटल मध्ये तपासायला घेऊन गेल्यावर सर्वाचे हसून हसून पोट दुखल\nअनेक वर्षांची बचत खर्च करून महिले ने खरेदी केले जुने घर परंतु अचानक जिन्या खाली सापडले दुसऱ्या जगा…\nएकांता मध्ये महिला करतात हे काम पुरुषाला भनक सुद्धा लागत नाही\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-municipal-election-preparations-4900330-NOR.html", "date_download": "2021-09-27T05:06:21Z", "digest": "sha1:YNAJWLSEDHT7WFQ22WOQQ3YWTOIRV37U", "length": 9864, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Municipal election preparations | दिल्लीत आपचा चमत्कारच पण शहरात डाळ शिजणार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीत आपचा चमत्कारच पण शहरात डाळ शिजणार नाही\nऔरंगाबाद- देशभर विजयाची पताका फडकावणा-या भारतीय जनता पक्षाला दिल्लीत आम आदमी पार्टीने धूळ चारल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले अन् शहरात आपच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष सर्वांनाच दिसला. पण त्याहीपेक्षा मित्रपक्ष शिवसेना तसेच भाजपच्याही कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना आनंद व्यक्त केला. लोकसभेत विजय मिळवल्याने आमचेही अतिच झाले होते, अशी प्रतिक्रिया काहींना दिली. तर व्वा, छान झाले, आता महानगरपालिकेत युती होईल, असेही काहींनी म्हटले आहे.\nमुख्यमंत्री झाल्यानंतर 49 व्या दिवशी राजीनामा फेकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना पुन्हा दिल्लीकर स्वीकारणार नाही, असे चित्र भाजपने निर्माण केले होते. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीचेच चित्र पुन्हा दिसू शकते, अशी अनेकांची अटकळ होती. वेगवेगळ्या सर्वेक्षणात ‘आप’ला बहुमत मिळेल, असे सांगण्यात येत होते. परंतु हा आकडा एकदम 70 पैकी 67 इतका असेल, यावर ‘आप’च्याही कार्यकर्त्यांचा विश्वास नव्हता. सकाळी पहिल्या फेरीच्या निकालापासूनच ‘आप’ने आघाडी घेतल्याचे वृत्त झळकू लागले अन् शेवटपर्यंत ही आघाडी वाढतच गेली. या काळात स्थानिक पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. अविश्वसनीय, चमत्कारच अशा प्रतिक्रिया समोर येत होत्या. असे असले तरी दिल्लीत चमत्कार घडवणारा आम आदमी पक्ष हा औरंगाबाद महानगरपालिकेत करामत करू शकेल, यावर मात्र ‘आप’सह अन्य पक्षांच्या नेत्यांचा अजूनही विश्वास नाही.\nदिल्लीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतरची शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. भाजप हरला बरे झाले, आता ते मनपात युती करतील. विधानसभेत त्यांनी युती न करण्याचे कारण हेच होते. आम्हीच सर्वव्यापी. मात्र आता भाजपला कळाले. त्यामुळे ते मित्रपक्षाच्या ताकदीचा आदर करतील, असे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले तर होय, आमच्याकडून जरा अतिच झाले, अशी प्रतिक्रिया भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खासगीत बोलताना दिली.\nलोकसभेत बेतातीच मते :\nलोकसभेत सुभाष लोमटे ‘आप’कडून लढले होते. मात्र ते कसेबसे ४ हजारांपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे दिल्लीत आकर्षण असलेल्या या पक्षाचे येथे अस्तित्व नसल्याचे समोर आले. असे असले तरी पालिकेत हा पक्ष किमान ४-२ जागा जिंकू शकेल, असे भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना वाटते. स्वत: लोमटे यांनी संघटना मजबूत केल्याशिवाय हाती काही पडणार नाही, असे म्हटले आहे.\nयेथे शिवसेनाच आप : औरंगाबाद शहराची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता ‘आप’ जे दिल्लीत करते तेच शिवसेनेने गेल्या दोन अडीच दशकांपासून औरंगाबादेत केले असल्याचा दावा शहरप्रमुख राजू वैद्य यांनी केला आहे. दिल्लीतील गरजेनुसार तेथील नागरिकांनी मतदान केले. औरंगाबादेतील नागरिक त्यांच्या गरजेनुसार शिवसेनेला पसंती देतात. त्यामुळे येथे ‘आप’ला स्कोप नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, ‘आप’मुळे एमआयएमला काही फरक पडणार नाही, असे आमदार इम्तियाज जलील यांनी सांिगतले.\nयेथील प्रश्न वेगळे; \"आप'ची आम्हाला भीती नाही\nलोकांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत तर काय होते हे दिल्लीच्या निकालाने दाखवून दिले. आम आदमी पार्टीला मिळालेले यश हे भाजपचे अपयश आहे, यात शंका नाही. मात्र, औरंगाबादचा विचार करता येथे शिवसेनाच आम आदमी पार्टी आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही. राजू वैद्य, शहरप्रमुख, शिवसेना\nभाजपने जनतेला जी खोटी आश्वासने दिली, त्यामुळेच मोदींचा अश्वमेध रोखण्यात केजरीवाल यांना यश आले. यापुढे मोदींचे असेच होईल. औरंगाबादमध्ये ‘आप’ला फारसा प्रतिसाद मिळेल, असे वाटत नाही. येथील राजकीय तसेच भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे.\nविनोद पाटील, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी\nआपचा सर्वाधिक तोटा हा भाजपला आहे. औरंगाबादेत काँग्रेस, राष्ट्रवादीला याचा फटका बसणार नाही. काँग्रेसचे बॅडपॅच असल्याने अधिक बोलणे योग्य नाही.\nडॉ. जफर खान, माजी विरोधी पक्षनेते (काँग्रेस).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-inchroment-on-railway-root-4881546-NOR.html", "date_download": "2021-09-27T04:25:43Z", "digest": "sha1:733NJH5DXSJ36TNLTEBJO4KNUWWU3KYG", "length": 6856, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "inchroment on railway root | रेल्वेच्या नियोजित ट्रॅकवर अतिक्रमणाचे अडथळे, २०१३ मध्ये देण्यात आली मुदतवाढ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेल्वेच्या नियोजित ट्रॅकवर अतिक्रमणाचे अडथळे, २०१३ मध्ये देण्यात आली मुदतवाढ\nसोलापूर- सोलापूर ते होटगीदरम्यान असलेल्या रेल्वेच्या मीटरगेजच्या जागेवर रेल्वे प्रशासन आता तिसरी लाइन टाकणार आहे. सोलापूर रेल्वे विभागाच्या दृष्टीने हा नवा लोहमार्ग होणे खूप गरजेचे आहे. गेल्या १८ वर्षांपासून रेल्वेचे दुर्लक्ष झाल्याने या मार्गावर बेकायदा घरे उभारली आहेत.\nसुमारे १३३० घरांना दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली. मुदत उलटून गेली आहे. तरी येथील लोक अद्याप घरे सोडण्याच्या मानसिकतेत नाहीत. खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी विभागीय व्यवस्थापक जॉन थॉमस यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनही सध्या ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन खरंच हे अतिक्रमण हटवणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nफताटेवाडी येथे एनटीपीसीचा प्रोजेक्ट सुरू होत आहे. प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर कच्चा माल रेल्वेने सोलापुरात दाखल होणार आहे. रेल्वेची माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार असल्याने याचा फटका अन्य प्रवासी गाड्यांना होऊ नये. म्हणून सोलापूर ते होटगी दरम्यान नवा लोहमार्ग टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबवून राहावे लागणार नाही. १५ ते २० मिनिटे वाचणार आहेत.\n१९९७नंतर उभारली बेकायदा घरे\n१९९७पर्यंत सोलापूर ते होटगी दरम्यान मीटरगेजवरून वाहतूक होत होती. त्यानंतर रेल्वेचा प्रवास ब्रॉडगेजने होऊ लागला. त्यामुळे मीटरगेजची जागा रिकामी पडली. याचाच फायदा घेत अनेकांनी येथे बेकायदेशीर घरे उभारली. रेल्वेच्या सुमारे १०० ते १५० एकर जागेवर ही अतिक्रमणे उभारली गेली आहेत.\nरेल्वे प्रशासनाने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी तत्कालीन रेल्वे अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना घरे खाली करण्यास प्रशासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ उलटूनही वर्ष सरले. अद्याप घरे आहे तशीच आहेत.\n- खासदारांच्या भेटीनंतर १० दिवस कोणतीच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप १० दिवस पूर्ण व्हायचे आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करेल. कारवाईबाबत आताच काही बोलणे घाईचे ठरेल.” नर्मदेश्वरझा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक\nसोलापूर ते होटगीदरम्यान असलेल्या रेल्वेच्या मीटरगेजच्या जागेवर घरे उभी राहिली आहेत. त्यांना नोटीस देऊनही ती रिकामी केलेली नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-09-27T05:17:04Z", "digest": "sha1:YZRMVIJJJQAPJ6UNX5ED44HBVHUMYZMI", "length": 6839, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जलदगती गोलंदाजी - विकिपीडिया", "raw_content": "\nफुल टॉस / बीमर\n१ जलदगती गोलंदाजीचे प्रकार\nब्रेट ली २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वाका मैदानावर गोलंदाजी करतांना.\nजलद ९० + १४५ +\nजलद-मध्यम ८० ते ९० १२८ ते १४५\nमध्यम-जलद ७० ते ८० ११३ ते १२८\nमध्यम ६० ते ७० ९७ ते ११३\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१७ रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/netizens-hit-zuckerberg-farmers-facebook-page-resumed-nrsj-67277/", "date_download": "2021-09-27T04:14:46Z", "digest": "sha1:2WNVUCWJHLBOMOOCMUTNVWUB5I6PCV62", "length": 16367, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "शेतकरी आंदोलन | नेटीझन्सचा झुकेरबर्गला झटका, शेतकरी आंदोलकांचे फेसबुक पेज केले पुन्हा सुरु | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nशेतकरी आंदोलननेटीझन्सचा झुकेरबर्गला झटका, शेतकरी आंदोलकांचे फेसबुक पेज केले पुन्हा सुरु\nशेतकरी आंदोलक किसान एकता मोर्चा या फेसबुक पेजवरुन शेतकरी आंदोलनाशी संबंधित माहिती पुरवत होते. तर आंदोलनाची दिशा आणि रणनिती या पेजद्वारे सर्व पाठिंबा देणाऱ्यांना कळविण्यात येत होती. फेसबुकने शेतकरी आंदोलकांचे पेज सुरु केल्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे.\nदिल्ली : दिल्लीत मागील २५ दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या कायद्यांना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनाला आज २६ वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशातून तसेच विदेशातून सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलकांनी फेसबुकवर (Zuckerberg) सुरु केलेले किसान एकता पेज फेसबूक (Facebook ) कंपनीकडून बंद करण्यात आले होते. परंतु नेटीझन्सने (Netizens ) केलेल्या विरोधानंतर आणि ट्रोलिंगनंतर शेतकरी आंदोलकांचे पेज ( Farmer’s Facebook page ) पुन्हा सुरु केले आहे.\nशेतकरी आंदोलक किसान एकता मोर्चा या फेसबुक पेजवरुन शेतकरी आंदोलनाशी संबंधित माहिती पुरवत होते. तर आंदोलनाची दिशा आणि रणनिती या पेजद्वारे सर्व पाठिंबा देणाऱ्यांना कळविण्यात येत होती. फेसबुकने शेतकरी आंदोलकांचे पेज सुरु केल्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे. फेसबुकने म्हटले आहे की, पुन्हा एकदा ‘किसान एकता मोर्चा’ अॅक्टिव्ह केले आहे. तर फेसबुकच्या प्रवक्त्याने असेही सांगितले की, ‘किसान एकता मोर्चा’ ॲक्टिव्ह केले असून शेतकऱ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.\nसाध्या पेहरावात चीनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न, स्थानिक आणि आयटीबीपी जवानांनी लावले पिटाळून\nफेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेशनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. फेसबुकच्या या निर्णयावर शेतकऱी आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्या नेटकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी फेसबुकला सोशल मिडियाच्या माध्यमातून चांगलेच फैलावर घेतले होते. नेटिझन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता.\n जगभरातील कोरोनाचे लसीकरण वादात येण्याची शक्यता, लसीतील ‘या’ घटकाबाबत मुस्लिम धर्मगुरुंमध्ये संभ्रम\nट्विटरवर नेटिझन्सने फेसबुकला ट्रोल केले. यामुळे ट्विटरवर सोमवार सकाळपासूनच #zukerbergshameonyou आणि #FacebookShameonyou हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. रविवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर फेसबुक आणि झुकेरबर्गविरुद्ध रोष पाहायला मिळाला आहे. फेसबुकने शेतकरी आंदोलकांचे पेज बंद केल्यामुळे मार्क झुकेरबर्ग हा भाजपचा समर्थक असल्याचे काही जणांनी म्हटले आहे. तर मार्क झुकरबर्ग भाजपाच्या बाजुने काम करत असल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/take-action-against-those-who-do-not-cooperate-with-the-investigation-bachchu-kadu-update/", "date_download": "2021-09-27T03:08:28Z", "digest": "sha1:N3UPU3AH3UDAMXH3YNBRJTGYXWF74RNB", "length": 12294, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा – बच्चू कडू", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nतपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा – बच्चू कडू\nअकोला – कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट या सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.\nशेतकरी कर्जमाफीच्या हिशेबात जाणून-बुजून गडबड – बच्चू कडू\nपालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.\nबच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना सक्षमपणे उभी – एकनाथ शिंदे\nयावेळी जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार येत्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रॅपिड टेस्ट किटच्या सहाय्याने करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त हा अधिक कडक असला पाहिजे. या क्षेत्राच्या बाहेरुन आत व आतून बाहेर ये जा करता कामा नये. जोखमीचे व अन्य व्याधींनीग्रस्त लोकांच्या चाचण्या पूर्ण करा. सर्वेक्षणाअंती ज्या ज्या लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे असे वाटते त्यांच्या चाचण्या करा. अकोट, बाळापूर येथे संदिग्ध व्यक्तींच्या तपासण्या पूर्ण करा. अशा ठिकाणी लोकांच्यामनात असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करा. मात्र तरीही तपासणीसाठी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.\nवाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘डोअर टू डोअर’ तपासणी करा – छगन भुजबळ\nदरम्यान पालकमंत्री ना. कडू यांनी अकोट येथेही आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे, तहसिलदार राजेश गुरव, मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, तसेच स्थानिक अधिकारी व सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी जनता कर्फ्यु पालन करुन कोरोना संसर्ग रोखण्याबाबत आवाहन केले. त्यानुसार पालकमंत्री यांनी सर्वांना सांगितले की, सर्वांनी एकमताने हा निर्णय घेऊन अंमलबजावणी करा. त्यानुसार दि.३ ते ९ जुलै या कालावधीत अकोट शहरात जनता कर्फ्यू पालन करण्यात येणार असून त्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन ना. कडू यांनी केले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांचीही आढावा बैठक घेतली. ग्रामिण रुग्णालयास भेट देऊन तेथे वृक्षारोपण केले. प्रस्तावित कोविड केअर सेंटर इमारतीचीही पाहणी केली.\nबच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश\nकांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे – बच्चू कडू\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18190/", "date_download": "2021-09-27T03:50:30Z", "digest": "sha1:7RWXGPNGSJLLODZKXWEM7QIB7D54EVCX", "length": 17134, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "तुलसीपूजन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nतुलसीपूजन : हिंदू धर्मात स्त्रियांना सौभाग्य व पुत्रपौत्रादी संपत्ती प्राप्त करून देणारे साधन म्हणून तुलसीपूजनास फार महत्त्व आहे. हिंदूंच्या धार्मिक कृत्यांत तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. विष्णूला ⇨ तुळस अत्यंत प्रिय आहे. ‘भवमोक्षप्रदा’, ‘हरिप्रिया’ असे तुळशीचे वर्णन आहे. तुळशीची पूजा विशेषतः स्त्रियांना करावयास सांगितली आहे. तुलसीपूजनाच्या संकल्पात ‘अखंडितसुखसौभाग्यसंतत्यारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थ’ असा उल्लेख असतो. प्रायः\n‘तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे \nहा श्लोक म्हणून स्त्रिया तुळशीची पूजा करतात. भक्तांच्या हृदयात, तुळशीजवळ आणि संतांच्या मेळाव्यात माझा नित्य वास असतो, असे भगवान कृष्णाने सांगितले आहे.\nब्रह्मवैवर्त, पद्म, शिव इ. पुराणांत तसेच देवीभागवतादी ग्रंथांत तुळशीच्या उत्पत्तिकथा आलेल्या आहेत. तुळशीच्या केवळ दर्शनानेही पाप नाहीसे होते. ती वृंदावनात राहते. विष्णूला ती अत्यंत प्रिय म्हणून तुलसीपत्राशिवाय केलेली विष्णुपूजा व्यर्थ आहे, असे पद्मपुराणात म्हटले आहे. पुराणग्रंथांत तुलसीमाहात्म्य वर्णिले आहे. हिंदूंच्या घरात तुलसीवृंदावन असते आणि स्त्रिया वृंदावनातील तुळशीची मनोभावे दररोज पूजा करतात, सायंकाळी तिच्यापुढे वात लावून तिला प्रदक्षिणा घालतात.\nवैष्णव संप्रदायात तसेच वारकरी संप्रदायात तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ करून ती नेहमी गळ्यात धारण करतात. तुलसीमाला धारण करणाऱ्यास पदोपदी अश्वमेधाचे फल प्राप्त होते, असे ब्रह्मवैवर्तपुराणात म्हटले आहे. पंढरीची वारी करणाऱ्या वारकरी स्त्रिया आपल्या डोक्यावरून पितळी तुलसीवृंदावन पंढरपुरास नेतात. निधनसमयी मृताच्या मुखात, कपाळावर व दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवतात. गणपतीचा अपवाद सोडल्यास सर्वच देवतापूजनात तुलसीपत्र व मंजिऱ्या विहीत मानल्या आहेत.\nतुलसी उपनिषद नावाचे एक नव्य उपनिषद आहे. त्यात तुळस ही जन्ममृत्यूचा नाश करणारी अमृतोद्‌भवा, विष्णुवल्लभा असून तिच्या दर्शनाने पापानाश व सेवनाने रोगनाश होतो, असे म्हटले आहे.\n‘तुलसीलक्षपूजा’ नावाचे एक काम्य व्रत असून ते मुख्यत्वे स्त्रिया आचरतात. लक्ष तुलसीपत्रांनी विष्णूची पूजा करणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘तुलसीलक्षप्रदक्षिणा’ नावाचेही एक व्रत असून त्यात चातुर्मासात तुळशीस लक्ष प्रदक्षिणा घालतात.\nकार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या काळात कुठल्याही दिवशी, विशेषतः द्वादशीस, तुलसीविवाहाचा पूजाउत्सव साजरा करतात. या वेळी बाळकृष्ण व तुळस यांचा विवाहविधी यथासांग साजरा करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postतोखारियन भाषा – साहित्य\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/event-held-based-on-book-paschatya-sangeet-sandhya-kosh-1702320/", "date_download": "2021-09-27T04:46:32Z", "digest": "sha1:FTUZLXI4DCDXQDW6DY5ATXAZZXKFWDXC", "length": 15984, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Event held based on book paschatya sangeet sandhya kosh | पाश्चात्त्य वाद्यांच्या सुरावटी, संकल्पनांचा ऊहापोह", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nपाश्चात्त्य वाद्यांच्या सुरावटी, संकल्पनांचा ऊहापोह\nपाश्चात्त्य वाद्यांच्या सुरावटी, संकल्पनांचा ऊहापोह\nसुरावटींना विलग करणाऱ्या अनेक निकषांची माहिती चित्रफितींच्या माध्यामातून दिली.\nWritten By लोकसत्ता टीम\n‘सूर पश्चिमेचे’ कार्यक्रमात दिपप्रज्वलन करताना पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, विश्वास मोकाशी, अजय अंबेकर, संगीततज्ज्ञ डॉ. चैतन्य कुंटे.\n‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेत निवडलेल्या ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’वर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण\nमुंबई : पाश्चात्त्य लोकसंगीत आणि कलासंगीतासाठी वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या सुरावटी आणि संकल्पनांचा ऊहापोह शनिवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडलेल्या ‘सूर पश्चिमेचे’ या कार्यक्रमात करण्यात आला. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेत निवडलेल्या ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या डॉ. अशोक रानडे लिखित ग्रंथावर आधारित ‘सूर पश्चिमेचे’ या कार्यक्रमाचे सादरीकरण पुस्तकाचे संपादन करणारे संगीततज्ज्ञ डॉ. चैतन्य कुंटे यांनी केले. श्रोत्यांना आणि कानसेनांना यानिमित्ताने पाश्चिमात्य संगीतातील स्वर-सप्तक, श्रेणीव्यवस्था आणि लयताल या संकल्पनांना समजून घेता आले.\nचित्रपट संगीताच्या माध्यमातून जगभरातील संगीत कानी पडते, पण पाश्चात्त्य संगीतातली विविध शैली आणि मूळ संकल्पनांची माहिती असतेच असे नाही. पाश्चिमात्य संगीताबद्दल भारतात असलेले हे अज्ञान लक्षात घेता पॉप्युलर प्रकाशन, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेला ‘सूर पश्चिमेचे’ हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. या वेळी पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर उपस्थित होते.\nडॉ. अशोक रानडे यांनी आपल्या ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या ग्रंथात मांडलेल्या पाश्चात्त्य संगीतशैलींमधील स्वर-सप्तक, मेलडी-हार्मनी, सिम्फनी, सोनाटा, जॅझ, मोनोफॉनिक आणि पॉलीफॉनिक या संज्ञांचे वाचन त्यांचे शिष्य डॉ. चैतन्य कुंटे यांनी केले. वाचनाबरोबरच प्रत्येक संगीतशैलीची आणि संकल्पनेची चित्रफीत दृक्श्राव्य पद्धतीने कुंटे यांनी उलगडून दाखविल्याने श्रोत्यांना या गोष्टी समजणे सोपे झाले. संकल्पनांसोबत प्रत्येक संगीतशैलीसाठी वापरली जाणारी वाद्ये, त्यांचा इतिहास, महत्त्व, त्यातील सुरावटींची उत्त्पती याची ओळखही कुंटे यांनी श्रोत्यांना करून दिली.\nजगभरच्या संगीतशैलींचा अभ्यास केल्यावरच आपल्या मातीत रुजलेल्या संगीताची थोरवी आणि त्यातील न्यूनतेची जाणीव होते, असे आपले गुरू नेहमी सांगत, अशी आठवण कुंटे यांनी सांगितली. पाश्चिमात्य संगीतात लोकवाद्यांची सुरावट ही कलासंगीतासारखी (शास्त्रीय संगीत) वाटत असली तरी त्यांतील सुरावटींना विलग करणाऱ्या अनेक निकषांची माहिती चित्रफितींच्या माध्यामातून दिली. शिवाय पाश्चात्त्य संगीतामध्ये वाद्यातून निर्माण होणाऱ्या श्राव्यापेक्षा वादकाच्या दुश्यपरिणामालासुद्धा महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वादकाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरशासमोर बसून काही महिने रियाज करावा लागतो, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच एकाच स्वर-सप्तकात वेगवेगळ्या सुरावटींची निर्मिती होत असल्याने पाश्चात्त्य संगीत भारदस्त जाणवत असल्याचे कुंटे म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/homepage-for-the-amp/", "date_download": "2021-09-27T03:56:08Z", "digest": "sha1:O674FGEM5BE2EPZPLGS4PLGQ42OFCMYH", "length": 3777, "nlines": 53, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Marathi Gold - Daily News in Marathi", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractors/indo-farm/2030-di/", "date_download": "2021-09-27T04:07:02Z", "digest": "sha1:2G3BXV6JCFENZZEONC7QKDL6IBUQZMNC", "length": 24986, "nlines": 282, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय किंमत भारतात, जुने इंडो फार्म 2030 डी आय विक्री", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nवापरलेले इंडो फार्म ट्रॅक्टर्स\nसेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय भारतात\nट्रॅक्टर जंक्शन 19 सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय मॉडेल्स सूचीबद्ध आहेत. आपणास आकर्षक कंडिशन असलेली जुनी इंडो फार्म 2030 डी आय सहज सापडेल. येथे, आपण वापरलेले इंडो फार्म 2030 डी आय विक्रेते आणि डीलर म्हणून प्रमाणित होऊ शकता. सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय ची किंमत रु. 1,50,000. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि इतर राज्यांत इंडो फार्म 2030 डी आय वापरा. फक्त फिल्टर लागू करा आणि आपला उजवा द्वितीय हात इंडो फार्म 2030 डी आय मिळवा. खाली आपण दुसरा हात इंडो फार्म 2030 डी आय किंमत यादी शोधू शकता.\nवापरलेले इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर किंमत यादी 2021 भारतात\nट्रॅक्टर किंमत खरेदीचे वर्ष स्थान\nRs. 1,50,000 Lakh 2009 फतेहपुर, उत्तर प्रदेश\nRs. 2,80,000 Lakh 2018 कानपुर नगर, उत्तर प्रदेश\nडेटा अखेरचे अद्यतनित : Sep 27, 2021\nजुने ट्रॅक्टर क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nकानपुर नगर, उत्तर प्रदेश\nइंडो फार्म 2030 डी आय\nइंडो फार्म 2030 डी आय\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\nवापरलेले शोधा इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर्स इन इंडिया - सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर विक्रीसाठी\nतुम्हाला सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे का\nवापरलेले इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर जंक्शन सहज उपलब्ध आहेत. येथे, आपण जुन्या इंडो फार्म 2030 डी आय संबंधित प्रत्येक तपशील मिळवू शकता. योग्य स्थितीत दुसरा कागदपत्र असलेले इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जंक्शनमध्ये आम्ही 19 इंडो फार्म 2030 डी आय सेकंड हँड सूचीबद्ध केले. म्हणून आपण आपल्यासाठी एक योग्य निवडू शकता.\nभारतातील सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय किंमत काय आहे\nआम्ही बाजारभावानुसार इंडो फार्म 2030 डी आय विक्री प्रदान करतो आणि आपण ते सहज खरेदी करू शकता. इंडो फार्म 2030 डी आय वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत रु. 1,50,000 इत्यादी. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला सत्यापित कागदपत्रांसह जुने इंडो फार्म 2030 डी आय योग्य किंमतीत मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.\nमी माझ्या जवळील जुने इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर कसे शोधू\nफक्त आम्हाला भेट द्या आणि उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि इतरांमधील सेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय आणि इतर मिळवा. आपण वर्ष फाइलर देखील अर्ज करू शकता, ज्या वर्षी आपल्याला जुन्या इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर घ्यायचे आहे.\nआपल्याला मिळेल अशी इंडो फार्म 2030 डी आय वैशिष्ट्ये: -\nसेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय आरटीओ क्रमांक, फायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी आणि आरसी.\nइंडो फार्म 2030 डी आय सेकंड हैंड टायर अटी.\nजुने इंडो फार्म 2030 डी आय ट्रॅक्टर इंजिन अटी.\nइंडो फार्म 2030 डी आय वापरलेले ट्रॅक्टर मालकांचे नाव जसे की नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, जिल्हा व राज्य तपशील.\nसेकंड हँड इंडो फार्म 2030 डी आय विषयी अधिक माहितीसाठी ट्रॅक्टर जंक्शन कनेक्ट रहा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/14/appeal-to-lodge-complaint-regarding-arbitrary-fare-levy-by-private-contract-passenger-vehicles-in-the-state/", "date_download": "2021-09-27T03:16:13Z", "digest": "sha1:Y6IEP2JGCC2E3RL64KF6CYOPNUE33FHT", "length": 7405, "nlines": 98, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nराज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन\nSeptember 14, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tखासगी कंत्राटी प्रवासी वाहतुक, मनमानी भाडे आकारणी\nमुंबई : खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने दिनांक २७.०४.२०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.\nराज्यात गणेशोत्सव निमित्त गर्दीचा हंगाम सुरू आहे. या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत mvdcomplaint.enf2@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.\n← ओबीसी आरक्षण : भाजप आक्रमक, उद्या हजार ठिकाणी करणार आंदोलन\nराज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक →\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/3/24/-Pashtuns-slam-existence-of-terror-camp-in-Pakistan-s-Khyber-province-.html", "date_download": "2021-09-27T04:06:14Z", "digest": "sha1:NRWJZHTFSCELUD7DW5FQPUQUK5Y47QRV", "length": 9655, "nlines": 26, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोल ICRR - पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोल", "raw_content": "\nपाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोल\nपाकिस्तानच्या खैबर प्रांतातील दहशतवादी छावण्यांविरोधी पश्तुनांचा हल्लाबोल\n(ए एन आय सूत्रांच्या बातमीचा स्वैर भावानुवाद)\nभारताने पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातील जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या छावण्यांवर हवाई हल्ला केल्यानंतर या विशिष्ट भागातील तसेच खैबर प्रांताच्या संघराज्यवादी आदिवासी जनजातींच्या वसाहत प्रदेशांतील पश्तुनांनी तेथील दहशतवादी छावण्यांच्या अस्तित्वाला कडाडून विरोध केला आहे.\nजिनिव्हामधील चाळिसाव्या मानवी हक्क आणि अधिकार समितीच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पश्तुनांनी या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.\nपश्तुन तहफुज चळवळीच्या अंतर्गत (PTM) राजकीय कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी सुरक्षा दलाकडून केल्या गेलेल्या पश्तुनच्या राजकीय कार्यकर्त्यांचे अपहरण तसेच “लक्ष्य”पूर्वक केल्या गेलेल्या हत्यांकडे जाणिवपूर्वक निर्देश केला आहे.\nपश्तुन मानवी हक्क आणि अधिकार समितीचे सदस्य फझल उर रहमान याविषयी म्हणतात की “ आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या. आम्ही दहशतवादाच्या विरूद्ध आहोत. आम्हालाही आत्मसन्मानाने जगण्याची इच्छा आहे. संघराज्यवादी आदिम प्रदेशाच्या कोपर्‍याकोपर्‍यावर असलेल्या सैन्याच्या तपासणी नाक्यांवर आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते. आम्हाला सत्य आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करणार्‍या समितीची गरज आहे. गेल्या सतरा वर्षात तथाकथित दहशतीच्या या युद्धात नाहक बळी गेलेल्या हजारो लोकाचं स्मरण तरी ठेवलं गेलं पाहिजे\nपाकिस्तानी सैन्याकडून शेकडो निरपराध मारले गेले आहेत,सुमारे ३२,००० लोक छळबळपूर्वक निर्वासित केले गेले आहेत. आम्ही या सर्वाचा जाब विचारत आहोत आणि यासंदर्भात अधिकृत सूत्रांकडून आम्हाला उत्तरे हवी आहेत\nबलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्याकडून ठार झालेल्या अरमान लोनी या पश्तुनी कार्यकर्त्याला या कार्यक्रमात सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पोलिसांवर झालेल्या तालिबानी हल्ल्याचा निषेध नोंदविल्याबद्दल त्याला ठार करण्यात आले आहे.\nछळपूर्वक आणि सक्तीने निर्वासित केल्या गेलेल्या व्यक्तींचा तपास करण्यासाठी अलम जहीब महसूद हा सर्वेक्षण करीत आहे. त्याच्यावर दहशतवादी म्हणून खोटा आरोप नोंदवून त्याला कराचीत अटक करण्यात आली आहे आणि अद्यापही तो तुरुंगात आहे. आम्ही त्याच्या सुटकेची मागणी करीत आहोत.\nज्या व्यक्ती शांततेची इच्छा धरून दहशतवादाला विरोध करीत आहेत अशांना “लक्ष्य” करून मारले जात आहे याचाच अर्थ पाकिस्तानी सैन्यालाही शांतता प्रस्थापित करण्यात स्वारस्य नाही हे स्पष्टच दिसून येत आहे.\n“खैबर प्रांतात पाकिस्तानी सैन्य जाणीवपूर्वक दहशतवादी छावण्यांना आश्रय देते आहे ,त्यांना तळ ठोकण्यासाठी मदतच करते आहे.\nपाकिस्तानसाठी काम करणारे दहशतवादी गट अस्तित्वात आहेत. ते त्यांनी अफगाणिस्तानात पाठवले आहेतच. शिवाय या गटांनी खैबर पख्तुन्वा प्रांत तर काबीज केला आहेच पण त्याच जोडीने ते काश्मीर प्रांतातही दहशत माजवीत आहेत,संघर्ष करीत आहेत. यासाठी पाकिस्तान त्यांना प्रशिक्षण देत आहे.\nया सर्व दहशतवादी छावण्या मोडून काढणे फार गरजेचे आहे. याचं धक्कादायक कारण हे आहे की ते पश्तुन,बलुच किंवा सिंध यांच्यासाठी काम करीत नसून त्यांची नजर पंजाबी समुदायावर आहे” पीर रियाज हे पश्तुनी कार्यकर्ते नोंदवतात, पठाण हे मूलतः पश्तुनी असून ते कालांतराने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे रहिवासी झाले आहेत.\nपंजाबी वसाहतींकडून यासाठी समिती नेमून काम केले जात आहे. पण असे असले तरी आम्ही दहशतवादाला विरोध करीत आहोत आणि या विषयावर आम्ही ठाम आहोत याविषयी पश्तुनी समाजगटांमधे मतैक्य आहे.\nहा तिढा सुटणार की नाही हे पाकिस्तानच्या मानसिकतेवर आणि पाकिस्तानी सैन्याच्या वागणुकीवर अवलंबून आहे.\nपाकिस्तान प्रांतातील आदिम पश्तुनी आता गप्प न बसता जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी आपले म्हणणे ठामपणे नोंदवीत आहेत याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष करणे म्हणजे नव्या आव्हानांना निमंत्रण देण्यासारखेच होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_625.html", "date_download": "2021-09-27T04:16:21Z", "digest": "sha1:FID3MATYPE6GZ6MXUW4IAYYVC2CGKC4L", "length": 9339, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "भाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar भाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार.\nभाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार.\nभाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार.\nजामखेड - भाजपला हे सरकार अडचणीत आणायचे आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यात एक ठळक गोष्ट अशी की भाजपला वाटते की राजकारण त्यांनाच कळतं. त्यामुळे प्रत्येकवेळी ते राजकारणच खेळत जातात. मात्र, जेव्हा सत्य पुढे येते, तेव्हा ते उघडे पडतात. अभिनेता सुशांतसिंग मृत्यूच्यावेळीही असेच झाले होते. आपण जे सत्य सांगत होतो,त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचे राजकारण केले. तेव्हा पोलिसांच्या विरोधातही त्यांनी भाष्य केले. शेवटी सत्य लोकांच्या पुढे आले.\nरोहित पवार जामखेड येथे प्रसार माध्यामांशी बोलत होते. ते म्हणाले की, एखादा वरिष्ठ अधिकारी जेव्हा आरोप करतो तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हाच अधिकारी जेव्हा पदावर असतो, तेव्हा एक शब्दही बोलत नाही आणि पदावरून दूर केल्यावर का बोलत आहे अधिकार्‍यांवर जर काही राजकीय लोकांचा प्रभाव असेल तर ते माझ्यासारख्याला चुकीचे वाटते. अशीच गोष्ट सध्याच्या या प्रकरणात घडत आहे.\nआता भाजपा जे करत आहे. त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल व भाजपाचा खोटेपणा उघडकीस येईल असा दावा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. लोकांना हे माहिती आहे. त्यामुळे जेवढे भाजपवाले राजकारण करतील तेवढी त्यांच्या विरोधात लाट निर्माण होईल, असेही रोहित पवार म्हणाले. आर्थिक अडचणीत असून सुद्धा हे सरकार काम करीत आहे, हे लोक पहात आहेत. त्यामुळे घटक पक्षही अधिक जवळ येत आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढील वेळी पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही रोहित यांनी व्यक्त केला. सध्या भाजपचे लोक प्रत्येक मुद्द्यावर राजकारण खेळत आहेत. त्यांना वाटते फक्त त्यांनाच राजकारण कळते. मात्र, लोकांनाही हे कळून चुकले आहे. त्यामुळे ते जेवढे राजकारण करतील तेवढी त्यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात लाट येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/emphasis-will-be-placed-on-unconventional-energy-generation/", "date_download": "2021-09-27T03:38:18Z", "digest": "sha1:QAEF4NTNG2QB72PCVS4SZWXJB4YKFOQD", "length": 9658, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर देणार - नितीन राऊत", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nअपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर देणार – नितीन राऊत\nइंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई-बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा\nमुंबई – राज्यात वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्यावर अधिक भर देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई-बैठकीत केली.\nराज्यात सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणावर राबविण्यासाठी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ. राऊत यांनी आज मंत्रालयातून संवाद साधला.\nराज्याला नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उर्जामंत्र्यांनी दिले आहेत.\nरुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या\nहे धोरण ठरविण्यासाठी गुजरात व राजस्थान मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे. राज्यात पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कसे राबविता येतील, यासाठी शासकीय व ऊर्जा विभागाच्या सध्याच्या पडीक जमिनी तसेच खासगी जमिनीवर हे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा राबविण्यात येणार आहे.\nहरित योजनेअंतर्गत शासनाकडून पडीक जागा विकत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा राबवून कामे तडीस नेण्यात येणार आहे.\nमक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे\nमुंबई येथील फ्रेंच वाणिज्य दूतावासाच्या सोनिया बारब्रि व अणुऊर्जा सल्लागार थॉमस मिएस्सेट यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्यासमवेत महानिर्मितीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शैला ए व महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते.\nनिरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’\nजाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1733123", "date_download": "2021-09-27T04:47:11Z", "digest": "sha1:HQAESUPDMKFOJWOFX23IYOWGRZJPQZEJ", "length": 11685, "nlines": 26, "source_domain": "pib.gov.in", "title": "सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय", "raw_content": "सूक्ष्म लघू मध्यम उद्योगमंत्री नीतीन गडकरी बनले खादीच्या नैसर्गिक रंगाचे ब्रँड अँबेसेडर\nनवी दिल्ली, 6 जुलै 2021\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःला खादीच्या नैसर्गिक रंगाचा ब्रँड अँबेसेडर घोषित केले आहे. देशभरात या रंगाचा प्रचार ते करणार असून, गाईच्या शेणापासून रंगनिर्मितीसाठी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले.\nत्यांनी आज जयपूर इथल्या खादीच्या नैसर्गिक रंगाच्या नव्या स्वयंचलित विभागाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. गाईच्या शेणापासून तयार केलेला हा देशातील पहिला रंग आहे. गडकरी यांनी या अभिनव तंत्रज्ञानाचे कौतुक केले. देशातील ग्रामीण आणि कृषी आधारीत अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळेल असे ते यावेळी म्हणाले.\nलाखो कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनापेक्षाही जास्त आनंद आणि समाधान या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करताना होत असल्याचे त्यांनी सांगितले. या यशस्वी संशोधनासाठी त्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाचे कौतुक केले.\nगडकरी यांनी यावेळी 1000 लीटर खादी नैसर्गिक रंगाची (प्रत्येकी 500 लीटर डिस्टेंपर आणि 500 लीटर इमल्शन) मागणी नोंदवली. नागपूरच्या निवासस्थानी ते याचा उपयोग करणार आहेत. खादी ग्रामोद्योग आयोगाचे एकक असलेल्या जयपूरच्या कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेच्या (KNHPI) परिसरात हा नवा प्रकल्प उभारला आहे. याआधी प्रायोगिक स्वरुपात मनुष्यबळाचा वापर करुन नैसर्गिक रंग तयार केला जात होता. या नव्या प्रकल्पामुळे नैसर्गिक रंगाची उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. सध्याचे दिवसाला होणारे 500 लीटर उत्पादन 1000 लीटर होईल.\nनवा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेने सुसज्ज आहे. उत्पादनाचा सर्वोत्तम दर्जा राखला जाईल याचीही खातरजमा यातून केली जाईल असे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले.\nखादी नैसर्गिक रंगाचे उद्‌घाटन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 रोजी केले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशभरात स्वयंरोजगार निर्माण करणे या दुहेरी उद्देशाने या रंग निर्मितीला सुरुवात केली होती. या अभिनव उपक्रमाचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा या उद्देशाने खादी ग्रामोद्योग आयोगाने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत (PMEGP) केला आहे. रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे.\nसुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय\nसूक्ष्म लघू मध्यम उद्योगमंत्री नीतीन गडकरी बनले खादीच्या नैसर्गिक रंगाचे ब्रँड अँबेसेडर\nनवी दिल्ली, 6 जुलै 2021\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःला खादीच्या नैसर्गिक रंगाचा ब्रँड अँबेसेडर घोषित केले आहे. देशभरात या रंगाचा प्रचार ते करणार असून, गाईच्या शेणापासून रंगनिर्मितीसाठी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले.\nत्यांनी आज जयपूर इथल्या खादीच्या नैसर्गिक रंगाच्या नव्या स्वयंचलित विभागाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. गाईच्या शेणापासून तयार केलेला हा देशातील पहिला रंग आहे. गडकरी यांनी या अभिनव तंत्रज्ञानाचे कौतुक केले. देशातील ग्रामीण आणि कृषी आधारीत अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळेल असे ते यावेळी म्हणाले.\nलाखो कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनापेक्षाही जास्त आनंद आणि समाधान या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करताना होत असल्याचे त्यांनी सांगितले. या यशस्वी संशोधनासाठी त्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाचे कौतुक केले.\nगडकरी यांनी यावेळी 1000 लीटर खादी नैसर्गिक रंगाची (प्रत्येकी 500 लीटर डिस्टेंपर आणि 500 लीटर इमल्शन) मागणी नोंदवली. नागपूरच्या निवासस्थानी ते याचा उपयोग करणार आहेत. खादी ग्रामोद्योग आयोगाचे एकक असलेल्या जयपूरच्या कुमारप्पा राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेच्या (KNHPI) परिसरात हा नवा प्रकल्प उभारला आहे. याआधी प्रायोगिक स्वरुपात मनुष्यबळाचा वापर करुन नैसर्गिक रंग तयार केला जात होता. या नव्या प्रकल्पामुळे नैसर्गिक रंगाची उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. सध्याचे दिवसाला होणारे 500 लीटर उत्पादन 1000 लीटर होईल.\nनवा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेने सुसज्ज आहे. उत्पादनाचा सर्वोत्तम दर्जा राखला जाईल याचीही खातरजमा यातून केली जाईल असे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले.\nखादी नैसर्गिक रंगाचे उद्‌घाटन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 रोजी केले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशभरात स्वयंरोजगार निर्माण करणे या दुहेरी उद्देशाने या रंग निर्मितीला सुरुवात केली होती. या अभिनव उपक्रमाचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा या उद्देशाने खादी ग्रामोद्योग आयोगाने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत (PMEGP) केला आहे. रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26058/", "date_download": "2021-09-27T04:11:07Z", "digest": "sha1:WASFBIYEB7FJ36XMMYIEFCR3QWE4WVLS", "length": 92489, "nlines": 284, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सूक्ष्मतरंग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसूक्ष्मतरंग : १ ते १०० गिगॅहर्ट्‌झ (दर सेकंदाला १०९ ते १०११ कंपने किंवा आवर्तने एवढी) कंप्रता आणि ०·३ ते ३० सेंमी. दरम्यान तरंगलांबी असलेल्या विद्युत् चुंबकीय प्रारणाला (तरंगरूपी ऊर्जेला) सूक्ष्मतरंग म्हणतात. तथापि अवरक्त व रेडिओ तरंग यांपासून वेगळी ओळखू येणारी सुस्पष्ट सीमारेषा सूक्ष्मतरंगांत नाही. विद्युत् चुंबकीय वर्णपटात अतिउच्च दूरचित्रवाणी कंप्रता व सुदूर अवरक्त प्रारण यांच्या दरम्यान सूक्ष्मतरंगांचे स्थान असते. व्यापारी प्रक्षेपण करणाऱ्या शेकडो मी. तरंगलांब्यांच्या तुलनेत या तरंगलांब्या आखूड वा लघू आहेत, असे सूक्ष्मतरंग या संज्ञेने सूचित होते. [→ विद्युत् चुंबकीय प्रारण].\nसूक्ष्मतरंगांच्या तरंगलांब्या प्रकाश तरंग व सामान्य रेडिओ तरंग या तरंगलांब्यांच्या दरम्यान असल्याने, या तिन्हींचे काही गुणधर्म सारखे आहेत. उदा., सूक्ष्मतरंग प्रकाशाप्रमाणे सरळ रेषेत प्रवास करतात आणि बहुतेक घनरूप पदार्थांनी अडविले जातात. त्याचप्रमाणे सूक्ष्मतरंग प्रकाशाप्रमाणे केंद्रित, शलाकारूप व परावर्तित होतात. वस्तुत: अनेक रडार, ⇨ आकाशक व इतर सूक्ष्मतरंग प्रयुक्त्या या स्वभावत: आरसे व भिंगे अशा प्रकाशकीय घटकांच्या मोठ्या प्रमाणावरील आवृत्त्या आहेत. तथापि, पुढील बाबतीत सूक्ष्मतरंग रेडिओ प्रक्षेपण कंप्रतांप्रमाणे आहेत. म्हणजे सूक्ष्मतरंग निम्न कंप्रता प्रारणाशी निगडित असून ते त्यातून पुढे आलेल्या पद्घतींनी निर्माण करतात. शिवाय अभिजात रेडिओ सिद्घांताच्या भाषेत सूक्ष्मतरंगांचे स्पष्टीकरण करणे शक्य आहे तसेच पुष्कळ प्रमाणात सामान्य रेडिओ तरंगांप्रमाणे सूक्ष्मतरंग संदेशवहनासाठी वापरण्यात येतात. तथापि, उच्चतर कंप्रतेमुळे सूक्ष्मतरंगांना त्याप्रमाणात माहिती वाहून नेण्याची क्षमता प्राप्त होते. परिणामी संदेशवहनामध्ये ही क्षमता अतिशय कार्यक्षम रीतीने उपयोगात आणता वा वापरता येते. उदा., एक उच्च कंप्रता सूक्ष्मतरंग शलाका एकाच वेळी शेकडो दूरध्वनी संदेशवहने वाहून नेऊ शकते. याचप्रमाणे सूक्ष्मतरंगांचे प्रकाशासारखे गुणधर्म व माहिती वाहून नेण्याची मोठी क्षमता यांचा ⇨ रडार व इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या फायदेशीर रीतीने वापर करून घेण्यात आला आहे.\nसूक्ष्मतरंगांचे स्रोत : सूक्ष्मतरंग ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकणाऱ्या मॅग्नेट्रॉन व क्लायस्ट्रॉन यांसारख्या खास नलिकांचा शोध लागल्याने, १९४० पासून सूक्ष्मतरंग तंत्रविद्येची जलद प्रगती झाली. नीच कंप्रतांना वापरण्यात येणारा नेहमीचा त्रिप्रस्थ आंदोलक [→ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] सूक्ष्मतरंग भागात अतिशय अकार्यक्षम ठरतो. इलेक्ट्रॉन संक्रमण काल व आंतर-अग्र धारिता (धारणा) या सूक्ष्मतरंग त्रिप्रस्थातील आंदोलकातील दोन प्रमुख त्रुटी आहेत. नलिकेतील विद्युत् अग्रांदरम्यान प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रॉनांना अल्प परंतु निश्चित काल लागतो. या वस्तुस्थितीचा संबंध इलेक्ट्रॉन संक्रमण कालाशी येतो. तथापि, सूक्ष्मतरंग अतिशय जलदपणे आंदोलन करीत असल्याने संक्रमणामध्ये इलेक्ट्रॉनांना आपली गती उलट करणे भाग पडते. त्यामुळे नलिकेमध्ये इलेक्ट्रॉन निरुपयोगी रीतीने आंदोलित होऊन त्यांची ऊर्जा बाह्य मंडलामध्ये वितरित होत नाही.\nमॅग्नेट्रॉन : या नलिकेचा शोध इंग्लंडमध्ये १९३८ च्या सुमारास लागला. या नलिकेमुळे वर उल्लेख केलेली अडचण विवर आंदोलकासारखे पूर्णपणे भिन्न असे साधन वापरून टाळता येते. जसे ऑर्गन या वाद्यातील दिलेली परिमाणे असलेल्या ध्वनिनलिकेचे स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिकीय अनुस्पंदन असते, तसे अशा विवराचे वैशिष्ट्यपूर्ण विद्युत् चुंबकीय अनुस्पंदन असते. विवराच्या भिंती प्रवर्तकता म्हणून कार्य करतात आणि या भिंतींमधील अवकाश अनुस्पंदनी मंडलाची धारकता म्हणून कार्य करते. अशा तऱ्हेने विवर हे नीच कंप्रता कुंड मंडलाशी समधर्मी (वा सदृश) असून हे मंडल अनुस्पंदनी आंदोलक होण्यासाठी स्वतंत्र धारकता व प्रवर्तकता वापरते. अर्थात विवराची परिमाणे अशी निवडतात की, धारकता व प्रवर्तकता यांचा संयोग इच्छित सूक्ष्मतरंग कंप्रतेला अनुस्पंदन करीत राहील. (आ. १).\nमॅग्नेट्रॉन ही दोन विद्युत्-अग्रांची इलेक्ट्रॉन नलिका असून ती प्रत्यावर्ती प्रदान निर्माण करून सूक्ष्मतरंगांची निर्मिती करते. जाल विद्युतीय क्षेत्र व चुंबकीय क्षेत्र यांच्या संयोगातून हे प्रत्यावर्ती प्रदान निर्माण होते. सूक्ष्मतरंग रेडिओ व रडार प्रेषक या प्रयुक्त्यांमध्ये मॅग्नेट्रॉन आंदोलक म्हणून वापरतात.\nमॅग्नेट्रॉनामध्ये मध्यवर्ती ऋणाग्राभोवती विभागलेल्या विवरांची [→ विवर अनुस्पंदक] एक मालिका असते. ही प्रयुक्ती शक्तिशाली चुंबकाच्या ध्रुवांदरम्यान चालते. चुंबकीय क्षेत्रामुळे ऋणाग्राने उत्सर्जित केलेले इलेक्ट्रॉन वर्तुळाकार मार्गातून जातात. इलेक्ट्रॉनांची गती अशी असते की, ते विवराच्या मुखांना अचूक कालांतराने स्पर्शून जातात. असे होताना इलेक्ट्रॉन गतिज ऊर्जेचा त्याग करतात व तिच्यामुळे विवरे आंदोलने करू लागतात. नंतर इलेक्ट्रॉन ऋणाग्राकडे परत येतात आणि ही प्रक्रिया परत परत होत राहते. या रचनेुळे संक्रमण काल व आंतर-अग्र धारकता यांच्यामार्फत सूक्ष्मतरंग ऊर्जानिर्मितीमध्ये व्यत्यय येत नाही.\nसूक्ष्मतरंग ऊर्जेचे अतिशक्तिशाली स्पंद निर्माण करण्यासाठी मोठ्या आकारमानांचे मॅग्नेट्रॉन उभारणे शक्य आहे. मॅग्नेट्रॉनाला निश्चित मर्यादा असून त्याचे काही तोटे आहेत. उदा., उच्चतर सूक्ष्मतरंग कंप्रतांना सूक्ष्मतरंगांच्या सोयीस्कर उत्पादनाच्या दृष्टीने विवरे खूप लहान होतात आणि प्रत्यक्ष नलिका जास्त शक्ती देण्याच्या दृष्टीने खूप लहान ठरते. मॅग्नेट्रॉनासाठी अवजड चुंबकाचीही आवश्यकता असते. जशी नलिकेची शक्ती वाढते तसे सर्वसाधारणपणे चुंबकाचे वजन वाढत जाते. अशा प्रकारे उच्च शक्तीचे मॅग्नेट्रॉन हवाई उपयोगांसाठी फार व्यावहारिक नसतात.\nक्लायस्ट्रॉन : ही निर्वात नलिका काहीशा भिन्न तत्त्वावर चालते व तिला बाह्य चुंबकीय क्षेत्राची आवश्यकता नसते. क्लायस्ट्रॉनामधील इलेक्ट्रॉन ऋणाग्र ते प्रतिसारक पट्टी व परत मागे असा सरळ रेषेतील मार्ग अनुसरतात. त्यांच्या या चक्राकार किंवा फेरीच्या स्वरूपातील प्रवासाच्या मार्गात इलेक्ट्रॉन डोनट आकाराच्या विवराचे मुख (आ. २) दोन वेळा पार करतात वा छेदून जातात. नियंत्रक व विवर जालांनी इलेक्ट्रॉन शलाका भंग पावून इलेक्ट्रॉनांचे सुटे पुंज (B) तयार होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन फक्त विशिष्ट वेळा विवराचे मुख पार करतात. या पुंजांमधील अंतर विवराच्या अनुस्पंदनी कंप्रतेशी अशा रीतीने समकालीकृत होते की, इलेक्ट्रॉनांची गतिज ऊर्जा विवराकडे हस्तांतरित होते. यामुळे विवरांतर्गत शक्तिशाली विद्युत् चुंबकीय प्रारण निर्माण होते. खेळण्यासाठी वापरण्यात येणारा झोका अधिक व जाण्यासाठी तो ज्या लयबद्घ रीतीने ढकलला जातो, त्याच्याशी या प्रक्रियेची तुलना करता येते.\nआ. २ मधील क्लायस्ट्रॉन परा-उच्च कंप्रता अनुप्रयुक्तींमध्ये वापरतात. विद्युत् क्षेत्रे बदलून इलेक्ट्रॉनांना नियतकालिक रीतीने पुंजरूप प्राप्त होते. नंतर निष्पन्न वेग-संस्कारित (वा विरूपित) शलाका आंदोलनासाठी किंवा विवर्धनासाठी विवर अनुस्पंदकामध्ये जाते.\nमुळात क्लायस्ट्रॉन काहीशा कमी शक्तीसह विकसित झाले. नंतर त्यांची शक्ती वाढत गेली आणि त्यांनी उच्च सूक्ष्मतरंगजनक म्हणून मॅग्नेट्रॉनाला मागे टाकले. एक कोटी वॉटपर्यंतची स्पंदित शक्ती ऊर्जा आणि एक लक्ष वॉटपर्यंतची अखंड शक्ती देणारे क्लायस्ट्रॉन तयार केले गेले आहेत. अणुकेंद्रीय संशोधनात वापरण्यासाठी बनविलेल्या क्लायस्ट्रॉनांचा समुच्चय (रचनाव्यूह) रेषीय ⇨ कणवेगवर्धकासाठी उभारला असून तो पाच कोटी वॉट स्पंदित सूक्ष्मतरंग ऊर्जा निर्माण करतो. १२० अब्ज हर्ट्‌झपर्यंतच्या कंप्रतांना चालणारे क्लायस्ट्रॉन उभारले गेले आहेत. तथापि, या उच्च कंप्रतांना शक्तिप्रदान सर्वसाधारणपणे एक वॉटपेक्षा कमी असतो. मिलिमीटर-तरंग पल्ल्यातील उच्च शक्ती पुरविण्यासाठी क्लायस्ट्रॉनांचा समुच्चय उभारण्यात आला आहे. तथापि, त्याचे निष्कर्ष समाधानकारक मिळाले नाहीत.\nसूक्ष्मतरंग संकेतांचे विवर्धन करण्यासाठीही क्लायस्ट्रॉन वापरता येऊ शकतात. विवर जालाला संकेत लावून हे करता येऊ शकते. त्यामुळे आत येणाऱ्या संकेतानुसार इलेक्ट्रॉन पुंजांची घनता बदलते.\nप्रगामी तरंग नलिका : सूक्ष्मतरंगांची निर्मिती व विवर्धन करण्याकरिता ही नलिका आणखी एक साधन आहे. या प्रयुक्तीमध्ये निर्वात केलेल्या एका बारीक नलिकेभोवती तारेचे सर्पिल वेटोळे गुंडाळलेले असते. या नलिकेत लांबीला अनुसरून इलेक्ट्रॉन शलाका वरून खाली पाठविली जाते तर विवर्धित करावयाचा संकेत तारेच्या सर्पिल गुंडाळीला अनुसरून प्रवास करतो. या गुंडाळीची परिमाणे व सूत्रांतर (अंतराल) आणि इलेक्ट्रॉनांचा वेग असा निवडतात की, इलेक्ट्रॉन आपली काही ऊर्जा तिला देतात.\nरेडिओ तरंग प्रकाशाच्या गतीने, तर इलेक्ट्रॉन काहीशा कमी वेगाने प्रवास करतात. तथापि, सूक्ष्मतरंग संकेताला मुद्दाम सर्पिलाभोवती प्रवास करायला लावून नलिकेच्या खालील भागात त्याची गती कमी होऊन ती इलेक्ट्रॉन शलाकेच्या वेगाएवढी होते. या परिस्थितीत प्रगामी तरंग इलेक्ट्रॉनांकडून ऊर्जा शोषतो व त्याचे विवर्धन होते.\nनलिकेला विशिष्ट संकेत लावलेला नसेल, तर एका विशिष्ट अनुकंपी कंप्रतेला यादृच्छिक विद्युतीय गोंगाट विवर्धित होतो व त्यामुळे ही नलिका सूक्ष्मतरंग विवर्धक म्हणून नव्हे तर सूक्ष्मतरंग जनित्र (निर्माती) म्हणून कार्य करते.\nप्रगामी तरंग नलिका एका कंप्रतेला मॅग्नेट्रॉन व क्लायस्ट्रॉन यांच्यापेक्षा कमी शक्ती पुरवितात. तथापि, कंप्रतांच्या टोकाच्या व्यापक पल्ल्यावर या नलिकांचे मेलन होऊ शकते आणि त्या अतिसंवेदनशील नीच-गोंगाट विवर्धक होतात. या गुणधर्मांच्या संयोगामुळे ही नलिका सूक्ष्मतरंगांच्या विस्तृत अनुप्रयुक्ती प्रकारांत अतिशय उपयुक्त होते.\nएकप्रतलीय त्रिप्रस्थ : क्लायस्ट्रॉन व मॅग्नेट्रॉन यांना सूक्ष्मतरंग ऊर्जा स्रोत म्हणून अधिक पसंती दिली जाते. मात्र मूलभूत त्रिप्रस्थात झालेल्या प्रगतीच्या नवीन टप्प्यांमुळे त्याचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित झाले आहे. विशेषत: तीन अब्ज हर्ट्‌झ कंप्रतांजवळचा विवर्धक म्हणून त्याचे महत्त्व परत निश्चित झाले आहे.\nसंक्रमण कालातील अडचणींवर विद्युत् अग्रे अगदी जवळ ठेवून मात करणे शक्य झाले. आंतर-अग्र धारकता नेहमी तापदायक ठरतात. त्या किमान करण्यासाठी तारेच्या जाळ्यांची विद्युत् अग्रे वापरली आणि सर्व अंतर्गत जोडण्या नलिकेच्या बाहेरील बाजूवरच्या मोठ्या कड्यांवर आणल्या. नेहमीच्या सूक्ष्मतरंग अभिकल्पविषयक पठडीनुसार एक विवर अनुस्पंदक वापरण्यात आला. विवर नलिकेभोवती घट्ट बसवून वर्तुळाकार जोडण्या विवराच्या संपूर्ण परिघाभोवती स्पर्श करतात.\nगन परिणाम आंदोलक :⇨ अर्धसंवाहकाच्या लहान ठोकळ्यामध्ये विद्युत् प्रवाहात जलदपणे फेरबदल होण्याला गन परिणाम म्हणतात. हा आंदोलक सूक्ष्मतरंग प्रारणाचा नवा संभाव्य महत्त्वाचा स्रोत आहे. सूक्ष्मतरंग शक्तीच्या या घन अवस्था स्रोताचा शोध १९६३ मध्ये जे. बी. गन यांनी आय्. बी. एम्. च्या (इंटरनॅशनल बिझिनेस मशिन्सच्या) वॉटसन रिसर्च सेंटरमध्ये लावला. या आंदोलकाच्या मिलिवॉट शक्तिपातळ्या व कमाल २४ अब्ज हर्ट्‌झ कंप्रता या मर्यादा आहेत. तथापि, या मर्यादांमधील त्यांचा स्पर्धक असलेल्या लहान क्लायस्ट्रॉनापेक्षा हा आंदोलक निश्चितच अधिक फायदेशीर आहे.\nगन परिणाम आंदोलकात गॅलियम-आर्सेनाइडाचा फक्त एक साधा स्फटिक असल्याने कदाचित हा आंदोलक क्लायस्ट्रॉनापेक्षा अधिक स्थिर व दीर्घकाळ टिकणारा असल्याचे सिद्घ होईल. कारण क्लायस्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन प्रवाहनिर्मितीसाठी तप्त तंतूवर आणि चांगली निर्वात स्थिती टिकवून ठेवण्यावर अवलंबून असतो. शिवाय गन परिणाम आंदोलकाला सापेक्षतः कमी विद्युत् दाबाच्या स्रोताने शक्तिपुरवठा होतो, तर क्लायस्ट्रॉनाला मोठ्या व खर्चिक अशा एक ते पाच हजार व्होल्टच्या विद्युत् पुरवठ्याची आवश्यकता असते. हे आंदोलक अखेरीस ट्रँझिस्टरांएवढे स्वस्त होतील असे म्हणता येण्याजोगे आहे. त्यामुळे मोटारगाड्या, लहान जहाजे व रडारसह असलेली लहान विमाने यांत हे आंदोलक वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडू शकेल. [→ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय].\nसूक्ष्मतरंग घटक : हे भौतिक घटक सूक्ष्मतरंगांवर विशिष्ट परिणाम निर्माण करतात. हे घटक थोडेसे नीचतर कंप्रतांना असणाऱ्या विद्युत् मंडल घटकांसारखे असतात. कारण लघुतर तरंगलांबीमुळे एखाद्या प्रणालीमध्ये सूक्ष्मतरंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रेषित करण्यासाठी पूर्णपणे भिन्न पद्घत वापरावी लागते.\nसमाक्ष केबल व तरंग मार्गदर्शक : सूक्ष्मतरंग तारेद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी (त्यांच्या प्रेषणासाठी) खास तंत्रे व घटक यांची आवश्यकता असते. वीज व कमी कंप्रतेची रेडिओ ऊर्जा यांच्यासाठी नेहमीची तार सोयीस्कर असली, तरी ही तार सूक्ष्मतरंगांना अकार्यक्षम ठरते.\nअगदी आखूड तारेतही धारकता व प्रवर्तकता यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात. सूक्ष्मतरंग कंप्रतांलगत या गुणधर्मांचा संयोग होऊन अनुस्पंदक मंडल तयार होते, त्याच्यामुळे प्रेषण पूर्णतः बंद होते. या धारकतांना व प्रवर्तकतांना वितरित स्थिरांक म्हणतात आणि सूक्ष्मतरंग विषयक सामग्रीच्या जडणघडणीत यांचा अगदी काळजीपूर्वक विचार करावा लागतो. तारांच्या प्रेषणमार्गांमध्ये या वितरित स्थिरांकांचा परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे सूक्ष्मतरंगांचे प्रेषण साध्य होण्यासाठी नवीन संकल्पना सूत्रबद्घ केल्या आहेत. याच्या परिणामी एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे सूक्ष्मतरंग थेटपणे पाठविण्यासाठी ⇨ समाक्ष केबल व ⇨ तरंग मार्गदर्शक यांचा विकास झाला. समाक्ष केबलीमध्ये आतील तार व बाहेरील दंडगोलाकार संवाहक हे दोन घटक असून ते टेफ्लॉन किंवा पॉलिएथिलीन यांसारख्या सुयोग्य प्लॅस्टिक विद्युत् अपारक द्रव्याने अलग केलेले असतात. ही रचना साध्या तारांच्या जोडीसारखी वाटत असली, तरी सूक्ष्मतरंग कंप्रतांजवळील समाक्ष केबलीचे वर्तन असाधारण असते. एका टोकाशी लावलेला सूक्ष्मतरंग संकेत प्रत्यक्षात तारांमधून प्रवास करीत नाही, तर हा संकेत या दोन संवाहकांमधील विद्युत् निरोधक अवकाशाला अनुसरून प्रसारित होत आहे, असा विचार करता येतो.\nअनेक अब्ज हर्ट्‌झपर्यंतचे तरंग प्रेषित करण्यासाठी समाक्ष केबली चांगल्या कार्यक्षम असतात परंतु यापेक्षा उच्चतर कंप्रतांना त्या कमी उपयुक्त असून त्या मोठ्या प्रमाणावर शक्ती (वीज) हाताळू शकत नाहीत. [→ समाक्ष केबल].\nतरंग मार्गदर्शक हे सूक्ष्मतरंग प्रेषणाचे सर्वांत सामान्य साधन आहे. तरंग मार्गदर्शक हा काळजीपूर्वक यंत्रण केलेला निश्चित आयताकार वा वर्तुळाकार नळ आहे. कंप्रतांच्या इच्छित संचानुसार तरंग मार्गदर्शकाचा काटच्छेद आधीच निश्चित केलेला असतो. तरंग मार्गदर्शकामुळे खास वातावरण तयार होते आणि त्यातून सूक्ष्मतरंग संकेत प्रसारित होतो. अगणितीय भाषेत सांगायचे झाल्यास पुढीलप्रमाणे विचार करता येतो. या मार्गदर्शकातून भिंतीकडून होणाऱ्या लागोपाठच्या परावर्तनांमार्फत संकेताचा प्रवास होतो, असे मानता येते. प्रत्यक्षात तरंगातील एकाआड एक असलेल्या विद्युतीय व चुंबकीय क्षेत्रांमार्फत संकेताचे प्रसारण साध्य होते. याचे विद्युत् चुंबकीय तरंगांच्या मुक्त अवकाशातून होणाऱ्या प्रसारणाशी पुष्कळ साम्य आहे. तरंग मार्गदर्शकाच्या परिणामांचे प्रेषित होणाऱ्या तरंगांच्या कंप्रतेशी अचूक नाते असल्यासच अशी परिस्थिती टिकून राहते. अशा प्रकारे प्रत्येक तरंग मार्गदर्शकाचा अभिकल्प अगदी काळजीपूर्वक तयार केलेला असतो आणि तो एका विशिष्ट कंप्रता परिक्षेत्रात कार्यरत राहील अशा रीतीने त्याचे यंत्रण केलेले असते. यातून इतर कंप्रता अगदी अल्पप्रमाणात प्रेषित होतात किंवा अजिबात प्रेषित होत नाहीत. आयताकार तरंग मार्गदर्शकांतर्गत विद्युतीय व चुंबकीय क्षेत्रांचे नमुनेदार निदर्शन आ. ३ मध्ये दाखविले आहे.\nसर्वसाधारणपणे उच्चतर कंप्रतांना आयताकार तरंग मार्गदर्शकाचे आकारमान कमी होत जाते. अखेरीस अशा तरंग मार्गदर्शकाची परिमाणे अतिशय लहान झाल्याने त्याचा वापर फायदेशीर ठरत नाही, कारण त्याचे आकारमान अगदी लहान झाल्याने तरंग मार्गदर्शकाची शक्ती हाताळण्याची क्षमता मर्यादित होते. वर्तुळाकार तरंग मार्गदर्शक हा तरंग मार्गदर्शकाच्या प्रगतीमधील नंतरचा टप्पा आहे. तो उच्चतर कंप्रतांनाही चांगला मोठा असू शकतो. वर्तुळाकार तरंग मार्गदर्शक बऱ्याच अंशी प्रायोगिक स्वरूपाचे असून त्यांच्याबाबतीत अनेक अडचणी आहेत. उदा., वर्तुळाकार तरंग मार्गदर्शक सर्वसाधारणपणे सरळ रेषेत जाणारा असावा लागतो. कारण कोपऱ्याभोवती नेलेल्या तरंग मार्गदर्शकाचे कार्य चांगल्या प्रकारे होणे कठीण असते. याउलट आयताकार तरंग मार्गदर्शक सूक्ष्मतरंग संकेताच्या प्रसारणात व्यत्यय न आणता गुंतागुंतीच्या वक्र मार्गांमध्ये सहजपणे वाकविता येतो. रडार व इतर सूक्ष्मतरंग प्रयुक्त्यांमध्ये तरंग मार्गदर्शकाच्या जोडकामाची व गुंतागुंतीची जालके निर्माण होतात. या जालकांमध्ये विविध घटक परस्परांशी जोडलेले असून त्यांच्यामार्फत प्रणालीतील संकेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रेषित होतात.\nघन-अवस्था घटक : सूक्ष्मतरंग सामग्रीमध्ये अर्धसंवाहक व ⇨ फेराइटे यांसारख्या घन-अवस्था घटकांचे अनेक महत्त्वपूर्ण उपयोग होतात. सूक्ष्मतरंग संकेताचे अभिज्ञान, स्विचिंग (प्रवाह चालू-बंद करणे) एकदिशीकरण, कंप्रता परिवर्तन व विवर्धन या कार्यांमध्ये जर्मेनियम व सिलिकॉन द्विप्रस्थ हे घटक वापरतात.\nप्रचलीय विवर्धक नावाच्या मंडलात विवर्धनासाठी खास चल-रोधक द्विप्रस्थ वापरतात. या प्रकारचा विवर्धक अतिशय दुर्बल संकेताच्या विवर्धनासाठी व्यापकपणे वापरतात. कारण त्याचा स्वत:चा अगदी थोडाच गोंगाट व विकृती यांची त्यात भर पडते.\nरुबी ⇨ मेसर हा कमी गोंगाटाचा दुसरा घन-अवस्था सूक्ष्मतरंग विवर्धक आहे. ⇨ पुंजयामिकीच्या तत्त्वावर चालणारा हा मेसर रुबी (माणिक) या रत्नामधील अणूंच्या अंतर्गत ऊर्जा पातळ्यांचा वापर करून सूक्ष्मतरंग संकेताचे विवर्धन करतो. रुबी अथवा इतर सोयीस्कर मेसर द्रव्य द्रवरूप हीलियमात निमज्जित करतात (बुडवून ठेवतात). अशा रीतीने हा विवर्धक निरपेक्ष शून्यापेक्षा थोडे अंश अधिक या अगदी कमी तापमानाला कार्य करतो. यामुळे मंडलामध्ये अगदी कमी ⇨ विद्युत् गोंगाट निर्माण होतो. यामुळे हा मेसर रेडिओ ज्योतिषशास्त्र, अतिसंवेदनशील रडार व इतर अनुप्रयुक्तींमध्ये वापरण्यास योग्य असतो. अशा अनुप्रयुक्तींमध्ये अतिशय दुर्बल सूक्ष्मतरंग संकेत ओळखणे आणि त्यांचे विवर्धन करणे गरजेचे असते. [→ मेसर].\nमॅग्नेशियम, आयर्न ऑक्साइड, इट्रियम-आयर्न गार्नेट यांसारखी फेराइट द्रव्ये सूक्ष्मतरंग स्विचे, छानक (गाळण्या) व अभिसारक म्हणून व्यापकपणे वापरतात. चुंबकीय क्षेत्रे लावून फेराइट प्रयुक्त्यांचे नियंत्रण करता येते आणि दुर्बल चुंबकीय क्षेत्राने शक्तिशाली सूक्ष्मतरंग संकेताच्या प्रवाहाचे नियंत्रण करता येते. फेराइट स्विचे यांत्रिक स्विचांपेक्षा उच्च प्रतीची असतात. कारण झीज होऊ शकेल असे हलणारे भाग त्यांत नसतात, तसेच त्यांची स्विचिंग क्रिया चांगलीच जलदपणे होते. अभिसारक ही नमुनेदार फेराइट प्रयुक्ती आहे (आ. ४). अभिसारक तरंग मार्गदर्शकाचा अनेक अग्रे असलेला घटक असतो. ही अग्रे विशिष्ट प्रकारे मांडलेली असतात. त्यामुळे एका अग्रात प्रविष्ट होणारी ऊर्जा लगतच्या पुढील अग्राकडे विशिष्ट दिशेत प्रेषित होते. पुष्कळ प्रमाणात वाहतूक मंडलासारखे (कोंडाळ्यासारखे) कार्य करणारा अभिसारक घटकांच्या एका गटामधील संकेत प्रवाह फक्त विशिष्ट इष्ट मार्गांना अनुसरून जाऊ देतो. अभिसारक व स्विचासारख्या इतर फेराइट प्रयुक्त्या एका सूक्ष्मतरंग प्रणालीतील अनेक घटक एकाच आकाशकाशी जोडण्यासाठी वापरतात. आ. ४ मध्ये अभिसारक प्रेषित संकेत ग्राहीमध्ये जाण्यास आणि आत येणारा ग्राही संकेत प्रेषकात प्रविष्ट होण्यास प्रतिबंध करतो.\nसापेक्षत : नवीन घन-अवस्था प्रयुक्ती असलेला सुरंग द्विप्रस्थही सूक्ष्मतरंग प्रयुक्तीत उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण तो दहा अब्ज हर्ट्‌झ कंप्रतांपर्यंत चालतो (कार्यरत राहतो). आंदोलक, विवर्धक, कंप्रता परिवर्तक किंवा स्विच म्हणून सुरंग द्विप्रस्थ वापरता येतो. त्याची शक्ती हाताळण्याची क्षमता कमी असते परंतु अशा उच्च कंप्रतांना कार्यक्षम रीतीने चालू शकणारी ही पहिली घन-अवस्था प्रयुक्ती आहे.\nआकाशक : सूक्ष्मतरंग आकाशक हे गोंधळात टाकणाऱ्या असाधारण प्रकाराच्या विविध आकारांत अभिकल्पित (तयार केलेले) असतात. आकाशकाचे आकारमान संकेताच्या तरंगलांबीच्या प्रमाणात असणे गरजेचे असते. त्यामुळे निम्नतर कंप्रतांना अवजड ठरतील असे आकाशकांचे अभिकल्प सूक्ष्मतरंगांसाठी चांगले यशस्वी ठरले आहेत.\nआकाशकाच्या अनेक विन्यासांत सूक्ष्मतरंगांच्या प्रकाशासारख्या गुणधर्मांचा फायदा करून घेतलेला आहे. कर्णे, अन्वस्तीय परावर्तक आणि धातूची व विद्युत् अपारक पदार्थांची भिंगे हे अशा विन्यासांचे नमुनेदार मार्ग होत. पुष्कळदा मुद्रित मंडलाच्या रूपात उत्पादित केलेले मळसूत्री व सर्पिल आकाशकही वापरतात. उपयुक्त रीतीने ऊर्जा प्रारित करण्यासाठी गाळा पाडलेल्या तरंग मार्गदर्शक गटांची मांडणी (रचना) करता येते. गच्चीवरील परिचित दूरचित्रवाणी आकाशकासारखे द्विध्रुव पुष्कळदा वापरतात. पुष्कळदा या विन्यासांत तरंगलांबीएवढ्या अंतरावर असलेले बहुविध घटक असतात. यामुळे सुधारित लाभांक (लाभ) व दिशागामित्व यांच्यासाठी विधायक व्यत्ययाचे तत्त्व लागू करता येते.\nउच्च दिशादर्शी असावेत म्हणून बहुतेक सूक्ष्मतरंग आकाशक मुद्दाम अभिकल्पित केलेले असतात. कारण एका ठराविक दिशेत ऊर्जेचे प्रेषण व ग्रहण करणे शक्य होईल अशा परिस्थितीवर अनेक सूक्ष्मतरंग प्रणाली अवलंबून असतात. आकाशकाचा व्यास वाढवून मार्गदर्शनक्षमता सुधारतात तथापि आकाशकाचे आकारमान कमी करून उच्चतर कंप्रतांना कार्य करून मार्गदर्शनक्षमता टिकविणे शक्य होते.\nअन्वस्तीय किंवा कधीकधी गोलीय वक्रता असलेले तबकडीच्या आकाराचे अनेक आकाशक अतिशय पुसट संकेत ग्रहण करण्यासाठी उभारले आहेत. उदा., अवकाशातील एषण्या व दूरच्या दीर्घिका यांच्याकडून येणारे संकेत ग्रहण करण्यासाठी गोलीय वक्रता असलेली ३,००० मी. व्यासाची तबकडी आरेसीबो (प्वेर्त रीको) येथे कार्यरत आहे. जॉड्रेल बँक (इंग्लंड) येथील ७६ मी. आकाशक हा सर्वांत मोठा पूर्णपणे चलनक्षम असलेला आकाशक आहे. इलेक्ट्रॉनीय रीतीने वळवून मार्गावर ठेवण्यात येणारा आकाशक हा नवीन प्रकार असून तो यांत्रिक रीत्या वळवावा लागत नाही. यात अनेक आवश्यक घटक असून ते इलेक्ट्रॉनीय रीतीने विविध प्रकारे परस्परांशी जोडलेले असतात. यामुळे संपूर्ण आकाशक कोणत्याही इष्ट दिशेत संवेदनशील असतो. मोठ्या आकाशकांची कार्यक्षमता ५० ते १०० टक्क्यांपर्यंत असते. [→आकाशक].\nपट्टीमार्ग : हा पट्टी प्रेषण मार्ग असून यात बाह्य संवाहक धातूच्या पट्ट्यांपासून धातूची मध्य संवाहक पट्टी विद्युत् अपारक द्रव्याच्या पट्टीने अलग केलेली असते. याची विविध रूपे सूक्ष्मतरंग प्रयुक्त्यांमधील घटक परस्परांशी जोडण्यासाठी वापरतात. सूक्ष्म पट्टीमार्ग हा एक महत्त्वाचा पट्टीमार्ग आहे. यात धातूची पातळ पट्टी वा फीत पातळ विद्युत् अपारकावर ठेवतात व पर्यायाने या अपारकाला तळावरील संवाहक प्रतलाचा आधार दिलेला असतो. पट्टीमार्ग ही प्रेषणमार्गाची खास रूपे आहेत. तरंग मार्गदर्शकांपेक्षा यांनी अधिक ऊर्जा हानी होते परंतु सर्वसाधारणपणे पट्टीमार्ग अतिशय लघू अंतरांसाठी वापरतात.\nछानक : उच्च कंप्रता अडविण्यासाठी, नीच कंप्रता अवरुद्घ करण्यासाठी, अनिष्ट पट्टांचा निरास करण्यासाठी किंवा इष्ट पट्ट जाऊ देताना इतर पट्टांचे क्षीणन करण्यासाठी संदेशवहनात किंवा माहिती संस्करण प्रणालींत छानक वापरतात. तरंग मार्गदर्शक किंवा इतर प्रेषण प्रणालींत विक्षोभ अंतर्भूत करून हे सर्व छानक सूक्ष्मतरंगांसाठी तयार करतात [→ छानक, विद्युत्].\nक्षीणक, प्रावस्था स्थलांतरकारक व अंतकारक : लक्षणीय विकृती समाविष्ट न होता तरंगाचा परमप्रसर कमी करणाऱ्या संयोजनक्षम (जुळविता येणारा) किंवा स्थिर ऊर्जापरिवर्तकाला क्षीणक म्हणतात. सूक्ष्मतरंगाची प्रावस्था किंवा परमप्रसर बदलण्यासाठी प्लॅस्टिकची पातळ पट्टी वापरता येते. तिच्यावर अनुरूप संवाहकता असलेल्या चूर्णरूप कार्बनाचा लेप देतात. विद्युत् चुंबकीय ऊर्जेचा ऱ्हास किंवा उत्सर्जन करणाऱ्या द्रव्याला ऱ्हासकारी द्रव्य म्हणतात. अशा द्रव्यासह ही पट्टी तरंग मार्गदर्शकात ठेवल्यास तो सूक्ष्मतरंग ऊर्जा शोषून घेतो व क्षीणन होते.\nप्रावस्था स्थलांतरकारकामुळे सूक्ष्मतरंगाचा परमप्रसर न बदलता सूक्ष्मतरंगाची प्रावस्था बदलते. क्षीणक तयार करण्याची रीत वापरून प्रावस्था स्थलांतरकारक तयार करतात परंतु ऱ्हासकारी द्रव्य यामध्ये लागत नाही.\nअतिशय जास्त ऱ्हास करणाऱ्या व एका टोकाला बंद असलेल्या क्षीणकाला अंतकारक म्हणतात. त्यातून प्रेषित झालेली सर्व शक्ती वा वीज तो शोषून घेतो. म्हणजे त्याच्याकडून तिचे अजिबात परावर्तन होत नाही.\nअभिज्ञातक : उच्च कंप्रतांसाठी अभिकल्पित केलेला व तरंग मार्गदर्शकात किंवा पट्टीमार्गात बसविलेला सिलिकॉन द्विप्रस्थ हा सर्वांत सामान्य सूक्ष्मतरंग अभिज्ञातक आहे. या द्विप्रस्थकाचे एक अग्र तरंग मार्गदर्शकाला व दुसरे अग्र तार-स्तंभाला (वाय र पोस्ट) जोडलेले असते. तार-स्तंभ विद्युत् क्षेत्राला समांतर असून ते तरंग मार्गदर्शकातून एका लहान छिद्रामधून बाहेर काढलेले असते. द्विपस्थाने सूक्ष्मतरंग संकेताचे एकदिशीकरण होते, यातून विद्युत् प्रवाह निर्माण होतो. तो द्विप्रस्थाच्या अग्रांदरम्यान जोडलेल्या विद्युत् प्रवाहमापकाने दर्शविला जातो. सूक्ष्मतरंग संकेताचे परमप्रसरात विरूपण झाल्यास प्रदान विद्युत् प्रवाहात विरूपण दिसेल.\nऊर्जामापक हा अभिज्ञातक असून तो सूक्ष्मतरंग शक्ती शोषतो. त्यामुळे तापमान वाढते व त्यानुसार विद्युत् रोधात बदल होतो. उच्च कंप्रता विरूपणाचे अभिज्ञान करण्याच्या बाबतीत ऊर्जामापक त्याला पुरेसा जलदपणे प्रतिसाद देत नाही. सूक्ष्मतरंग शक्तिमापकातील विद्युत् रोध सेतुंडलातील एक भुजा म्हणून पुष्कळदा ऊर्जामापकात वापरतात.\nअनुप्रयुक्ती : सूक्ष्मतरंगांचे अनेक व्यावहारिक उपयोग असून काही महत्त्वाचे उपयोग पुढे दिले आहेत.\nरडार : साध्या डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या वस्तूंचे निश्चित ठिकाण, त्यांचे निरीक्षण स्थानापासूनचे अंतर तसेच त्यांची गती व दिशा मोजण्यासाठी रडार वापरतात. दुसरे महायुद्घ सुरू होईपर्यंत सूक्ष्मतरंग मुख्यत: वैज्ञानिक जिज्ञासेचा विषय होता. नंतर रडारसारख्या नवीन इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्यांसाठी सूक्ष्मतरंगांची मागणी वाढली. नंतर सूक्ष्मतरंग रडारचा उत्कृष्ट विकास झाला. रडार प्रणालीत सूक्ष्मतरंग ऊर्जेचे क्षणिक स्पंद प्रेषित होतात आणि नंतर जहाज, विमान यांसारख्या दूरच्या लक्ष्यांकडून या ऊर्जेचा काही भाग ग्राहीकडे परावर्तित होतो. तो ओळखून लक्ष्याची दिशा, अंतर, गती इ. बाबी लक्षात येतात. अशा प्रकारे लष्करी उपयोग, व्यापारी हवाई वाहतूक, वातावरणातील दूरवर्ती संदेशवहन, रेडिओ ज्योतिषशास्त्र इत्यादींमध्ये सूक्ष्मतरंग रडारचा उपयोग होतो. [→ रडार].\nसंदेशवहन : संदेशवहनात सूक्ष्मतरंगांचा व्यापकपणे उपयोग होतो. विविध लष्करी रेडिओ प्रणालींशिवाय जगाच्या अनेक भागांत असंख्य व्यापारी सूक्ष्मतरंग दुवे आहेत. सूक्ष्मतरंग पृथ्वीच्या वक्रपृष्ठाला अनुसरून न जाता सरळ रेषेत प्रवास करीत असल्याने या दुव्यांदरम्यान सर्वसाधारणपणे पुनःप्रेषण केंद्रे असतात. ही केंद्रे टेकड्यांच्या माथ्यांवर व मनोऱ्यांवर इ. उंच ठिकाणी असतात. लगतच्या केंद्रांमध्ये सु. ४८ किमी. अंतर असते. प्रत्येक केंद्रावरील अन्वस्तीय किंवा कर्ण्याच्या आकाराचा आकाशक सूक्ष्मतरंग संकेत ग्रहण करतात व त्यांचे पुनःप्रेषण करतात. पुनःप्रेषण आधी प्रत्येक टप्प्याला सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनीय रीतीने विवर्धित करतात. सूक्ष्मतरंग संकेतांचा अचूक लक्ष्यभेद करीत असल्याने पुनःप्रेषणासाठी अत्यंत कमी शक्ती वापरता येते. मनोरे, आकाशक, प्रेषक व ग्राही यांची ही प्रणाली खर्चिक वाटते. परंतु सूक्ष्मतरंग मोठ्या प्रमाणात माहिती वाहून नेत असल्याने दीर्घकालाचा विचार करता ही प्रणाली प्रत्यक्षात स्वस्तच पडते. ४,००० हून अधिक सूक्ष्मतरंग पुनःप्रेषण केंद्रांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याद्वारे अमेरिकेतील शहरे एकमेकांना जोडली गेल्याने, देशाच्या पूर्व ते पश्चिम समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा संदेशवहनाचा विन्यास तयार झाला आहे. या जाळ्यातील मंडले एकाच वेळी हजारो दूरध्वनी संभाषणे व शेकडो दूरचित्रवाणी कार्यक्रम हाताळू शकतात. तसेच उपग्रह व दूरच्या अवकाशातील एषण्या यांच्याशी सूक्ष्मतरंगांमुळे संदेशवहन करणे शक्य होते. भ्रमणदूरध्वनींमधील (मोबाइलमधील) संदेशवहनातही सूक्ष्मतरंग वापरतात.\nसंदेशवहन उपग्रह : दूर अंतरावरील सूक्ष्मतरंग प्रेषणासाठी लागणारी मनोऱ्यांची पुनःप्रेषण प्रणाली केवळ जमिनीवर उभारता येते. समुद्रावरील संदेशवहनासाठी सूक्ष्मतरंग वापरायचे झाल्यास पुन:प्रेषणाची अन्य साधने आवश्यक असतात. यासाठी अभिकल्पानुसार कृत्रिम उपग्रह तयार करण्यात आले. हे उपग्रह तथाकथित स्थिर कक्षेत ठेवतात आणि परिणामी ते सूक्ष्मतरंग पुनःप्रेषण मनोरे वा केंद्रे म्हणून कार्य करतात. भूमीवरील स्थानकांकडून प्रेषित झालेले सूक्ष्मतरंग पुनःप्रेषक उपग्रह प्रणाली ग्रहण, विवर्धन व त्यांचे पुनःप्रेषण करते. एका खंडावरून दुसऱ्या खंडावर दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रेषित करण्यासाठी टेलस्टार, रिले व सिंकॉम हे पहिले प्रायोगिक उपग्रह यशस्वीपणे वापरण्यात आले. यातून व्यापारी उपग्रह विकसित झाले आणि ते आंतरखंडीय व घरगुती संदेशवहनासाठी वापरण्यात आले. नंतरच्या इंटेलसॅट-३ व इंटेलसॅट-४ या आंतरखंडीय उपग्रहांची स्थाने निश्चित करून संपूर्ण जगासाठी संदेशवहन सेवा देणे शक्य झाले. वजनाला हलके, दीर्घायुषी व उच्च कार्यक्षमतेचे प्रेषक आणि कमी गोंगाट पातळी असलेले ग्राही उपग्रहांद्वारे होणाऱ्या सूक्ष्मतरंग संदेशवहनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. [→ उपग्रह संदेशवहन].\nतापन व शुष्कन : यांसाठी सूक्ष्मतरंग घरांत व उद्योगांत वापरतात. शक्तिशाली नलिकांद्वारे निर्माण झालेली ऊर्जा तथाकथित रडार परिक्षेत्रांत अतिकार्यक्षम तापनासाठी एका लहान क्षेत्रात केंद्रीभूत करतात. ही परिक्षेत्रे स्वच्छ, शांत व सुटसुटीत असतात. त्यांच्याद्वारे सभोवतालचे क्षेत्र तापू न देता काही सेकंदांत अन्न शिजू शकते. असे तापन घटक विमाने, आगगाड्या व विक्रय यंत्रे यांत वापरतात. सूक्ष्मतरंग गरम पेटी (मायक्रोवेव्ह ओव्हन) यामध्ये सूक्ष्मतरंग ऊर्जा बहुतेक खाद्यपदार्थांत शोषली जाऊन पदार्थ झटपट व एकसारखे गरम होऊन शिजतात. या तत्त्वावर आधारलेल्या गरम पेट्या व्यापकपणे वापरल्या जातात. सुरक्षेसाठी अंतर्बंधनाची सोय असते. त्यामुळे दार उघडे राहिल्यास विद्युत् प्रवाह बंद होतो. ही सोय अयशस्वी ठरल्यास पूरक प्रणाली असते. तसेच सूक्ष्मतरंग ऊर्जेच्या गळतीची पातळी कठोरपणे हाताळली जाते. गरम पेटीतील सुरक्षिततेविषयीच्या सर्व सोयी एक लाख वेळा कार्य करण्यालायक असायलाच हव्यात, अशी काळजी घेतात.\nजलद तापन, अचूक नियंत्रण, निवडक्षमता, स्वच्छ पर्यावरण, ज्वलनातून पदार्थ निर्माण न होणे हे औद्योगिक सूक्ष्मतरंग तापनाचे फायदे आहेत. शिजविणे, गोठविलेले पदार्थ मऊ करणे, सुकविणे इत्यादींसाठी खाद्यपदार्थ उद्योगांत सूक्ष्मतरंग वापरतात. यांशिवाय औषधे, कागद, कापड, रबर व मृत्तिका या उद्योगांतही सूक्ष्मतरंगांचा उपयोग होतो. [→ अन्न खाद्यपदार्थ उद्योग ].\nप्रारणमापन : द्रव व वायू यांसह सर्व पदार्थ गोंगाटाच्या रूपात विद्युत् चुंबकीय प्रारण उत्सर्जित करतात. या गोंगाटाची राशी (प्रमाण) पदार्थाच्या निरपेक्ष तापमानाच्या प्रमाणात असते. बाह्य अवकाशातील पार्श्वभूमी प्रारण, पाऊस, ढग, तारे व पृथ्वी या निवडक गोंगाट स्रोतांची गोंगाट तापमाने निश्चित करण्याला प्रारणमापन म्हणतात.\nसूक्ष्मतरंग प्रारणमापक संवेदनशील ग्राही असून त्याने आकाशकाने ग्रहण केलेल्या विद्युतीय गोंगाटाच्या शक्तीचे मापन केले जाते. यावरून स्रोत पदार्थाचे गोंगाट तापमान ठरविता येते. दूरवर्ती संवेदनग्रहणासाठी प्रारणमापक व्यापकपणे वापरतात. वातावरणीय तापमान, महासागरावरील जलबाष्पाची घनता, मृदेतील आर्द्रतेचे प्रमाण व ढगातील पाण्याचे प्रमाण या बाबी प्रारणमापकांनी केलेल्या मापनांवरून निश्चित ठरविता येतात. यांपैकी काही मापने उपग्रहांवरून केलेली असतात. गोंगाटाच्या ज्योतिषशास्त्रीय स्रोतांचे अध्ययन आणि अवकाशातील दूरवरच्या एषण्यांतून ग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मतरंग प्रारणमापक वापरतात. [→ विद्युत् गोंगाट].\nशरीरक्रियावैज्ञानिक परिणाम : प्रयोगशाळेतील प्राण्यांच्या दर चौ. सेंमी. क्षेत्रावर १०० मेवॉ. एवढी सूक्ष्मतरंग ऊर्जा अनेक मिनिटे पडत राहिल्यास त्यांच्यावर रोगविकृतिकारक परिणाम होऊ शकतात. सूक्ष्मतरंग त्वचेखाली घुसल्यामुळे ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकांचे–पेशींचे–समूह) तापतात. यामुळे शरीराच्या तापमानात होणारी वाढ ही शरीराच्या नियंत्रक यंत्रणा हाताळू शकणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जलद असल्यास ऊतकांचे भंजन (नाश) होऊ शकते. मानवी ऊतकांचीही सूक्ष्मतरंगांबरोबरची प्रतिक्रिया यासारखी असल्याचे गृहीत धरून यांविषयीच्या सुरक्षेसंबंधीची मानके सुचविली गेली आहेत. उदा., अमेरिकेत दर चौ. सेंमी.ला १० वॉट या कमाल उद्‌भासनाची शिफारस केली आहे. तथापि याहून अधिक कडक मानके सुचविण्यात आली आहेत.\nवैद्यकात तापलेखन, अवतापन व ⇨ वैद्यकीय प्रतिमादर्शन यांसाठी सूक्ष्मतरंग वापरतात. तापलेखनात ऊतकांचे तापमान मोजले जाते. कर्करोगाने शरीराचे तापमान जवळजवळ एक अंशाने वाढते आणि सूक्ष्मतरंग प्रारणमापकाने हे वाढलेले तापमान ओळखणे शक्य होते. नियततापी प्राण्यांतील शरीराचे तापमान कमी झाले असतानाच्या परिस्थितीला अवतापन म्हणतात. कर्करोगाच्या व अवतापनाच्या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांत सूक्ष्मतरंग तापनाचा उपयोग करतात. वैद्यकीय प्रतिमादर्शनात त्वचेखालील ऊतकांची संरचना अभ्यासण्यासाठी सूक्ष्मतरंग वापरतात.\nभौतिकी व रसायनशास्त्र : इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यासारखे विद्युत् भारित कण अतिउच्च ऊर्जेपर्यंत प्रवेगित करण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांच्यामध्ये टकरी घडवून आणण्यासाठी मोठ्या कणवेगवर्धकांत सूक्ष्मतरंगांची ऊर्जा वापरतात. सूक्ष्मतरंग ⇨ वर्णपटविज्ञानाच्या मदतीने द्रव्याच्या संरचनेचीही माहिती मिळते. रेणूंच्या सूक्ष्मतरंग अनुस्पंदनाची कंप्रता व परमप्रसर यांचे अध्ययन करण्यासाठी सूक्ष्मतरंग वर्णपटविज्ञानाचा उपयोग करतात.\nसूक्ष्मतरंगांपलीकडे : मिलिमीटर-तरंग विभागातील विद्युत् चुंबकीय प्रारणाचे, म्हणजे १०० ते ३०० गिगॅहर्ट्‌झ या पल्ल्यातील कंप्रतांचे उपयोग हे पुष्कळ प्रमाणात सूक्ष्मतरंगांच्या उपयोगांसारखे आहेत. या पल्ल्याच्या पलीकडे आणि सर्व दीर्घ अवरक्त तरंगलांब्यांमध्ये अनेक उपयोगांसाठी आवश्यक असणारी ऊर्जा नसते.\nलघुतर अवरक्त तरंगलांब्या व दृश्य प्रकाशकीय पल्ला यांच्याबाबतींत संदेशवहन व इतर उपयोगांसाठी प्रकाश-उत्सर्जक द्विप्रस्थ (एलईडी–लाइट एमिटिंग डायोड) व लेसर यांच्याद्वारे शक्ती पुरविली जाते आणि घन-अवस्था अभिज्ञातक यांच्यामुळे आवश्यक कार्यक्षमता उपलब्ध होते. वातावरणातून अवरक्तसहित प्रकाशकीय संदेशवहन साध्य होऊ शकते परंतु या संदेशवहनावर पाऊस, हिमवृष्टी, धूमिका, धूसर इत्यादींचा गंभीर परिणाम होतो. प्रकाशकीय तंतूंचा उदय झाल्याने संदेशवहनातील या तरंगलांब्यांचे उपयोग मोठ्या प्रमाणात व जलदपणे वाढले. हे तंतू माणसाच्या केसाएवढे वा त्याहूनही बारीक असतात. शिवाय त्यात संकेताचा क्षय अगदी कमी (म्हणजे दर किमी. मागे डेसिबेलच्या काही दशकांशाएवढा) होतो. वातावरणाच्या परिस्थितीचा यातील प्रेषणावर परिणाम होत नाही. प्रकाशकीय तंतू प्रणालीची संदेशवहनक्षमता अतिशय जास्त असू शकते. एकाच तंतूवर दर सेकंदाला अनेक अब्ज स्पंद प्रेषित करणे शक्य असते. प्रकाशकीय तंतू प्रणालीच्या विरूपणात सूक्ष्मतरंग वापरतात. इमारतीच्या अंतर्भागात, दोन शहरांदरम्यान आणि महासागरापलीकडे वापरण्याच्या दृष्टीने प्रकाशकीय तंतू प्रणाल्या उभारल्या आहेत. [→प्रकाशकीय संदेशवहन लेसर].\nपहा : आंदोलक, इलेक्ट्रॉनीय इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति घन-अवस्था भौतिकी तरंग मार्गदर्शक दूरध्वनिविद्या प्रकाशीय संदेशवहन मेसर रडार रेडिओ संदेशवहन प्रणाली रेडिओ प्रेषण वर्णपटविज्ञान विद्युत् चुंबकीय प्रारण.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nपॅरा – अँमिनो बेंझॉइक अम्ल\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/gallery/devendra-fadnavis-corona-wiresmule-administration-13930/", "date_download": "2021-09-27T04:54:19Z", "digest": "sha1:BW4AKVOU44RKDESKBBUP4RGDZGJ3YYQI", "length": 10404, "nlines": 163, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "व्हिडिओ गॅलरी | देवेंद्र फडणवीस - कोरोना विषाणूमुळे प्रशासनासमोर आलेले आव्हाने | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nBreaking : इंदूर-दौंड एक्सप्रेसचे दोन डब्बे लोणावळा रेल्वे स्थानकावर घसरले; वाहतूक विस्कळीत\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nव्हिडिओ गॅलरीदेवेंद्र फडणवीस – कोरोना विषाणूमुळे प्रशासनासमोर आलेले आव्हाने\nदेशात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे . याच पाश्ववभूमीवर नवभारत ने 'नवभारत लॉकडाउन वाइबस' कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात भाजप चे नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस नवभारतच्या फेसबुक पेजवर लाइव्ह होते. तसेच त्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्रशासनासमोर आलेले आव्हाने या विषयावर चर्चा देखील केली.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/who-is-richer-between-amit-shah-and-mamta-banarjee-nraj-67439/", "date_download": "2021-09-27T04:41:10Z", "digest": "sha1:VQJPBUDBNGGCOT4VR2ZNLVVKMKV3RVVY", "length": 14178, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सत्ता आणि संपत्ती | अमित शाह आणि ममता बॅनर्जींमध्ये कोण किती श्रीमंत? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nसत्ता आणि संपत्तीअमित शाह आणि ममता बॅनर्जींमध्ये कोण किती श्रीमंत\nनिवडणुकीत कोण बाजी मारणार, प्रचारात कोण आघाडी घेणार या सगळ्या प्रश्नांसोबत कुणाची किती संपत्ती आहे, याचीही जोरदार चर्चा सध्या रंगतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीमंतीच्या आणि संप्पतीच्या बाबतीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपेक्षा कैक पटींनी पुढे आहेत. अमित शाहांकडे ममता बॅनर्जींपेक्षा तब्बल १३३ पट अधिक संपत्ती आहे.\nपुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं वातावरण तापायला सुरुवात झालीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या निवडणुकीतील आपापल्या पक्षांचे प्रमुख नेते असणार, हे आता स्पष्ट झालंय.\nनिवडणुकीत कोण बाजी मारणार, प्रचारात कोण आघाडी घेणार या सगळ्या प्रश्नांसोबत कुणाची किती संपत्ती आहे, याचीही जोरदार चर्चा सध्या रंगतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीमंतीच्या आणि संप्पतीच्या बाबतीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपेक्षा कैक पटींनी पुढे आहेत. अमित शाहांकडे ममता बॅनर्जींपेक्षा तब्बल १३३ पट अधिक संपत्ती आहे.\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी अर्ज भरताना अमित शाह यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला होता. त्यानुसार त्यांच्याकडे ४० कोटी ३२ लाख ७५ हजार ३०७ रुपये असल्यचं प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं. शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये त्यांची सुमारे २१ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्या नावे बँकेत ३७ लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर ९३ हजारांची रोकड आहे. त्यांच्याजवळ ९६ लाख रुपयांचं सोनं आहे.\nसरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी घालावी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी\nममता बॅनर्जी यांची संपत्ती केवळ ३० लाख रुपये इतकीच आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हा तपशील जाहीर केलाय. त्यांच्या नावे २७ लाख रुपयांच्या ठेवी, १८ हजारांची रोकड तर १८ हजारांचं पोस्टल सेव्हिंग आहे. त्यांनी शेअर्स, बॉंड्स किंवा डिबेंचर्समध्ये कुठलीही गुंतवणूक केलेली नाही.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_21.html", "date_download": "2021-09-27T04:03:49Z", "digest": "sha1:PWFSQG3HMA6QYVAVBMEFW75EBQSR4GYU", "length": 18300, "nlines": 171, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "गुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nगुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड\nगुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड\nगावातील तरुणांच्या मदतीने डोंगर व माळरानावर अन्न व पाण्याची सोय\nएकीकडे लॉकडाऊन सुरू असताना सोशल डिस्टन्स पाळत व मास्क तोंडाला लावून गुळुंचे (ता.पुरंदर) येथील शिक्षक बंधू प्रवीण व प्रशांत जोशी यांच्यासह काही तरुण डोंगर व माळरानावर पक्षांना अन्न व पाणी ठेवत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरातून कौतुक होत असुन अनेकांनी या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केले. सध्या उन्हाळा सुरू असून सुगीही संपली आहे. त्यामुळे पक्षांना अन्न व पाणी उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर येथील पोलीस पाटील दीपक जाधव, संजय चव्हाण, निखिल खोमणे, विनोद गोरगल, सचिन पाटोळे, संदीप काळे या तरुणांनी पुरंदर व बारामती तालुक्यांच्या सीमेवरील रुपाडी डोंगर व माळरानावर पक्षांना अन्न व पाणी झाडावर टांगून ठेवण्यास सुरुवात केली. यासाठी तरुणांना कोतवाल नारायण भंडलकर यांचेही सहकार्य मिळत आहे. सध्या दशक्रिया विधींचे घाट ओस असून यासाठी फार कमी प्रमाणात लोक उपस्थिती लावतात. हे लक्षात घेऊन कवळ्यांसाठी भाताचे पिंड तयार करून ठेवण्यास या तरुणांनी सुरुवात केली आहे. जोशी बंधू यासाठी स्वतः पिंड ठेवत असून हे तरुण रोज पायपीट करत चिमण्या व रानपाखरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.\nप्रवीण जोशी हे सातारा जिल्हा परिषदेत माण तालुक्यात प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे विविध सामाजिक कामात योगदान असते. तर त्यांचे बंधू प्रशांत हे पुण्यातील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत शिक्षक आहेत.\n-\"*मानवाची जीवनशैली समृद्ध होत असताना पक्षी, वन्यजीव यांचे अधिवास सुरक्षित राहून त्यांना अनुकूल वातावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही सध्या पक्ष्यांसाठी काम करत असून तरुणांच्या संघटनेकडून अन्नधान्य वाटप करणे, मास्क तयार करणे सुरू आहे. \"- प्रशांत जोशी, माध्यमिक शिक्षक, राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा पुणे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : गुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड\nगुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://usu.kz/langs/mr/dental/accounting_of_dental_clinic.php", "date_download": "2021-09-27T04:36:09Z", "digest": "sha1:PGRPG3H35VXMYZWY3TK2WGOL6LG5O5OU", "length": 28834, "nlines": 298, "source_domain": "usu.kz", "title": " 🥇 दंत चिकित्सालयाचे लेखा", "raw_content": "आपण आपले सर्व प्रश्न यावर पाठवू शकता: info@usu.kz\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nरेटिंग: 4.9. संघटनांची संख्या: 323\nऑपरेटिंग सिस्टम: Windows, Android\nकार्यक्रमांचा गट: USU software\n आपण आपल्या देशात किंवा शहरात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nफ्रँचायझी कॅटलॉगमध्ये तुम्ही आमच्या मताधिकारांचे वर्णन पाहू शकता: मताधिकार\nआम्ही आमच्या देशातील आपल्या वस्तू किंवा सेवांचे प्रतिनिधित्व करण्यास देखील तयार आहोत.\nदंत चिकित्सालयाच्या लेखाचा व्हिडिओ\nहा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या भाषेतील उपशीर्षकांसह पाहिला जाऊ शकतो.\nडेमो आवृत्ती डाउनलोड करा\nप्रोग्राम सुरू करताना आपण भाषा निवडू शकता.\nआपण फक्त एकदाच पैसे द्या. मासिक पैसे नाहीत\nविनामूल्य तांत्रिक सहाय्य तास\nतांत्रिक सहाय्यासाठी अतिरिक्त तास\nडेंटल क्लिनिकचे अकाउंटिंग ऑर्डर करा\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nडेंटल क्लिनिकच्या कार्यासाठी क्लायंट, दंतवैद्य आणि प्रशासकांचे चांगले लेखा आणि वेळेवर व्यवस्थापन आवश्यक आहे. दंत चिकित्सालयीन लेखांकन सॉफ्टवेअर एक कार्यशील लेखा प्रणाली आहे जे प्रशासक आणि डोके दंतचिकित्सक दोघांनाही मदत करते. डेंटल क्लिनिक कंट्रोलचा लेखा applicationप्लिकेशन प्रविष्ट करण्यासाठी, आपल्याला फक्त आपले वापरकर्तानाव टाइप करणे आवश्यक आहे, वैयक्तिक संकेतशब्दाद्वारे संरक्षित केलेले आणि आपण आपल्या संगणकावर डेस्कटॉपवर एक चिन्ह दाबा. त्याऐवजी, डेंटल क्लिनिक अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या प्रत्येक वापरकर्त्याकडे विशिष्ट प्रवेशाचे अधिकार आहेत, जे वापरकर्त्याने पाहिलेला आणि वापरल्या जाणार्‍या डेटाच्या प्रमाणात प्रतिबंधित करतो. दंत क्लिनिकचे ऑटोमेशन ग्राहकांच्या भेटीसाठी सुरू होते. येथे, आपल्या स्टाफचे सदस्य दंत क्लिनिक अकाउंटिंग प्रोग्रामचा वापर क्लायंटशी भेटीसाठी करतात. रुग्णाची नोंदणी करण्यासाठी आपल्याला दंत क्लिनिकच्या रेकॉर्ड विंडोमध्ये आवश्यक डॉक्टरांच्या टॅबमध्ये आवश्यक असलेल्या वेळेवर डबल क्लिक करणे आवश्यक आहे आणि सेवा पूर्व-कॉन्फिगर केलेल्या किंमती यादीतून निवडल्या जाऊ शकतात.\nसर्व माहिती जतन केली गेली आहे आणि आपल्या संस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन दंत चिकित्सालय अनुप्रयोगात संपादित केली जाऊ शकते. डेंटल क्लिनिक कंट्रोलसाठी लेखा सॉफ्टवेअरमध्ये 'रिपोर्ट' हा विभाग आहे जो संस्थेच्या प्रमुखांसाठी अतिशय उपयुक्त आहे. दंत चिकित्सालय नियंत्रणाच्या या विभागात तुम्ही कोणत्याही कालावधीच्या संदर्भात भिन्न अहवाल तयार करता. उदाहरणार्थ, विक्रीच्या खंड अहवालात विशिष्ट प्रक्रियेवर किती खर्च झाला हे दर्शविले जाते. विपणन अहवाल जाहिरातींचे परिणाम प्रतिबिंबित करतो. स्टॉक कंट्रोलचा अहवाल दर्शवितो की लवकरच आपले कोठार पूर्ण करण्यासाठी कोणत्या वस्तू पुन्हा मागवल्या पाहिजेत. दंत चिकित्सा क्लिनिक अनुप्रयोग केवळ सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांनाच उपयुक्त नाही, तर आपल्याला वस्तू पुरवणारे, जमीनदार आणि विमा कंपन्यांशी संबंध स्थापित करण्यास देखील अनुमती देते. आपण आमच्या वेबसाइटवरून दंत चिकित्सालयासाठी लेखा सॉफ्टवेअरची एक विनामूल्य आवृत्ती डाउनलोड करू शकता. डेंटल क्लिनिक अकाउंटिंग प्रोग्रामच्या मदतीने आपली संस्था स्वयंचलित करा\nदंत क्लिनिकमध्ये ऑर्डर स्थापित करण्यासाठी परिणामांचे नियंत्रण आणि सर्व प्रक्रियांचे परीक्षण करणे ही एक गुरुकिल्ली आहे. आपण निकालांचा मागोवा न घेतल्यास महसूल वाढ आणि खर्चात कपात करणे यादृच्छिक घटना होईल. लेखा कार्यक्रम सर्व नियंत्रण बिंदूंमध्ये सूचक कॅप्चर करतो, बदलांची गतिशीलता आणि कारणा-संबंध संबंध तयार करतो आणि नंतर प्रक्रिया आणि माहिती अहवाल आणि शिफारसींच्या रूपात प्रदर्शित करतो. हे निकालांची सुसंगतता सुनिश्चित करते. व्यवसायाच्या स्केलिंगबद्दल - दंत चिकित्सालयाचे कोणतेही व्यवस्थापक ज्याचे स्वप्न पाहतात अशा गोष्टी ही आहेत. कल्पना करा की सद्य परिस्थितीत आपला व्यवसाय खूपच लहान अशा ठिकाणी पोचला आहे. आणि आपला व्यवसाय वाढविणे केवळ अतिरिक्त सेवा दुकानांच्या स्वरूपातच अर्थ प्राप्त करते. आपण भाडे, उपकरणे आणि कर्मचार्‍यांना कामावर घेतल्याने समस्या सोडविली आहे. परंतु इतर प्रश्नांचा एक समूह बाकी आहेः कर्मचार्यांना प्रशिक्षण कसे द्यावे, त्यांना मिळालेली सर्व माहिती आणि अनुभव कसा द्यावा आपण त्यांचे कार्य कसे नियंत्रित करता आपण त्यांचे कार्य कसे नियंत्रित करता आपण योजना कशा सेट कराल आणि निकाल कसे तपासाल आपण योजना कशा सेट कराल आणि निकाल कसे तपासाल व्यवसाय ऑटोमेशन या सर्व प्रश्नांचे निराकरण करते.\nयूएसयू-सॉफ्ट अकाउंटिंग प्रोग्राम कार्ये विभक्त करण्याच्या तत्त्वावर आधारित आहे - ज्या भूमिकेनुसार कर्मचारी लॉग इन झाला आहे त्यानुसार. मूलभूत भूमिका ('संचालक', 'प्रशासक', 'दंतचिकित्सक') आहेत परंतु त्याव्यतिरिक्त आपण अन्य क्लिनिक कर्मचार्‍यांसाठी 'अकाउंटंट', 'मार्केटिंग स्पेशलिस्ट', 'सप्लाय चेन स्पेशालिस्ट' इत्यादींसाठी भूमिका आणि खाती तयार करू शकतात. अकाउंटिंग प्रोग्राममध्ये लॉग इन करण्याची भूमिका व्यवसायाद्वारे निश्चित केली जाते, जी प्रत्येक कर्मचार्‍यासाठी कार्ड आणि खाते तयार करताना सेट केली जाते (अकाउंटिंग प्रोग्राममध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड). तर, आपल्याला कर्मचार्याबद्दल माहिती भरण्याची आवश्यकता आहे. किमान आवश्यक माहिती म्हणजे नाव, आडनाव आणि व्यवसाय. एखादा व्यवसाय निर्दिष्ट करण्यासाठी, 'व्यवसाय निवडा' फील्डमध्ये उजवे-क्लिक करा आणि सुचविलेल्या सूचीमधून एक पर्याय जोडा (लेखा प्रोग्रामच्या स्थापनेच्या टप्प्यावर 'प्रोफेशन' निर्देशिका आधीपासूनच आमच्याद्वारे भरली आहे, परंतु आपण ती संपादित करू शकता). जर एखाद्या कर्मचा .्यास अनेक व्यवसाय असतील तर बर्‍याच कार्डे तयार करण्याची आवश्यकता नाही. त्याचे सर्व व्यवसाय एकामध्ये निर्दिष्ट करणे पुरेसे आहे. हे करण्यासाठी प्रोफेशन फील्डवर राइट-क्लिक करा आणि सूचित यादीतून पर्याय जोडा.\nदंत चिकित्सालयांच्या विकासाची परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी अनुप्रयोगात बरेच अहवाल आहेत. 'कॅश फ्लो' अहवाल रोख प्रवाह आणि बहिर्गमन दर्शवितो आणि आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देतो. दिवसाचा रोख अहवाल लेखा कार्यक्रमात तयार केलेल्या अहवालासारखाच असेल तर आपण विश्वासात असे म्हणू शकता की सर्व ऑर्डर आणि देयके लेखा प्रोग्रामद्वारे चालविली गेली आहेत आणि आर्थिक डेटावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.\n'क्रियाकलापांच्या क्षेत्रानुसार महसूल' अहवाल आपल्याला क्लिनिकचे प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक दंतचिकित्सक किती पैसे आणत आहे हे पाहण्याची परवानगी देतो. आपण रुग्णांच्या कर्जाची आणि प्रगतीची नोंद ठेवण्यासाठी, परताव्याची संख्या आणि पुन्हा उपचारांच्या अंतर्गत पुन्हा उपचारांचा वापर करू शकता. वॉरंटी, बिल केलेल्या सेवांची संख्या, भरलेली रक्कम आणि इतर महत्त्वपूर्ण आर्थिक मेट्रिक्स. नियुक्ती अहवाल आपल्याला क्लिनिकमध्ये घालवलेल्या रुग्णाच्या वेळेचे परीक्षण करण्यात मदत करतात. हा अहवालाचा एक अतिशय महत्वाचा गट आहे. त्यांच्याबरोबर सक्रिय कार्य केल्याने आपल्याला सेवेच्या नवीन स्तरावर पोहोचण्याची आणि डॉक्टर आणि प्रशासकांची कामगिरी सुधारण्याची आणि अशा प्रकारे क्लिनिकचा नफा वाढविण्याची अनुमती मिळते. 'डॉक्टर' लोड 'अहवालात वेळापत्रक कार्यक्षमतेने तयार केले गेले आहे की नाही, प्रत्येक डॉक्टर क्लिनिकसाठी किती उपयुक्त आहे आणि कोणता डॉक्टर सर्वाधिक कमाई करतो हे दर्शविते.\nअपीलचा प्रकार *कार्यक्रम खरेदी करासादरीकरणाची विनंती कराप्रश्न विचारण्यासाठीडेमो-आवृत्तीमध्ये मदत करा\nसंदेश पाठविला जाऊ शकला नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.\n नजीकच्या भविष्यात, आपल्याला उत्तर मिळेल याची खात्री आहे.\nआपण आपले सर्व प्रश्न यावर पाठवू शकता: info@usu.kz\nआपण कार्यक्रम खरेदी करू इच्छिता\nआम्ही ऑनलाइन आहोत - आम्हाला लिहा\n आपण आपल्या देशात किंवा शहरात आमचे प्रतिनिधी होऊ शकता\nफ्रँचायझी कॅटलॉगमध्ये तुम्ही आमच्या मताधिकारांचे वर्णन पाहू शकता: मताधिकार\nआम्ही आमच्या देशातील आपल्या वस्तू किंवा सेवांचे प्रतिनिधित्व करण्यास देखील तयार आहोत.\nएक छपाई घरासाठी कार्यक्रम\nखाजगी सुरक्षा कंपनीसाठी कार्यक्रम\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवेअरची पूर्ण यादी पाहू शकता\nदंत कार्यालय नियंत्रण कार्यक्रम\nदंतचिकित्सासाठी नोंदणी आणि वैद्यकीय इतिहास ठेवणे\nदंतचिकित्सा अंतर्गत अंतर्गत नियंत्रण\nदंतचिकित्सा मध्ये वैद्यकीय इतिहास ठेवणे\nदंतचिकित्सा मध्ये साहित्य लेखा\nदंतचिकित्सा मध्ये उत्पादन नियंत्रण\nदंतचिकित्सा स्वयंचलित करण्यासाठी कार्यक्रम\nदंतचिकित्सा मध्ये गुणवत्ता नियंत्रण\nदंतचिकित्सकांच्या कामाच्या लेखाची पत्रक\nआमच्याकडे शंभरहून अधिक कार्यक्रम आहेत. सर्व प्रोग्राम्सचे भाषांतर केलेले नाही. येथे आपण सॉफ्टवेअरची पूर्ण यादी पाहू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/06/honda-launches-indias-first-virtual-gallery/", "date_download": "2021-09-27T04:57:22Z", "digest": "sha1:KP2YB3OK2I7ZMERF6IHSXOFG4QWKEGHP", "length": 10777, "nlines": 107, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "होंडातर्फे भारतातील पहिले व्हर्च्युअल दालन लाँच - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nहोंडातर्फे भारतातील पहिले व्हर्च्युअल दालन लाँच\nगुरुग्राम : सुरक्षा व संपर्कविरहीत संवादाला प्राधान्य देत ग्राहकांबरोबरचे डिजिटल नाते दृढ करण्यासाठी होंडा टुव्हीलर्स इंडियाने आज होंडा बिगविंग व्हर्च्युअल दालन लाँच केले. व्हर्च्युअल रिअलिटीवर आधारित या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना होंडा बिगविंग या होंडाच्या एक्सक्लुसिव्ह प्रीमियम मोटरसायकल व्यवसाय विभागातून मिळणारी धमाल व साहस व्हर्च्युअल पातळीवर अनुभवता येईल.\nग्राहकांना ‘खरेदीचा आनंद’ मिळवून देण्याचे होंडाचे तत्त्व जपण्यासाठी या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना मोटरसायकलची श्रेणी, रायडिंग गियर, अक्सेसरीज घरबसल्या आरामात अगदी बारकाईने अनुभवता येतील. सध्या या प्लॅटफॉर्मवर होंडाची लोकप्रिय CB350 उपलब्ध असून लवकरच इतर प्रीमियम मॉडेल्सही उपलब्ध केली जातील.\nग्राहक अनुभव उंचावण्यावर होंडाचा भर असून त्याविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘व्हर्च्युअल शोरून लाँच करत आम्ही ग्राहकांना सर्व उत्पादने सहजपणे उपलब्ध करून देण्याचे तसेच त्याची सुरक्षा व सोयीस्करपणा यांवर भर देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आमच्या ग्राहकांच्या अनोख्या अपेक्षांचा समतोल साधत आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे शक्य झआले आहे. या व्हर्च्युअल इंरफेजवर होंडा बिगविंगअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेल्या आमच्या प्रीमियम मोटरसायकल ग्राहकांना नक्कीच खूप आनंद देतील.’\nग्राहकांना प्रत्यक्ष दालनासारखाच अनुभव देणारे हे व्हर्च्युअल दालन उत्पादनाचे चौफेर रूप, व्हर्च्युअल स्पेस तसेच व्हर्च्युअल चॅट सपोर्ट देते. ग्राहकाच्या ठिकाणानुसार त्याला पसंतीचा वितरक तसेच आवडत्या होंडा दुचाकीसाठी आवडीचे कस्टमायझेशन निवडण्याची सोय आहे.\nदेशस्तरावर बिगविंग नेटवर्क समाविष्ट झाल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन नोंदणी, अपॅरल व मर्कंडायझेशन विभाग, हेल्मेट्स व जॅकेट्ससह संरक्षक गियर्स, होंडाचा प्रसिद्ध सीबी वारसा दर्शवणारे ‘सीबी कॉर्नर’ आणि इतक्या वर्षांतली होंडाच्या कामगिरीतले महत्त्वाचे टप्पे दर्शवणारी एक्सक्लुसिव्ह ‘मोटोजीपी वॉल’ उपलब्ध करण्यात आले आहे.\n← सागरिका म्युझिकचा ‘कोकणचा गणपती’\nगाडीत पिस्तूल सापडल्या प्रकरणी करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी →\nहोंडा टुव्हीलर्स इंडियातर्फे नवीन परदेशी व्यवसाय विभागाची घोषणा\nहोंडा टुव्हीलर्स इंडियातर्फे ४ कारखान्यांतील उत्पादन तात्पुरते स्थगित\nयुवरहायनेस भारतीय रस्त्यांवर दाखल; होंडातर्फे H’ness-CB350 चे ग्राहकांना वितरण सुरू\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2021-09-27T05:10:55Z", "digest": "sha1:NCY3ELWF2PWYZJUV5GI7QYUSTM7VHHLI", "length": 5024, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १३३३ मधील जन्म‎ (रिकामे)\nइ.स. १३३३ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३३३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://rohanprakashan.com/excerpt-novel-dhag-vishram-gupte/", "date_download": "2021-09-27T04:11:58Z", "digest": "sha1:WB2RPQ5WEZ45FLQL7JLJZ7MSYJW7SKQS", "length": 26612, "nlines": 239, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "‘ढग’ कादंबरीतील काही निवडक भाग - Rohan Prakashan", "raw_content": "\n‘ढग’ कादंबरीतील काही निवडक भाग\nफोकस / रोहन साहित्य मैफल\nजाणिवेच्या मागावर मी वयाच्या चाळीशीनंतर जाणं सुरू केलं. हा शोध मी डायरीतून सुरू केला. माझी डायरी मी फक्त माझ्यासाठीच लिहीत नव्हतो; तर त्यातून माझ्यासाठी आणि वीणासाठी, म्हणजे माझ्या बायकोसाठी काही गोष्टी स्पष्ट करणं हा तिचा उद्देश होता. तिची काही पानं मी वीणाला अधूनमधून वाचून दाखवत असे. ह्या डायरीतल्या एका भागाला मी शीर्षक दिलं होतं : ‘एका संभ्रमित तरुणाची डायरी’.\nमाझ्या लहानपणीच्या आठवणीतला काही भाग मी आज वीणाला वाचून दाखवला. तो ऐकून ती प्रक्षुब्ध झाली. “तुझ्या वेदनांसाठी जी माणसं जबाबदार आहेत त्यांना तू हे का नाही सांगितलंस” तिने मला विचारलं. “तू तुझा राग दाबून ठेवतोयस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्या विरुद्ध चकार शब्द बोलायचं नाहीस, अशी भूमिका तू घेऊ बघतोयस” असं ती म्हणाली. ह्यावर मी म्हटलं, “मला ह्या सगळ्याबद्दल राग नाही वाटत, फक्त दु:ख वाटतं. कदाचित हाच माझा मूळ स्वभाव असेल. ह्याचा अर्थ असा नाही की मला राग येत नाही. मी खूप तापट माणूस आहे. पण काही बाबतीत माझा राग उफाळूनच येत नाही.” दिवसभरामधल्या बारक्यासारक्या निराशा मात्र मी भयंकर रीतीने व्यक्त करतो. कालपर्यंत दाबून धरलेला सुमारे पंचवीस वर्षं साचलेला तो राग मी लग्नानंतर मोकळेपणाने व्यक्त करू लागलो. ह्या कोंडलेल्या रागाची आणि निराशेची पहिली बळी वीणाच ठरली. रटरटणाऱ्या भावनांच्या अदृश्य प्रेशर कुकरमध्ये पुरेशी वाफ तयार झाली की त्याची शिटी वाजते. माझ्या कुकरमधली ही वाफ लग्नानंतर शिगेला पोहोचली, आणि शिट्यावर शिट्या वाजणं सुरू झालं. पण मी लहान असताना राग हे एक निरर्थक शस्त्र आहे हे मला अबोध पातळीवर जाणवलं होतं का” तिने मला विचारलं. “तू तुझा राग दाबून ठेवतोयस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्या विरुद्ध चकार शब्द बोलायचं नाहीस, अशी भूमिका तू घेऊ बघतोयस” असं ती म्हणाली. ह्यावर मी म्हटलं, “मला ह्या सगळ्याबद्दल राग नाही वाटत, फक्त दु:ख वाटतं. कदाचित हाच माझा मूळ स्वभाव असेल. ह्याचा अर्थ असा नाही की मला राग येत नाही. मी खूप तापट माणूस आहे. पण काही बाबतीत माझा राग उफाळूनच येत नाही.” दिवसभरामधल्या बारक्यासारक्या निराशा मात्र मी भयंकर रीतीने व्यक्त करतो. कालपर्यंत दाबून धरलेला सुमारे पंचवीस वर्षं साचलेला तो राग मी लग्नानंतर मोकळेपणाने व्यक्त करू लागलो. ह्या कोंडलेल्या रागाची आणि निराशेची पहिली बळी वीणाच ठरली. रटरटणाऱ्या भावनांच्या अदृश्य प्रेशर कुकरमध्ये पुरेशी वाफ तयार झाली की त्याची शिटी वाजते. माझ्या कुकरमधली ही वाफ लग्नानंतर शिगेला पोहोचली, आणि शिट्यावर शिट्या वाजणं सुरू झालं. पण मी लहान असताना राग हे एक निरर्थक शस्त्र आहे हे मला अबोध पातळीवर जाणवलं होतं का ते तसं मला जाणवलं हे मी वीणाला सांगितलं.\nमुलाचा राग आई ब्लॉटिंग पेपर होऊन शोषून घेते. पण माझ्याजवळ असा ब्लॉटिंग पेपरच नव्हता. म्हणून राग माझ्याजवळ साचून राहिला.\nमी तिला म्हटलं : रागामुळे तुम्ही तुमचं इतरांपासून संरक्षण करू शकत नाही, किंवा त्याद्वारे तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकत नाही हे मला सहा-सात वर्षांचा असतानाच कळलं. कुठल्याही लहान मुलाला राग येणं स्वाभाविक आहे. तो जर घरातल्या घरातच व्यक्त होत असेल तर ते चांगलंच. मुलाचा राग आई ब्लॉटिंग पेपर होऊन शोषून घेते. पण माझ्याजवळ असा ब्लॉटिंग पेपरच नव्हता. म्हणून राग माझ्याजवळ साचून राहिला. आणि पुढे तो अचानक बेभान रीतीने व्यक्त झाला. त्याची एक गोष्ट अचानक आठवली.\nमी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता. दुसरी आई, म्हणजे कुमारी चंदा जोशी. ही त्या काळी नागपुरातली नामांकित सिनेगायिका होती. ती ऑर्केस्ट्रात लता मंगेशकरची हिंदी आणि मराठी गाणी हुबेहूब लताच्याच आवाजात आणि सुरात गायची. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ती एक ‘सिलेब्रिटी’ होती. बाबांचा हा दुसरा प्रेमविवाह होता. त्याची शहरात चर्चा होती. त्या चर्चेचा आम्हा दोघा भावांना त्रास झाला. मुलं मलाच ‘लव्ह मॅरेज’ म्हणून चिडवायचे. जणूकाही लव्ह मॅरेज मीच केलं होतं\nत्या दिवसांत लालबहादुर शास्त्री पंतप्रधान होते. एका जाहीर सभेसाठी ते नागपुरात येणार होते. त्यांची मिरवणूक विमानतळापासून शहरात ज्या रस्त्याने येणार होती त्याच रस्त्यावर आमची कुंदाआत्या राहत असे. तिच्या गॅलरीत उभं राहून शास्त्रीजींच्या ताफ्याचं दर्शन लोकांना होणार होतं. ते घ्यायला आमचे बाबा आणि नवी आई त्या ढगाळलेल्या दिवशी कुंदाआत्याकडे जाणार होते. मला पण त्यांच्यासोबत जायचं होतं; पण त्यांनी नाही नेलं मला. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदाच जबरदस्त हट्ट केला. मी खूप रडलो, भेकलो आणि हातपाय आपटून खूप त्रागा करून घेतला. आजी, आणि दोन्ही काक्या माझा तो अवतार गप्प बसून बघतच होत्या. त्यांना खरं तर त्या प्रसंगी नव्या आईची परीक्षा घ्यायची होती. आपल्या सावत्र मुलाचा हट्ट ही बाई पूर्ण करते की नाही, हे तिघींना बघायचं होतं. तिने नाही केला हट्ट पूर्ण. आजी आणि दोन्ही काक्यांच्या मते परीक्षेत दुसरी आईसुद्धा नापास झाली होती.\nत्या सायंकाळी आई आणि बाबा माझ्या आकांताकडे दुर्लक्ष करून शास्त्रीजींना बघायला निघून गेले. मग मी दाणदाण पावलं वाजवत माडीवर आलो. तिथे कोणीच नव्हतं. मी एकटाच होतो. मग खूप जोराने रडू लागलो. आश्चर्य म्हणजे तेव्हा मला कोणीच समजवायला माडीवर आलं नाही. कोणी येईल ह्याची मी खूप वाट बघितली. कोणीच आलं नाही. मग मी तिरीमिरीने उठलो. नव्या आईने लग्नानंतर सोबत निळी ट्रंक आणली होती. ती एका कोपऱ्यात ठेवली होती. ती मी उघडली. त्याबरोबर अत्तराचा घमघमाट माझ्या नाकात शिरला होता. त्या ट्रंकेत नव्या आईच्या सुळसुळीत साड्या होत्या. ट्रंकेच्या कोपऱ्यात पुठ्ठ्याचा काटकोनी आकाराचा एक डबा मी बघितला. तो मी उघडला. त्यात तिच्या नव्या लाल-हिरव्या बांगड्या होत्या. त्यांपैकी चार-पाच बांगड्या मी हातात घेतल्या आणि कडाकडा मोडून टाकल्या. तसं करताना नेमका प्रकाश वर आला. त्याने मला त्या बांगड्या फोडताना बघितलं; पण त्यावर तो काहीच बोलला नाही. आपण काही बघितलंच नाही असं त्याने दाखवलं. प्रकाशच्या मागोमाग इतर भावंडं माडी चढून वर आली. पण ती सगळी भेदरलेली होती. कारण माझा अवतारच तसा होता.\nत्या संध्याकाळी मी रडून अगदी थकून गेलो. मग मेल्यासारखा निपचित पडून गेलो. अजिबात हललो नव्हतो मी. माझ्या भोवताली वावरणारी भावंडं घाबरून जवळपास येत नव्हती. जाई-जुई, गौरी, डाकडूक आणि मश्टू सतत बडबडणाऱ्या बहिणी, पण त्या सायंकाळी त्यासुद्धा गप्प होऊन माझा आक्रोश बघत होत्या. अतीव निराशेपोटी मी मेल्याचं सोंग करून खूप वेळ पडून राहिलो. म्हणजे तेव्हा मला अगदी मरून जावंसं वाटलं होतं. नाही मेलो. मग रात्र दाट झाली. मला पुढचं काहीच आठवत नाही.\nम्हणजे त्या रात्री पुढे खूप काही झालं असेलच. रात्र अधिकच चढली असेल. काक्यांनी मला भावंडांसोबत जेवायला वाढलं असेल. मी जेवलो असेन. मग उशिरा केव्हा तरी आई-बाबा लालबहादुर शास्त्रींना बघून घरी आले असतील. खूप काही झालं असेल. ते होतंच असतं; पण मला ते काही आठवत नाही. सगळ्या गोष्टी आठवत नाहीत तेच बरं. नाहीतरी माणसं वेडीच होतील. एका संपूर्ण आठवणीतले काही निवडक भागच तेवढे आपल्याला आठवत असतात. बहुतेक विसरले जातात. त्या रात्री मी दुसऱ्या आईच्या पाच बांगड्या फोडल्या, मग इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मेल्यासारखा पडून राहिलो हे नीट आठवतं, पण त्या रात्री जेवणात कुठली भाजी होती हे नाही मला आठवत. त्या रात्री आजी आणि दोन्ही काक्या माझ्यावरून आपसात काय बोलल्या हे नाही आठवत. आजोबा आणि तीन काका माझ्या रडक्या अवताराबद्दल काय म्हणाले हेसुद्धा मला नाही आठवत.\nएक मात्र खरं, माझी निराशा, माझा राग, किंवा माझं दु:ख त्या सायंकाळी पहिल्यांदाच मी असं जाहीरपणे व्यक्त केलं होतं. म्हणजे जन्माला आल्यानंतर मूल जितक्या मोठ्याने रडतं तितक्या मोठ्याने मी त्या सायंकाळी रडलो होतो. ‘पोट्ट्याने असा आकांत ह्यापूर्वी कधीच केला नव्हता’ असं आजीने कुसुमकाकीला सांगितल्याचं मात्र मला अगदी आजही आठवतं…\nलेखक : विश्राम गुप्ते\nपूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल डिसेंबर २०२०\n‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी.\n‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत… अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.\nकादंबरीकार, समीक्षक विश्राम गुप्ते यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या…\nधर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात.\nvishram gupte, Focus, चेटूक, विश्राम गुप्ते, फोकस, Novel, interesting read, must read, ऊन, ढग, त्रिधारा, वाचायलाच हवं, रोहन साहित्य मैफल २०२०, रोहन मोहर, Creative writing, सर्जनशील लेखन, भावनिक संबंध, नक्की वाचा, सर्जनशील लेखक, OOn, sunshine, Trilogy, कादंबरीत्रयी, सर्जन, Family saga, कौटुंबिक, Diary, डायरी, राणी, वसंता, प्रकाश\nगेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे\n‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…\nगेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले\nया तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.\nकलेच्या अवकाशातील विविध रंग आणि त्यांची रुजवात\nसहा प्रतिभावान कलाकारांच्या बालपणाचा मागोवा घेणाऱ्या ‘पास्ट फॉरवर्ड’ने नावापासूनच मला आकृष्ट केलं होतं…\nनदीमित्र : मल्हार इंदुलकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nडेलमा (अरबस्तानच्या अनवट वाटा)\nखाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2021/8/27/Kabul-airport-explosion-new-era-of-Taliban-ISIS-war-begins.html", "date_download": "2021-09-27T04:17:38Z", "digest": "sha1:47FOIEIF265WLGYB5NLFBB6L6IN6LNAZ", "length": 3892, "nlines": 18, "source_domain": "www.icrr.in", "title": " काबुल स्फोट- तालिबान आणि इस्लामिक स्टेटमधील भावी युद्धाची नांदी - ICRR - Institute for Conflict Research & Resolution", "raw_content": "\nकाबुल स्फोट- तालिबान आणि इस्लामिक स्टेटमधील भावी युद्धाची नांदी\nकाबुल स्फोट- तालिबान आणि इस्लामिक स्टेटमधील भावी युद्धाची नांदी\nकाल काबुल विमानतळावर इस्लामिक स्टेट- खोरासान प्रोव्हीन्सने आत्मघाती हल्ला करून १३ अमेरिकन नौसैनिक आणि १२० अफघाण नागरिक मारले. हल्ल्यानंतर लगेच इसिस खोरासान ने एक व्हिडीओ जरी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इसिस चा जिहादी अब्दुल रहमान अल लोघरी ह्याने हा हल्ला केल्याची घोषणा करण्यात आली.\nदोहा मधील अमेरिका- तालिबान बातचितीच्या दरम्यान अमेरिकेने तालिबानला घातलेली एक प्रमुख अट होती ती ही कि तालिबानने अफघाण जमिनीवर एकही जागतिक जिहादी गटाला थारा देऊ नये. याची खात्री पटवण्यासाठी तालिबानने इस्लामिक स्टेट खोरासानच्या प्रमुखाला ठारही मारले होते.\nजागतिक जिहादी गटांमध्ये जो कोणी पश्चिमी राष्ट्रांसोबत हातमिळवणी अथवा करार करतो तो इस्लामविरोधी घोषित केला जातो. आधीची अफघाण राजवट अमेरिकन पाठिंब्यावर अफघाण जनतेमधून निवडून आलेली होती तिला तालिबानने इस्लमविरोधी घोषित केले आणि आता अमेरिकेशी छुपी हातमिळवणी करून सत्तेत आलेला तालिबान हा अन्य जिहादी गटांकडून इस्लामविरोधी ठरवला जाईल.\nयेणाऱ्या काळात अफगाणिस्तान मध्ये भीषण जिहादी रक्तपात होण्याची ही सुरुवात वाटते आणि हा वणवा वेगाने पाकिस्तान, इराणच्या दिशेने पसरत जाईल अशी चिन्हे आहेत.\nतसाही तालिबान हा अफगाणिस्तानच्या लोकांचं प्रतिनिधित्व कधीही करत नव्हता त्यामुळे इस्लामिक स्टेट खोरासान आता अनेक भागात स्वतःची वेगळी शासन व्यवस्था लागू करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta/corona-virus-infection-wholesale-price-index-economy-news-akp-94-2595959/", "date_download": "2021-09-27T05:23:53Z", "digest": "sha1:TWLE4E72BMQDVL44F2BBASJ73UJE2UOE", "length": 10550, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corona virus infection Wholesale price index economy news akp 94 | घाऊक महागाई ऑगस्टमध्ये ११.३९ टक्क्यांवर", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nघाऊक महागाई ऑगस्टमध्ये ११.३९ टक्क्यांवर\nघाऊक महागाई ऑगस्टमध्ये ११.३९ टक्क्यांवर\nजुलैमध्ये घाऊक महागाई दर ११.१६ टक्के होता. तर गेल्या वर्षी अर्थात ऑगस्ट २०२० मध्ये त्याचे प्रमाण ०.४१ टक्के होते.\nWritten By लोकसत्ता टीम\nदेशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे ठाकेल, अशी चिन्हे आहेत. ऑगस्ट महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक ११.३९ टक्क्यांवर पोहोचला असून, सलग पाचव्या महिन्यात त्याने दोन अंकी चढता क्रम कायम राखला आहे.\nसोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दराने किंचित दिलासा दिला असला तरी घाऊक किंमत निर्देशांकात वाढ सुरूच असल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही मुख्यत: उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्याने घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाली आहे.\nजुलैमध्ये घाऊक महागाई दर ११.१६ टक्के होता. तर गेल्या वर्षी अर्थात ऑगस्ट २०२० मध्ये त्याचे प्रमाण ०.४१ टक्के होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nGold-Silver Rate : सप्टेंबर महिन्यातील सोन्याचा सर्वात कमी दर; खरेदीची ठरू शकते योग्य वेळ\nGold-Silver: सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी दर; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव\nरोमांचकारी ६०,३३३ चा टप्पा\nटाटा समूहाचे लष्करी मालवाहतूक विमानांच्या निर्मितीत पाऊल\nप्रत्यक्ष करसंकलनात ७४.४ टक्क्य़ांची वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/mayor-honors-students-of-various-nmc-schools-in-various-sports-types/10132128", "date_download": "2021-09-27T04:58:44Z", "digest": "sha1:ROLDL47JYUI7OSIKUUJRSYWRHQJ6LXXL", "length": 6686, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्यप्राप्त मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा महापौरांनी केला सत्कार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्यप्राप्त मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा महापौरांनी केला सत्कार\nविविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्यप्राप्त मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा महापौरांनी केला सत्कार\nनागपूर: विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत नैपुण्य मिळविणाऱ्या नागपूर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुक्रवार (ता.१३) ला मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात करण्यात आला.\nयाप्रसंगी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, बसपा गट नेता मोहम्मद जमाल, नगरसेविका लक्ष्मी यादव, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.\nलाल बहादूर शास्त्री माध्यामिक शाळेच्या सुजीत यादव याने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत (आंतर १७ वयोगट) सुवर्णपदक प्राप्त करीत जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत त्याची निवड झाली होती. त्यात त्याने नैपुण्य प्राप्त केले. मनपाच्या मौलाना आझाद माध्यामिक शाळेचा अफाझ खान याने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत (आंतर १४ वयोगट) नैपुण्य प्राप्त केले. नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत (आंतर १७ वयोगट) मोहम्मद तोहसीब याने प्रावीण्य मिळविले. विभागीय स्पर्धा चंद्रपूर येथे झालेल्या हॉकी स्पर्धेत शाहनवाज खान याने नैपुण्य प्राप्त केले.\nविवेकानंद हिंदी माध्यामिक शाळेच्या दिलीप कावरे याने राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत (आंतर १७ वयोगट) नैपुण्य मिळवित नागपूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. तर वाल्मिकी नगर हिंदी माध्यामिक शाळेच्या रजनी रावल, प्रिया गुप्ता, रवि मिश्रा, रंजना ठाकूर यांनी विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले.\nया सर्वांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांनी केला. महानगरपालिका शाळांचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याधापिका नियत परवीन, संध्या इंगळे, मुख्याधापक संजय पुंड, शारीरिक शिक्षक नरेश सवाईथूल, शारीरिक शिक्षिका संध्या भगत, रजनी परिहार उपस्थित होते.\n← दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा फोल, सरकारकडून…\nदिवाळीत भारनियमन नाही – ऊर्जामंत्री… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.silicone-wholesale.com/mr/", "date_download": "2021-09-27T03:45:24Z", "digest": "sha1:YH4X5L3VSV4SR4QFKAO234IMXRYTWYOX", "length": 7774, "nlines": 169, "source_domain": "www.silicone-wholesale.com", "title": "सुरक्षित खेळणी, सेंद्रीय Teethers, Sweetooth बेबी Teether - Melikey", "raw_content": "\nब्रेसलेट / हार / प्ले जिम\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडिझाईन - वितरण - तंत्रज्ञान\nHuizhou Melikey Silicone उत्पादन कंपनी, लिमिटेड उत्पादन आणि सिलिकॉन उत्पादने आणि सिलिकॉन सुटे डिझाइन सुट्टीसाठी\nHuizhou Melikey Silicone उत्पादन कंपनी, लिमिटेड, 2016 मध्ये स्थापना करण्यात आली उत्पादन आणि सिलिकॉन उत्पादने आणि सिलिकॉन सुटे रचना विशेष. या कंपनी करण्यापूर्वी, आम्ही प्रामुख्याने OEM प्रकल्प सिलिकॉन साचा केले.\nएक साचा कारखाना एक लहान कार्यशाळा सह सुरुवात करुन, नंतर आम्ही सिलिकॉन आपल्या स्वत: च्या उत्पादने डिझाइन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसायात नवीन आम्ही सिलिकॉन साचा बनवून मध्ये 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि सिलिकॉन उत्पादने निर्मिती आहेत .पण .......\nआम्ही houseware, काटे-चमचे, Silicone Teether, Silicone मण्यांचा, pacifier क्लिप समावेश बाळ खेळणी सिलिकॉन उत्पादने लक्ष केंद्रित,\nसिलिकॉन हार, मैदानी, सिलिकॉन अन्न स्टोरेज पिशवी, संक्षिप्त Colanders, सिलिकॉन हातमोजा, ​​इ आपले स्वागत आहे OEM आणि ODM आदेश\nकेस सिलिकॉन बीपीए-मुक्त OEM एलसह बेबी पसिफाइयर ...\nबेबी डिनरवेअर प्लेट्स वैयक्तिकृत फॅक्टरी सेट करते ...\nसिलिकॉन टॉडलर प्लेट डिशेस डिव्हिड डिनर ओई ...\nसिलिकॉन स्नॅक कप बेबी कोलसेसिबल होलसेल एफ ...\nसिलिकॉन बेबी पॅसिफायर क्लिप बीपीए फ्री घाऊक ...\nसिलिकॉन बेबी प्लेट घाऊक डिनरवेअर सप्ली ...\nटीथर टॉय बेबी टीथिंग बीपीए विनामूल्य नवीन डिझाइन एम ...\nआम्ही एक उच्च दर्जाचे उच्च कार्यक्षमता intelligentequipment तयार, उद्योग, उत्कृष्ट रचना पातळी मजबूत तांत्रिक संघ आहे.\nआपण डिझाइन, उत्पादन आणि सिलिकॉन उत्पादनांची गुणवत्ता नियंत्रण विश्वसनीयता आणि अनुभव धोरणात्मक भागीदार आवश्यक आहे. Huizhou Melikey Silicone उत्पादन कंपनी, लिमिटेड आपण येथे इच्छित सर्वकाही शोधू शकता.\nपत्ता: 2 एफ, अँडी कंपनीची फॅक्टरी बिल्डिंग, क्रमांक 8 झोन, झोंगकाई हाय-टेक्ट झोन, हुईझहौ, गुआंग्डोंग, चीन 516000\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. मार्गदर्शक ,हॉट उत्पादने ,साइटमॅप ,मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nसिलिकॉन दात येणे मणी , नैसर्गिक दात येणे, अन्न ग्रेड सिलिकॉन मणी बल्क, सिलिकॉन teether , सर्वोत्तम 4 महिन्यांच्या teether , सिलिकॉन बाळ teether ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_31.html", "date_download": "2021-09-27T03:08:20Z", "digest": "sha1:SRR3RCP5YUKYG56IQHN6DN5NGZXPE5IW", "length": 19171, "nlines": 173, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nगुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत\nगुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत\nमास्क शिवणाऱ्या तरुण - तरुणींचे केले कौतुक\n\"गुळुंचे येथील तरुणांनी एकत्र येत चांगल्या प्रतीचे मास्क तयार केले असून हा उपक्रम कौतुकास्पद आहे.\" असे प्रतिपादन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले. गुळुंचे (ता.पुरंदर) येथे तरुणांनी एकत्र येत मास्क तयार केले. आज यातील १०० मास्कचे मोफत वाटप तहसीलदार सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nकोरोनाच्या संकटकाळात अनेकजण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. विषाणूशी लढण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. सध्या मास्क उपलब्ध होत नसून मास्कच्या किमती वाढल्या आहेत. गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांना सहज मास्क उपलब्ध होत नाहीत.अशावेळी घरातील टॉवेल, रुमाल, पंचा यांनी पुरुष तर साडीच्या पदराने नाक बांधण्याचा प्रयत्न महिला करत आहेत. मात्र, या वस्तू जास्त काळासाठी नाकातोंडावर राहत नसल्याचे लक्षात आल्यावर येथील तरुणांनी नाड्यांचे मास्क शिवले. गावातील सुरेश निगडे व रामभाऊ कर्णवर यांनी मुलांना कापड उपलब्ध करून दिले. अभिजित निगडे, शैला निगडे, दीपाली भापकर यांनी हे मास्क विनामूल्य शिवले. सोशल डिस्टन्सचे पालन करत मास्कचे वाटप करण्यात आले.\nयावेळी तलाठी गणेश महाजन, पोलीस पाटील दीपक जाधव, कोतवाल नारायण भंडलकर, हमीद शेख, संजय चव्हाण, प्रशांत जोशी, अमोल निगडे, संदीप काळे, दत्तात्रय गोरगल आदी उपस्थित होते.\nतहसीलदारांनी टाकली कौतुकाची थाप -\nअभिजित निगडे व त्याच्या कुटुंबीयांनी स्वतः विनामूल्य मास्क शिवल्याचे समजल्यावर तहसीलदार सरनोबत यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना भेट म्हणून पुस्तके दिली. तसेच यापूर्वी येथील तरुणांनी स्वखर्चातून गरजू व्यक्तींना किराणा साहित्य वाटप केल्याचे तसेच डोंगराळ माळरानावर पक्षांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचे समजल्यावर कौतुकाची थाप टाकली. तसेच आवश्यकता भासल्यास इतर गावांसाठी असाच उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.\n\"सामाजिक बांधिलकीतुन मी व माझ्या कुटुंबीयांनी मास्क शिवले. आगामी काळात ५०० मास्क शिवण्याचा मानस आहे. संकटकाळात एकमेकांच्या उपयोगी पडणे हाच मानवधर्म आहे.\" अभिजित निगडे, तरुण, गुळुंचे\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत\nगुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://news.khutbav.com/category/education/", "date_download": "2021-09-27T03:38:24Z", "digest": "sha1:UTRDVIDVEZPEHCR5OT6EHY56JC3TIGYO", "length": 7048, "nlines": 150, "source_domain": "news.khutbav.com", "title": "Education Archives | INDIA NEWS", "raw_content": "\nमुंबई : Instant PAN पॅनकार्ड हे आज प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक झालं आहे. पॅनकार्ड बनवण्याच्या पद्धतीला अधिक…\nराकेश झुनझुनवाला यांना आई म्हणाली, ''बेटा तू शेअरबाजारात उतरशील, पण तुझ्याशी लग्न कोण करेल\nराकेश झुनझुनवाला अगदी हातावरच्या पैशांवर शेअरबाजारात वर आलेले आहेत, झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत Source link\nविद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सरकारने घेतला मोठा निर्णय\ncaste certificate : स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (students) तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. Source link\nSSC HSC Re-Exam schedule declared : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या…\nमुंबई : CBSE 12th Board Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी 2 …\nSSC Result : वेबसाईट क्रॅश झाल्याने पूर्ववत करण्याचे काम सुरु, चौकशीचे निर्देश\nदहवीचा निकाल अजूनही विद्यार्थ्यांना पाहता आलेला नाही. Source link\nविद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी महत्वाची बातमी. (SSC Results) दहावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. Updated:…\nबातमी शिक्षण क्षेत्रातील. राज्यातल्या 18 हजार इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (English medium school students) Updated:…\nराज्यातील दहावीचा निकाल पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra : SSC Exam results 2021) निकाल जाहीर करण्याच्या…\nबारावीनंतर बीए, बीएससी, बी कॉम शाखेतील प्रवेश कसे करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर व्यावसायिक…\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/implement-a-strict-policy-to-curb-the-growing-number-of-patients-sanjay-rathore/", "date_download": "2021-09-27T04:55:38Z", "digest": "sha1:V75OQBWIS2UIJZV4KDY5YHYXVLUJA7VD", "length": 11760, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कडक धोरण राबवा – संजय राठोड", "raw_content": "\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\nवाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कडक धोरण राबवा – संजय राठोड\nयवतमाळ – जिल्ह्यात गत आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात जेवढे रुग्ण आहेत, त्यापैकी 50 टक्के रुग्णांची भर केवळ 10 ते 12 दिवसातील आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर यवतमाळ जिल्ह्याची परिस्थितीसुध्दा आजूबाजूच्या जिल्ह्याप्रमाणे होईल. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण राबवावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.\nमैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय \nवाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अत्यंत तातडीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जि.प.अध्यक्ष कालिंदा पवार, आमदार सर्वश्री डॉ. वजाहत मिर्झा, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकूरवार, नामदेव ससाणे, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दारव्हाचे नगराध्यक्ष बबन इरवे, पांढरकवडाच्या नगराध्यक्ष वैशाली नहाते, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.\nकाही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा कोरोनाच्या रडारवर आले असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांचा हा निष्काळजीपणा स्वत:च्या तसेच दुसऱ्यांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेणे आता अपरिहार्य आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांसाठी अहोरात्र झटत असून नागरिकांनी व सर्व लोकप्रतिनिधींनी संकटाच्या यावेळी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे.\nराज्यात 100 तर जिल्ह्यात 50 ऊस कापणीसाठी हार्वेस्टर मशिन्स बुक\nथोडे कडक धोरण अवलंबिले तर जिल्ह्यात आपण पूर्ववत स्थिती निर्माण करू शकतो, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री म्हणाले, पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करावी. तसेच तालुक्यातील अंतर्गत वाहतुकीवरसुद्धा निर्बंध घालावे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटस्पॉटसाठी संबंधित पालिका क्षेत्रनिहाय नियोजन करावे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सूक्ष्म नियोजन करावे. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचे ऑपरेशन असेल तर त्याला कोविडची तपासणी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या नमुन्याची चाचणी वैद्यकीय महाविद्यालयाने त्वरित करून द्यावी. जेणेकरून संबंधित व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. दुकानांची वेळ कमी करण्याबाबत तसेच बाजारात किंवा दुकानात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. दुकानांसाठी प्रशासनाने ठरवून दिलेली ठराविक वेळ वगळता इतर वेळी अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.\nजाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0,_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%82_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-09-27T04:03:01Z", "digest": "sha1:LL7B4MYIRLNPK5CKXS4ZBU2UXMXKPIX3", "length": 16979, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट हि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[१] हा पुरस्कार तेलुगू भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२]\nभारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये \"उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी\" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार \"चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार\" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे \"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\" असे नामकरण करण्यात आले.\n२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २र्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. \"सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक\", \"द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र\" आणि \"तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र\" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले.\n१९५४ मध्ये कादरी वेंकटा रेड्डी दिग्दर्शित पेदमनुशुलू तेलुगू भाषेत सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रथम राष्ट्रपतींचे रौप्य पदकचा मिळाला. तेलगू भाषेत दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र अनुक्रमे थोडू डोंगालु आणि विप्र नारायणा यांनी प्राप्त केले. दिग्दर्शक अदुर्थी सुब्बा राव यांच्या सात चित्रपटांस हा पुरस्कार मिळाला आहे: थोडी कोडलू (१९५७), मंगल्य बलम (१९५८), नम्मिना बंटू (१९५९), मूगा मानसूलू (१९६३), डॉक्टर चक्रवर्ती (१९६४), सुदिगुंडलु चक्रवर्ती चित्र (१९६७) आणि आदर्श कुतुंबम (१९६९).\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट\nथोडू डोंगलू आणि विप्र नारायण (१९५४)\nभाग्य रेखा आणि थोडी कोडल्लू (१९५७)\nमा इंती महालक्ष्मी आणि जयभेरी (१९५९)\nओका ओरी कथा (१९७७)\nकुला गोत्रलू आणि सिरी संपदालु (१९६२)\nअमारा शिल्पी जककन्ना आणि मूगा मानसुलू (१९६३)\nपलनाती युद्धम आणि मानुषु ममथालू (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\n१९४० लो ओका ग्रमम (२००८)\nना बंगारू तल्ली (२०१३)\nद गाझी अटॅक (२०१७)\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी १२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43093", "date_download": "2021-09-27T03:31:53Z", "digest": "sha1:6PJHPI2WDO5SRYRYKPHMGD63DFA6AYWD", "length": 5973, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आस नवचैतन्याची ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आस नवचैतन्याची ...\nघुसमट तगमग शब्दही झाले नको नकोसे\nआकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे\nयेऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा\nश्वासात भरु दे रानसुंगध हा घमघमणारा\nशीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही\nतुटलेली ही तार जुळावी सहज मनींची\nमनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी\nकंठात घेऊनी गाणी नवनवचैतन्याची .....\nअर्ध शीळ म्हणजे काय ते समजले\nअर्ध शीळ म्हणजे काय ते समजले नाही\nबाकी , कविता वावडलेलीच आहेच\nसर्व जाणकार, रसिकांचे मनापासून आभार....\n(खूप उशीराने आभार मानत आहे - त्याबद्दल दिलगीर...)\nमस्त आहे, आवडली कविता, येणारे\nमस्त आहे, आवडली कविता, येणारे नविन वर्ष सगळ्यांसाठी असेच नवचैतन्य घेऊन येवो हिच मनोकामना.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nदेवा, श्री गणराया Asu\nउशिरा सांगितलेस नशीबा... बेफ़िकीर\nहवा ही पावसाळी पण, सरींची खातरी नाही\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/bjp-state-president-chandrakant-patils-criticism-on-deputy-chief-minister-ajit-pawar-nrvk-69707/", "date_download": "2021-09-27T03:52:22Z", "digest": "sha1:EVXMXU6YL7R62QZGJJJXNCILBABHH5GG", "length": 13299, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | स्वत: बरोबर मिळवलेले २८ आमदार का राखू शकले नाहीत तर... राजकारणातल्या दोन दादांची जबरदस्त जुगलबंदी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nपुणेस्वत: बरोबर मिळवलेले २८ आमदार का राखू शकले नाहीत तर… राजकारणातल्या दोन दादांची जबरदस्त जुगलबंदी\nस्वत: बरोबर मिळवलेले २८ आमदार अजित पवार राखू शकले नाहीत. आता हे उर्वरीत आमदार कोठून मिळवणार असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उडवली आहे.\nपुणे : मराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकारणातल्या दोन दादांची जबरदस्त जुगलबंदी पहायला मिळत आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना सणसणीत टोला लगवाला आहे.\nस्वत: बरोबर मिळवलेले २८ आमदार अजित पवार राखू शकले नाहीत. आता हे उर्वरीत आमदार कोठून मिळवणार असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उडवली आहे.\nएक जण म्हणतो पुन्हा येईन…दुसरा म्हणतो परत जाईन…एकाला पुन्हा येणं काही जमलं नाही. आता हे म्हणताहेत पुन्हा जाईन. अरे, तुम्हाला पुण्यात बोलावलं कुणी होतं”, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकात पाटील यांच्या सह विरोधे पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेलाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.\nमी कोल्हापूरला (परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये. माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.\nज्यामुळे मंत्रीपद सोडावे लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा एकनाथ खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार नेमकं आहे तरी काय हे भोसरी भूखंड प्रकरण\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/ambulance/", "date_download": "2021-09-27T03:15:27Z", "digest": "sha1:QKV4C6RNTU5XZAJZT6NR3AJQWLFF3VEL", "length": 7209, "nlines": 249, "source_domain": "krushival.in", "title": "ambulance - Krushival", "raw_content": "\n आरोग्य विभागाची लज्जास्पद कामगिरी;मोडकळीस आलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णांचा प्रवास\nआपटा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मृत्यूपंथाला; आरोग्य अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी रसायनी कोरोना प्रादुर्भाव काळात आपटा प्राथमिक आरोग्य ...\nआंबेवाडी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nरायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे गुरुवार दि.19 ऑगस्ट रोजी रुग्णवाहिका ...\nश्रीवर्धन उपजिल्हा रूग्णालयात रूग्णवाहिकेचे लोकार्पण\n श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE/5e4e3ee5721fb4a955993a12?language=mr", "date_download": "2021-09-27T03:27:36Z", "digest": "sha1:4ORX44NWNIBD62WLTLSYXAHRTSAAE4MR", "length": 6391, "nlines": 60, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आपणास सापळा पिकांबद्दल माहिती आहे का? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआपणास सापळा पिकांबद्दल माहिती आहे का\n• प्रमुख पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होउ नये म्हणुन त्या शेजारी लावण्यात येणाऱ्या पिकांस सापळा पिके म्हणतात. • सापळा पीक हे मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे. यामुळे मादी पतंग मुख्य पिकाच्या तुलनेत सापळा पिकावर अंडी देते. • या सापळा पिकांमुळे मुख्य पिकावर होणार किडींचा प्रादुर्भाव टाळता येतो. • सापळा पिके घेवून नैसर्गिक शत्रू किडींची संख्याही वाढवता येते. • मुख्य पिकाच्या पेरणीच्या वेळीच सापळा पिकाची लागवड करावी. • सापळा पिकांवर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये. • सापळा पिकांमध्ये पीक लागवडीच्या आवश्यक पद्धतींचे नियमित पालन करावे. • कोबी, फ्लॉवर इत्यादी कोबीवर्गीय पिकांमध्ये दर २५ ओळींनंतर एक ओळ मोहरी पिकाची घेऊन आपण या पिकातील चौकोनी ठिपक्याच्या पतंग (डायमंड बॅक मॉथ) या किडीची तीव्रता कमी करू शकतो. तसेच मावा किडींची देखील संख्या कमी होऊ शकते. • कापूस किंवा टोमॅटोच्या शेताच्या चारी बाजूने एक किंवा दोन झेंडूच्या ओळी लावाव्या. तसेच दर मुख्य पिकाच्या १० ओळींनंतर झेंडूची एक ओळ लावावी. परिणामी, फळ पोखरणाऱ्या अळीची मादी पतंग कापूस / टोमॅटो ऐवजी झेंडूच्या फुलांवर अंडी घालते. कालांतराने हि झेंडूची परिपक्व फुलांची काढणी करावी. • कापूस किंवा भुईमुग पिकाला इजा करणाऱ्या पाने खाणाऱ्या अळीपासून संरक्षण करण्यासाठी पिकाच्या चारी बाजूने एरंड पिकाची लागवड करावी. एरंडच्या पानांबरोबरच वेळोवेळी पाने खाणाऱ्या अळीची अंडी गोळा करुन नष्ट करावीत. • लष्करी अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी मका पिकाच्या चारी बाजूने नेपियर गवत वाढवावे. • केसाळ अळीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी भुईमूग, सोयाबीन आणि चवळी पिकाच्या सभोवताल सन-हेम्पची पेरणी करावी.\n• संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस हा उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा\nपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nसीताफळ पिकावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतूर पिकातील खोडकूज रोगावरील नियंत्रण\nसोयाबीनची काढणी करताना काय काळजी घ्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/12216", "date_download": "2021-09-27T03:30:10Z", "digest": "sha1:MLY2ERQQXMJACDHCL6TGHCM65COEK3LR", "length": 16831, "nlines": 115, "source_domain": "dhanlabh.in", "title": "यंदा कोणते शेअर घ्याल? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nयंदा कोणते शेअर घ्याल\nयंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. काही निवडक शेअर पहा\n1) रिलायन्स इंडस्ट्रीज, सध्याचा भाव ः रु. 1428.25 (उद्दिष्ट ः रु. 1610) ः ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. मागील सहा वर्षांत “रिलायन्स’चा महसूल सातपटीने, तर नफा 14 पटीने वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 11,262 कोटी रुपयांचा दणदणीत नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात 18.37 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत महसूल 4.8 टक्‍क्‍यांनी वाढून 1,63,854 कोटी रुपयांवर पोचला आहे.\n2) भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स (बीईएल), सध्याचा भाव ः रु. 116.15 (उद्दिष्ट ः रु. 135) ः भारतीय लष्कराला विविध उत्पादनांचा पुरवठा करणारी ही महत्त्वाची कंपनी आहे. अलीकडेच भारतीय हवाई दलाकडून जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या “आकाश’ क्षेपणास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 90 अब्ज रुपयांच्या ऑर्डर याआधीच मिळाल्या आहेत.\n3) हिंदुस्थान युनिलिव्हर, सध्याचा भाव ः रु. 2145.10 (उद्दिष्ट ः रु. 2422) ः ही देशातील सर्वांत मोठी “एफएमसीजी’ कंपनी आहे. कंपनीचे बाजारपेठेत मजबूत स्थान आहे. दुसऱ्या तिमाहीअखेर कंपनीच्या महसुलात 6.7 टक्के वाढ झाली आहे, तर करपश्‍चात नफ्यात 21 टक्के वाढ झाली आहे. मॉन्सून चांगला झाला असल्यामुळे कंपनीच्या विक्रीला अनुकूल स्थिती असणार आहे.\n1) बजाज ऑटो, सध्याचा भाव ः रु. 3133.75 (उद्दिष्ट ः रु. 3447) ः ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची दुचाकी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाची तीनचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे अस्तित्व 79 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 1402 कोटींचा नफा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 22 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. लाभांश आणि करापोटी 2072 कोटी भरल्यानंतरदेखील सप्टेंबरअखेर कंपनीकडे 15,986 कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती कंपनीने दिलेली आहे.\n2) अल्ट्राटेक सिमेंट, सध्याचा भाव ः रु. 4199 (उद्दिष्ट ः रु. 4980) ः भारत ही जगातील सिमेंटसाठीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अल्ट्राटेक सिमेंटचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा 21 टक्के आहे. कंपनीची वार्षिक 11.735 कोटी टन ग्रे सिमेंट उत्पादनाची क्षमता आहे.\n3) सुदर्शन केमिकल, सध्याचा भाव ः रु. 398 (उद्दिष्ट ः रु. 460) ः पिगमेंट क्षेत्रातील जगातील चौथ्या क्रमांकाची, तर भारतातील सर्वांत मोठी कंपनी. भारतातील पिगमेंट व्यवसायात 35 टक्के हिस्सा. 400 पेक्षा जास्त उत्पादने. दरवर्षी 25-35 उत्पादने गरजेनुरूप बाजारात आणण्याचे व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे.\n1) कोटक महिंद्रा बॅंक, सध्याचा भाव ः रु. 1588.60 (उद्दिष्ट ः रु. 1800) ः बॅंकेची मालमत्तेची गुणवत्ता स्थिर स्थितीत (स्टेबल ऍसेट क्वॉलिटी) आहे. बॅंकेच्या कर्ज वितरण व्यवसायात वाढ अपेक्षित आहे. नॉन बॅंकिंग क्षेत्रातील बॅंकेच्या व्यवसायाची वाढ आणि नफ्याचे प्रमाण उत्तम आहे.\n2) एशियन पेंट्‌स, सध्याचा भाव ः रु. 1795.50 (उद्दिष्ट ः रु. 1935) ः देशातील सर्वांत मोठी आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाची पेंट कंपनी. डेकोरेटिव्ह पेंट्‌सच्या क्षेत्रातील व्यवसायवाढीला मोठी संधी. रिअल इस्टेटमधील मंदीचा प्रत्यक्ष परिणाम मर्यादित. पेंट व्यवसायातील इतर अनेक संधी उपलब्ध. टिअर-2, टिअर-3 शहरांमध्ये व्यवसायवाढीची मोठी संधी.\n3) एचसीएल टेक्‍नॉलॉजीज, सध्याचा भाव ः 1134.05 (उद्दिष्ट ः रु. 1250) ः नव्या व्यवसायाच्या संधीमुळे महसुलात वाढ होण्याची चिन्हे. “आयबीएम’बरोबरच्या भागीदारीमुळे व्यवसायात वाढ आणि महसुलात वाढ होणार. कंपनीच्या “मार्जिन’मध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा.\n1) आयसीआयसीआय बॅंक, सध्याचा भाव ः रु. 469.10 (उद्दिष्ट ः रु. 510) ः बॅंकेची रिटेल व्यवसायाबरोबरच कर्जवितरण व्यवसायातही चांगली वाढ झाली आहे. जवळपास 9.6 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता असलेली देशातील सर्वांत मोठ्या बॅंकांपैकी एक बॅंक. रिटेल कर्जवितरण व्यवसायात (पर्सनल लोन) 55 टक्‍क्‍यांची घवघवीत वाढ.\n2) राईट्‌स लि., सध्याचा भाव ः रु. 279.40 (उद्दिष्ट ः रु. 330) ः सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न एंटरप्राईझ, ट्रान्स्पोर्ट कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी. विक्रीमध्ये 62 टक्‍क्‍यांची भरघोस वाढ. कंपनीकडे जून 2019 अखेर 6052 कोटी रुपयांच्या मोठ्या ऑर्डर.\n3) महानगर गॅस, सध्याचा भाव ः रु. 972 (उद्दिष्ट ः रु. 1100) ः देशातील आघाडीची नैसर्गिक वायू वितरण कंपनी. मुंबई, रायगड जिल्हा परिसरात सीएनजी आणि पीएनजी वितरणासाठी अधिकृत असलेली एकमेव कंपनी. महसुलात आणि नफ्यात घवघवीत वाढ. उत्तम लाभांश देणारी कंपनी.\nउत्तम शेअर घेऊन ठेवा \nआय प्रू चा परतावा पहा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/13/no-compromise-on-womens-safety-measures-full-support-to-home-department-cm/", "date_download": "2021-09-27T03:14:04Z", "digest": "sha1:FT26Q53KNKYSNCNLZMXEHSYQ7ITISXSM", "length": 14823, "nlines": 113, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nमहिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री\nSeptember 13, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tगृह विभाग, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे, महिला सुरक्षा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : माता-भगिनींची टिंगल-टवाळी, त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असेही मुख्यमंत्री .ठाकरे म्हणाले.\nराज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.\nराज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री .ठाकरे बोलत होते. पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यासह राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध पोलिस आयुक्तालयांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात सगळे उत्सव, कार्यक्रम सहजपणे, उत्साहात साजरे होऊ शकतात. हे केवळ पोलिस सदैव दक्ष असतात म्हणूनच. जनतेची काळजी घेणारे महाराष्ट्राचे रक्षक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्याला साजेसे ते कामही करताहेत. राज्यातील महिला सुरक्षेबाबत धोरण म्हणून कोणते प्रयत्न करता येतील, याचा विचार करावा लागेल. निराधार, पदपथ, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी आसरा घेणाऱ्या महिलांसाठी किमान रात्रीच्या निवाऱ्यासाठी सोय करता येईल का याबाबत केंद्राच्या सहकार्याने प्रयत्न करावे लागतील. सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिस सांभाळत आहेत. पण सुविधांचा अभाव राहू नये यासाठी मुलभूत बाबींकडे धोरण म्हणून लक्ष द्यावे लागेल. अनेक घटनामंध्ये तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्या, अशी मागणी केली जाते. अशा अनेक प्रकरणातील तपास आपण सक्षमपणे केला आहे. मेहनतीने पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे प्रतिक्रियांमधून पोलीसांचे नीतीधैर्य, मनोबल यांचे खच्चीकरण होऊ नये, याची जबाबदारी सर्वांनाच घ्यावी लागेल. जनजागृती आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी मिशन मोडवर प्रयत्न केले जातीलच. पण महिला अत्याचारातील नराधमांना वचक बसेल, अशा कारवाईतून आणि शिक्षेतून त्यांना इशाराही द्यावा लागेल. त्यासाठी पोलीसांच्या सर्व प्रयत्नांना सरकार म्हणून सर्व ते पाठबळ दिले जाईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश…\nगुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.\nइतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी.\nजलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.\nनिती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.\nशक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.\nमहिला पोलीसांनी पीडित महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.\n← ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने काँग्रेसने उत्तम संघटक गमावला\nप्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन →\nकोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंतप्रधानांना ठाम विश्वास\nशेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nMPSC परीक्षेची तारीख उद्या जाहीर करणार: परीक्षा ८ दिवसात घेणार – मुख्यमंत्री\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/8/3/Has-Indian-Army-pushed-itself-in-PoK-Pakistan-army-vacating-Kashmir.html", "date_download": "2021-09-27T03:35:40Z", "digest": "sha1:NYET62RWL7W6RWEV52S6GJFS77HOEEKD", "length": 15225, "nlines": 35, "source_domain": "www.icrr.in", "title": " भारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे का?पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन - ICRR ICRR - भारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे का?पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन", "raw_content": "\nभारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे कापाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन\nभारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे का\nपाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन\nकाल नामवंत सुरक्षा विश्लेषक सुशांत सरीन यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या २ मोठ्या हल्ल्यांबद्दल एक ट्विट केलं आणि काही वेळात ते त्यांनी काढुनही टाकलं. त्यानंतर दिल्लीमधुन प्रकाशित होणाऱ्या द वीक या इंग्लिश साप्ताहिकाच्या वेबसाईटवर भारताने व्याप्त काश्मीरमध्ये मागील ४ दिवसात २ मोठे हल्ले केल्याचं आणि त्यात अनेक अतिरेक्यांसह कित्येक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची बातमी प्रकाशित केली. ही बातमी ६ परिच्छेदांची होती. पण अर्ध्या तासात तीही बातमी वेबसाइटवरून काढुन टाकण्यात आली.\n३ दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधल्या नीलम आणि झेलम नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेल्या पण अजून पूर्ण नं झालेल्या नौसेरी धरणावर भारतीय सैन्याने भीषण बॉम्बिंग केल्याची बातमी पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसेसनि प्रकाशित केली. भारतीय बॉम्बिंगमध्ये नौसेरी धरणाची २ दारे क्षतिग्रस्त झाल्याने मुझफ्फराबाद शहरात पुराची पूर्वसूचना देण्यात आली आणि शिवाय धरणावर काम करणारे ५० चिनी इंजिनियर्स सुरक्षित स्थळी हलवल्याची बातमी प्रकाशित झाली.\nकालच्या चिनार कॉर्प्सचे (१५ कॉर्प्स) कमाण्डर ले.जन. धिल्लन यांच्या पत्रकार परिषदेत या सर्व बाबींवर काहीतरी खुलासा करण्यात येईल अशी आशा सर्वजण बाळगुन होते, पण याबद्दल एक शब्दही उच्चारण्यात आला नाही (आणि असंच केलं जावं\nकाल सकाळपासुन पाकव्याप्त काश्मीरच्या (यालाच पाकिस्तानमध्ये आझाद जम्मु -काश्मीर AJK म्हटलं जातं) एका अधिकाऱ्याचं ३१ जुलैचं एक पत्र अत्यंत जबाबदार पत्रकारांनी सोशल मीडियावर प्रकाशित केलं. इंग्रजी आणि उर्दूमध्ये असलेल्या आणि सईद उल रहमान कुरेशी यांनी जरी केलेल्या या पत्रात काही धक्कादायक उल्लेख आहेत. (मुळ पत्र ICRR लिंकवर)\nया पत्राच्या पहिल्या परिच्छेदात, \"नुकत्याच भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवरून केलेल्या आक्रमणात आझाद काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी आयुष्याचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे\" असा उल्लेख आहे. त्यापुढे म्हटल्याप्रमाणे भारतीय सेना \"अमानवीय मार्गांचा वापर करून\" निर्दोष नागरिकांना लक्ष करण्यासाठी \"बुबी ट्रॅप्स\", \"लँड माईन्स\" अन्य प्रकारची \"ज्वालाग्राही उपकरणे\" वापरत आहे असा उल्लेख केलेला आहे.\nयापैकी बुबी ट्रॅप्स आणि लँड माईन्स प्रत्यक्ष जागेवर जाऊन लावावे लागतात. बुबी ट्रॅप्स एखाद्या संशय नं येणाऱ्या रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तुत लावलेला बॉम्ब असतो, ज्याला धक्का लागला किंवा स्पर्श केला की तो फुटतो आणि माईन्स छोट्या पायवाटा, रस्ते यावर लावले जातात. पण ही दोन्ही स्फोटके तोफेतून पाहीजे त्या जागेवर फिट करता येत नाहीत, तर तज्ञ व्यक्तिला प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन ती लावावी लागतात.\nज्या दिवशी नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार झाला त्या दिवशी व्याप्त काश्मीरमधील लोकांचा सोशल मिडीयावर दिसणारा रोष आणि राग बघण्यासारखा होता. भारतीय सेना भीषण आग ओकत असताना, पाकिस्तानी मिडीया, सेना आणि एरवी नको नको त्या विषयांवर पोपटपंची करणारा सैन्य प्रवक्ता जनरल असिफ घफुर आज व्याप्त काश्मीरच्या लोकांच्या परिस्थितीबद्दल गप्प का, असा प्रश्न लोक विचारत होते.\nदुसरी बाब ज्या धरणावर गोळीबाराचा पाकिस्तान उल्लेख करत होते ते धरणही नियंत्रण रेषेपासुन मोठ्या अंतरावर असल्याने छोट्या शस्त्रांच्या माऱ्यात ते येण्याची शक्यता नाही. तर मग नेमकं काय होतंय जमिनीवर\nअशा परिस्थितीत वरील सर्व मुद्द्यांचा विचार करताना अनेक नवे प्रश्न जन्माला येत आहेत.\n१) जर व्याप्त काश्मीरच्या नीलम- झेलमच्या नौसेरी धरणावर नुकसान होण्याएवढं बॉम्बिंग खरंच झालं असेल, तर भारतीय अवजड तोफखाना व्याप्त काश्मीरच्या हद्दीत हलवला गेला आहे का जर छोट्या \"मॅन पोर्टेबल- शोल्डर फायर\" तोफांनी धरणावर बॉम्बिंग झालं असेल तर, भारतीय सैनिक धरणाच्या खुप जवळ कोणत्याही पाकिस्तानी विरोधाला नं जुमानता किंवा विरोध मोडुन पोचले आहेत का\n२) २९- ३० जुलैच्या आसपास १५ ते ४५ पाकिस्तानी सैनिक भारतीय गोळीबारात मारले गेल्याची बातमी सोशल मिडीयावर आली होती, ते सैनिक भारतीय सैनिकांची \"मुव्हमेंट\" अडवताना मारले गेले असतील का\n३) व्याप्त काश्मीरचा अधिकारी सईद उल रहमान कुरेशी याच्या पत्रात उल्लेख केलेले \"बुबी ट्रॅप्स\" आणि \"लँड माईन्स\" वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन \"प्लांट\" करावे लागतात; ते तसे केलेले आहेत त्यापासुन \"आझाद काश्मीरच्या\" नागरिकांनी सुरक्षित राहावं असं पत्रात म्हटलेलं आहे- याचाच अर्थ भारतीय सैनिक ते बुबी ट्रॅप्स\" आणि \"माईन्स\" प्लांट करून तिथेच ठाण मांडुन बसले आहेत का\n४) आझाद काश्मीरचा अधिकारी ( आझाद काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असतो ) भारतीय सैनिकांनी पेरलेल्या बुबी ट्रॅप्स आणि माईन्सपासुन सावध राहण्याचे सल्ले स्थानिकांना देत आहे याचा अर्थ पाकिस्तानी सैन्य ते माईन्स \"सॅनिटाईझ\" करायला असमर्थ आहे किंवा पाकिस्तानी सैन्य आपली ठाणी/ चौक्या सोडुन पळुन गेलं आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरच्या काही भागातुन सरळ माघार/ पलायन केलं आहे का\n५) भारतीय सैन्याने नौसेरी धरणावर गोळीबार केल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी व्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद येथे याच नीलम- झेलम प्रकल्पाविरोधात लोकांनी निषेध मोर्चे काढल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर आले आणि त्याला नेहमीप्रमाणे अडवायला आलेले पाकिस्तानी सैनिक कुठेही दिसत नव्हते, याचा अर्थ काय पाकिस्तानी सैन्य तिथे उपस्थित नाही का विरोध करायच्या स्थितीत नाही\n६) पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांची मुलगी मारियम शरीफ ही सध्या प्रचंड आंदोलन चालवत आहे आणि वझिरीस्तान खायबर पख्तुनख्वामध्ये जेलमध्ये बंद पश्तुन खासदार अली वझीर, मोहसीन दावड यांच्या सुटकेसाठी मोठी निदर्शने सुरु आहेत, याशिवाय बलुचिस्तानमध्ये जवळपास रोज पाकिस्तानी सैन्यावर जीवघेणे हल्ले होत आहे; या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी सेना आणि आयएसआय ऐतिहासिक कोंडीत सापडली आहेत का\nसध्या काश्मीरच्या बाबतीत प्रश्न अनेक पण उत्तर एक अशी स्थिती आहे- आणि ते उत्तर \"देव जाणे\" एवढं साधं आणि सोप्पं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या घटना बघणे आणि स्वतःची बुद्धी वापरुन त्याचं जमेल तेवढं संतुलित विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे एवढंच आपल्या हातात आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1733127", "date_download": "2021-09-27T03:16:58Z", "digest": "sha1:VMMYF7HEHWPAVR5O2GSREAKAOYURAQHW", "length": 10923, "nlines": 28, "source_domain": "pib.gov.in", "title": "अर्थ मंत्रालय", "raw_content": "वस्तु आणि सेवा कराचा (जीएसटी) जून 2021 चा महसूल\nजून, 2021 मधे 92,849 कोटी रुपयांची झाली सकल जीएसटी महसुल वसुली\nनवी दिल्ली, 6 जुलै 2021\nजून 2021 मधे 92,849 कोटी रुपयांची सकल वस्तु आणि सेवा कर-जीएसटीची महसुल वसुली झाली आहे. यात सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, एसजीएसटी 20,397 कोटी रुपये आणि आयजीएसटी 49,079 कोटी रुपये, (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या 25,762 कोटी रुपयांसह) आणि उपकर 6,949 कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या 809 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. या आकडेवारीत 5 जून ते 5 जुलै 2021 दरम्यान देशांतर्गत व्यवहाराच्या माध्यमातून वसुली झालेल्या जीएसटी महसुलाचा समावेश आहे. कारण, कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मे-2021 साठी परतावा भरण्याकरता 15 दिवसांच्या विलंबासह व्याजात सूट/व्याजासंदर्भात विविध सवलती दिल्या होत्या.\nया महीन्यात सरकारने नियमित तोडग्याच्या रूपात 19,286 कोटी रुपये सीजीएसटी आणि 16,939 कोटी रुपये एसजीएसटीतून आयजीएसटी असा तोडगा काढला.\nजून 2021 ची महसुल वसूली गेल्या वर्षीच्या या महिन्यातील महसुल वसुलीपेक्षा 2 टक्के अधिक आहे.\nजीएसटी महसुल सलग आठ महीने 1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मधे तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे . जून, 2021 मधला जीएसटी महसुल मे 2021 मधे झालेल्या व्यावसायिक व्यवहाराशी संबंधित आहे. मे 2021 दरम्यान बहुतांश राज्ये / केंद्र शासित प्रदेश कोविडमुळे पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे 2021 महीन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता लक्षात येते की एप्रिल 2021 मधील 5.88 कोटींच्या तुलनेत मे महीन्यात 3.99 कोटी ई-वे बिल तयार झाले, जे 30% हून कमी आहे.\nवास्तविक पाहता घटणारी कोविड रुग्णसंख्या आणि टाळेबंदीतील शिथिलतेमुळे जून 2021 मधे 5.5 कोटी ई-वे बिल तयार केले गेले. व्यापार आणि व्यवसाय रुळावर येत असल्याचेच हे निदर्शक आहे.\nएप्रिल 2021च्या पहिल्या दोन आठवड्यात दिवसाला सरासरी 20 लाख ई-वे बिल तयार होत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते घटून 16 लाख आणि 9 ते 22 मे दरम्यान दोन आठवड्यात आणखी घट होऊन 12 लाख झाले. यानंतर ई-वे बिल तयार होण्याची सरासरी वाढत असून 20 जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात ती पुन्हा 20 लाखाच्या पातळीवर पोहचली आहे. त्यामुळे जून महीन्यात जीएसटी महसुलात घट दिसून आली असली तरी जुलै 2021 पासून जीएसटी महसुलात पुन्हा वाढ दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nवस्तु आणि सेवा कराचा (जीएसटी) जून 2021 चा महसूल\nजून, 2021 मधे 92,849 कोटी रुपयांची झाली सकल जीएसटी महसुल वसुली\nनवी दिल्ली, 6 जुलै 2021\nजून 2021 मधे 92,849 कोटी रुपयांची सकल वस्तु आणि सेवा कर-जीएसटीची महसुल वसुली झाली आहे. यात सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, एसजीएसटी 20,397 कोटी रुपये आणि आयजीएसटी 49,079 कोटी रुपये, (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या 25,762 कोटी रुपयांसह) आणि उपकर 6,949 कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या 809 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. या आकडेवारीत 5 जून ते 5 जुलै 2021 दरम्यान देशांतर्गत व्यवहाराच्या माध्यमातून वसुली झालेल्या जीएसटी महसुलाचा समावेश आहे. कारण, कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मे-2021 साठी परतावा भरण्याकरता 15 दिवसांच्या विलंबासह व्याजात सूट/व्याजासंदर्भात विविध सवलती दिल्या होत्या.\nया महीन्यात सरकारने नियमित तोडग्याच्या रूपात 19,286 कोटी रुपये सीजीएसटी आणि 16,939 कोटी रुपये एसजीएसटीतून आयजीएसटी असा तोडगा काढला.\nजून 2021 ची महसुल वसूली गेल्या वर्षीच्या या महिन्यातील महसुल वसुलीपेक्षा 2 टक्के अधिक आहे.\nजीएसटी महसुल सलग आठ महीने 1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मधे तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे . जून, 2021 मधला जीएसटी महसुल मे 2021 मधे झालेल्या व्यावसायिक व्यवहाराशी संबंधित आहे. मे 2021 दरम्यान बहुतांश राज्ये / केंद्र शासित प्रदेश कोविडमुळे पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे 2021 महीन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता लक्षात येते की एप्रिल 2021 मधील 5.88 कोटींच्या तुलनेत मे महीन्यात 3.99 कोटी ई-वे बिल तयार झाले, जे 30% हून कमी आहे.\nवास्तविक पाहता घटणारी कोविड रुग्णसंख्या आणि टाळेबंदीतील शिथिलतेमुळे जून 2021 मधे 5.5 कोटी ई-वे बिल तयार केले गेले. व्यापार आणि व्यवसाय रुळावर येत असल्याचेच हे निदर्शक आहे.\nएप्रिल 2021च्या पहिल्या दोन आठवड्यात दिवसाला सरासरी 20 लाख ई-वे बिल तयार होत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते घटून 16 लाख आणि 9 ते 22 मे दरम्यान दोन आठवड्यात आणखी घट होऊन 12 लाख झाले. यानंतर ई-वे बिल तयार होण्याची सरासरी वाढत असून 20 जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात ती पुन्हा 20 लाखाच्या पातळीवर पोहचली आहे. त्यामुळे जून महीन्यात जीएसटी महसुलात घट दिसून आली असली तरी जुलै 2021 पासून जीएसटी महसुलात पुन्हा वाढ दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/blog-post_34.html", "date_download": "2021-09-27T03:13:05Z", "digest": "sha1:5QZSU5XEIAYYUIP7MGSADGGSDETE2JGZ", "length": 8562, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "इतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar इतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा.\nइतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा.\nइतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा.\nमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पोपट पवारांचे निवेदन\nअहमदनगर ः कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. रुग्णालयांनाही वेळेत व पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजाला जगण्याच्या दृष्टीने इतर क्षेत्रांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून तो फक्त रुग्णालयांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.\nसध्या शिस्ती बाबत उपाय योजना करण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणेला दुखावून काम करणे शक्य नाही, परंतु सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण यासाठी प्रयत्न करत आहात. परंतु माझ्या सारख्या एका छोट्या गावच्या सरपंचाला अनेक क्षेत्रातील व्यक्तींकडून येणार्‍या दूरध्वनीमुळे पत्राद्वारे आपणाकडे ही मागणी करावी लागत असल्याचे शेवटी पवार यांनी पत्रात म्हटले आहे. पत्राच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचीची परिस्थिती भयावह होत आहे. योग्य उपाय योजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे असेही निवेदनात म्हटले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/lockdown-mumbai-images-6170/", "date_download": "2021-09-27T04:52:50Z", "digest": "sha1:467DUVMU74AFBQIZOYDPRZ7IKKMKL7AC", "length": 11452, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | लॉकडाऊनच्या काळातले मुंबई दर्शन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nBreaking : इंदूर-दौंड एक्सप्रेसचे दोन डब्बे लोणावळा रेल्वे स्थानकावर घसरले; वाहतूक विस्कळीत\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nमुंबईलॉकडाऊनच्या काळातले मुंबई दर्शन\nकोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत नेमके काय सुरु आहे याचे चित्र आपल्यासमोर मांडत आहोत. (सर्व छायाचित्रे - स्वप्नील\nकोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत नेमके काय सुरु आहे याचे चित्र आपल्यासमोर मांडत आहोत. (सर्व छायाचित्रे – स्वप्नील शिंदे)\nनेहमी बस आणि ट्रेनच्या रांगेत उभे राहणारे मुंबईकर गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे आहेत पण अंतर ठेऊन...\nअग्नीशमन दलाचे जवान कोरोनाला रोखण्यासाठी बायोटीक औषधाची फवारणी करत आहेत.\nगरीबांना मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यापैकीच एक शिवस्वराज्य परिवार मोफत अन्न वाटप करत आहे.\nसर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांचे घरीच नमाज पठण\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/keralas-engineer-sapna-nair-won-22-crores-in-the-lottery-one-part-of-the-amount-will-be-spent-on-the-protection-of-the-deprived-women-1562415755.html", "date_download": "2021-09-27T04:17:38Z", "digest": "sha1:XWNUZ4CFSABRN7FACHMZRIZRRUWX3YX2", "length": 3726, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kerala's engineer Sapna Nair won 22 crores in the lottery, one part of the amount will be spent on the protection of the deprived women. | केरळची इंजीनियर सपना नायरने लॉटरीमध्ये जिंकले 22 कोटी रुपये, रकमेतील एक भाग वंचित महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च होईल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेरळची इंजीनियर सपना नायरने लॉटरीमध्ये जिंकले 22 कोटी रुपये, रकमेतील एक भाग वंचित महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च होईल\nदुबई : संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये केरळच्या महिलेला लॉटरीमध्ये 1.2 कोटी दिरहम (सुमारे 22 कोटी रुपये) चा जॅकपॉट लागला आहे. महिलेचे नाव सपना नायर आहे. ती दुबईमध्ये इंजीनियर म्हणून काम करते. मूळची केरळची असणाऱ्या सपनाने सांगितले, 'एवढी मोठी लॉटरी लागल्यावर तिचा आधी विश्वासच बसत नव्हता.'\nकरोडपती झाल्यावरही नोकरी करत राहणार आहे...\nती या रकमेतील एक भाग वंचित महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च करणार आहे. मात्र एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतरही ती यूएईमध्ये नोकरी करत राहणार आहे.\nआंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर काढला जायचा ड्रॉ...\nसपना आपला पती आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत अबुधाबीमध्ये राहाते. यूएईची सर्वात मोठी आणि जुनी लॉटरीचा ड्रॉ प्रत्येक महिन्याला अबुधाबी आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर काढला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0880+au.php", "date_download": "2021-09-27T04:06:38Z", "digest": "sha1:XFXO4GR2APJGKRO7GO5P4HCIGO7II6RF", "length": 3646, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0880 / +61880 / 0061880 / 01161880, ऑस्ट्रेलिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0880 हा क्रमांक Broken Hill क्षेत्र कोड आहे व Broken Hill ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रेलियाबाहेर असाल व आपल्याला Broken Hillमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया देश कोड +61 (0061) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Broken Hillमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +61 880 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBroken Hillमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +61 880 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0061 880 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra/sanjay-nirupam-says-congress-must-take-stand-on-claim-by-param-bir-singh-sbi-84-2425702/", "date_download": "2021-09-27T05:24:12Z", "digest": "sha1:NXGZHZXOJ3FNCDXLFESSZLQBVMEVDI5G", "length": 14438, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sanjay Nirupam says Congress must take stand on claim by Param Bir singh sbi 84|परमबीर सिंग यांच्या दाव्यावर काँग्रेसने भूमिका घेणे आवश्यक, संजय निरुपम यांचे मत", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nपरमबीर सिंग यांच्या दाव्यावर काँग्रेसने भूमिका घेणे आवश्यक, संजय निरुपम यांचे मत\nपरमबीर सिंग यांच्या दाव्यावर काँग्रेसने भूमिका घेणे आवश्यक, संजय निरुपम यांचे मत\nशिवसेनेचे माजी नेते संजय निरुपम २००५ साली कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nछायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस\nमाजी खासदार संजय निरुपम यांनी सांगितले की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या दाव्यावर काँग्रेसने आपली भूमिका मांडणे आवश्यक आहे. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे की, पोलिस अधिकाऱ्यांनी बार आणि हॉटेलमधून दरमहा १०० कोटी रुपये जमा करावेत असा आदेश दिला होता.\n“जर परमवीरसिंग जे काही सांगत आहेत ते खरं असेल तर माननीय शरद पवार जी यांनी प्रश्न विचारला पाहिजे कारण ते सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी शेवटी काय करणार आहे काँग्रेसने या विषयावर आपली भूमिका मांडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश असलेले महा विकास आघाडीचे राज्य सरकार आयपीएस अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रामुळे हादरलेले असताना संजय निरुपम ह्यांनी हे मत मांडले. शिवसेनेचे माजी नेते निरुपम २००५ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या आठ पानांच्या पत्रात सिंग यांनी आरोप केले की देशमुख पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून बार, रेस्टॉरंट्स व इतर आस्थापनांकडून पैसे गोळा करण्याचे लक्ष्य देत असत.\nरात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या पत्रकात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की, सिंग यांच्या ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर त्यांची सही नव्हती तसेच ते पत्र अधिकृत ईमेल आयडीवरून पाठविलेले नाही आणि ते पडताळण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंग यांनी नंतर हे उघड केले की त्यांनीच हे पत्र ईमेलद्वारे पाठवले आहे, ज्याची स्वाक्षरी असलेली एक प्रत लवकरच सरकारकडे पाठवली जाईल.\nआयपीएस अधिकाऱ्याने दावा केला आहे की, मंत्री यांनी वाझे यांना सांगितले की, त्यांनी महिन्यातून १०० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यापैकी निम्मे पैसे हे जवळपास १७५० बार, रेस्टॉरंट्स आणि शहरातील अशा प्रकारच्या आस्थापनांमधून जमा केले जावे.\nशिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रीपद देशमुख यांच्याकडून काढून घेण्याबद्दलचा विचार केलेला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nसायबर गुन्ह्य़ांचा चढता आलेख; सिद्धतेचे प्रमाण नगण्यच\nउपचाराधीन रुग्णसंख्येत घट ; राज्यात दैनंदिन बाधितांचा आकडाही कमी\nतयारीसाठी शाळांपुढे निधी उभारण्याचा प्रश्न\nचोरीच्या आरोपातून पारधी वस्तीवर जमावाचा हल्ला\nविद्यार्थ्यांच्या संकेतस्थळावर खुल्या प्रवर्गातील विविध जातींची नोंद नाही\nसेवा पुरवठादार कंपन्यांचा दर्जा तपासणारी यंत्रणाच नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/74605", "date_download": "2021-09-27T04:27:28Z", "digest": "sha1:7OD26MOVVT5MV5J3JX5K2LOUMQFW2ZE2", "length": 20022, "nlines": 187, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अभियांत्रिकीचे दिवस - भाग ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अभियांत्रिकीचे दिवस - भाग ३\nअभियांत्रिकीचे दिवस - भाग ३\nउदाहरणार्थ जुन्या कुठल्यातरी हिंदी मूव्हीमधला एखादा फ्लॅशबॅक दाखवण्याचा घिसापीटा सीन.\nअंधारलेल्या खोलीत एक म्हातारा मफलर गुंडाळून गंभीर चेहरा करून एकटाच बसलेला असतो.\nबाहेर वीजा कडकडत असतात.\nअचानक खिडकीतून जोरात वारा येऊन भिंतीवरची फ्रेम वाकडी-तिकडी होत खाली पडून फुटते.\nआणि त्याचवेळी कडाडलेल्या वीजेचा प्रकाश खिडकीतून डायरेक्ट म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर..\nम्हातारा चमकून फ्रेमकडे बघतो.\nत्याला कायतरी गहन वगैरे आठवतं.\nआणि तो सगळ्या गावाला ऐकू जातील, अशा पद्धतीनं उसासे टाकायला लागतो.\nआणि मग वैतागलेला डायरेक्टर येऊन त्याला जबरदस्तीनं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो.\nइसवी सन २००७ -०८..\nमेन गेटच्या पुढची एक टपरी. कॉलेज म्हटलं की हे एक आवश्यक असतंच. पण हा टपरीवाला दिवसभर फक्त कॉलेजच्या पोरांच्या घोळक्यातच असल्यामुळे कधी कधी थोडासा पिसाटपणाकडे झुकलेला असायचा.\nउदाहरणार्थ डोनेट मागितल्यावर चहा पिणाऱ्याच्या तोंडापुढं डोनेट धरणे आणि\nअसे सूचक उद्गार काढणे, यासारख्या कृतींतून त्याला कसलातरी खोलवरचा आनंद झाल्यासारखा दिसायचा.\nआणि विशेष म्हणजे डोनेट मागणाऱ्यानेसुद्धा त्या कृतींतून आनंद वाटून घ्यायला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असायची.\nवेगवेगळ्या कॉलेजेसची पोरं, रस्त्यावरून, गेटमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक सजीवांचं सूक्ष्म निरीक्षण करत त्या टपरीवर 'क्लॉक अवर बेसिसवर' बसलेली असायची.\nकिंवा त्यातले काहीजण नेहमीच कसल्यातरी कॉलेज- इलेक्शनच्या प्लँनिंगमध्ये असायचे.\n\"भावा...तू काय टेन्शन घिऊ नगो. मी हाय जित्ता अजून\"\n\"बुधवारातनं पोरं आणू आपण\"\n\"कुणाच्या बापाला भेत नाय आपन..... वरात काडू त्याची \"\nअशा प्रकारच्या क्रांतिकारी, वल्गनायुक्त आणि घाऊक स्वरूपातल्या थापेबाजीला तिथं महामूर ऊत आलेला असायचा.\nआणि त्या गजबजाटातच हा स्पिरीच्युअल मास्टर हातात डोनेट घेऊन पुढे उभा \nरोज रोज असला जिव्हाळा कोण सहन करणार \nत्यामुळे मग हळू हळू बॅकगेटच्या एका टपरी कम् हॉटेलमध्ये जाणं येणं.\nते होस्टेलच्या जवळ आणि रात्री इमरजन्सीला चालू असायचं हे एक महत्वाचं कारण.\nआणि दुसरं म्हणजे चविष्ट भजी तळत-तळत तो ठराविक वेळानं, वेगवेगळ्या कारणांनी, कुणावरही खेकसायचा, तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे थुलथुलीत स्नायू जरा विचित्र पद्धतीने हालचाल करायचे.\nत्याची खेकसायची नेक्स्ट वेळ कधी येतेय, ह्याची चहा भजी खात खात अधूनमधून नोंद घेत राहणं, हा एक बसल्या बसल्या फावल्या वेळातला चांगला उद्योग असायचा.\n\"स्वतःचा प्रकाश, स्वतःच शोध\" या तत्वाला अनुसरून त्याच टपरीवर माचिसच्या प्रकाशात सिग्रेटची पहिली मशाल पेटवली जायची.\nतिथपासून हजारो छोट्या-मोठ्या गोल्डफ्लेकी घसा खरवडून धूर धूर होत जायच्या, पण एका झटक्यात फुफुसं कोंडणाऱ्या त्या पहिल्या सिग्रेटची चव एकीलाही नसायची.\nशेवटी शेवटी चेंज म्हणून तिथल्याच शेजारच्या अजून एका टपरीत जाणं येणं.\nपण हा कार्यकर्ता गिऱ्हाईकांच्या बाबतीत हा खूपच पझेसीव्ह, हळवा भाबडा वगैरे \nआम्हाला दुसऱ्या टपरीवर पहिले की हा इनसीक्यूअर होऊन इमोशनल पंचेस वगैरे टाकायचा.\nपण नंतर नंतर आमच्या प्लेसमेंट्च्या पार्ट्यांमध्ये आम्ही त्यालापण सामील करून 'आनंदी' व्हायची संधी दिली पाहिजे, हा प्रस्ताव त्याच्याकडून वारंवार यायला लागल्यावर जड अंतःकरणाने आम्हाला तिथला मुक्काम आवरता घेणं भाग पडलं.\nआता ही सगळी शोधाशोध करावी लागण्याचं कारण म्हणजे कॅन्टीन. म्हणजे नावालाच कॅन्टीन \nटेबलांवर, फरश्यांवर जागोजागी पडलेले, धुण्याच्या पलीकडे जाऊन दगडासारखे घट्ट झालेले चहाचे डाग, \"लोकांना नीट बसता नाय आलं पायजे\" अशी धमकी सुताराला देऊनच बनवून घेतलेले डुगूडुगू टेबल्स, डुगूडुगू बाकडी- स्टूल्स, ह्या सर्व गोष्टी तिथल्या रसिक माणसांनी पन्नासेक वर्षांपासून आत्यंतिक निष्ठेने जपून ठेवल्या होत्या.\nतिथे, ज्याची चव तुम्ही बापजन्मी विसरू शकणार नाही, असे 'एक विशिष्ट प्रकारचे दूध काळजीपूर्वक नासवून बनवलेले' गढूळ कोमट पाणी फक्त मिळायचे, ज्याला ते लोक प्रेमाने ‘चहा’ असं म्हणायचे.\nचार- पाच टेबल्सवर पसरलेले न्यूजपेपरचे अवशेष वारा घ्यायच्या लायकीचे सुध्दा उरलेले नसायचे. मग त्यात, थेटरात नवीन पिच्चर कुठला लागलाय, हे पाहायची इच्छा होणं, तर लय लांबची गोष्ट.\nआणि हे कमी पडलं तर ती अँटीक़ बाकडी डुगडुगत डुगडुगत तुमच्या एकूणच अस्थिर अशा भविष्यकाळाबद्दल अभद्र इशारे द्यायची.\nतर अशा ठिकाणी 'वेळ जात नाही' या कारणासाठी तरी कोण कशाला जाईल..\nया सर्वांसाठी तरीही सर्वांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असे एक चौक-टाईप ठिकाण तिथे जवळच होते, ज्याला फार प्राचीन काळापासूनच लोक \"DP\" म्हणायचे.\nदिवसभरातल्या सगळ्या सुस्ताडलेल्या, रिकामटेकड्या, बिनकामाच्या ऍक्टिव्हीटीजमुळे 'मानसिक थकवा' आलेली कॉलेजची सगळी जनता संध्याकाळी हवा खायला आणि सोडायला तिथं गोळा व्हायची.\nआणि आल्या आल्या ताबडतोब एकमेकांच्या, अजूनही शिल्लक राहिलेल्या, उखाळ्या-पाखाळ्या काढायला सुरुवात करायची.\nबौद्धिक थकवा वगैरे यायचं तेंव्हा कुणाला काही कारणच नसायचं..\nशिवाय दिवसभर बसून बसून आणि 'चॅलेंज' सारख्या गेम्स खेळून खेळून 'शारीरिक थकवा' तरी कसा काय येणार बरे \n काही जणांना अध्यात्मिक थकवा आलेला असेल तर \"DP\" वरून येणाऱ्या जाणाऱ्या आकर्षणबिंदूंवरून उभ्या उभ्या नुसती दृष्टी फिरवत राहिलं तरी तेवढ्यापुरतं बरं वाटायचं .\nकाहीतरी निमित्त काढून, कुणालातरी फशी पाडून येनकेनप्रकारे पिण्याचा काही जुगाड होतोय का, याची व्याकूळ वाट पाहायला लावणाऱ्या संध्याकाळीही तिथं रेंगाळत असायच्या..\nआणि नाहीच काही जुळणी झाली तर नशिबाला किंवा दुनियेला दोष देत देत, निराश हृदय-फाटलेल्या अवस्थेत, मेसच्या दिशेने पाय खुरडत खुरडत चालायला लावणारे रस्ते पण \"DP\" पासूनच सुरू व्हायचे..\nगुलमोहर - विनोदी लेखन\nपहिले दोन भाग जास्त छान झालेत\nपहिले दोन भाग जास्त छान झालेत\nकराडचे इंजिनीरिंग कॉलेज आहे\nकराडचे इंजिनीरिंग कॉलेज आहे का हे\nDP म्हणजे देवी प्रसाद तर नाही\nDP म्हणजे देवी प्रसाद तर नाही ना\nतिन्ही भाग मस्तच. .. मला पण\nतिन्ही भाग मस्तच. .. मला पण हे COEK च वाटतेय.\nधनवंती आपण कराडच्या का COEK\nधनवंती, आपण कराडच्या का COEK च्या\nमस्त आहे हे पण\nमस्त आहे हे पण\nनागेशचे पोहे, रवीचा वडापाव\nनागेशचे पोहे, रवीचा वडापाव होस्टेलमागच्या मिठ्ठू, डिपी, सुर्या बार, महाराजा हे सगळं आठवलं. शिवाय कोसा, सांगली, नागपूर, सोलापूर, ओएमेच, मराठवाडा, निपाणी, खानदेश, मुंबै, आमची फलटण ह्या सगळ्या ग्रुप्सच्या कोऑपरेटिव्ह मेसा, त्यांच्या मावश्या, मेसचे बर्थ्डेज, हॉस्टेलमधल्या जिट्यांच्या रात्री सगळं पुन्हा आठवायला लागलं. कराड म्हटलं तरी मला पुन्हा २००९ मध्ये जावसं वाटतं. एवढी मजा आयुष्यात कधीच केली नसेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - स्रीयांची सुरक्षितता vishal maske\nतडका - ये आझादी झूठी है,...\nभोसला मिलिटरी स्कूलबद्द्ल माहिती हवी आहे. जाई.\nतडका - राष्ट्राची संपत्ती,... vishal maske\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/3-march/", "date_download": "2021-09-27T03:29:52Z", "digest": "sha1:HTJYT5BAJZBXYZZH276IYM5636JCG6VY", "length": 14296, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "3 मार्च धन आणि करियर च्या बाबतीत 4 राशी राहणार अतिशय भाग्यवान...", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/3 मार्च धन आणि करियर च्या बाबतीत 4 राशी राहणार अतिशय भाग्यवान…\n3 मार्च धन आणि करियर च्या बाबतीत 4 राशी राहणार अतिशय भाग्यवान…\nV Amit 9:38 am, Wed, 3 March 21\tराशिफल Comments Off on 3 मार्च धन आणि करियर च्या बाबतीत 4 राशी राहणार अतिशय भाग्यवान…\nमेष : मेष राशीतील लोक तर्कसंगतपणे इतरांसमोर आपला मुद्दा मांडू शकतील. राग टाळणे आपल्यासाठी चांगले होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये होणारा नफा-तोटा यांचे विश्लेषण केल्यानंतर ते भविष्यात फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या, दिवस चांगला आहे. सन्मान देखील आदरात वाढेल.\nवृषभ : कार्यक्षेत्रासाठी हा दिवस अनुकूल आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम असेल. कामात वेगळी कलात्मकता असेल. नाविन्यपूर्ण प्रयोग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. व्यवसाय करणाऱ्याच्या वागणुकीचे व कार्याचे लोकांकडून कौतुक होईल. कमाई चांगली होण्याची शक्यता आहे.\nमिथुन : मिथुन राशीच्या लोकांना कामात अडचणी येतील. लोकांना भेटायला फारसं आवडणार नाही. आतील आवाज ऐका आणि इतरांच्या सल्ल्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आवेशा मध्ये जास्त पैसे खर्च केल्याने नंतर आपल्या समस्या वाढू शकतात, म्हणून जाणीवपूर्वक पैसे खर्च करा.\nकर्क : कर्क राशीसाठी हा एक उत्कृष्ट दिवस आहे. सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील. आपल्या कमाई बद्दल इतरांशी चर्चा करणे टाळा. अधीनस्थ कर्मचार्‍यांवर दबाव आणून काम पूर्ण करण्यात यश मिळेल. संपत्तीमुळे पैशाचा फायदा होण्याची शक्यता आहे.\nसिंह : सिंह राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. जोखीम पूर्ण आव्हान स्वीकारेल. भागीदारीच्या कामांमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. नेतृत्व गुणवत्ता गोष्टी पूर्ण करण्यात मदत करेल. संपत्तीच्या बाबतीत दिवस चांगला आहे. चांगला फायदा होईल.\nकन्या : कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचा आदर केला पाहिजे. वादविवाद आपल्या अडचणी वाढवू शकतात. असहकारची भावना टाळा. विचार न करता त्वरित उत्तर दिल्यास आपली परिस्थिती खराब होईल. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये वेळ फारसा विशेष ठरणार नाही. जमा झालेल्या संपत्तीवर अवलंबून राहावे लागेल.\nतुला : ग्रंथपालांनी चूक करणे टाळले पाहिजे. काही लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु आपली बुद्धिमत्ता योग्यरित्या वापरा. क्षणिक लाभ नंतर अडचण आणू शकतात. कर चुकवण्याशी संबंधित प्रकरणे नंतर कायदेशीर अडचणीत अडकल्या जाऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या, दिवस सामान्य आहे.\nवृश्चिक : वृश्चिक राशीचे अधिकार वाढतील. महिला कर्मचार्‍यांबद्दल आदरयुक्त दृष्टीकोन ठेवा. व्यापाऱ्यांनी त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधताना माफक प्रमाणात वागले पाहिजे. तुमची चांगली वागणूक ग्राहकाला तुमच्या सोबत बांधून ठेवतील. कमाईच्या बाबतीत दिवस चांगला असेल. लक्झरी वस्तूंवर पैसा खर्च होईल.\nधनु : धनु राशीतील लोक आपला व्यवसाय पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतील. शत्रू दडपले जातील. स्पर्धात्मक भावना असेल. आपल्या नित्यकर्मांची दुरुस्ती करून, सर्व कामे वेळेवर पूर्ण केली जातील. आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा कमाईसाठी दिवस चांगला असेल.\nमकर : मकर राशीचे मूळ लोक दुर्गम कार्ये पूर्ण करण्याची योजना आखतात आणि ती पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात. योजनेच्या सर्व बाबींचे सखोल परीक्षण केल्यावरच पुढे चालू ठेवले पाहिजे. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिवस चांगला आहे. प्रगती होण्याची शक्यता आहे.\nकुंभ : कौटुंबिक संबंध बिघडल्यामुळे तणाव वाढू शकतो. जोडीदाराच्या मदतीने पैसे मिळतील. प्रॉपर्टीशी संबंधित गुंतवणूक करताना काळजी घ्या, फसवणूक होण्याची शक्यता आहे. कमाईच्या बाबतीत दिवस चांगला आहे. गुंतवणूकीशी संबंधित योजना फायदेशीर ठरतील.\nमीन : मीन राशीच्या लोकांना नोकरी मध्ये आपले स्थान सुनिश्चित करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे त्रास होणार नाही प्रयत्नांशिवाय आज काहीही साध्य होणार नाही, म्हणून चौकट बनवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत रहा. पैशासंबंधित प्रकरणात दिवस चांगला जाईल. वैद्यकीय सेवेसाठी पैशांचा खर्च होईल.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious रामभक्त हनुमाना च्या आशीर्वादा ने या 5 राशी च्या जीवनात आनंद येईल\nNext 30 वर्षा नंतर 3 मार्च ते 9 पर्यंत होत आहे राजयोग शनी देव बनवणार या 2 राशीला मालामाल…\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/5814-kalsarp-yog-labh/", "date_download": "2021-09-27T04:13:48Z", "digest": "sha1:EZ5Y42MTZ2I45MOTY5MEIHEHQBQJC55Y", "length": 8255, "nlines": 69, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 3 राशी वर बनत आहे कालसर्प योग लवकरच येणार चांगले दिवस...", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/या 3 राशी वर बनत आहे कालसर्प योग लवकरच येणार चांगले दिवस…\nया 3 राशी वर बनत आहे कालसर्प योग लवकरच येणार चांगले दिवस…\nV Amit 1:12 pm, Thu, 20 May 21\tराशिफल Comments Off on या 3 राशी वर बनत आहे कालसर्प योग लवकरच येणार चांगले दिवस…\nमेष : व्यावसायिक फायदा होईल, संपत्तीची बरीच रक्कम असेल, व्याज, दलाली इत्यादी माध्यमातून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, आर्थिक फायद्यामुळे आर्थिक त्रास दूर होईल, चांगले कपडे आणि खाण्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.\nसिंह : आरोग्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले असेल, व्यवसायाशी संबंधित एखादी लांबलचक वाटचाल करू शकेल, ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल, या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल, अधिकारी नोकरीवर आनंदी असतील, परिणामी पदोन्नती मिळेल. येऊ शकते.\nमकर : रोमान्सच्या बाबतीत हा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल, तुमच्या जोडीदाराशी तुमचा संबंध अधिक मजबूत होऊ शकेल, गुंतवणूकीसाठी हा काळ खूप चांगला असू शकेल, तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करु शकता. आपण आपल्या जोडीदाराच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जीवन विमा घेऊ शकता.\nवरील तीन राशीला कालसर्प योगामुळे लाभ होणार आहे. भगवान शंकर यांच्या कृपेने या राशीच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. जय भोलेनाथ जय शिव शंभो…\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious भगवान विष्णू च्या कृपे ने या 3 राशीला आरोग्य लाभ मिळतील, घराची आर्थिक स्थिती चांगली होईल\nNext ह्या 6 राशी यशावर आरूढ झाले प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याचे आहेत संकेत आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होणार\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/24/yellow-fungus-case-found-first-time-in-india-know-what-is-symptoms-reason-and-treatment/", "date_download": "2021-09-27T04:56:36Z", "digest": "sha1:2XGDPFFTEXNDYLVCLGNHXRNPODZF7HX2", "length": 13369, "nlines": 183, "source_domain": "krushirang.com", "title": "पिवळ्या बुरशीबद्दल ‘हे’ आहे का तुम्हाला माहित?; पहा याचा संबंध व लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nपिवळ्या बुरशीबद्दल ‘हे’ आहे का तुम्हाला माहित; पहा याचा संबंध व लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना\nपिवळ्या बुरशीबद्दल ‘हे’ आहे का तुम्हाला माहित; पहा याचा संबंध व लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना\nआरोग्य व फिटनेसआरोग्य सल्लाट्रेंडिंग\nपुणे : सध्या करोना विषाणूसह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीजन्य आजाराशी लढणाऱ्या भारतीयांना पिवळ्या बुरशीचे नवे संकट अनुभवावे लागत आहे. ही बुरशी प्रथमच मानवाच्या शरीरात सापडली आहे. ही बुरशी प्राणघातक समजली जाते. उत्तरप्रदेश राज्यातील गाजियाबाद येथे या पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.\nईएनटी (नाक, कान व घसा) सर्जन डॉ. बी. पी. सिंह यांनी याबाबत म्हटले आहे की, गाझियाबादमध्ये आलेला रूग्ण हा संजय नगरचा रहिवासी होता. अनुनासिक एन्डोस्कोपीनंतर त्यांना पिवळ्या बुरशीची लागण झाल्याचे आढळले आहे. ही बुरशी प्रथमच मानवांमध्ये आढळली. आतापर्यंत पिवळ्या बुरशीमुळे सरडा, पाल आणि सरपटणारे प्राणी यासारख्या प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. ही मानवी शरीरावर जखमा करून सेप्टीसीमियासारखा आजारास जबाबदार असू शकते. अनेकदा सर्व अवयव यामुळे खराब होऊ शकतात. यामुळे अवयव काढावे लागू शकतात.\nशरीरातील काही भाग व अवयव सुन्न पडणे\nकरोनामुळे शरीरामध्ये जास्त विकनेस जाणवणे\nशारीरिक जखम झाल्यास जास्तवेळ खराब रक्त व पू वाहने\nशरीर कुपोषित झाल्यासारखे दिसणे\nडॉक्टरांच्या मते पिवळ्या बुरशीचे कारण अस्वच्छ वातावरण हे आहे. मात्र, त्यावर अजूनही जास्त संशोधनाची आवश्यकता आहे. ही बुरशी सामान्यतः जमिनीवरच मातीत आढळते. पाल किंवा सरडा या सरपटणारे प्राण्याची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास ही बुरशी त्यांच्यात वाढते आणि त्याच्यासाठी जीवघेणी बनते.\nघरामध्ये चांगली साफसफाई आणि स्वच्छता ठेवावी\nकरोना रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यांची विशेष काळजी घ्यावी\nखराब आणि दुर्गंध येणाऱ्या शिळ्या अन्नपदार्थाचे सेवन करू नये\nघरामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता राहणार नाही याची काळजी घ्या\nकुबटपणा आणि अस्वच्छ वातावरण वाढणार नाही याची काळजी घ्या\nघरातील आर्द्रता 30-40 पेक्षा जास्त वाढणार नाही याची काळजी घ्या\nताजे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अन्न खावे\nपाणी जास्त प्यावे, तसेच पाणी स्वच्छ असावे\nसंपादन : महादेव गवळी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nलसीकरण नियमात महत्वाचा बदल; 18 पेक्षा जास्त वय असल्यास ‘तिथे’च होणार ऑनलाईन नोंदणी\nज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तब्बल १७० जन बेपत्ता; पहा कुठे घडली ही दुर्घटना\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-09-27T05:11:18Z", "digest": "sha1:MYK2DJHE436ETS4QUZ6SE6J6HMOWG2HL", "length": 5597, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॉर हायरडाल - विकिपीडिया", "raw_content": "\nथॉर हायरडाल (ऑक्टोबर ६, इ.स. १९१४:लार्व्हिक, नॉर्वे - एप्रिल १८, इ.स. २००२:कोला मिचेरी, इटली) हा नॉर्वेचा मानववंशशास्त्रज्ञ व साहसिक होता.\nहायरडालने कॉन-टिकि नाव दिलेल्या तराफ्यावरुन दक्षिण अमेरिका ते तुआमोतू द्वीपांपर्यंत ८,००० कि.मी.चा (४,३०० मैल) प्रवास केला होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nइ.स. १९१४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी ०२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/welcome/author/140", "date_download": "2021-09-27T04:24:53Z", "digest": "sha1:R5T5MHNW5YTPY6XSLTOXTWNZHAYUOKYZ", "length": 16872, "nlines": 257, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "BookStruck: We Tell Stories | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nलैंगिक शिक्षण भाग १\nनवरात्रात करा हे उपाय\nअश्मयुग आणि मानव उत्क्रांती\nहिंदू धर्मामध्ये वर्णन केलेले प्रमुख यज्ञ\nविश्वातील १० सर्वांत मोठे हिरे\nमराठी बाहुबली- बाजीराव पेशवा\nरहस्यमय प्राचीन भारतीय विद्या\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\nगुढी पाडवा मराठी नववर्ष\nसंमोहन विद्येची १० रहस्ये\nकाय आहे भीष्म पितामहांचे सत्य...\nथायलंड बाबत काही रोचक तथ्य\nभारतातील सर्वांत प्राचीन गोष्टी\nकाही पुरातत्व शोध ज्यांनी केले आहे वैज्ञानिकांना हैराण\nमुंबई के ऐतिहासिक किले\nमुल्ला नसरुद्दीनचे काही छोटे किस्से\nभारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स\nपुरुषांशी निगडीत २० गुप्त रहस्यमय गोष्टी\nलवकर उठे लवकर निजे...\nगीतेच्या बाबतीत रोचक तथ्य\nलिखाण आणि मानवाचा स्वभाव\nमाहितीचा अधिकार कायदा (RTI) २००५ म्हणजे काय\nभाला- एक सर्वोत्कृष्ट शस्त्र\nमहर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे\nदिवाळीच्या पूजनात समावेश करा या १२ गोष्टींचा\nऐतिहासिक भारतीय पर्यटन स्थळे\nरामायणातील काही रंजक गोष्टी\nइतिहास बदलणारी भारतीय युद्ध\nशंकराचार्य- नक्की कोण आहेत\nमहिन्यांची नावं कशी पडली\nरामायण काळातील मायावी राक्षस\nमहाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य\nरामायण काळाचे साक्षीदार पुरावे\nदेवी देवतांच्या वहानांचे रहस्य\nसमुद्रमंथनातील १४ रत्नांचे गर्भितार्थ\nभारतीय कायदे व्यवस्थेचे रोचक पैलू\nमकर संक्रांति ची १० अद्भुत पौराणिक तथ्य\nदिल्लीतील १० भयावह जागा\nमेकॅनिकल इंजिनीयरिंग शिकणाऱ्या मुलीची संघर्ष गाथा\nभारत के जानेमाने खिलाड़ी\nयूनान देवी - देवतांच्या अद्भुत प्रेम कथा\nतिरुपती बालाजी - आश्चर्य़जनक तथ्य\nभारतीय कानून व्यवस्था के रोचक पहलू\nहिंदू धर्मातील १६ संस्कार\nप्रभू श्रीरामाशी निगडीत रहस्ये\nकोणत्या देवाला कोणते फूल वाहावे\nप्रमुख 12 हिन्दू देवींची रहस्य\nजगातील सर्वाधिक आळशी प्राणी\nहिन्दू धर्म आणि कलियुग\nश्रीमद् भागवत पुराणातील शिकवण\n१० न उलगडलेली रहस्य\nपुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे\nजाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य\nआरोग्यमय राहण्यासाठी चांगल्या सवयी\nआपल्या चुका कशा विसराव्यात\nमहान वैज्ञानिक : निकोला टेस्ला\nलोकांना इम्प्रेस कसे कराल\nमृत्युच्या पश्चात काय होते\nमुलींना कसे मुलगे आवडतात\nमंदिरातील प्रथा - काही वैज्ञानिक तथ्य\nशकुनी मामा - कौरवांचे शत्रू\nमंदिर की प्रथाएँ -कुछ वैज्ञनिक तथ्य\nप्राचीन भारतातली काही शहरं भाग २\nटाईम मशीन-सत्य कि कल्पना\nअंतराळातील जीवन-सत्य कि असत्य\nअंतराळातील जीवन-सत्य कि असत्य\nहर हर महादेव- भाग ५\nहर हर महादेव- भाग ४\nरहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान - भाग १\nभारतातील १० प्रसिद्ध आणि सुंदर बागा\nआपल्या घरातही असु शकत भूत\nरामायण, महाभारत आणि पुराणातील काही तथ्य - भाग २\nभारत मातेचे अज्ञात सैनिक - भाग २\nहर हर महादेव- भाग ३\nहर हर महादेव- भाग २\nविदेशात स्थित प्रसिद्ध आणि भव्य शिव मंदिरे\nपुराण काळातील आदर्श गुरु\nजगातले १० देश जेथे आयकर भरावा लागत नाही\nएचआयव्ही एड्सचा विळखा वेळीच ओळखा\nपौराणिक काळातील महान बालक\nभारताच्या इतिहासातील महान योद्धे\nगरुड पुराण- सफल होण्याचे उपाय\nरामायण- पौराणिक आणि वैज्ञानिक तथ्य\nभारताच्या वीरांगना - भाग २\nहर हर महादेव- भाग १\nआजही अश्वत्थामा जिवंत आहे का \nरावणाच्या जीवनाशी निगडीत भारतातील ५ ठिकाणे\nशिखंडी - कसा बनला स्त्रीचा पुरुष \nअद्भुत पौराणिक जन्म कथा\nपौराणिक काळातील चर्चित शाप\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी\nभगवान विष्णूचे २४ अवतार\nभारत देशातील महान विद्वान - भाग १\nभारत देशातील अद्भुत मंदिरे\nरामायण, महाभारत आणि पुराणांतील काही तथ्य - भाग १\nभारतातील विचित्र प्रथा : भाग १\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’\nआर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न\nशिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत\nरामायणातील ऐकिवात नसलेल्या काही गोष्टी\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग ३\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग २\nलठ्ठपणा कमी करण्याचे साधे सोपे आयुर्वेदिक उपाय - भाग १\n१० अत्यंत निरर्थक फोबिया\nभारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल \nभारताबाहेर न जाता देखील परदेश गमनाचा आनंद कसा घ्याल\nभारताच्या वीरांगना - भाग १\nहिंदूहृदयसम्राट - बाळासाहेब ठाकरे\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nभारताची कधीही न उलगडलेली ११ रहस्य\nअदभूत सत्ये - भाग २\nअदभूत सत्ये - भाग १\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nया १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा\n६५ वर्षांनंतरही नवतरुण : भारतीय चित्रपट व्यवसायाची यशोगाथा\nभारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २\nभारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १\nदिसायला निष्पाप असणाऱ्या पण प्रत्यक्षात हैवान असणाऱ्या १० व्यक्ती.\nजगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या खुनांचे खटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.gandhawarta.com/2021/09/46-corona-affected-in-phaltan-taluka-highest-in-city.html", "date_download": "2021-09-27T04:30:15Z", "digest": "sha1:TYZQP56D24CX2EPIHSMSRVOI2IQ4FEBW", "length": 6681, "nlines": 74, "source_domain": "www.gandhawarta.com", "title": "फलटण तालुक्यात 46 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7 - Dainik Gandhawarta", "raw_content": "\nHome / फलटण / फलटण तालुक्यात 46 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7\nफलटण तालुक्यात 46 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 7\nफलटण दि. 14 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 46 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 39 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक सांगवी येथे 5 रुग्ण सापडले आहेत.\nकाल दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 46 बाधित आहेत. 46 बाधित चाचण्यांमध्ये 22 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 24 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 39 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात धुळदेव 1, ठाकूरकी 1, बरड 3, मुंजवडी 1, हिंगणगाव 1, निंबळक 1, निरगुडी 4, पवारवाडी 1, फडतरवाडी 1, राजुरी 1, सोमंथळी 1, सुरवडी 1, वाखरी 1, वाठार निंबाळकर 2, आसू 2, शिंदेवाडी 1, विडणी 2, गिरवी 1, होळ 1, फरांदवाडी 1, सांगवी 5, साठे 1, उपळवे 1, दुधेबावी 1, जाधववाडी 1, टाकळवाडा 1, पाचवड तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.\nकबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन\nगाडी अडवून मारहाण ; सरडे येथील 5 जणांच्या विरोधात गुन्हा\nसर्व तालुक्यांसह सातारा मुख्यालय येथे 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोअदालतीचे आयोजन\n फलटण तालुक्यात 71 कोरोना बाधित\nआरटीओ सातारा येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव\nCRIME (258) SPECIAL (54) SPORTS (91) अर्थसंकल्पीय अधिवेशन (34) आरोग्यगंध (15) करिअर (49) कृषी (159) कोविड 19 (1629) देश-विदेश (231) पर्यटनगंध (4) पावसाळी अधिवेशन (30) पुणे (124) फलटण (1309) फिल्मीगंध (64) मंत्रिमंडळ निर्णय (112) महाराष्ट्र (1771) व्हिडिओ (14) सातारा (1203) सोलापूर (48)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik/foxtail-orchid-flower-plant-found-in-the-forest-of-harsul-area-zws-70-2546187/", "date_download": "2021-09-27T03:17:00Z", "digest": "sha1:YVTG6ZODCJVBY5VBOKFYDC6HUVDWHJDQ", "length": 14826, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "foxtail orchid flower plant found In the forest of harsul area zws 70 | अरुणाचलच्या राज्य फुलाचा हरसूलमध्ये बहर!", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nअरुणाचलच्या राज्य फुलाचा हरसूलमध्ये बहर\nअरुणाचलच्या राज्य फुलाचा हरसूलमध्ये बहर\nदुर्मिळ ‘फॉक्सटेल ऑर्किड ‘ जगविण्याची गरज\nWritten By लोकसत्ता टीम\nदुर्मिळ ‘फॉक्सटेल ऑर्किड ‘ जगविण्याची गरज\nनाशिक : त्र्यंबकेश्वर जवळील हरसूल परिसरातील जंगलात दुर्मीळ होत चाललेली ‘फॉक्सटेल ऑर्किड ‘अर्थात सीतेची वेणी ही वनस्पती बहरली असून तिच्या फुलातील मध चाखण्यासाठी पक्षी, फुलपाखरू आणि कीटक गर्दी करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ही वनस्पती अरुणाचल प्रदेशचे राज्यफु ल आहे. दुर्मीळ अशी ही वनस्पती जगविण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.\nसीतेची वेणी वर्णन अतिशय सार्थ आहे. कारण दंडगोलाकृती माळलेल्या फुलाचा गजरा कधी कधी वरच्या बाजूला थोडा फुगीर आणि खाली निमुळता होत जातो. तेव्हा कोल्ह्य़ाच्या केसाळ शेपटीची आठवण करून देतो. या वनस्पतींची फुले एखाद्या घोसाप्रमाणे\nदिसतात. एका घोसात १०० पेक्षा जास्त गुलाबी ठिपके असलेली पांढऱ्या रंगाची फुले असतात. फुलोरा हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. ही वनस्पती जंगलात किंवा जंगलाच्या सीमेवर ३०० ते १५०० मीटर उंचीवर वृक्षांच्या खोडांवर उगविणारे एक बांडगुळ आहे. ईशान्य भारत, ओदिशा आणि आंध्र प्रदेशात ही वनस्पती अधिक आढळते.\nसध्या ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.‘फॉक्सटेल ऑर्किड ‘या नावाने ओळखली जाणाऱ्या या वनस्पतीची ‘ रॅन्कोस्टायलिस रेटुसा ‘ अशीही ओळख असून अरुणाचल प्रदेश आणि आसाम प्रांताचे राज्यफूल म्हणून ती ओळखली जाते. आसाममध्ये ही वनस्पती कोपौ फूल म्हणून लोकप्रिय आहे आणि ती बिहू नर्तकांच्या पोशाखांचा अविभाज्य भाग आहे.\nही वनस्पती प्रेम, प्रजनन आणि आनंद यांचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच या वनस्पतीच्या फु लांना पारंपरिक आसामी विवाह सोहळ्यात महत्त्वाचे स्थान आहे. ही वनस्पती औषधी असून दमा आणि क्षयरोगावरील उपचारांसाठी या वनस्पतीपासून बनवलेल्या औषधाचा उपयोग केला जातो. तसेच जखमा भरून येण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. रसना या नावाने या वनस्पतीचे मूळ संपूर्ण भारतीय उपखंडात संधिवातावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.\nमोठय़ा झाडांवर वाढणाऱ्या ऑर्किडबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. मुख्यत: ऑर्किड हे बांडगूळ आहे असा समज आहे. ऑर्किड ही काही फक्त दुसऱ्या झाडांवरच वाढतात असे नाही. ती जमिनीतून येतात, दगडातून येतात, पालापाचोळ्यातूनही येतात. त्यांना आपली मुळे रोवण्यासाठी छोटय़ा जागेची गरज असते. झाडावर वाढणारी ऑर्किड ही ‘एपीकाइट’ या वर्गात मोडते. म्हणजे ती फक्त आधारासाठी दुसऱ्या मोठय़ा झाडाचा वापर करतात. या झाडाच्या खाचांमध्ये एकदा का त्यांची मुळे घट्ट बसली की हवेतील बाष्प आणि प्राणवायू घेऊन ती वाढीला लागतात. ती त्या झाडाकडून अन्नाची अपेक्षा करत नाहीत. स्वत:चे अन्न ते स्वत:च बनवतात.\nसीतेची वेणी मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे आणि तिच्या फुलांच्या सौंदर्यामुळे अनेक पर्यटक ही वनस्पती जंगलातून थेट आपल्या बगीचामध्ये लावत असल्याने दुर्मीळ होऊ लागली आहे.यामुळे ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.तिला वाचविण्यासाठी वन विभागाने पावले उचलणे आवश्यक आहे.\n– प्रा. आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nउपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत\nसायबर गुन्ह्य़ांचा चढता आलेख; सिद्धतेचे प्रमाण नगण्यच\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nभीषण अपघात : ट्रक – रिक्षा यांची धडक होऊन पाच जण ठार\nमनसेच्या सत्ताकाळात किती कामे झाली ते पाहा\nअवैध फलकांविरुद्ध दुसऱ्या दिवशीही कारवाई\nमनसेची अनधिकृत होर्डिंगबाजी; नाशिकचे पोलीस आयुक्त पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/in-sc-centre-opposes-lifetime-poll-ban-on-convicted-politicians-59867/", "date_download": "2021-09-27T03:23:13Z", "digest": "sha1:SJYOPLVHZXOLMSNO25AI74KCHGCRJYQR", "length": 13824, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दिल्ली | निवडणूक लढवण्यावर आयुष्यभराची बंदी नको, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nदिल्लीनिवडणूक लढवण्यावर आयुष्यभराची बंदी नको, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी\nएखादी व्यक्तीला गंभीर गुन्ह्यांत दोषी आढळल्यास काही वर्षांची शिक्षा देण्यात यावी, मात्र त्याला आय़ुष्यभरासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालणे न्याय्य ठरणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या अशा गुन्ह्यांमध्ये सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे. ही तरतूदच योग्य असून आयुष्यभरासाठी बंदी घालू नये, अशी केंद्र सरकारने मागणी केली आहे.\nएखाद्या व्यक्ती गंभीर गुन्ह्यात दोषी आढळला, तर त्याला आय़ुष्यभरासाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या याचिकेला विरोध करणारी याचिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीय.\nएखादी व्यक्तीला गंभीर गुन्ह्यांत दोषी आढळल्यास काही वर्षांची शिक्षा देण्यात यावी, मात्र त्याला आय़ुष्यभरासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालणे न्याय्य ठरणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या अशा गुन्ह्यांमध्ये सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे. ही तरतूदच योग्य असून आयुष्यभरासाठी बंदी घालू नये, अशी केंद्र सरकारने मागणी केली आहे.\nगंभीर गुन्ह्यातील दोषी व्यक्तींना आयुष्यभर निवडणूकबंदी करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला त्यांची बाजू मांडण्याची सूचना केली होती. त्यानुसार केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट केली.\nविरोधकांच्या भीतीमुळे सरकारचा अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा आरोप\nज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना कडक नियम आणि अटी घातल्या जातात, तेच निकष लोकप्रतिनिधींनादेखील लावायला हवेत. कारण लोकप्रतिनिधी हेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच जनतेचे सेवक आहेत, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/06/indias-gdp-will-fall-this-year/", "date_download": "2021-09-27T03:29:31Z", "digest": "sha1:TD7LC2W3LTOHVHZ5HQQXU6IHTYIOS7N2", "length": 14240, "nlines": 175, "source_domain": "krushirang.com", "title": "चिंताजनक : भारताचा 'जीडीपी' घसरणार, पाहा किती असेल यंदा विकासदर..? - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nचिंताजनक : भारताचा ‘जीडीपी’ घसरणार, पाहा किती असेल यंदा विकासदर..\nचिंताजनक : भारताचा ‘जीडीपी’ घसरणार, पाहा किती असेल यंदा विकासदर..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nदिल्ली : कोरोनामुळे भारतात आर्थिक मंदीसदृश वातावरण आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन केल्याने उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे यंदाही भारताचा जीडीपी दर घसरण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोविड-19च्या संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमुळे आर्थिक रिकव्हरीची रेल्वे रुळावरून घसरू शकते, असा अंदाज एस. अँड पी. ग्लोबल रेटिंग्ज (S&P Global Ratings)ने व्यक्त केला आहे.\nएस. अँड पी.ने मार्चमध्ये म्हटले होते, की ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेच्या वेगाने सुरू होणाऱ्या उद्दीष्टांमुळे आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान भारताचा विकासदर 11 टक्के असेल.’ मात्र, रेटिंग एजन्सीने बुधवारी (6 मे) भारताच्या चालू आर्थिक वर्षाच्या जीडीपी वाढीचा अंदाज 9.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.\n‘एस अँड पी’ने सध्या स्थिर दृष्टीकोनासह भारताला ‘BBB-‘ रेटिंग दिले आहे. ‘भारताच्या ‘सॉव्हरिन क्रेडिट रेटिंग’वर होणारा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीच्या खोलीतून निश्चित होईल. भारत सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत घट्ट आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये सर्वसाधारण सरकारची तूट जीडीपीच्या 14 टक्के होती.\n‘एस. अँड पी. ग्लोबल रेटिंग्स एशिया-पॅसिफिक’चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ शॉन रोशे म्हणाले, की ‘भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे आम्हाला या आर्थिक वर्षाच्या ‘जीडीपी’चा अंदाज सुधारण्यास भाग पाडले गेले.’\nअमेरिकेची ब्रोकरेज फर्म ‘गोल्डमन सॅक्स’नेही कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांमध्ये केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक वर्ष 2021-22 मधील भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 11.7 टक्क्यांवरून 11.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला. गेल्या वर्षीच्या तुलनेत लॉकडाउनची तीव्रता कमी असल्याचे ‘गोल्डमन सॅक्स’ने एका अहवालात म्हटले आहे. तथापि, भारतातील अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंधांचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो आहे.\nशहरांमधील कडक बंदोबस्तामुळे सेवांवर विशेष परिणाम झाला आहे. या व्यतिरिक्त विजेचा वापर झाल्यामुळे उत्पादनक्षेत्रावरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत. एप्रिलमध्ये उत्पादन ‘पीएमआय’ स्थिर होते. ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे, की ‘तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) तेजी परत येण्याची शक्यता आहे. कारण त्यावरील निर्बंध काहीसे कमी असू शकतात.’\nगोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीची वाढ 11.1 टक्के असू शकते, जी पूर्वीच्या 11.7 टक्के होती.’\nसंपादन : सोनाली पवार\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे सरकारचा प्लान\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य सरकारने घेतलाय निर्णय\n‘रेमडेसिविर’मुळे झालेत ‘हेही’ दुष्परिणाम; पहा कोणत्या नव्या लक्षणांनी रुग्ण झालेत हैराण\nब्लॉग : अल्प(संतुष्ट) बहुसंख्यांक; अन तोच एक “राजमार्ग”..\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.instamojo.com/sangolaagroproducts/book-abb37/", "date_download": "2021-09-27T04:42:25Z", "digest": "sha1:WYLF3HIMHCP2XWGDH73WRIBFHKGW2A5F", "length": 4006, "nlines": 31, "source_domain": "www.instamojo.com", "title": "BOOK : “ श्रीमंतीचा राजमार्ग गुळ उद्योग ” गुळ उद्योगात यशस्वी होण्यासाठीची 10 रहस्य", "raw_content": "\nBOOK : “ श्रीमंतीचा राजमार्ग गुळ उद्योग ” गुळ उद्योगात यशस्वी होण्यासाठीची 10 रहस्य\nजर तुमच्या गावात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, पण साखर कारखान्याकडून वेळेवर तोडणी होत नाही, वेळेवर पेमेंट दिले जात नाही आणि तुम्हाला गुळ उद्योगात भविष्य घडवायचे आहे\nजर तुम्ही गुळ उद्योगात आहात , पण तुम्हाला कामगारांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, गुळाच्या विक्रीत अडथळे येतात किंवा विक्री होत नाही आणि जर विक्री झाली तर हवा तसा फायदा मिळवता येत नाही.\nजर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात आणि गुळ उद्योगाचे बारकावे शिकून, या उद्योगात यशस्वी होण्याची इच्छा आणि त्या इच्छापूर्तीसाठी काम करण्याची तयारी आहे\nजर तुम्ही गुळ उद्योगांमध्ये संशोधन करत आहात , नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि गूळ उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचे तुमचे ध्येय आहे\nवरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘ हो ‘असे असेल तर हे पुस्तक तुमच्या साठी आहे , या पुस्तकात दिलेल्या माहितीचा वापर केल्यास गुळ उद्योग यशस्वी करणे शक्य आहे असे लेखकाचे मत आहे.\n1. गुळ उद्योगातील संधी\n2. गुळ उद्योगाबद्दलचे गैरसमज\n3.अपयशाची गुपित- कोणत्या गोष्टी टाळाव्यात\n4. माती परीक्षणाचे महत्व\n6.तोडणी आणि वाहतुकीसाठी मार्गदर्शक तत्वे\n7.तंत्रज्ञान - यश किंवा अपयश ठरवणारा महत्त्वाचा घटक\n8.उत्पादने/ प्रॉडक्ट - समस्येचे निराकरण करणारे उत्पादन कसे करावे\n9. कामगार- कुठून मिळवायचे , कसे शिकवायचे\n10. विक्री व्यवस्था व मार्केटिंग - गुळ उत्पादने विकायची कशी\n11.या 10 चुका टाळा\n12. केस स्टडी - यशस्वी गुळ ब्रँडची यशोगाथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64509", "date_download": "2021-09-27T04:30:45Z", "digest": "sha1:5Q3EANLTBUSE2OANQYEKRXL7I73NOU4C", "length": 12097, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कांद्याची भाजी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कांद्याची भाजी\n- मध्यम कांदे असतील तर ५-६; मोठे असतील तर २-३, शॅलट्स/सांबार कांदा वापरणार असलात तर ओंजळभरून तरी हवेत.\n- अर्धा चमचा साखर\n- पाव चमचा लाल तिखटपूड\n- एक मोठा चमचा गोडा मसाला\n- पाव चमचा हळद\n- हिरव्या मिरच्या तिखटपणानुसार\n- ३-४ कढीलिंबाची पानं\n- तेल, मोहोरी, हिंग फोडणीकरता\nघरामध्ये काही भाज्या नसतील आणि तरीही काही पटकन चविष्ट भाजी करायची असेल तर ही भाजी करून पाहा. फार तेल नाही, बेसन नाही, वाटण नाही...\n- मोठे कांदे असतील तर मध्यम लांब चिरून घ्यावेत. मध्यम आकाराचे असतील तर जरा जाड उभे चिरावेत. शॅलट्स असतील तर सोलून एखादी चीर द्यावी मधून\n- हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या\n- लोखंडी कढई सणसणून तापू द्यावी\n- पळीभर तेल घालून मोहोरी तडतडवावी मग चिमूटभर हिंग घालून लगेच कढीलिंबाची पानं आणि चिरलेला कांदा, मिरची टाकावी\n- परतून घ्यावं; तेल सगळ्या भाजीला लागलं की मीठ, हळद, तिखट, मसाला, साखर घालावी (कांदा लाल करायचा नाहीय)\n- अगदी पावकप कढत पाणी घालून भाजी शिजू द्यावी\n- जरा पाणी घातल्यानी कांदा अगदीच २/४ मिनिटात शिजतो; तसा तो शिजला आणि पाणी राहिलं असेल तर मोठ्या आचेवर आटवून टाकायचं\n- कांद्याची भाजी तयार आहे\n- पोळी, चपाती, भाकरी, वरण - भात यांबरोबर मस्त लागते\n- कांदा जरा गोडसर असतो पण ती चव यात घालवायची नाहीय\n- तिखट आणि मसाला जरा चढा घालायचा म्हणजे मग मस्त लागते ही भाजी नाहीतर जास्तच गोडूस लागेल\n- घरचा गोडा मसालाच वापरायचाय तरच अपेक्षीत चव साधेल\n- गोड्या मसाल्याची एक रेस्पी इथे मिळेल\n- मसाला काळपट असल्यानी भाजीला असा रंग येतो\nआजी (आईची आई). ती ही भाजी लहान लहान आक्ख्या कांद्यांची करायची. फार सुंदर होते.\nमस्त.. करून बघतो आज रात्री\nमस्त.. करून बघतो आज रात्री\nआमच्याकडे कायम डाळीचं पीठ लावून करतात.\nआमच्या कडे पण पीठ लावुन,\nआमच्या कडे पण पीठ लावुन,\nअजुन एक म्हणजे टोमॅटो घालुन.\nआज अशी ही करुन बघणार. गोड्या मसाला ही करणार विक एंड ला\nमाझी अत्यंत आवडती भाजी. मी पण\nमाझी अत्यंत आवडती भाजी. मी पण कांदे लांब लांब चिरून तिखट मीठ, मसाला घालून करते. पण पाणी नाही घालत. गुळ घालते आणि त्यामुळे जे पाणी सुटते त्याला बांधिव इतकेच पीठ घालते (बेसन) खूप कोरडीठाक करत नाही.\nआता तुझ्या पद्धतीने करून पाहिन.\nतु एकदा जाडं भरडं शेंगदाणा कूट घालून बघ या भाजीत\nदक्षिणा, शेंगदाणा कूट ची आयडीया पण भारी वाटतेय.\nछान आहे पाकृ. करून बघायला हवी\nछान आहे पाकृ. करून बघायला हवी shallots आणून.\nकांद्याची एक व्हेरायटी. त्यातल्यात्यात जवळ जाणारे आणि आपल्या इथे मिळणारे म्हणजे सौदिंदिअन दुकानात मिळणारे सांबार कांदे. दोनांत आकारात फरक ऑलमोस्ट नाही पण चवीत असावा.\n<<आमच्याकडे कायम डाळीचं पीठ लावून करतात.>>\n----- यालाच झुणका म्हणतात ना\n>>यालाच झुणका म्हणतात ना\n>>यालाच झुणका म्हणतात ना>> नाही. ही कांद्याची पिठ पेरून भाजीच. कोणत्याही भाजीला पिठ लावतात तेव्हा त्याचं प्रमाण मूळ जिन्नसापेक्षा कमीच असतं पण झुणका हा फक्त पिठाचाच असतो.\nसही पाककृती. लगेच करून बघणार\nसही पाककृती. लगेच करून बघणार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमसाला वांगी टोमाटो हर्शा १५\nबटाट्याच्या भाजीचे सँडविचेस बस्के\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_918.html", "date_download": "2021-09-27T04:44:57Z", "digest": "sha1:DOFNSF4SFXQOB5X47OXQC7SSTGWNGXYN", "length": 10538, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप\nविद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप\nकेडगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर\nविद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. जगताप\nअहमदनगर ः विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करावी. मिळालेल्या पदाचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी करावा. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सरकारच्या माध्यमातून सोडवू. विद्यार्थ्यांनी संघटित होऊन सामाजिक कार्य करण्याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.\nकेडगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करुन पत्राचे वाटप करताना आ. संग्राम जगताप, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, शुभम बंब, राहुल नेटके संजय तवले, क्रषिकेश बागल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस केडगाव विभाग कार्यकारिणी जाहीर आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते केडगाव विभागाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पद नियुक्त्या शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी जाहीर केले. वैभव ढाकणे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाच्या प्रशश्नाबरोबरच विद्यार्थ्यांचे तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लावत असल्यामुळे युवकांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाढत आहे. तसेच शहरांमधील विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर आ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. याच कारणाने केडगाव उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा मोठा युवावर्ग तयार झाला आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या केडगाव विभागाच्या विद्यार्थी संघटनेच्या पदनियुक्ती जाहीर झाल्या. केडगाव विभाग प्रमुखपदी तुका कोतकर तसेच प्रभाग क्रमांक 16 च्या प्रमुखपदी अतुल लवांडे, प्रभाग 17 च्या प्रमुखपदी क्रषिकेश गवळी व न्यू आर्ट्स कॉलेज विद्यार्थी प्रतिनिधी विशाल सकट यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_52.html", "date_download": "2021-09-27T03:18:55Z", "digest": "sha1:HZ5AM6H5IYS7NFSLUTWMGTXA4VX3RZ74", "length": 6989, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक\nरेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक\nरेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक\nहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता.\nजरे यांची 30 नोव्हें रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. या नंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. पोलीस पथके त्याचा सर्वत्र शोध घेत होते. अखेर त्याला हैद्राबाद येथून अटक झाली. सुपारी देऊन बोठे याने जरे यांची हत्या का केली हे आता समोर येणार आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/12491", "date_download": "2021-09-27T03:05:35Z", "digest": "sha1:M35UTKYM23OMM2J5JA7ADMYXFC66WFG3", "length": 7356, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अत्यंत महत्वाची सूचना – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nइंडसइंड बँकेचे ‘कोटक’कडून अधिग्रहण\nमहिंद्राच्या बाल भविष्य योजना\nही कृती योग्य होती का\nजुलैमध्ये येणार ‘भारत बाँड ईटीएफ’\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/16055", "date_download": "2021-09-27T03:19:14Z", "digest": "sha1:CABSB7MB3GILSLRFZ3EBNWVTWHVQ7ZOV", "length": 9770, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nयाबाबत विश्लेषकांचे म्हणणे आहे की तूर्त सोने अजूनही भरवशाचा पर्याय आहे. इतक्यात सोन्यात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सुरक्षित आणि जोखीममुक्त पर्याय म्हणून सोन्याची ओळख अबाधित आहे. सोन्याच्या किमतींचा इतिहास पहिला तर मागील दोन दशकांत सोन्याचा दर १० पटीने वाढला आहे. ग्राहकांनी एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, सोन्याचा जागतिक बाजारपेठेतील पुरवठा मर्यादित आहे. केवळ किरकोळ ग्राहकच नाही तर संस्थात्मक गुंतवणूकदार, केंद्रीय बँका यांच्याकडून देखील सोन्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे सध्या करोना संकट काळात सोन्याच्या किमती वरचढ राहतील.\nब्रिटन आणि रशियात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही संपूर्ण जगभर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी बराच कालावधी लागेल. करोना साथ नियंत्रणात येऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल.\nसरकारच्या डोक्यावरील वाढती कर्जे, महागाई आणि व्याजदर यासारखे घटक सोन्यातील तेजीसाठी पोषक ठरतील. त्याचबरोबर जागतिक बाजाराचा विचार केला तर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष, भारत-चीनमधील लडाखमधील तणाव याचाही परिणाम दिसून येईल त्यामुळे महागाई आणि चलनातील अवमूल्यन स्थितीत सोने नेहमी उपयुक्त ठरते. आणि आज long टर्म साठी सोने हाच उपयुक्त पर्याय आहे हे निश्चित \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/recruitment-process-should-be-carried-out-through-a-special-campaign-for-the-children-of-freedom-fighters-dattatraya-filling/", "date_download": "2021-09-27T03:53:54Z", "digest": "sha1:542OP2J4ULDGGGBWA55AETIBLRZSN4VA", "length": 9278, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष मोहिमेद्वारे भरती प्रक्रिया राबवावी - दत्तात्रय भरणे", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nस्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष मोहिमेद्वारे भरती प्रक्रिया राबवावी – दत्तात्रय भरणे\nमुंबई – स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाच्या ४ मार्च १९९१ च्या परिपत्रकानुसार विशेष मोहीम राबवावी तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित निवृत्ती वेतनाबाबत राजस्थान सरकारच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. यासंदर्भात आज मंत्रालयात राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.\nस्वातंत्र्य सैनिक व त्यांचे नामनिर्देशित पाल्य यांना शासकीय सेवेत घेण्याबाबत शासनाच्या ४ मार्च १९९१ च्या परिपत्रकानुसार यापूर्वी ज्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ही भरती प्रक्रिया राबविली त्यानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व पुढील पदोन्नती देण्यात यावी. येत्या दोन महिन्यात सर्व जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची अद्ययावत माहिती प्राप्त करून घ्यावी व ही माहिती देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले. स्वातंत्र्यसैनिकांच्या विविध मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nयावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सीमा व्यास, उपसचिव सं.के.गुप्ते, महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व अन्य सदस्य उपस्थित होते.\nराज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज\nसतर्क राहा: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nपुढेचे चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nजिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; तर ‘या’ धरणांच्या साठ्यामध्ये वाढ\nबेरोजगारांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/06/02/maharashtra-education-sugarcane-cutter-labor/", "date_download": "2021-09-27T04:44:33Z", "digest": "sha1:QKNL5HWTFEJDMMCFF245JAEP5WVQSAEA", "length": 11504, "nlines": 162, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ १० जिल्ह्यात होणार वसतिगृह; ऊसतोड कामगारांच्या मुलांना मिळणार शिक्षणहक्क..! - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % ताज्या बातम्या", "raw_content": "\n‘त्या’ १० जिल्ह्यात होणार वसतिगृह; ऊसतोड कामगारांच्या मुलांना मिळणार शिक्षणहक्क..\n‘त्या’ १० जिल्ह्यात होणार वसतिगृह; ऊसतोड कामगारांच्या मुलांना मिळणार शिक्षणहक्क..\nमुंबई : स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.\nपहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १० वसतीगृह सुरु करण्यात येतील. नवीन वसतिगृहे बांधण्यास कालावधी लागणार असल्याने सुरुवातीला ही वसतीगृह भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येतील. एकंदर बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव अशा १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांच्या ठिकाणी ही वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत.\nमहाराष्ट्रात २३२ साखर कारखाने असून यामधून ८ लाख ऊस तोड कामगार काम करतात. या कामगारांचे जीवन अस्थिर व हलाखीचे असून त्यांचे राहणीमान उंचावणे गरजेचे आहे. मात्र, या कामगारांच्या स्थलांतराच्या वेळी मुलांचे शिक्षणाचे हाल होतात व शाळेतील गळतीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अशा प्रकारे शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी येणारा खर्चापोटी स्व. गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाला साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये आणि राज्य शासनाकडून १० रुपये असे एकूण २० रुपये प्रमाणे प्राप्त होणाऱ्या निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nMPSC तर्फे होणार ‘ती’ पदभरती; पहा नेमका काय निर्णय झालाय मंत्रीमंडळ बैठकीत\nकरोनामुक्त गाव होणार मालामाल; २२ निकषावर मिळणार ५० लाखांचे बक्षीस\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-09-27T05:14:20Z", "digest": "sha1:67QEO4LGEY6QR52HCVGJMYA2I7O5AWQ2", "length": 4729, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्युबाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\n\"क्युबाचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.chinimandi.com/sugarcane-feild-destroyed-in-flood/", "date_download": "2021-09-27T04:35:36Z", "digest": "sha1:UD26N7CBTWYE3BFHXRKADERHDUSD66UG", "length": 12528, "nlines": 231, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "महापुरात कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi महापुरात कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान\nमहापुरात कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान\nकोल्हापूर : चीनी मंडी\nकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत पावसाने हाहाकार माजवला आहे. कोल्हापूर शहराला बेटाचे स्वरूप आले असून, जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरी वस्त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पिक आहे. या उसावर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि एकूणच अर्थकारण चालते. पण, महापुराच्या तडाख्यात ऊस शेतीला प्रचंड मोठाफटका बसला आहे. जिल्ह्यातील जवळपास ४८ हजार हेक्टर ऊस क्षेत्र पुरात बुडाले असून, आता याचा परिणाम जिल्ह्याच्या अर्थकारणावर होणार आहे. आगामी साखर हंगामाला या पुराचा मोठा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे. साखर उद्योग अचडणीत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था समाधानकारक नाही. त्यातच अनेकांचा हाताशी आलेला ऊस पाण्याखाली गेल्यामुळे ऊस उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. उसाबरोबरच जिल्ह्यातील भूईमूग आणि इतरपिकांचीही कोट्यवधींची हानी झाली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीनंतर सर्वच नद्या पात्र सोडून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील कडवी, चांदोली, काळम्मावाडी आणि राधानगरी या चारही धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाला आहे. परिणामी धरणांमधून मोठा विसर्ग सुरू असून, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी, त्याचा पूर ओसरण्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सोयाबीन आणि भुईमुगाची पिके हातची गेली आहेत तर, जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या काठचा ऊस पाण्याखाली गेल्याने तो वाया गेला आहे. पंचगंगा नदी वाहणाऱ्या करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील नदी काठच्या उसाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात साधारणपणे १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होते. सध्या काही ठिकाणी ऊस पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे तर, काही ठिकाणी ऊस क्षेत्रात पाणी साचून राहिले आहे. यामुळे ऊस पिकाची वाढ थांबण्याचा धोका आहे. या सगळ्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला होणार आहे.\nहि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने गन्ना किसानों को एक बड़ी खुशखबरी दी है उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदित्यनाथ ने रविवार को गन्ना मूल्य (SAP) में...\nगोदावरी बायोरिफाइनरीज ने Sebi के पास IPO दस्तावेज जमा कराए\nहालही में देश में कई कंपनियों ने आईपीओ (Initial public offering) में रूचि दिखाई है अब इस कड़ी में गोदावरी बायोरिफाइनरीज (Godavari Biorefineries) का...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nडोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3430 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला. कर्नाटक:...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nदेश भर के बाजार में मध्यम मांग देखी गई. सितंबर 2021 के महीने में घरेलू बिक्री के लिए 2.5 एलएमटी के अतिरिक्त कोटा की...\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/5242-2-yash-kirti/", "date_download": "2021-09-27T03:09:27Z", "digest": "sha1:OCPI6UXFYYANY764Q56MSJAI7ZQOOYKN", "length": 10348, "nlines": 73, "source_domain": "www.marathigold.com", "title": "वाईट कालखंड समाप्त झाला 1 एप्रिल पासूनच या सहा राशी ची वाटचाल धन यश आणि कीर्ती च्या दिशेने होणार", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/वाईट कालखंड समाप्त झाला 1 एप्रिल पासूनच या सहा राशी ची वाटचाल धन यश आणि कीर्ती च्या दिशेने होणार\nवाईट कालखंड समाप्त झाला 1 एप्रिल पासूनच या सहा राशी ची वाटचाल धन यश आणि कीर्ती च्या दिशेने होणार\nV Amit 6:15 pm, Wed, 31 March 21\tराशिफल Comments Off on वाईट कालखंड समाप्त झाला 1 एप्रिल पासूनच या सहा राशी ची वाटचाल धन यश आणि कीर्ती च्या दिशेने होणार\nमार्च महिना समाप्त होताच या राशीचा कठीण काळ देखील समाप्त होत असल्याचे दिसून येत आहे. काही भाग्यवान राशीला एप्रिल महिन्याच्या सुरुवाती पासूनच अनेक लाभ मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊ कोणकोणत्या आहेत या राशी.\nधनु आणि मिथुन : या राशीच्या महिलांसाठी अतिशय अनुकूल वेळ आहे. आपल्या कौशल्यांचे क्षेत्रात खूप कौतुक होईल. आजपासून तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये खूप व्यस्त राहण्याची अपेक्षा आहे परंतु आपण कुटुंबासाठी वेळ काढाल.\nआर्थिक स्तरावर देखील आपली प्रगती होईल. आपण ठरवलेली काही उद्दिष्टये पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आपल्या मेहनतीला आणि जिद्दीला आता यश मिळणार आहे.\nमीन आणि वृषभ : मकर राशीत मंगळ व केतूची एकत्रित उपस्थिती आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकते सर्जनशील कार्याशी संबंधित स्त्रियांसाठी यशस्वी होण्याच्या पूर्ण शक्यता आहेत.\nमेष राशीचे लोक स्वभावाने खूपच उत्साही असतात परंतु राशीवर मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे आपणामध्येही रागाची प्रवृत्ती दिसून येते. आपण आपला क्रोध आटोक्यात ठेवल्यास आपण सर्वांची मने जिंकू शकता ज्याचा आपल्या प्रगतीसाठी लाभ होईल.\nकन्या आणि कुंभ : आपले विरोधक खूप सक्रिय असू शकतात. आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. आर्थिक बाजू थोडी अधिक मजबूत होईल. धन यश आणि कीर्ती वाढेल.\nसंबंधित अधिकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. या राशीच्या लोकांची कुंडली येत्या काही दिवसांत चांगली राहील. प्रेम व्यक्त करण्यास आणि आपली मते स्पष्ट पणे व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका.\nया 6 राशींवर माता लक्ष्मी व गणेशाचे आशीर्वाद असतील. धनु, मिथुन, मीन, वृषभ, कन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीला अपेक्षित असलेले यश मिळेल. आपली अनेक अडकलेली कामे मार्गी लागतील ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा संभवते.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious हिऱ्या मोत्या प्रमाणे मौल्यवान होणार या 5 राशी चे भाग्य, पैसा मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभ\nNext या महिन्या मध्ये या 6 राशी ची प्रगती होणार धन आणि वाहन सुख लाभणार\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/academics/distance-education/8163-syllabus.html", "date_download": "2021-09-27T04:12:12Z", "digest": "sha1:H66LSNEZ3R4N3A3QVKGDX3LKPKRPWP34", "length": 8556, "nlines": 196, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Syllabus", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/uddhav-thackrey/", "date_download": "2021-09-27T04:30:07Z", "digest": "sha1:BK5UPXLARRX3XCLHQC4WQQ3NH27DNPMC", "length": 11022, "nlines": 299, "source_domain": "krushival.in", "title": "Uddhav thackrey - Krushival", "raw_content": "\nशिवसेनेचे आमदार घाबरले…जिल्ह्यातील राष्ट्रवादीसोबतचा वाद मिटविण्यासाठी सारवासारव\nआमच्यात आणि राष्ट्रवादीमध्ये थोडीबहूत नाराजी आहे. येत्या सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू. ...\nचिपी विमानतळाच्या उद्घाटनाला 9 ऑक्टोंबरचा मुहूर्त\nकोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. ...\nमंदिरे बंद असली तरी आरोग्यमंदिरे सुरु आहेत\nआज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ...\n मुख्यमंत्री करणार तज्ञांसोबत चर्चा\nमहाराष्ट्रावर करोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचे संकट घोंगावू लागले असतानाच सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. ...\nउद्धव ठाकरेंनी विरोधकांचा घेतला समाचार\nअनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन ...\nआरोग्य कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करा- आ. जयंत पाटील\nआरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी कोव्हीड 19 मध्ये जिवावर उदार होऊन काम केले आहे. तसेच अजून ...\nप्रा.एल.बी.पाटील यांचे गाणे येणार सोशल मीडियावर\nकोरोनात संपूर्ण देश हादरला असताना महामारीला थोपविण्याचे काम केंद्राचे पुरेसे आर्थिक पाठबळ नसताना उत्तमपणे होताना दिसत ...\n, जनतेचा जीव धोक्यात घालायला\n, त्यांचे प्राण गेले काय आम्हाला 100 टक्के राजकारण करायचं आहे. कोरोनाच्या ...\nनारायण राणे- उद्धव ठाकरे एकत्र येणार\nउद्धव ठाकरे आणि राणे वादावर तोगडिया यांनी भाष्य केले भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ...\nराणेंचा घरात घुसून कोथळा बाहेर काढू\nशिवसेनेचे हिंगोली येथील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत प्रक्षोभक ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/author/mina-chandavarkar", "date_download": "2021-09-27T05:02:48Z", "digest": "sha1:UWWGR4RWB2RT7CAIGFJNJAZJYDPARKM7", "length": 3797, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मीना चंदावरकर, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nसध्याच्या कठीण काळात आपल्याच भूतकाळात साद घालून आपली अंतरंग तपासावीत, कोरोनाच्या सावलीत घरात एकत्र बसून ती एकमेकांकडे खुली करावीत, किती भाग अजून जुळता ...\nसगळ्या प्रकारचं संगीत मुलांना बालपणापासून ऐकायला मिळालं तर मुलांचा सांगीतिक आणि वैयक्तिक विकास उत्तम होऊ शकेल. लहानपणापासून जे संगीत किंवा काव्य कानाव ...\nकोरोना से कुछ नया सिखोना\nकोरोनामुळे सक्तीचा लॉकडाऊन सर्वांनाच भोगावा लागतोय. पण या लॉकडाऊनने सर्व कुटुंब एकत्र आले आहे. एकमेकांशी संवादाची नवे दारे उघडली गेली आहेत. पण मोठ्या ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractors/new-holland/3030/", "date_download": "2021-09-27T04:00:08Z", "digest": "sha1:SFANGPZUOTXARTZRV3TXFMIHVYUNIP4Y", "length": 24429, "nlines": 290, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 किंमत भारतात, जुने न्यू हॉलंड 3030 विक्री", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nवापरलेले न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स\nसेकंड हँड न्यू हॉलंड 3030 भारतात\nट्रॅक्टर जंक्शन 41 सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 मॉडेल्स सूचीबद्ध आहेत. आपणास आकर्षक कंडिशन असलेली जुनी न्यू हॉलंड 3030 सहज सापडेल. येथे, आपण वापरलेले न्यू हॉलंड 3030 विक्रेते आणि डीलर म्हणून प्रमाणित होऊ शकता. सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 ची किंमत रु. 1,20,000. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि इतर राज्यांत न्यू हॉलंड 3030 वापरा. फक्त फिल्टर लागू करा आणि आपला उजवा द्वितीय हात न्यू हॉलंड 3030 मिळवा. खाली आपण दुसरा हात न्यू हॉलंड 3030 किंमत यादी शोधू शकता.\nवापरलेले न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर किंमत यादी 2021 भारतात\nट्रॅक्टर किंमत खरेदीचे वर्ष स्थान\nRs. 1,36,447 Lakh 2004 सोनभद्र, उत्तर प्रदेश\nडेटा अखेरचे अद्यतनित : Sep 27, 2021\nजुने ट्रॅक्टर क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nअधिक ट्रॅक्टर लोड करा\nवापरलेले शोधा न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर्स इन इंडिया - सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर विक्रीसाठी\nतुम्हाला सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे का\nवापरलेले न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर जंक्शन सहज उपलब्ध आहेत. येथे, आपण जुन्या न्यू हॉलंड 3030 संबंधित प्रत्येक तपशील मिळवू शकता. योग्य स्थितीत दुसरा कागदपत्र असलेले न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर. ट्रॅक्टर जंक्शनमध्ये आम्ही 41 न्यू हॉलंड 3030 सेकंड हँड सूचीबद्ध केले. म्हणून आपण आपल्यासाठी एक योग्य निवडू शकता.\nभारतातील सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 किंमत काय आहे\nआम्ही बाजारभावानुसार न्यू हॉलंड 3030 विक्री प्रदान करतो आणि आपण ते सहज खरेदी करू शकता. न्यू हॉलंड 3030 वापरलेल्या ट्रॅक्टरची किंमत रु. 1,20,000 इत्यादी. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला सत्यापित कागदपत्रांसह जुने न्यू हॉलंड 3030 योग्य किंमतीत मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.\nमी माझ्या जवळील जुने न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर कसे शोधू\nफक्त आम्हाला भेट द्या आणि उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि इतरांमधील सेकंड हँड न्यू हॉलंड 3030 आणि इतर मिळवा. आपण वर्ष फाइलर देखील अर्ज करू शकता, ज्या वर्षी आपल्याला जुन्या न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर घ्यायचे आहे.\nआपल्याला मिळेल अशी न्यू हॉलंड 3030 वैशिष्ट्ये: -\nसेकंड हँड न्यू हॉलंड 3030 आरटीओ क्रमांक, फायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी आणि आरसी.\nन्यू हॉलंड 3030 सेकंड हैंड टायर अटी.\nजुने न्यू हॉलंड 3030 ट्रॅक्टर इंजिन अटी.\nन्यू हॉलंड 3030 वापरलेले ट्रॅक्टर मालकांचे नाव जसे की नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, जिल्हा व राज्य तपशील.\nसेकंड हँड न्यू हॉलंड 3030 विषयी अधिक माहितीसाठी ट्रॅक्टर जंक्शन कनेक्ट रहा.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2016/12/", "date_download": "2021-09-27T04:01:10Z", "digest": "sha1:TYIWOTE2VQQXHLCFQTSADC7IVLESV5L5", "length": 193942, "nlines": 266, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: December 2016", "raw_content": "\nसंवादसेतू दिवाळी अंक लेख\nमराठी सिनेमा : तंत्रातून 'अर्था'कडे...\nगेल्या पंधरा वर्षांत मराठी चित्रपटांचा प्रवास मांडायचा झाला तर तो अनेक अंगांनी मांडता येईल. आशयाच्या अंगाने बोलता येईल, तंत्राच्या अंगाने बोलता येईल, प्रसिद्धीच्या अंगाने बोलता येईल किंवा निर्मितीमूल्याच्या अंगाने काही बाबी सांगता येतील. मी २००३ ते २०१४ या काळात अनेक मराठी सिनेमांचं परीक्षण केलं. परीक्षण केलेल्या सिनेमांव्यतिरिक्त इतर मराठी सिनेमेही अर्थातच पाहिले. त्यामुळं मराठी सिनेमांचा गेल्या पंधरा वर्षांतला प्रवास अगदी डोळ्यांसमोर आहे. या लेखात मला प्रामुख्यानं तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर मराठी सिनेमाच्या आशयद्रव्यात कसा फरक पडत गेला किंवा मुळात असा फरक पडला का, याविषयी चर्चा करावीशी वाटते. कारण आपल्याकडं कुठल्याही कलाकृतीचं मूल्यमापन करताना त्या कलाकृतीच्या जन्माच्या वेळी त्या समाजात प्रचलित असलेल्या अर्थव्यवहाराचं भान ठेवलेलं खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळं हे मूल्यमापन कायमच एका वेगळ्या अवकाशात राहतं आणि वस्तुस्थिती बऱ्याचदा वेगळी असू शकते.\nहे अर्थव्यवहाराचं भान म्हणजे नेमकं काय समाजाचा प्रवास अनेक बाजूंनी सुरू असतो. समाज सदैव पुढं जायचा प्रयत्न करीत असतो. हा प्रवास सांस्कृतिक बाजूनं असतो, तसा आर्थिक बाजूनंही असतो. किंबहुना आर्थिक बाजूचा प्रवास जास्त ठळक दिसणारा असतो किंवा जाणवणारा असतो. या बदलांचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतींमध्ये कळत-नकळत पडत असतं. तर या बदललेल्या आशयद्रव्याचं तत्कालीन अर्थव्यवहाराच्या अंगानं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. तसं ते न केल्यास मूल्यमापनात काही तरी अपुरेपणा राहतो आणि तो सर्वांनाच जाणवतो. आपल्याकडं मोबाइलचं युग अवतरल्यानंतर हा बदल अगदी स्पष्ट जाणवणारा दिसतो. एकविसावं शतक सुरू झालं, तेव्हा आपल्याकडं १९९१ मध्ये सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांनी एक दशक पूर्ण केलं होतं. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर मराठी चित्रपटांची अवस्था त्या काळात फारच बिकट होती. म्हणजे वर्षाला केवळ सात ते आठ सिनेमे बनत होते. एका वर्षी तर राज्य पुरस्कारांसाठी त्या वर्षी तयार झालेल्या सर्वच सिनेमांना कुठलं ना कुठलं नामांकन मिळालं होतं, असं सांगितलं जातं. याची काही कारणं होती. मराठी चित्रपटांच्या जन्मापासून त्याचे काही ठळक टप्पे सांगता येतात. त्यात १९९० चं दशक हे विनोदी चित्रपटांचं दशक मानलं जातं. यात काही चित्रपट चांगले होते, तर अनेक चित्रपट तद्दन टाकाऊ होते. केवळ अनुदानाच्या योजनेचा लाभ घ्यायचा म्हणून अनेक अमराठी निर्मात्यांनी मराठीचा गंधही नसताना अनेक कथित 'इनोदी' चित्रपट तयार केले. या लाटेमुळं आपला प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर गेला. मराठी चित्रपटांची संख्या तेव्हा अतोनात वाढली, तरी गुणवत्ता रसातळाला गेली होती. सचिन, महेश कोठारे यांसारख्या दिग्दर्शकांच्या करिअरचा पहिला अन् अत्यंत यशस्वी टप्पा तोपर्यंत संपला होता. सचिननं तर 'कुंकू' या चित्रपटानंतर अत्यंत प्रदीर्घ असा १२-१३ वर्षांचा ब्रेक घेतला, तो थेट २००५ मध्ये 'नवरा माझा नवसाचा'पर्यंत. दरम्यान, महेश कोठारेंचे सिनेमे अधूनमधून येत होते आणि चांगलं यश मिळवीत होते, पण ते तेवढं पुरेसं नव्हतं. स्मिता तळवलकर १९८९ मध्ये 'कळत-नकळत'द्वारे धाडसाने मराठी चित्रनिर्मितीत उतरल्या आणि त्यांनी सातत्याने दीर्घकाळ चांगले मराठी सिनेमे दिले. पुढं १९९५ मध्ये 'दोघी' या चित्रपटाद्वारे सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दी जोडी मैदानात उतरली आणि त्यांनीही ठरावीक अंतरानं सातत्यानं दीर्घकाळ चांगले मराठी सिनेमे देण्याची परंपरा कायम राखली. या सर्वांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व निर्माता-दिग्दर्शकांनी आपापला असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला होता आणि त्या प्रेक्षकवर्गाकडूनच तो सिनेमा पाहिला जाई. उदा. महेश कोठारेंचे सिनेमे ग्रामीण भागातला प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जात, तर स्मिताताईंचे शहरी मध्यमवर्ग डोळ्यांसमोर ठेवून समाजाचा प्रवास अनेक बाजूंनी सुरू असतो. समाज सदैव पुढं जायचा प्रयत्न करीत असतो. हा प्रवास सांस्कृतिक बाजूनं असतो, तसा आर्थिक बाजूनंही असतो. किंबहुना आर्थिक बाजूचा प्रवास जास्त ठळक दिसणारा असतो किंवा जाणवणारा असतो. या बदलांचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतींमध्ये कळत-नकळत पडत असतं. तर या बदललेल्या आशयद्रव्याचं तत्कालीन अर्थव्यवहाराच्या अंगानं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. तसं ते न केल्यास मूल्यमापनात काही तरी अपुरेपणा राहतो आणि तो सर्वांनाच जाणवतो. आपल्याकडं मोबाइलचं युग अवतरल्यानंतर हा बदल अगदी स्पष्ट जाणवणारा दिसतो. एकविसावं शतक सुरू झालं, तेव्हा आपल्याकडं १९९१ मध्ये सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांनी एक दशक पूर्ण केलं होतं. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर मराठी चित्रपटांची अवस्था त्या काळात फारच बिकट होती. म्हणजे वर्षाला केवळ सात ते आठ सिनेमे बनत होते. एका वर्षी तर राज्य पुरस्कारांसाठी त्या वर्षी तयार झालेल्या सर्वच सिनेमांना कुठलं ना कुठलं नामांकन मिळालं होतं, असं सांगितलं जातं. याची काही कारणं होती. मराठी चित्रपटांच्या जन्मापासून त्याचे काही ठळक टप्पे सांगता येतात. त्यात १९९० चं दशक हे विनोदी चित्रपटांचं दशक मानलं जातं. यात काही चित्रपट चांगले होते, तर अनेक चित्रपट तद्दन टाकाऊ होते. केवळ अनुदानाच्या योजनेचा लाभ घ्यायचा म्हणून अनेक अमराठी निर्मात्यांनी मराठीचा गंधही नसताना अनेक कथित 'इनोदी' चित्रपट तयार केले. या लाटेमुळं आपला प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर गेला. मराठी चित्रपटांची संख्या तेव्हा अतोनात वाढली, तरी गुणवत्ता रसातळाला गेली होती. सचिन, महेश कोठारे यांसारख्या दिग्दर्शकांच्या करिअरचा पहिला अन् अत्यंत यशस्वी टप्पा तोपर्यंत संपला होता. सचिननं तर 'कुंकू' या चित्रपटानंतर अत्यंत प्रदीर्घ असा १२-१३ वर्षांचा ब्रेक घेतला, तो थेट २००५ मध्ये 'नवरा माझा नवसाचा'पर्यंत. दरम्यान, महेश कोठारेंचे सिनेमे अधूनमधून येत होते आणि चांगलं यश मिळवीत होते, पण ते तेवढं पुरेसं नव्हतं. स्मिता तळवलकर १९८९ मध्ये 'कळत-नकळत'द्वारे धाडसाने मराठी चित्रनिर्मितीत उतरल्या आणि त्यांनी सातत्याने दीर्घकाळ चांगले मराठी सिनेमे दिले. पुढं १९९५ मध्ये 'दोघी' या चित्रपटाद्वारे सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दी जोडी मैदानात उतरली आणि त्यांनीही ठरावीक अंतरानं सातत्यानं दीर्घकाळ चांगले मराठी सिनेमे देण्याची परंपरा कायम राखली. या सर्वांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व निर्माता-दिग्दर्शकांनी आपापला असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला होता आणि त्या प्रेक्षकवर्गाकडूनच तो सिनेमा पाहिला जाई. उदा. महेश कोठारेंचे सिनेमे ग्रामीण भागातला प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जात, तर स्मिताताईंचे शहरी मध्यमवर्ग डोळ्यांसमोर ठेवून भावे-सुकथनकर यांचे चित्रपट तर आणखीनच मर्यादित वर्तुळापर्यंत पोचत होते आणि पाहिले जात होते (अपवाद 'दहावी फ'चा...)\nइथं एक उल्लेख केला पाहिजे. पूर्वी आपल्याकडं चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, तशी मराठी सिनेमांतही एक चातुर्वर्ण्य व्यवस्था होती व आहे. राजा परांजपे ते नागराज मंजुळे असं त्याचं थोडक्यात वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सामाजिक वर्णव्यवस्था अगदी स्पष्ट आहे. या व्यवस्थेला साद घालत अनेकांनी इथं हा व्यवसाय केला. फक्त या गोष्टी उघडपणे बोलल्या जात नसत. पण जो तो आपापला प्रेक्षकवर्ग सांभाळून असे. (आता सोशल मीडिया उपलब्ध झाल्यामुळं 'तुमची कट्यार, तर आमचा सैराट' असं म्हणण्यापर्यंत ही मजल गेली आहे.) ही व्यवस्था आजही एवढी भक्कम आहे, की सुमित्रा भावेंचा प्रेक्षक 'फँड्री' किंवा 'लय भारी' बघायला जात नाही आणि 'सैराट'च्या प्रेक्षकानं 'वास्तुपुरुष' किंवा 'संहिता' ही नावंही ऐकलेली नसतात. गंमत म्हणजे हे सिनेमे तयार करणाऱ्या सुमित्राताई किंवा नागराजच्या मनात हे कप्पे असतील, असं मुळीच वाटत नाही. पण जातीपलीकडं विचार करू न शकणारे आपले बहुसंख्य प्रेक्षकच असा सैराट विचार करत असतात आणि हे मुळीच गुपित नाही. जागोजागी ते ठळकपणे कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्षरीत्या दिसत असतं, जाणवतही असतं.\nअशा परिस्थितीत गेल्या १५ वर्षांत मराठी सिनेमा कुठून कुठं गेला, हे नोंदवताना ही सर्व पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. ती पाहिल्यावर तंत्रज्ञानातील प्रगतीची खरी फळं आपल्याला चाखायला मिळू लागली तो काळ आणि मराठी सिनेमामध्ये आलेल्या एका क्रांतिकारी बदलाचा काळ एकच असावा, यात आश्चर्य वाटत नाही. साधारण १९९७-९८ मध्ये मराठी सिनेमांच्या निर्मितीनं तळ गाठला होता. एक तर १९९१ नंतर भारतात उपग्रह वाहिन्या सुरू झाल्या होत्या आणि लोकांना घरबसल्या मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. शिवाय मराठी चित्रपट आशयदृष्ट्याही फार काही वेगळं देत नव्हते. अजूनही एकपडदा सिनेमागृहांचीच मक्तेदारी होती आणि सिनेमांची निर्मितीही याच चित्रपटगृहांतून मिळणाऱ्या व्यवसायाचं गणित मांडून केली जात होती. त्यात काही गैर नव्हतं. एखाद्या चित्रपटानं पुण्याला 'प्रभात'मध्ये किंवा मुंबईत 'प्लाझा'मध्ये किती आठवडे मुक्काम ठोकला यावरच त्याचं यशापयश मोजलं जात होतं.\nअशा वेळी आजूबाजूला बदललेल्या सामाजिक, आर्थिक वातावरणाचं प्रतिबिंब म्हणावेत असे दोन चित्रपट या वेळी, म्हणजे १९९९ मध्ये आले आणि त्यांनी मराठी चित्रपटांकडं बघण्याची प्रेक्षकांची दृष्टीच बदलून टाकली. यातला पहिला होता चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'बिनधास्त'. नाटकांमध्ये अनेक वर्षं काम करणाऱ्या चंदूनं चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केलं तो हा चित्रपट. भारतातल्या आर्थिक सुधारणांनंतर समाजात, विशेषतः शहरांत जे बदल घडत होते, त्याचं प्रतिबिंब 'बिनधास्त'मध्ये पडलं होतं. म्हटलं तर ही एक मर्डर मिस्टरी होती. पण कॉलेजच्या होस्टेलमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणींना तोपर्यंत मराठी सिनेमात नायिका कुणी दाखवलं नव्हतं. (चाळिशीचे, पण तरीही कॉलेजकुमार दाखविलेले नायक तोपर्यंत अनेक पाहिले होते...) किंबहुना या सिनेमात महत्त्वाचं असं एकही पुरुष पात्र नव्हतं. संपूर्णपणे स्त्री कलाकारांनी अभिनय केलेला हा वेगळा सिनेमा होता. यातल्या मुली आधुनिक होत्या. 'तुझी नि माझी खुन्नस' म्हणत टशन देणाऱ्या होत्या. नवी फॅशन, पेहराव करणाऱ्या होत्या. खोट्या वर्गण्या गोळा करून, जीप उडवत ट्रिपची धम्माल करणाऱ्या होत्या. 'डोंगर किसिंग तुफान वारा' असं गात बिनधास्त जगणाऱ्या होत्या. 'दोन मित्रांची मैत्री आयुष्यभर टिकते, तशी दोन मैत्रिणींची का नाही टिकू शकत' असा थेट सवाल विचारणाऱ्या मैत्रिणी यात दिसल्या. शिवाय उत्तम पटकथा आणि शेवटपर्यंत खुनी कोण, याचं उत्तमरीत्या राखलेलं रहस्य यामुळं हा सिनेमा सुपरहिट ठरला. शहरातल्या आधुनिक स्त्रियांच्या, तरुणींच्या मानसिकतेचा अचूक वेध घेणारा हा सिनेमा होता. चंदू कुलकर्णींनी त्यापूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर 'चारचौघी' आणि 'चाहूल'सारख्या नाटकांतून आधुनिक स्त्री-मनाचा ठाव घेतला होताच. पहिल्या सिनेमातही त्यांनी ही विचारधारा जपली आणि खऱ्या अर्थानं 'प्रागतिक' अशा मराठी मुलींची प्रतिमा (बहुदा पहिल्यांदाच) पडद्यावर दाखविली. 'बिनधास्त' गाजल्यामुळं मराठी प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांकडं वळला. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रसिद्धीवरही बराच खर्च केला होता आणि अशा प्रकारची वृत्तपत्रीय प्रसिद्धी त्यापूर्वी तरी कोणत्याही सिनेमाची झालेली मी तरी पाहिली नव्हती. अर्थात मूळ कलाकृतीत दम होता, म्हणूनच प्रेक्षकांनी तो उचलून धरला, हे निर्विवाद सत्य. पण प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यासाठी आता पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळ्या 'मार्केटिंग गिमिक'ची गरज पडणार आहे, हे 'बिनधास्त'च्या यशानं सिद्ध केलं.\nयाच वर्षी आलेला असा दुसरा सिनेमा होता - 'सातच्या आत घरात'. स्मिता तळवलकर निर्मात्या आणि संजय सूरकर यांचं दिग्दर्शन होतं. या सिनेमानं शहरी, महानगरी तरुणाईच्या भावभावनांना प्रथमच पडद्यावर चेहरा दिला. अर्थात जुन्या पिढीचं अस्तित्व होतंच आणि ते थोडंसं 'तुमचं कसं चुकतंय' हे तरुणाईला सांगण्यासाठीच होतं. पण तरीही या सिनेमानं तरुणाईची भाषा पडद्यावर आणली आणि तिच्या भावविश्वातल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणल्या हे नक्की. रात्री उशिरा घरी सोडणाऱ्या बॉयफ्रेंडला किस करणारी तरुणी याच सिनेमानं दाखविली. शहराबाहेर उशिरा पार्टी करणाऱ्या ग्रुपमधील एक मुलीवर झालेला बलात्कार आणि त्या घटनेनं हादरलेले तिचे मित्र-मैत्रिणी हा सिनेमाचा विषय असला, तरी या सिनेमानं जाता जाता अनेक सामाजिक घटनांवर सूचक भाष्य केलं होतं आणि ते सर्व प्रेक्षकांना तेव्हा आवडलं होतं.\nया दोन चित्रपटांनी तेव्हाची बदलती सामाजिक, आर्थिक परिस्थिती अचूकपणे दाखविली होती आणि त्यामुळंच त्यांना मोठ्या प्रमाणात लोकाश्रयही लाभला. सिनेमा अनेक अर्थांनी समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असतो, हे खरं आहे. पूर्वी तर सिनेमात काळाच्या पुढच्या गोष्टी दाखवत आणि मग लोक त्यांचं अनुकरण करीत. उदा. नायिकांच्या विविध वेशभूषा किंवा फॅशन. 'साधना कट' हे याचं उत्तम उदाहरण सांगता येईल. मराठी सिनेमाच्या बाबतीत अशी परिस्थिती नसली, तरी किमान चालू काळातील सामाजिक, आर्थिक बदलांची दखल त्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा असतेच. या दोन्ही सिनेमांनी ती गरज पूर्ण केली.\nविसावं शतक संपून एकविसावं शतक उजाडलं ते सिनेमांंच्या जगात एक क्रांती घेऊनच. मुंबईमध्ये पहिलं मल्टिप्लेक्स सुरू झालं आणि पाठोपाठ २००१ मध्ये पुण्यात सातारा रोड इथं सिटीप्राइड हे पहिलं मल्टिप्लेक्स सुरू झालं. मल्टिप्लेक्स युगाची नांदी अनेक बदलांनी घेऊनच आली. आर्थिक सुधारणांचं पर्व सुरू झालं, त्याला दहा वर्षं झाली होती आणि त्या सुधारणांची फळं आता देशभरात विविध रूपात दिसू लागली होती. देशभरात महामार्गांचं जाळं विणलं जात होतं, मोठमोठ्या मॉलची उभारणी होत होती, आयटी कंपन्यांच्या आगमनानं पुणे किंवा हैदराबाद, बंगलोर यासारख्या शहरांचा तोंडवळा बदलू लागला होता. मल्टिप्लेक्सही याच काळात आले. समाजातला मध्यमवर्गाचा एक मोठा समूह झपाट्यानं वरच्या आर्थिक पातळीवर झेप घेऊ लागला. लोकांची क्रयशक्ती वाढली. चांगल्या सेवेसाठी पैसे द्यायला लोक तयार होऊ लागले. चांगले हायवे पाहिजेत, तर टोल द्या किंवा अगदी चांगलं स्वच्छतागृह हवं असेल तरी पैसे द्या अशी मानसिकता घडविण्यात येत होती. या आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गाला हे मान्य होतं. देशातल्या अनेक टिअर-२ शहरांत मोठमोठे गृहप्रकल्प बांधण्यात येऊ लागले. टाउनशिप उभ्या राहिल्या. जागांचे भाव वाढले. छोट्या गावांतून शहरांत आलेल्या मोठ्या वर्गानं या ठिकाणी घरं घेतली आणि ते कायमस्वरूपी शहरांचे रहिवासी झाले. महाराष्ट्रातही हे मूक स्थलांतर मोठ्या प्रमाणावर घडून आलं. गावं बऱ्यापैकी ओस पडली. शहरांत वेगळी कार्यसंस्कृती उदयाला आली. गिरण्या, बँका किंवा सरकारी कार्यालये एवढ्यापुरत्याच मर्यादित असलेल्या नोकऱ्या प्रचंड वैविध्यानं विस्तारल्या. सेवा क्षेत्राला बरकत आली. वेगवेगळ्या शिफ्टमधल्या नोकऱ्या सुरू झाल्या. लोकांना घरी नेण्यासाठी आणि कामावर नेण्यासाठी खासगी टॅक्सी धावू लागल्या. बँका मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ लागल्या. शहरांत अनेक ठिकाणी एटीएम उभारणी करण्यात आली. पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज उरली नाही. क्रेडिट कार्डची संस्कृती आली. लोक भरमसाठ कर्ज घेऊ लागले. अनेकांची आयुष्यंही यापायी उद्ध्वस्त झाली. मराठी सिनेमानं याची दखल घेतली. गजेंद्र अहिरे यांच्या 'दिवसेंदिवस' नावाच्या चित्रपटात याच समस्येचं दर्शन घडलं. क्रेडिट कार्डच्या मोहापायी अवास्तव स्वप्नं पाहणाऱ्या एका जोडप्याची वाताहत त्यांनी यात दाखविली होती.\nया बदलत्या काळाचं प्रतिबिंब मराठी चित्रसृष्टीतही पडू लागलं. आशयदृष्ट्याही नवे प्रयोग होऊ लागले आणि त्यांना चांगल्या निर्मितीमूल्यांची जोड मिळू लागली. या काळातला माइलस्टोन मानला जाणारा 'श्वास' २००४ मध्ये आला. 'श्वास' अनेक अर्थानं आधुनिक काळातला सिनेमा होता. या सिनेमावर इराणी सिनेमांचा प्रभाव जाणवण्यासारखा होता. पण तरीही त्याला इथल्या मातीचा सुवास होता. 'श्वास'मध्ये ठोकळेबाज नायक-नायिका आणि खलनायक नव्हते. सिनेमाची पारंपरिक चौकट नव्हती. स्टोरीटेलिंगमध्ये नावीन्य होतं. कॅमेराचा कल्पक वापर होता. या माध्यमाची ताकद वापरलेली होती आणि चांगल्या आशयसूत्राचीही जोड होती. या जोरावर 'श्वास'नं थेट ऑस्करपर्यंत धडक मारली. अनेक वर्षांनी मराठीला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खेड्यातल्या मुलाला डोळ्यांवरील उपचारांसाठी शहरात यावं लागतं, या कथानकात आर्थिक परिस्थितीचा, आर्थिक स्तराचा एक अंतःप्रवाह निश्चित होता. वर उल्लेख केलेला 'दिवसेंदिवस' किंवा नंतर बऱ्याच काळानं आलेला भरत जाधव व भार्गवी चिरमुले यांचा 'वन रूम किचन' या सिनेमांत शहरी मध्यमवर्गीयांची बदलत्या आर्थिक परिस्थितीतली स्वप्नं दाखविली होती. मल्टिप्लेक्समुळं वेगळ्या आशयाचे आणि विशिष्ट वर्गातला प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून सिनेमे काढता येऊ लागले. त्यामुळं याच काळात निशिकांत कामत, सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, गिरीश मोहिते, सतीश मनवर, सुजय डहाके, मंगेश हाडवळे यांच्यापासून ते नागराज मंजुळेपर्यंत अनेक दिग्दर्शकांनी स्वतःचे पहिले सिनेमे काढले. या सर्वांच्या पहिल्या कलाकृती अगदी सर्वांनी दखल घ्यावी अशाच होत्या. सचिनचा 'रेस्टॉरंट' असो, की सतीश मनवरचा 'गाभ्रीचा पाऊस'... या कलाकृतींच्या गाभ्यात आर्थिक मुद्दा होताच.\nयात एक महत्त्वाचा सिनेमा होता - निशिकांत कामतचा 'डोंबिवली फास्ट' २००५ मध्ये आलेल्या या चित्रपटात डोंबिवलीत राहणाऱ्या माधव आपटे या मध्यमवर्गीय माणसाचा व्यवस्थेविरुद्धचा संताप अगदी अंगावर येणाऱ्या पद्धतीनं दाखविण्यात आला होता. मध्यमवर्गाला वरच्या स्तरात जायचं होतं, पण इथली जुनाट राजकीय, सामाजिक व्यवस्था त्यात अडथळा ठरत होती. भ्रष्टाचारामुळं हा वर्ग गांजून गेला होता. त्याला चोख सेवा देणारी व्यवस्था हवी होती. हे सगळं 'डोंबिवली फास्ट'मध्ये आलं. त्या काळातला आर्थिक असमानतेतून येणारा हा संघर्ष या सिनेमानं अगदी चोख दाखवला होता. या चित्रपटानं वेगळी चित्रभाषा आणली. मल्टिप्लेक्समध्ये जाणाऱ्या शहरी प्रेक्षकांनी हा सिनेमा जोरदार उचलून धरला.\nसमाजाचा आर्थिक स्तर बदलत होता. मध्यमवर्गाकडं आता पैसा खेळत होता. पती-पत्नी दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरीला, मुलं चांगल्या दर्जाच्या शाळेत, दोन दोन फ्लॅट, दारात चारचाकी, एखादी परदेशी ट्रिप असा हा वर्ग वाढू लागला होता. याच काळात आलेल्या 'मातीच्या चुली'नं बदलत्या आर्थिक परिस्थितीतला मध्यमवर्ग आणि त्याच्या महत्त्वाकांक्षा नेमक्या दाखविल्या. जुन्या पिढीशी कुटुंबातल्या मूल्यांबाबत त्याचा सुरू झालेला संघर्ष यात अगदी लखलखीतपणे समोर आला. 'तुझ्या-माझ्यात'सारख्या चित्रपटानं पती-पत्नी आणि त्यांच्यात आता सहजतेनं येऊ घातलेली 'ती' (किंवा 'तो'ही) आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न मांडले. वेगानं बदलणाऱ्या आर्थिक वातावरणामुळं आपल्या पारंपरिक मूल्यव्यवस्थेला वेगानं धडका बसत होत्या. पारंपरिक पद्धतीनं लग्न ठरविण्यासारखा विषय आणखी गहन होऊ लागला होता. महानगरी तरुणाई याकडं वेगळ्या नजरेनं पाहत होती. राजीव पाटीलच्या 'सनई-चौघडे'नं हा विषय नेमका उचलला आणि त्यामुळंच प्रेक्षकांनीही या सिनेमाला जोरदार दाद दिली. 'रिटा'सारखा अगदी वेगळ्या पर्यावरणात नेणारा सिनेमा याच काळात आला, तर 'सुखान्त'सारखा इच्छामरणाच्या विषयावर आधारित असलेला सिनेमाही मराठी चित्रपटसृष्टीनं पाहिला. बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचं प्रतिबिंबच या विषयांमध्ये पडलेलं दिसत होतं.\nमराठी चित्रपट निर्मितीतही या काळात आमूलाग्र बदल झाला. मोठ्या वाहिन्या किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या व्यवसायात उतरल्या. त्यामुळं निर्मितीमूल्यात वाढ झाली. मराठीतही भव्य सिनेमे बनू लागले. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटानं तर इतिहास घडविला. प्रथमच मराठी चित्रपटानं पहिल्याच प्रदर्शनात २५ कोटी रुपये कमावण्याची कामगिरी केली. याच काळात आलेल्या 'मुंबई-पुणे-मुंबई'सारख्या चित्रपटानं शहरी आणि मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांची वेगळी वर्गवारी पुन्हा सिद्ध केली. नंतरच्या काळात हे मग रुटीन झालं. आपापला विशिष्ट प्रेक्षकवर्ग ओळखून त्यालाच अपील होईल अशी कथा आणि त्यावर सिनेमे बनू लागले. मग 'आरंभ'सारखा पित्याकडूनच मुलीचं लैंगिक शोषण होण्यासारखा गंभीर विषय असेल किंवा 'ताऱ्यांचे बेट'सारखा ग्रामीण भागातल्या मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारा सिनेमा असेल, या सिनेमांनी पुन्हा मध्यमवर्गीय, शहरी प्रेक्षकांना मोहवून घेतलं. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'बालगंधर्व' किंवा 'लोकमान्य'सारखे वेगळे बायोपिकही याच काळात पडद्यावर आले. उत्तम निर्मितिमूल्यं आणि व्यावसायिक सफाई ही आधुनिक आर्थिक व्यवहारातील शिस्त या सिनेमांच्या निर्मितीमध्ये पाळण्यात आली होती आणि त्याची फळंही त्यांना व्यावसायिक यशाच्या रूपानं मिळालेली दिसली.\nगेल्या आठ-दहा वर्षांत तर स्मार्टफोनच्या आगमनानं आणि फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअपसारख्या संवादमाध्यमांनी सगळ्यांच्या जगण्याचंच परिप्रेक्ष्य बदलून गेलं आहे. नातेसंबंध, कौटुंबिक संबंध यांची पुन्हा तपासणी होते आहे. व्हर्चुअल नाती तयार होत आहेत. आभासी जगानं वास्तव जगण्याला अजगरासारखा विळखा घातला आहे. या सर्वांचं प्रतिबिंब मराठी सिनेमात पडतं आहे. अगदी गेल्या वर्षी आलेल्या 'राजवाडे अँड सन्स'नं उच्चभ्रू मराठी माणसांचं एक वेगळंच भावविश्व दाखवलं. ते तोपर्यंत मराठी सिनेमात कुठं आलं नव्हतं. यंदा आलेल्या आणि प्रचंड चर्चा झालेल्या 'सैराट'मध्येही जातवास्तवाबरोबरच अर्थवास्तवही होतंच. आर्थिक दरीतून आलेल्या असमानतेचा अंतःप्रवाह या कथासूत्रात सातत्यानं जाणवत राहिला.\nसिनेमा आणि समाजाची आर्थिक वा भौतिक प्रगती यांचं हे नातं कायम राहणार आहे. याचं कारण म्हणजे समाजाचा अर्थव्यवहार आणि त्यातून तयार होणारी त्या समाजाची विशिष्ट संस्कृती या गोष्टी कुणीच दुर्लक्षित करू शकत नाही. मराठी सिनेमाचं जगही त्याला अपवाद नाही. गेल्या पंधरा वर्षांतले सिनेमे पाहिले तर आपलं जगणं कसं बदलत गेलं हे आपल्याला कळेल. त्या अर्थानं या सिनेमांनी समाजासमोर एक आरसाच धरला आहे. तो एकाच वेळी वास्तव आहे आणि आभासीसुद्धा... या समाजासारखाच\n(पूर्वप्रसिद्धी - संवादसेतू दिवाळी २०१६)\n'दंगल' हो... मंगल हो...\nआपल्याकडं चांगल्या क्रीडापटांची तशी वानवाच आहे. 'चक दे इंडिया' हा अलीकडच्या काळात आलेला आणि चांगला जमलेला पहिला क्रीडापट म्हणावा लागेल. त्यानंतर 'भाग मिल्खा भाग', 'मेरी कोम' ते नुकताच आलेला 'एम. एस. धोनी - अनटोल्ड स्टोरी'पर्यंत अनेक क्रीडापट आले. त्यातले बरेचसे चांगले प्रयत्न होते. खुद्द आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी भारतीयांचं क्रिकेटप्रेम अचूक हेरणारा 'लगान' १५ वर्षांपूर्वी काढला होता, तोही एका अर्थानं क्रीडापटच (पण काल्पनिक) होता. याच आमीरनं आता नीतेश तिवारीच्या 'दंगल' या नव्या हिंदी चित्रपटातून पुन्हा एकदा अस्सल, अगदी शब्दश: या 'मातीतला' क्रीडापट तयार केला आहे. 'दंगल'चं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ कुस्तीवरचा क्रीडापट राहत नाही, तर त्यापलीकडं जाऊन काही मूलभूत मुद्द्यांवर बोलतो. मुलींना आपण एक समाज म्हणून देत असलेली हीन वागणूक, आपल्याकडं असलेला क्रीडा संस्कृतीचा अभाव, बाप आणि मुली यांच्यातलं नातं अशा अनेक गोष्टींना सहृदयतेनं स्पर्श करतो. एक कलाकृती म्हणून आपल्या गाभ्यात असलेलं नाट्य नीट खुलवतो, प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो आणि त्यांच्या मनातल्या काही आदिम भावभावनांना साद घालतो... त्यामुळंच सिनेमा संपतो तेव्हा आपण एक माणूस म्हणून थोडेसे उन्नत झालो आहोत, असा काहीसा फील हा सिनेमा देतो. आपल्या देशावर आपल्या मनाच्या तळात कोपऱ्यात कुठं तरी असलेलं प्रेम एकदम पृष्ठभागावर आणून ठेवतो. मग आपण या कलाकृतीचा आनंद लुटत असताना अनेकदा हसतो, ओरडतो, चित्कारतो, मुठी वळतो, निराश होतो आणि हताशही होतो... डोळ्यांत पाणी येतं, अंगावर रोमांच उभे राहतात, पोटात कुठं तरी हलतं... आपलं सर्व शरीर असं त्या कलाकृतीला जैव प्रतिसाद देऊ लागतं. असा अनुभव देणारे सिनेमे कमी असतात. 'दंगल' पाहताना हे सगळं घडतं म्हणून तो सिनेमा आपल्याला आवडतो. प्रेक्षक म्हणून आपण त्यात एवढे घुसतो, एवढे तद्रूप होतो, की सिनेमात राष्ट्रगीत सुरू झालं, की आपणही नकळतपणे उठून उभे राहतो आणि सिनेमाच्या नायकासोबत आपलेही डोळे पाणावतात.\nआमीर खानचं वैशिष्ट्य असं, की त्यानं एखाद्या गोष्टीत रस घेतला, की ती परिपूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. इथंही महावीरसिंह फोगाट या हरियाणवी कुस्तीगीराची भूमिका साकारताना त्यानं कोणतीही कसूर ठेवलेली नाही. महावीरसिंह यांनी आपल्या गीता आणि बबिता या दोन्ही मुलींना कुस्तीपटू म्हणूनच वाढवलं आणि त्यांनी देशासाठी पदकं जिंकून आणावीत, असं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न हरियाणासारख्या सर्वाधिक स्त्री-भ्रूणहत्या होणाऱ्या राज्यात साकारणं सोपं नव्हतं. पण कुठली तरी दुर्दम्य आशा माणसाला सदैव काही तरी अलौकिक करण्याची प्रेरणा देत असते. महावीरसिंह यांनी आपलं स्वप्न स्वतःच्या दोन्ही मुलींच्या माध्यमातून साकारलं. हा प्रवास दाखवताना आमीरला महावीरसिंह यांची भूमिका करायची होती आणि त्यासाठी भरपूर वजन वाढवावं लागणार होतं. आमीरनं ते केलंच; पण त्या हरियाणवी भाषेचा लहेजाही (म्हारी छोरियाँ छोरों से कम है के) छान उचलला. त्याला या भूमिकेत पाहणं अगदीच आनंददायी अनुभव आहे. (आता आमीरनं एखादी मराठी व्यक्तिरेखा साकारावी, असं वाटू लागलं आहे.)\n'दंगल'च्या गोष्टीचा नक्की जीव कशात आहे, हे दिग्दर्शक नीतेश तिवारीनं बरोबर ओळखलं आहे. त्यामुळंच सिनेमा लांबीनं मोठा (पावणेतीन तास) असला, तरी तो कुठंही कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाची पटकथा चांगली आहे. ती बांधीव असल्यानं अनावश्यक फापटपसारा नाही. सिनेमा अगदी मुद्देसूदपणे गोष्ट सांगत पुढं सरकत राहतो. त्या दृष्टीनं सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच येणारा आमीर व दुसऱ्या एका कुस्तीगीराचा शॉट पाहण्यासारखा आहे. इथं नायकाला एस्टॅब्लिश करण्यासाठी अगदी अचूक प्रसंग निवडण्यात आला आहे. नंतर महावीरसिंहांना लागोपाठ चार मुली होणं, त्यामुळं मुलगा होईल आणि तो कुस्ती खेळेल, या त्यांच्या पारंपरिक विचारांना बसलेला धक्का, त्यातून आलेलं नैराश्य हा सगळा घटनाक्रम भराभर पुढं जातो. महावीरसिंहांच्या दोन्ही मोठ्या मुली एकदा मारामारी करून दोन मुलांना चांगला चोप देतात, हा प्रसंग सिनेमाचा टर्निंग पॉइंट ठरतो. इथंच महावीरसिंहांना कळून चुकतं, की आपल्या मुली पहिलवानकीचं रक्त घेऊनच जन्माला आल्या आहेत. त्याच क्षणी ते मुलींना कुस्तीपटू करण्याचा निर्धार करतात आणि तो मोठ्या जिद्दीनं, समाजाची पर्वा न करता तडीस नेतात.\nया सगळा प्रवास नीतेशनं रंजक पद्धतीनं बांधला आहे. पूर्वार्धात अनेक ठिकाणी हास्याच्या लकेरी पेरल्या आहेत. ओंकार हे या मुलींच्या चुलतभावाचं पात्र इथं महत्त्वाचं आहे. हा ओंकार केवळ कथेचा निवेदक नाही, तर तो स्वतः या घटनाक्रमामधलं एक महत्त्वाचं पात्र आहे. या मुली सुरुवातीला त्याच्याबरोबरच कुस्तीची प्रॅक्टिस करतात. त्याच्याबरोबर पळतात, भांडतात... सख्खा भाऊ नसला, तरी हा ओंकार त्यांच्यासाठी असा छान सखाच बनून जातो. इथं येणारं 'बापू तू सेहत के लिए हानीकारक है' हे गाणंही धमाल आहे. पुढं या मुलींचे केस कापण्याचा प्रसंग असो, वा पहिल्यांदा मुलाबरोबर जाहीर कुस्ती लावण्याचा प्रसंग असो, महावीरसिंहांची जिद्द सगळीकडं प्रकर्षानं दिसत राहते. खूप कष्टानं गीताची प्रगती होते. महावीरसिंह तिला अगदी कुस्तीत तरबेज बनवतात. गीता राष्ट्रीय विजेती ठरते. यानंतर तिला पतियाळातल्या क्रीडा अकादमीत जावं लागतं....\nउत्तरार्धात मोठ्या झालेल्य गीता आणि बबिताचा वेगळ्या पातळीवरचा संघर्ष आणि त्यातून कधी बिघडत, तर कधी घडत जाणारं त्यांचं पित्याबरोबरचं नातं दिग्दर्शकानं फार सुरेख मांडलंय. गीताला क्रीडा अकादमीत एक खडूस कोच (गिरीश कुलकर्णी) भेटतो. गीता पहिल्यांदाच घर सोडून बाहेर पडलेली असते. इथं तिला तिच्या तारुण्याची, स्त्रीत्वाची होणारी जाणीव नीतेशनं फार सट्ली, हळुवारपणे दाखवली आहे. यामुळे आणि इतर काही गोष्टींमुळं तिच्यात आणि वडिलांत दुरावा निर्माण होतो. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊनही गीताच्या पदरी फक्त अपयश येतं. दिल्लीच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकायची संधी गीतासमोर येते, तेव्हा मात्र महावीरसिंहांना राहवत नाही. पुढे अशा काही घटना घडत जातात, की बाप-लेकींमधलं नातं आणखी घट्ट होत जातं आणि शेवट अर्थात नाट्यमय व गोड होतो.\nया सगळ्या सिनेमाच्या प्रवासात जमलेली गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे कास्टिंग. मोठ्या गीताच्या भूमिकेत फातिमा साना शेख या अभिनेत्रीनं काम केलं आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. मात्र, ती गीताच वाटावी, एवढी जबरदस्त कामगिरी तिनं केली आहे. विशेषतः शेवटाकडील कुस्तीची दृश्यं तर तिनं अफलातून दिली आहेत. त्यासाठी रीतसर कुस्तीचं प्रशिक्षणही घेतलं आहे. मोठ्या बबिताची भूमिका सान्या मल्होत्रानं केली आहे. तिनंही छान काम केलं आहे. अधिक कौतुक वाटतं ते लहान गीताचं काम करणाऱ्या झायरा वासिम आणि लहान बबिताचं काम करणाऱ्या सुहानी भटनागरचं. या दोघींनी सिनेमाचा पूर्वार्ध व्यापला आहे. एकाच वेळी अत्यंत निरागस, वडिलांवर प्रेम असणाऱ्या, पण त्याच वेळी स्त्रीसुलभ गोष्टी करण्याचं स्वाभाविक आकर्षण असलेल्या या दोन तरुण मुली झायरा आणि सुहानीनं कमालीच्या कन्व्हिन्सिंगली साकारल्या आहेत. साक्षी तन्वरनं या मुलींची आई चांगली उभी केली आहे. ओंकारच्या भूमिकेतल्या अभिनेत्यानंही लक्षात राहण्यासारखं काम केलं आहे. गिरीश कुलकर्णींनी खडूस प्रशिक्षकाची भूमिका नेहमीच्या टेचात, झक्कासच केली आहे.\nसंगीत प्रीतमचं आहे. सिनेमात चार-पाच मोठी गाणी आहेत. ती गाणी चांगली असली, तरी लक्षात राहिली नाहीत. कथानक पुढं न्यायला त्यांचा बऱ्यापैकी उपयोग झालेला आहे.\nतेव्हा हा सिनेमा सर्वांनी बघावा नक्की. आपल्या देशात एकूणच खेळ संस्कृतीचा अभाव आहे. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' या सुविचाराची आपण जेवढी विटंबना करीत असू, तेवढी अन्यत्र कुठे क्वचितच होत असेल. खेळत असा वा नसा, उत्तम शरीरसंपदा राखण्यात काहीच गैर नाही. उलट बलवान माणूस जास्त खिलाडू वृत्तीचा असतो. आपल्याला हा सिनेमा पाहून हेही शिकता आलं तर खूपच चांगलं\nएक गोष्ट मात्र सांगायला हवी. महावीरसिंह फोगाट यांनी आपल्या मुलींवर स्वतःची जिद्द लादली तर नाही ना, असं सुरुवातीला नक्कीच वाटून जातं. याचं कारण त्या मुलींना कुस्ती खेळण्याची आवड असते, असं नसतं. मात्र, एकदा वडिलांनी ठरवलंय म्हटल्यावर त्या मुली निमूटपणे सगळं करतात. अर्थात हेतू वाईट नसल्यानं हेही चालून जातं. पण तरी वडिलांनी मुलींची इच्छा विचारायला हवी होती, असं वाटतं हे खरं.\nबाकी 'दंगल' ही सर्वथा 'मंगल'च आहे.\nदर्जा - **** (चार स्टार)\nतैमूर - मटा लेख\nआपल्याकडं फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया अस्तित्वात आल्यापासून एक गोष्ट निश्चित झाली. ती म्हणजे सेलिब्रिटींविषयी घडणारी कुठलीही गोष्ट नोंद घेतल्याविना जाणार नाही, हे ठरून गेलं. संपूर्ण भारतात सेलिब्रिटींविषयी कुठंही खुट्ट वाजलं, तरी सोशल मीडियावर असंख्य बोटं कळफलकांवर नाचू लागतात. भराभरा पोस्ट पडतात, त्यावर कमेंट्स पडतात. एकूण तो दिवस साजरा होतो. परवाच्या मंगळवारीही असंच झालं. हिंदी चित्रपटसृष्टीतला एक बरा नट सैफ अली खान आणि कपूर खानदानात जन्मलेली त्याची पत्नी करिना कपूर यांनी एका पुत्राला जन्म दिला. सेलिब्रिटी दाम्पत्य असल्यानं या दोघांची प्रत्येक हालचाल माध्यमं टिपत होती. करिनानं तर ती गर्भवती झाल्यापासूनच ही गोष्ट अजिबात लपविली नव्हती आणि जाहीरपणे मिरविली होती. ती यासाठी अर्थातच कौतुकास पात्र आहे. या दोघांना मंगळवारी मुलगा झाला, ही बातमी लगेचच सगळीकडं पसरली. तोपर्यंत त्या बातमीत कुणाला फार रस वाटेना. मात्र, ज्या क्षणी या मुलाचं नाव ‘तैमूर’ असं ठेवल्याचं जाहीर झालं, त्या क्षणी कळफलकांवर नाचण्यास आतुर अनेक रिकाम्या बोटांना मोठाच आधार मिळाला.\nभारतावर आक्रमण करणाऱ्या तैमूरलंगाचं नाव त्यानं कशाला ठेवायचं, हा मुख्य आक्षेप मग सैफचं मुस्लिम असणं, त्याचा ‘हिंदू’ करिनाशी विवाह, आधीची पत्नी अमृतासिंह हीदेखील ‘हिंदू’ असणं अशा सगळ्याच गोष्टी निघाल्या. वास्तविक, आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा पूर्णपणे सैफ आणि करिना या दोघांचा अधिकार मग सैफचं मुस्लिम असणं, त्याचा ‘हिंदू’ करिनाशी विवाह, आधीची पत्नी अमृतासिंह हीदेखील ‘हिंदू’ असणं अशा सगळ्याच गोष्टी निघाल्या. वास्तविक, आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा पूर्णपणे सैफ आणि करिना या दोघांचा अधिकार इतरांनी त्यात लुडबूड करायचं कारण नाही. आणि राहिला प्रश्न त्यांच्या मुस्लिम-हिंदू विवाहाचा. त्याला तर ‘लव्ह जिहाद’ची पार्श्वभूमी जोडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपली हिंदी चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आहे. अशा अर्थानं, की इथं अमुक एक व्यक्ती अमुक जातीची म्हणून त्याला काम मिळतं अशी परिस्थिती नाही. इथं गुणवत्ता वाजवून दाखवावी लागते. शिवाय या चित्रपटसृष्टीतल्या लोकांना पैशांपुढं बाकी कशाचीच फिकीर नसल्यानं ते धर्म वगैरे गोष्टींचा किती गांभीर्यानं विचार करतात किंवा त्याचं पालन करतात, हा एक प्रश्नच आहे. म्हणजे सैफ अली मुस्लिम म्हणून सेटवर पाच वेळा नमाज अदा करतो किंवा अक्षयकुमार हिंदू म्हणून रोज सेटवर सकाळ-संध्याकाळ आरती करतो, अशी चर्चा कधी ऐकिवात नाही. मुळात हे लोक अशा धर्म वगैरे गोष्टींच्या पलीकडं गेलेले असतात. धर्मविषयक त्यांच्या काही हालचाली दिसल्याच, तर त्या फक्त धंद्याशी निगडित असतात. सलमान खानचे सिनेमे ईदला प्रदर्शित होतात, यामागे केवळ प्रेक्षकांच्या धार्मिक भावना पैशांच्या रूपात वसूल करणं हीच एकमेव गोष्ट असते. खुद्द सलमानच्या घरी सगळेच सण साजरे होतात.\nज्या सैफचा विषय इथं चर्चेत आहे, त्याची आई शर्मिला टागोर ही बंगालच्या रवींद्रनाथ टागोरांच्या प्रख्यात बंगाली हिंदू ब्राह्मण घरातली आहे. सैफची बहीण सोहा अली खान हिनं ‘हिंदू’ कुणाल खेमूशी लग्न केलं आहे आणि तिला ते करू देण्यात आलं आहे, हेही विसरता कामा नये. करिनाच्या घरातलं उदाहरण घ्या. करिना कपूरच्या आजोबांचं त्या काळातल्या प्रख्यात मुस्लिम अभिनेत्रीबरोबर - अर्थात नर्गिसबरोबर - अफेअर होतं, ही गोष्ट सर्वच जाणतात. त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, ही बाब अलाहिदा. गंमत म्हणजे नर्गिसनं नंतर लग्न केलं तेही ‘हिंदू’ सुनील दत्तबरोबर आणि जन्मलेल्या मुलाचं नावही संजय असं ‘हिंदू’च ठेवलं. (एवढं छान हिंदू नाव असलेल्या या मुलानं नंतर काय पराक्रम गाजवले, हे आपल्याला माहिती आहेच.) याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट हेही मुस्लिम आई (शिरीन महंमद अली) आणि हिंदू पित्याचे (नानाभाई भट) अपत्य आहेत. (त्यांची आई शिरीन महंमद अली ही तमिळ ब्राह्मण रामशेषाद्री अय्यंगार आणि लखनौच्या एका मुस्लिम महिलेची मुलगी होती, ते वेगळंच) याखेरीज अयशस्वी प्रेम-प्रकरणं असलेल्या किती तरी हिंदू-मुस्लिम जोड्या सांगता येतील. त्यात धर्मेंद्र-मीनाकुमारीपासून ते गुरुदत्त-वहिदापर्यंत अनेक नावे सांगता येतील. हिंदू पत्नीला तिचा धर्म पाळण्याची मुभा देणारे शाहरुख आणि आमिर यांचाही उल्लेख करायलाच पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, की या फिल्म इंडस्ट्रीत लोक एखादा माणूस हिंदू वा मुस्लिम आहे, म्हणून त्याच्यावर प्रेम करत नाही. पैसा नावाचा त्याहूनही अधिक ताकदवान ड्रायव्हिंग फोर्स त्यामागं असतो. किंवा मग क्वचित वेगळेच खरेखरे प्रेमाचे बंध असतातही) याखेरीज अयशस्वी प्रेम-प्रकरणं असलेल्या किती तरी हिंदू-मुस्लिम जोड्या सांगता येतील. त्यात धर्मेंद्र-मीनाकुमारीपासून ते गुरुदत्त-वहिदापर्यंत अनेक नावे सांगता येतील. हिंदू पत्नीला तिचा धर्म पाळण्याची मुभा देणारे शाहरुख आणि आमिर यांचाही उल्लेख करायलाच पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, की या फिल्म इंडस्ट्रीत लोक एखादा माणूस हिंदू वा मुस्लिम आहे, म्हणून त्याच्यावर प्रेम करत नाही. पैसा नावाचा त्याहूनही अधिक ताकदवान ड्रायव्हिंग फोर्स त्यामागं असतो. किंवा मग क्वचित वेगळेच खरेखरे प्रेमाचे बंध असतातही\nसैफ आणि करिना या दाम्पत्याकडं पाहताना ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. सैफचं घराणं नवाबाचं. त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे लोकप्रिय कर्णधार होते. पतौडी या हरियाणातील तत्कालीन संस्थानाचे हे नवाब. सैफ अली खानचे राजकीय आणि धार्मिक विचार काय आहेत, याची कल्पना नाही. मात्र, देशभरातील तमाम मुस्लिम संस्थानिकांप्रमाणेच त्याचे वाडवडील काँग्रेसचे पाठीराखे होते आणि आहेत, हे निश्चित. सेलिब्रिटी किंवा संस्थानिक मंडळींना तसेही फार तीव्र डाव्या किंवा उजव्या राजकीय विचारांना धरून चालता येत नाही. त्यांना जनतेला आवडेल असाच मध्यममार्ग निवडावा लागतो. असं करणं हेच ‘पॉलिटिकली करेक्ट’पण असतं. त्यामुळंच आपल्या देशातले बहुतांश सेलिब्रिटी (काही अपवाद करता) फार जहाल टोकाचे राजकीय वा धार्मिक विचार पसरवताना दिसत नाहीत. या मुद्द्यावर सैफ जरा वेगळा निघाला, हे निश्चित. त्यानं ठेवलेलं नाव मुस्लिम आक्रमकाचं आहे, हे त्याला माहिती नसेल असं वाटत नाही. तरीही त्यानं हे नाव ठेवलं हे नक्कीच काहीसं खोडसाळपणाचं वाटू शकतं, हे मान्य आहे. पण ते काहीही असलं, तरी स्वतःच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे, यात वाद नाही.\nसैफनं त्याच्या मुलाचं नाव मुस्लिम आक्रमकाचं ठेवलं, यापेक्षा तो या मुलाला कसं वाढवतो, इथल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही व्यवस्थेत त्याला वाढू देऊन या समाजाचा, या व्यवस्थेचा आदर करायला शिकवतो की नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. एक माणूस म्हणून त्याला सर्वांशी माणुसकीनं, प्रेमानं वागायला शिकवतो की नाही, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी ‘नावात काय आहे’ असं शेक्सपिअरनं म्हटलं आहे ते खरंच आहे. चिमुकल्या तैमूरला मुस्लिम वा हिंदू होण्यापेक्षा चांगला भारतीय होण्यासाठी शुभेच्छा देऊ या.\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - २३ डिसेंबर २०१६)\nकुरकुरीत ‘कॉफीशॉप’चा खुसखुशीत, फर्मास अनुभव\nश्रीपादचं ‘कॉफीशॉप’ पुस्तक बघता बघता एक वर्षाचं झालं. पण त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत प्रगल्भ होता. पुस्तक वाचून मी त्याला आवडल्याचं कळवलंही होतं, पण तरीही मला माझीच प्रतिक्रिया अपुरी वाटली. या पुस्तकाबद्दल काहीतरी लिहायचा मोह मला टाळता आला नाही. खरं सांगायचं, तर गेली कित्येक वर्षं लेखनाच्या क्षेत्रात मी काम करते आहे, अन् तरीही मला श्रीपादच्या लेखनशैलीचं खूपच कौतुक वाटतं. कारण, इतक्या कमी शब्दांत, कमी वेळात, खूप काही सांगणं, आणि तेही खमंग, चुरचुरीत शब्दांत... मेरे बस की बात नहीं है. विशेषत: त्याची शीर्षकं मला ती अतिशय आवडतात. ‘‘महा’गाईचा वळू’ किंवा ‘आणि‘पाणी’’, ‘दिवाने ‘आम’’ असो, की ‘‘वीस’वात्मके देवे’; त्याला ती कशी सुचतात, हा प्रश्न विचारणंच व्यर्थ; कारण, कवीला कविता कशा सुचतात, या प्रश्नाला उत्तर देणं अवघड असतं, तसंच याही प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. तो केवळ आणि केवळ त्याच्यातल्या प्रतिभेचा मामला आहे.\nआम्हा स्त्रियांना रोज उठून आज कुठली भाजी करावी, हा यक्षप्रश्न सोडवताना भलताच वात येत असतो; इथे जे वर्तमानपत्र रोज लाखो लोक वाचणार असतात, अन् तेही वेगवेगळ्या वयोगटांचे, सामाजिक थरांतले, निरनिराळ्या आवडी-निवडी असणारे अनंत प्रकारचे लोक... त्या सर्वांना एकसाथ अपील होऊ शकेल, असा विषय इतक्या झटपट, उत्स्फूर्तपणे सुचतो तरी कसा या माणसाला... खरंच नवल आहे बरं, महिन्याभरात देतो हं लेख, अशी सवलत मागायचीही सोय नाही. जे काही लिहायचं ते आत्ता, या क्षणी बरं, महिन्याभरात देतो हं लेख, अशी सवलत मागायचीही सोय नाही. जे काही लिहायचं ते आत्ता, या क्षणी तेही समर्पक, अचूक, कुणाच्याही जिव्हारी न लागणारं, आणि तरीही, नेमकं वर्मावर बोट ठेवणारं, गालातल्या गालात हसत आयुष्यातली विसंगती सांगून जाणारं... ही करामत श्रीपादला अगदी सहजपणानं जमून गेलेली आहे. ही शैली त्यानं कमावलेली आहे, असं ‘कॉफीशॉप’ पुस्तक वाचताना कुठेही वाटत नाही.\nया पुस्तकाची आणखी एक गंमत म्हणजे, तुम्ही ते सलग नाही वाचलंत तरी चालतं. प्रत्येक लेख वेगळा, आपल्या परीनं संपूर्णच असतो. लिंक तुटायचा प्रश्न नाही, संदर्भ लागायची समस्या नाही. कधीही, कुठलंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा, हवं तिथे थांबा. जितकं वाचून झालं असेल त्यातून मिळायचा तो आनंद मिळाल्याविना राहणारच नाही. प्रवासात वाचा, एकटे असताना वाचा, कुटुंबासोबत चहा पिताना कुरकुरीत खारी, चकली चावताना वाचा, कुणाची तरी वाट पाहताना वाचा, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, ट्रॅफिक जॅम... किती तरी क्षण सापडतील हे पुस्तक वाचायसाठी. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातला प्रत्येक लेख ज्या संदर्भात लिहिला गेलाय, त्याची पूर्वपीठिका आपल्याला माहीत नसली, तरीही त्यातली गंमत अनुभवण्यात अडचण येत नाही.\nयाला कारण म्हणजे, लेखनाची खुमासदार शैली. जागोजागी मुद्दामहून न पेरता सहज जमलेल्या कोट्या, नर्मविनोद आणि झटकन एखाद्या गंभीर, अस्वस्थ करणाऱ्या विसंगतीला जाता जाता केलेला स्पर्श. बहुतेकशा विनोदी लेखकांचं हे अगदी खास, हुकमी असं शक्तिस्थान असतं. श्रीपादला हे निश्चितपणानं जन्मत:च अवगत आहे, असं मला नक्की वाटतं. कारण लिहायला जमतं, म्हणून विनोदी लिहिता येईलच असं नाही, हे मी अनुभवानं सांगू शकते. विनोद लिहायला खास अशी प्रतिभा असावी लागते. ती माणसाच्या निरीक्षणशक्तीवर, विसंगती टिपण्याच्या क्षमतेवर, शब्दभांडारावर, विनोद उघडपणे बोलून दाखवण्याच्या साहसी वृत्तीवर, अफाट वाचनावर, मनुष्यसंग्रहावर, सजग अशा सामान्यज्ञानावर, ताजेपणानं जगत राहणाऱ्या, चहा-कॉफीसारख्या तरतरी आणणाऱ्या तरोताजा वृत्तीवर, कुणाला न दुखावता काही तरी महत्त्वाचं, कदाचित टोचत असणारं, घडू नये ते घडत असणारं काही तरी, हळूच बोट ठेवून सांगता येण्याचं कौशल्य असण्यावर अवलंबून असतं. हे सगळे पैलू श्रीपादमध्ये आहेत, म्हणूनच त्याला अशा प्रकारचं हलकं-फुलकं आणि तरीही आशयघन लेखन करायला जमलेलं आहे.\n‘कॉफीशॉप’मधल्या विनोदाच्याही अनंतरंगी छटा आहेत. ‘हसरा दसरा’, ‘दिवाळी’, ‘धंदे का टाइम’मधल्या मोरूचं टिपिकल मध्यमवर्गीय वर्णन वाचताना गंगाधर गाडगीळांच्या बंडू आणि स्नेहलताची आठवण होते. ‘बांधले मी बांधले’मध्ये हळूच चिमटा काढणारा उपहास आहे. ‘हॅप्पी पाडवा’सारख्या लेखांमधल्या कोट्या वाचताना मजा येते. ‘रंगीला रे’ किंवा ‘पेर्ते होऊ या’त अलगद, सहजपणानं येणारं आयुष्याचं साधं-सोपं तत्त्वज्ञान हळूच अंतर्मुख करून जातं. ‘‘महा’गाईचा वळू’ लेखातला ‘हापूस आंबे आपली ‘पायरी’ ओळखून खावेत,’ हा विनोद मनापासून दाद घेऊन जातो. ‘ओलेते दिवस’ लिहिताना मात्र श्रीपामधला प्रणयरम्य, नवतरुण कॉलेजकुमार बोलतोय की काय असं वाटतं. ‘दिवाने ‘आम’’मध्ये तर धमालच उडवून दिली आहे. यातल्या कोट्या अत्यंत चपखल जमलेल्या आहेत. एकेक वाक्य वाचून त्यातला आम‘रस’ चाखून पाहावा असेच आहे. ‘बिहाराष्ट्र’तले चिमटे मुळीच बोचत नाहीत, हसूच येत राहतं आणि ‘त्याच क्षणी ठरवलं, आता वाजपेयींचा उल्लेखही यापुढे नुसता ‘अटल वाजपेयी’ असाच करायचा’ हे शेवटचं वाक्य मनसोक्त हसवतं.\n‘गेले ते दिवस’ आणि ‘‘गे’ मायभू’ हे लेख भलतेच मिश्कील झाले आहेत. यातले विषय ‘हट के’ आहेत, प्रौढ आहेत, श्रीपादनं दिलेली शीर्षकं द्व्यर्थी असूनही जराही अश्लीलतेकडे न झुकणारी अन् चपखल आहेत. श्रीपादच्या सभ्य विनोदाला या ‘विषया’चंही वावडं नाही, हाही एक जगण्याचा पैलूच आहे असं सहज सांगणारे हे लेख गंमत आणतात.\n‘क्या ‘कूल’ हैं हम’ काय किंवा ‘चंद्र माझा’ काय, अशा लेखांमधून पुणेरी पुणेकराला जाता जाता कोपरखळी मारताना श्रीपादनं दाखवलेल्या खोडकर कौशल्याला ‘जातिवंत पुणेकर’ही दाद दिल्यावाचून राहणार नाही. ‘‘गॅस : एक देणे’ हा लेख वाचताना तर हसून हसून मुरकुंडी वळते. पुणेरी, कोकणी, वऱ्हाडी, बम्बईय्या... कुठल्याही बोलीची गोफण श्रीपाद सरसर घुमवत असतो. ‘हुकी हुकी सी जिंदगी’, ‘युवराजांचा विजय असो’ आणि ‘आई ग्ग’सारख्या लेखात खेळ आणि राजकारण आणि या दोन्हीतल्या ‘खंडोबा’चा अचूक वेध घेण्यात आला आहे. नेमक्या लक्ष्यावर ‘शरसंधान’ करण्यातलं श्रीपादचं कसब टाळी घेऊन जातं. ‘गाढ‘वी’ संकल्प’ खुसखुशीत टपली मारतो.\n‘३६५ - (८/३) = ०’मध्ये केलेला पत्नी किंवा स्त्रीचा ‘आठ मार्च’ असा उल्लेख मजेशीर वाटतो आणि शेवटी, वर्षातले ३६५ दिवस ‘पुरुष दिन’च साजरा केला जात असतो, या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या कटु सत्यावर अचूक बोट ठेवलेलं आहे. ‘‘आठ मार्च’च्या डोळ्यांतलं प्रेम पाहून आमचे ओले डोळे म्हणाले... ‘चिअर्स मॅन’’ ही शेवटची ओळ लिहून श्रीपादनं तमाम स्त्रीवर्गाची मनं कायमची जिंकून घेतलेली आहेत, हे मी पैजेवर सांगू शकते.\n‘लता’वरच्या कवितेत मात्र कुणीही काव्यगुण शोधायचा अट्टाहास करू नये; त्यामागचा भाव पाहावा, तो आपल्या सर्वांच्याच मनातला आहे, एवढे नक्की\nशेवटचे दोन लेख, प्र. के. अत्रे आणि द. मा. मिरासदार यांची क्षमा मागून श्रीपादनं लिहिले आहेत खरे पण माझी खात्री आहे, की श्री. मिरासदारांनी तर श्रीपादला दाद दिलीच असेल, पण अत्रे आणि पु. ल.ही आत्ता हयात असते तर त्यांनी श्रीपादच्या पाठीवर जोरदार थाप दिली असती. आपण खरंच भाग्यवान आहोत मित्रांनो, की हा असा कसदार विनोदी लेखनाचा वारसा मागे ठेवून जाणारे महान लेखकही आपल्याला लाभले आणि त्या वारशावर हक्क दाखवू शकतील, असे श्रीपादसारखे ‘वारसदार’ही आपल्याला लाभले आहेत. ‘कॉफीशॉप’ वाचल्यावर माझी खात्री पटली आहे, की पृथ्वीच्या अंतापर्यंत महाराष्ट्राच्या आकाशावर ‘मराठी’ भाषेचा तारा दिमाखात तळपत राहीलच राहील\nकॉमेडी कट्टा दिवाळी अंक लेख\nपुरुषाच्या जन्माला येण्याचे जसे खास फायदे आहेत, तसेच अर्थातच तोटेही आहेत. दाढी, मिशा आणि डोईवर वाढणाऱ्या केशसंभाराची निगा राहणे हे काम आयुष्यभर करत राहावे लागते. डोईवरल्या केशसंभाराचा भार पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या पारड्यात अंमळ अधिक असायचा. हल्ली तसं काही राहिलेलं नाही. मात्र, सांभाळण्याचा जाच दोघांनाही आहेच. त्यामुळे डोईवरले केस सोडून देऊ. मात्र, दाढी आणि मिशा आयुष्यभर पुरतात. डोक्यावर जसं टक्कल पडून त्या जाचातून मुक्तता होते, तसं दाढीचं का टक्कल पडत नाही, हा बालबुद्धीचा असला, तरी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय तो 'बाल'बुद्धीचाही प्रश्न आहे केवळ रोज दाढी करावी लागते आणि महिन्यातून किमान एकदा 'बाल'दिन साजरा करावा लागतो, या धास्तीने अनेकांनी संन्यास घेतला आहे, असे हिमालयातील गुहा आदी ठिकाणी राहणाऱ्या साधूमंडळींशी चर्चा केली असता, सहज समजून येईल. हवं तर स्वतः जाऊन खात्री करून या.\nरोजच्या रोज केलेली गुळगुळीत दाढी हे सामान्य संसारी माणसाचं हृदयद्रावक प्रतीक आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या माणसाला हे कार्य रोजच्या रोज सिद्धीस न्यावं लागतं. दाढी करता येणं ही एक साधना आहे. संसारी माणसांना ती सहज साध्य होत नाही. त्यासाठी अनेक वर्षं सराइतासारखा फिरणारा हात लागतो. आजीच्या हातच्या पुरणपोळीची सर आईच्या हाताला येत नाही आणि आईच्या हातच्या पुरणपोळीची चव बायकोच्या हाताला येत नाही, तीच स्थिती इथं आहे. चाळिशीत तयार झालेला हात अर्थातच विशीत नसतो. अस्मादिकांना प्रथम ओठांवर आणि मग हनुवटीवर लव फुटली, तेव्हा 'लव 86' नामक सिनेमा जोरात होता. चिकण्याचुपड्या नायकांची चलती होती. त्या प्रभावामुळं की काय, अस्मादिकांनी प्रथमपासूनच मिशीला चाट दिली. पहिली दाढी ही पहिल्या चुंबनाएवढीच रमणीय आठवण असते. बहुतेकदा ही दीक्षा एखाद्या परममित्राकडूनच मिळते. काहींना वडील किंवा मोठा भाऊ किंवा काका, मामा यांच्याकडूनही मिळते. सुदैवानं आमच्या काळापर्यंत यूज अँड थ्रो रेझर आले होते. त्यामुळं पहिला प्रयोग त्या रेझरद्वारेच झाला. होस्टेलवरच्या खोलीतला तो चिमुरडा आरसा, त्यात जेमतेम दिसणारं आपलं मुखकमल, आंघोळीच्याच मगातून आणलेलं किंचित कोमट पाणी, मग त्या शेव्हिंग क्रीमचा फुगत जाणारा फेस आणि त्यात हळूहळू माखला जाणारा आपला मुखचंद्रमा... अहाहा... काय ते अविस्मरणीय दृश्य त्यात आपल्याला ही दीक्षा देणारा मित्र आपल्याला मार्गदर्शन करतोय की आपलं अवसान घालवतोय अशा काही तरी अगम्य सूचना देत असतो. मग अगदी अलगद गालावरून फिरणारा तो रेझर, रेझरच्या रुंदीएवढा गालावर उठलेला स्वच्छ पट्टा, तेथील केस निघून गेल्याचं पाहून झालेला अपरिमित आनंद... वाहव्वा... मग सावकाश सगळा फेस उतरवणं, पुन्हा एकदा दाढी घोटणं आणि पुन्हा हाच प्रयोग करून दाढी अध्यायाची सुफळ समाप्ती करणं... तोंड धुतल्यावर आरशात दिसणारा आपला वेगळाच चेहरा आणि तो पाहून ओठांच्या कोपऱ्यात फुटलेलं नकळत हसू... त्या आठवणी अगदीच गुळगुळीत आणि सुगंधी आहेत. दुर्दैवानं पहिल्या चुंबनाप्रमाणंच पहिल्या दाढीचा अनुभव हा पहिल्या दाढीपुरताच अविस्मरणीय वगैरे ठरतो. बाकी कुठल्याही गोष्टीचं रुटीन झालं, की त्यातली मजा संपलीच म्हणून समजा.\nपहिल्यांदा चेहऱ्यावर आलेली लव बरेच दिवस टिकते. पण एकदा का दाढी केली, की मग रोज भराभर तिथं केस उगवायला लागतात. '...की तोडिला तरु, फुटे आणखी भराने' हेच तत्त्व मग आयुष्यभर हे रोजचं गिरमिट मागं लागतं. म्हणूनच काही धोरणी तरुण पहिली दाढी होता होईल तो लांबवतात. काही काही जणांनी तर विसाव्या वर्षापर्यंतदेखील दाढीच्या ब्रशला किंवा रेझरला हात लावलेला नसतो. पुष्कळदा ही अशी अर्धवट फुटलेली दाढी छानच दिसते. तरुणाईच्या बेफिकीर, बेधुंद आणि बेदरकार वागण्याचं जणू ती प्रतीकच असते. शिवाय त्या वयात एवढी महत्त्वाची कामं असतात, की त्यात दाढीबिढी करायला वेळ देणं म्हणजे वेडेपणाच मग आयुष्यभर हे रोजचं गिरमिट मागं लागतं. म्हणूनच काही धोरणी तरुण पहिली दाढी होता होईल तो लांबवतात. काही काही जणांनी तर विसाव्या वर्षापर्यंतदेखील दाढीच्या ब्रशला किंवा रेझरला हात लावलेला नसतो. पुष्कळदा ही अशी अर्धवट फुटलेली दाढी छानच दिसते. तरुणाईच्या बेफिकीर, बेधुंद आणि बेदरकार वागण्याचं जणू ती प्रतीकच असते. शिवाय त्या वयात एवढी महत्त्वाची कामं असतात, की त्यात दाढीबिढी करायला वेळ देणं म्हणजे वेडेपणाच मात्र, चुकूनमाकून एखाद्याची मजल गर्लफ्रेंडला डेटला घेऊन जाण्यापर्यंत गेली, तर त्याला अचानक गुळगुळीत दाढीचं महत्त्व पटतंच. मग तो रोजच्या रोज दाढी करायला लागून एकदम 'संसारी'च होतो.\nआणि प्रत्यक्ष संसारात पडल्यावर तर काय विचारता दाढीचा सोहळा अगदी सुरुवातीला मासिक, मग पाक्षिक, मग साप्ताहिक असा होत होत लग्न होईतो दैनिक होऊन जातो. नोकरदार माणसाला तर पर्यायच नसतो. रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करून, फॉर्मल कपडे, शूज वगैरे घालूनच त्याला ऑफिसात जावं लागतं. मग सुरू होते दाढीची लढाई दाढीचा सोहळा अगदी सुरुवातीला मासिक, मग पाक्षिक, मग साप्ताहिक असा होत होत लग्न होईतो दैनिक होऊन जातो. नोकरदार माणसाला तर पर्यायच नसतो. रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करून, फॉर्मल कपडे, शूज वगैरे घालूनच त्याला ऑफिसात जावं लागतं. मग सुरू होते दाढीची लढाई इतिहासात पानिपतची लढाई, खर्ड्याची लढाई किंवा प्लासीची लढाई आदी लढाया प्रसिद्ध आहेत. पण रोज घराघरांत चालणाऱ्या या दाढीच्या लढाईचं नाव इतिहासात का नाही इतिहासात पानिपतची लढाई, खर्ड्याची लढाई किंवा प्लासीची लढाई आदी लढाया प्रसिद्ध आहेत. पण रोज घराघरांत चालणाऱ्या या दाढीच्या लढाईचं नाव इतिहासात का नाही आम्ही शेकडो बिनीचे सरदार या लढाईत घायाळ होत असतो. (अर्थात, नंतर छान इ. दिसून कुणाला तरी घायाळ करू, हा एक गोड गैरसमज त्यामध्ये दडलेला असतो, तो भाग वेगळा आम्ही शेकडो बिनीचे सरदार या लढाईत घायाळ होत असतो. (अर्थात, नंतर छान इ. दिसून कुणाला तरी घायाळ करू, हा एक गोड गैरसमज त्यामध्ये दडलेला असतो, तो भाग वेगळा) वास्तविक ही लढाई म्हणजे एक प्रकारे स्वतःशीच लढाई. मोठमोठे आध्यात्मिक गुरू 'फाइट विदीन', 'स्वतःशीच लढा' वगैरे तत्त्वज्ञान सांगत असतात. पण त्यांना बेसिनच्या आरशासमोर उभं राहून, केवळ बनियन आणि खाली गुंडाळलेला टॉवेल अशा तुटपुंज्या वस्त्रांनिशी स्वतःच्याच प्रतिमेकडे निरखून पाहत पाहत चाललेली ही घनघोर लढाई का बरे दिसत नाही) वास्तविक ही लढाई म्हणजे एक प्रकारे स्वतःशीच लढाई. मोठमोठे आध्यात्मिक गुरू 'फाइट विदीन', 'स्वतःशीच लढा' वगैरे तत्त्वज्ञान सांगत असतात. पण त्यांना बेसिनच्या आरशासमोर उभं राहून, केवळ बनियन आणि खाली गुंडाळलेला टॉवेल अशा तुटपुंज्या वस्त्रांनिशी स्वतःच्याच प्रतिमेकडे निरखून पाहत पाहत चाललेली ही घनघोर लढाई का बरे दिसत नाही ही स्वतःशीच चाललेली लढाई नव्हे काय ही स्वतःशीच चाललेली लढाई नव्हे काय शस्त्रही आमच्याच हाती, ते ज्यावर चालवावयाचे तो देहही आमचाच... पण कुरुक्षेत्रावर अडचणीत सापडलेल्या पार्थाप्रमाणे आम्हाला 'आता शस्त्र कुणावर चालवू' वगैरे कुठलेही प्रश्न पडत नाहीत. (अर्जुन रोज दाढी करीत होता काय शस्त्रही आमच्याच हाती, ते ज्यावर चालवावयाचे तो देहही आमचाच... पण कुरुक्षेत्रावर अडचणीत सापडलेल्या पार्थाप्रमाणे आम्हाला 'आता शस्त्र कुणावर चालवू' वगैरे कुठलेही प्रश्न पडत नाहीत. (अर्जुन रोज दाढी करीत होता काय असता, तर त्यास हे असले प्रश्न पडले नसते.) 'न धरी शस्त्र करी मी' असला यादवी बाणा इथं उपयोगाचा नसतो; अन्यथा ऑफिसात महाभारत हे ठरलेलं असता, तर त्यास हे असले प्रश्न पडले नसते.) 'न धरी शस्त्र करी मी' असला यादवी बाणा इथं उपयोगाचा नसतो; अन्यथा ऑफिसात महाभारत हे ठरलेलं त्यामुळं रोज इथं सकाळी समरभूमी असते. यात अर्धांग नावाचं एक महत्त्वाचं पात्र मोलाची भूमिका बजावत असतं. आपल्या ब्रशपासून ते चहा घेण्यापर्यंत संथगतीनं चाललेल्या हालचालींचं रूपांतर विजेच्या चपळाईनं होणाऱ्या हालचालींत करण्याचं सामर्थ्य तिच्या 'अहो, आता आवरता, का...' या एका वाक्यात दडलेलं असतं. या वाक्याची प्रत प्रत्येक घरानुसार निराळी असू शकते. मात्र, त्याचा अंतिम परिणाम हा दाढीधारी इसमाचं दाढी करण्याचं कार्य वायुवेगानं पार पाडण्यातच होतो.\nअशी किती संकटं, किती आव्हानं रविवारची सकाळ असते. छान लोळत पडावंसं वाटतं. आंघोळ आदी तिरस्करणीय गोष्टींची आठवणही आपण पाल झटकल्यासारखी मनातून काढून टाकत असतो. दाढीलाही फाटा द्यावा, असा तीव्र विचार मनात येतो आणि त्याच वेळी हनुवटीवर फुटलेल्या पांढऱ्या केसाचा एक अंश आपल्याला सहज दिसतो. हाच तो क्षण, हीच ती वेळ रविवारची सकाळ असते. छान लोळत पडावंसं वाटतं. आंघोळ आदी तिरस्करणीय गोष्टींची आठवणही आपण पाल झटकल्यासारखी मनातून काढून टाकत असतो. दाढीलाही फाटा द्यावा, असा तीव्र विचार मनात येतो आणि त्याच वेळी हनुवटीवर फुटलेल्या पांढऱ्या केसाचा एक अंश आपल्याला सहज दिसतो. हाच तो क्षण, हीच ती वेळ आपण पुन्हा एकदा विजेच्या चपळाईनं हत्यार चालवून वाढत्या वयाची जाणीव करून देणारा तो दुष्ट पुरावा क्षणार्धात नष्ट करतो. मग आफ्टरशेव्ह लोशन लावून मस्त पावडर-बिवडर लावल्यावर मग पुन्हा आपण आरशात पाहतो तेव्हा कुठं हुश्श वाटतं. केवढा धोरणीपणा... केवढी मेहनत... परंतु पुरुषांच्या घरगुती कर्तृत्वाला जगात मान नाही हेच खरे आपण पुन्हा एकदा विजेच्या चपळाईनं हत्यार चालवून वाढत्या वयाची जाणीव करून देणारा तो दुष्ट पुरावा क्षणार्धात नष्ट करतो. मग आफ्टरशेव्ह लोशन लावून मस्त पावडर-बिवडर लावल्यावर मग पुन्हा आपण आरशात पाहतो तेव्हा कुठं हुश्श वाटतं. केवढा धोरणीपणा... केवढी मेहनत... परंतु पुरुषांच्या घरगुती कर्तृत्वाला जगात मान नाही हेच खरे काही काही भाग्यवंतांनी दाढी राखून रोजच्या रोज करायच्या या लढाईवर विजय मिळविलेला असतो. पण त्यांचीही एक वेगळीच लढाई सुरू असते. ही दाढी राखणं म्हणजं अक्षरशः 'राखणं' असतं. ती नीट ट्रिम करणं, कलर करणं या भानगडींपासून त्यांचीही सुटका नसतेच. त्यामुळंच पुरुषांच्या या दाढीच्या लढाईला इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळायला हवं.\nमिशी हे एक याच अध्यायातलं महत्त्वाचं प्रकरण आहे. अक्कडबाज, तलवारकट, हिटलर, चॅप्लिन, फ्रेंच असे मिशांचे आणि मिशीवाल्यांचे अगणित प्रकार आहेत. मिशी आणि मर्दानगी यांचं एक उगीचच नातं आहे. मानलेल्या बहीण-भावाच्या नात्यासारखंच हे नातं तकलादू आणि खोटं म्हणायला हवं. कारण वास्तविक असं काही नसतं. पण काही गैरसमज असतात, तसंच हे भरल्या मिशीला पीळ देत मर्दानगी दाखवण्याचे निवड आता आखाड्यातसुद्धा राहिलेले नाहीत, या चालू वर्तमानकाळाचे आपण सर्व जण 'साक्षी' आहोत. तेव्हा मिशीला पीळ न दिलेलाच बरा\nया दैनंदिन दाढी लढाईसोबत आणखी एक मासिक कटकट पुरुषांच्या मागे लागलेली असते, ती म्हणजे कटिंग. महिन्यातील एखादा रविवार असा घातवाराच्या रूपानं उगवतो आणि आपण अक्षरशः पाय ओढत त्या केशकर्तनगृही जाऊन पोचतो. तिथं आपल्यासारखीच शत्रूच्या हाती मान द्यायला असलेल्या अभागी पुरुषांची लाइन लागलेली असते. कुणी पेपर वाचतं, कुणी एकमेकांत गप्पा मारतं, तर कुणी मोबाइलवर चॅट करीत बसतं. आपला नंबर शक्यतो लवकर येऊ नये आणि उशीर झाला, या कारणाखाली पळ काढता यावा, अशीच आपली मनोमन इच्छा असते. किमान एक आठवडा तरी हे संकट पुढं ढकलता येईल, तर बरं, असं वाटत असतं. पण नियती नेहमीच शत्रूला साथ देते. त्याप्रमाणे 'चला काका,' ही आरोळी कानी येते. आपण इकडं-तिकडं पाहू लागतो, पण हे संबोधन आपल्यालाच आहे, हे आपल्या कमी झालेल्या डोईवरच्या भाराकडं पाहून समजून घ्यायचं असतं. खरं तर अस्मादिकांच्या डोईवर आता केवळ नावालाच काही ऐवज अस्तित्व राखून आहे. अशा वेळी केशकर्तनकार काकांनी आम्हाला निम्म्या किमतीत कापणी करून द्यायला हवी. पण येथे त्यांची व्यावसायिक नीतिमत्ता आड येत असावी. प्रत्येकाला समान काम, समान दाम या तत्त्वानं आपल्यालाही फुल्ल चार्ज बसतो. त्या परिसरात सर्वत्र केसच केस पडलेले असतात. जगात केसांची एवढी विपुल संख्या असताना, परमेश्वरानं आपल्याच पदरी निम्मं माप का घातलं, या विचारानं आधीच खिन्नता आलेली असते. त्यात कर्तनकाकांना 'जले पें नमक छिडना' या वाक्प्रचाराची अंमलबजावणी करायची हौस येते. आपल्या डोक्याकडं तुच्छ कटाक्ष टाकून, 'काय हो, काहीच राहिलं नाही की...' अशा अर्थाचं काही तरी वाक्य बोलल्याशिवाय कात्रीची टोकं उघडणारच नाहीत. अशा वेळी आपणही 'मग आता निम्मेच पैसे घ्या माझे' असा काही तरी विनोद करून, आपल्याही अंगी मुठेचंच पाणी आहे, हे दाखवायचं असतं. ते कर्तव्य आम्ही दर वेळी नित्यनियमाने करतो. आपल्या या विधानावर कर्तनकाका बोलत काहीच नाहीत. मात्र, क्षणोक्षणी आपली मुंडी पिरगाळून, इकडं-तिकडं सटासटा वळवून, खाली घालायला लावून पुढील काही मिनिटांत सर्व अपमानाचं उट्टं काढतात. खरोखर, एवढी मान खाली घालायची वेळ तर अर्धांगासमोरही येत नाही कटिंग करता करता, गल्लीतल्या नगरसेवकाच्या कर्तृत्वापासून ते ओबामाच्या नाटो धोरणाविषयी आणि फ्लॅटच्या वाढत्या किमतींपासून ते कमी पावसामुळं घटलेल्या डाळ उत्पादनापर्यंत सर्व विषयांवर कर्तनकाका मुक्त चिंतन करीत राहतात. आपण ते खालच्या मानेनं ऐकायचं असतं. जरा मान वर केली, की कर्तनकाका ती पुन्हा खाली ढकलतात आणि वर 'हलू नका ओ, कातरी लागंल,' असंही ठणकावतात. आपल्या आयुष्यात ऐन प्रभातसमयी पातलेली ही 'कातरवेळ' कधी एकदा संपते, असं होऊन जातं. एकदाची कटिंग संपते. पैसे देण्याआधी काखा वर करायचा कार्यक्रम होतो. (वास्तविक हा कार्यक्रम पैसे देताना करायची आपली इच्छा असते. पण ते कधीच जमणार नाही.) गुळगुळीत काखा आणि हुळहुळीत मान घेऊन आपण 'सेंट्रल जेल' अशी पाटी लिहिलेल्या मोठ्ठ्या दारातून सिनेमाचा नायक कसा बाहेर येतो, तसे बाहेर येतो आणि 'ही सृष्टी मजला पुन्हा दाखविल्याबद्दल, हे आकाशातल्या बापा, तुझे आभार,' अशा नजरेनं सभोवताली पाहून घेतो. मेन्स पार्लर किंवा युनिसेक्स पार्लर आदी कितीही उच्च दर्जाचं कटिंगचं दुकान असलं, तरी मान व खांदा या परिसरात सदैव टोचणारे केस न पाडणारा कर्तनवीर आम्हाला अद्याप भेटायचा आहे. ही आमच्या आयुष्यात कायमच टोचून राहिलेली एक सल आहे, म्हणा ना कटिंग करता करता, गल्लीतल्या नगरसेवकाच्या कर्तृत्वापासून ते ओबामाच्या नाटो धोरणाविषयी आणि फ्लॅटच्या वाढत्या किमतींपासून ते कमी पावसामुळं घटलेल्या डाळ उत्पादनापर्यंत सर्व विषयांवर कर्तनकाका मुक्त चिंतन करीत राहतात. आपण ते खालच्या मानेनं ऐकायचं असतं. जरा मान वर केली, की कर्तनकाका ती पुन्हा खाली ढकलतात आणि वर 'हलू नका ओ, कातरी लागंल,' असंही ठणकावतात. आपल्या आयुष्यात ऐन प्रभातसमयी पातलेली ही 'कातरवेळ' कधी एकदा संपते, असं होऊन जातं. एकदाची कटिंग संपते. पैसे देण्याआधी काखा वर करायचा कार्यक्रम होतो. (वास्तविक हा कार्यक्रम पैसे देताना करायची आपली इच्छा असते. पण ते कधीच जमणार नाही.) गुळगुळीत काखा आणि हुळहुळीत मान घेऊन आपण 'सेंट्रल जेल' अशी पाटी लिहिलेल्या मोठ्ठ्या दारातून सिनेमाचा नायक कसा बाहेर येतो, तसे बाहेर येतो आणि 'ही सृष्टी मजला पुन्हा दाखविल्याबद्दल, हे आकाशातल्या बापा, तुझे आभार,' अशा नजरेनं सभोवताली पाहून घेतो. मेन्स पार्लर किंवा युनिसेक्स पार्लर आदी कितीही उच्च दर्जाचं कटिंगचं दुकान असलं, तरी मान व खांदा या परिसरात सदैव टोचणारे केस न पाडणारा कर्तनवीर आम्हाला अद्याप भेटायचा आहे. ही आमच्या आयुष्यात कायमच टोचून राहिलेली एक सल आहे, म्हणा ना कधी घरी येऊन शॉवर घेतो, असं होऊन जातं. बऱ्याचदा ही आंघोळ या मासिक कृत्याच्या नावानंच केली जाते, हे वेगळं सांगायला नकोच.\nअशी ही आम्हा पुरुषांच्या आयुष्यात जन्मभरासाठी लागलेल्या कटकटीची कहाणी तुम्ही कोणतीही कटकट न करता, वाचलीत याबद्दल तुम्हाला एक कटिंग चहा... भेटा, कटकट न करता\n(पूर्वप्रसिद्धी - कॉमेडी कट्टा दिवाळी अंक २०१६)\nतमिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री - पुरुच्ची थलैवी (महान नेत्या) - जे. जयललिता यांच्या निधनानं तमिळनाडूच्याच नव्हे, तर भारताच्या राजकीय पटलावरील एक महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व अस्तंगत झालं आहे. जयललिता तमिळी जनतेसाठी 'अम्मा' (आई) होत्या. एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री ते जनतेची आई हा त्यांचा प्रवास मोठा रंजक आणि अनेकांच्या प्रतिभेला वाव देणारा आहे. जयललितांचं आयुष्य वादळी अन् नाट्यपूर्ण होतं हे खरंच; पण ज्या तमिळनाडूच्या राजकारणात त्यांनी एवढी वर्षं राज्य केलं, त्या तमिळनाडूच्या तमिळी सिनेमांप्रमाणंच त्यात आयुष्याचे सर्व रंग गडद छटेत रंगविलेले स्पष्ट दिसत होते. जयललिता वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी (म्हणजे तशा अकालीच) गेल्यानंतर आता त्यांच्या लोकप्रियतेची त्यांच्या वागण्या-बोलण्याची, त्यांच्या स्वभावाची सगळीकडं कारणमीमांसा केली जात आहे. विविध माध्यमांतून त्यांचा वेध घेतला जात आहे. जयललितांचं स्त्री असणं, त्यातही एक लोकप्रिय अभिनेत्री असणं आणि नंतर त्यांनी स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये (आई) करणं या सगळ्यांचीही वेगळ्या पातळीवर चर्चा होताना दिसते आहे. पण जयललिता यांना एवढं लोकप्रिय होण्यासाठी नक्की काय गमवावं लागलं असेल भारतीय राजकारणातलं प्रतीकांचं माहात्म्य आणि एखाद्याचं व्यक्तिस्वातंत्र्य या लढाईत दर वेळी प्रतीकांचाच विजय का होत असेल\nतमिळनाडूच्या राजकारणात, किंवा एकूणच भारताच्या राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर एका स्त्रीनं नक्की काय केलं पाहिजे, याची जाणीव जयललितांना काही गोष्टींमुळं निश्चितच झाली असेल. राजकारणात येण्यापूर्वी जयललिता अभिनेत्री होत्या. नुसत्या अभिनेत्री नव्हे, तर चांगल्या लोकप्रिय आणि पहिल्या क्रमांकाचं मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आपल्या देशात प्रत्येक व्यवसायासाठी, प्रत्येक पेशासाठी लोकांच्या मनात स्वतंत्र कप्पे असतात. कुठला व्यवसाय कुणी करावा किंवा कुठल्या पेशात कुणी दिसावं याचे जनतेच्या मनात काही ठोकताळे पक्के असतात. जयललिता अभिनेत्री होत्या आणि त्या क्षेत्रात त्यांचं बरं चाललं होतं. खरं तर त्यांना अभिनेत्रीही व्हायचं नव्हतं. दहावीत राज्यात पहिल्या आलेल्या मुलीनं अभिनय क्षेत्रात जायचं काहीच कारण नव्हतं; पण जयललितांचं आयुष्य एवढं सरळ असणारच नव्हतं. आईमुळं त्या अभिनय क्षेत्रात आल्या. एकदा त्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर मात्र त्यांनी तेथे अव्वल स्थान मिळवलं. एखादी नटी कष्टानं मोठं यश मिळवते, तेव्हा तिचं श्रेय तिला देण्यातही आपला समाज सदैव कुचराई करताना दिसतो. मग नट्यांना सिनेमात करावी लागणारी कथित तडजोड ते एखाद्या सुपरस्टारची मर्जी असणं इथपर्यंत सर्व गोष्टींना तिच्या यशाचं भागीदार केलं जातं. हे सगळं खरं आहे असं मानलं, तरी या गोष्टी करणारी प्रत्येक नटी मोठी होत नसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा जयललिता यांना काही गोष्टी अनुकूल घडल्या असं मानलं, तरी त्यापुढची वीस वर्षं या मोहमयी सृष्टीत अव्वल दर्जा टिकवून ठेवणं हे खचितच सोपं काम नाही. ते त्यांनी केलं, याचं कारण मुळात त्या हुशार होत्या. जात्याच अंगी असलेली बुद्धिमत्ता आणि तमिळी जनतेसाठी मोठा गुण ठरावा असं हिंदी-इंग्रजीवर असलेलं प्रभुत्व यामुळं जयललितांचं स्थान इतर नट्यांपेक्षा निश्चितच उजवं ठरत राहिलं. एम. जी. रामचंद्रन यांचा त्यांच्या आयुष्यावर असलेला प्रभाव त्यांनीही कधी नाकारला नाही. त्यांच्यामुळंच त्या राजकारणात आल्या. पण एमजीआर यांच्या निधनानंतर जलललितांची खरी कसोटी लागली...\nएखाद्या महिलेनं राजकारणात नेतृत्व करावं याचं उदाहरण आजूबाजूला नव्हतंच अशी काही तेव्हा देशात परिस्थिती नव्हती. पंतप्रधान इंदिरा गांधी हे याचं सर्वांत मोठं आणि ठळक उदाहरण जयललितांच्या समोर होतं. अर्थात इंदिरा गांधींची पार्श्वभूमी आणि त्यांचं पंतप्रधान होणं या देशात अगदी सहज, स्वाभाविक मानलं गेलं होतं. मुळात इंदिरा गांधींचं स्त्री असणं त्यात फारसा अडथळा आणणारं ठरलं नाही. शेवटी ती 'पंडित नेहरूंची मुलगी' होती. राजा-राणीच्या गोष्टींचा पगडा असलेल्या भारतीय जनमानसासाठी 'राजा'ची मुलगीच त्याच्या गादीचा वारसदार ठरणं अगदी स्वाभाविक होतं. अर्थात तरीही इंदिरा गांधींना विरोध झालाच. पण तो त्यांनी मोडून काढला आणि इथं त्यांच्यातल्या कणखर स्त्रीचं दर्शन सर्व जगाला झालं. जयललितांचं सिनेमातलं करिअर त्याच वेळी समांतर सुरू होतं. त्या हे सगळं पाहत असणार. त्याच काळात श्रीलंकेत (तमिळनाडूला सर्वार्थानं जवळ) सिरिमाओ भंडारनायके पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. त्या तर आशियातल्या नव्हे, तर जगातल्या पहिल्या राष्ट्रप्रमुख ठरल्या होत्या. अर्थात एमजीआर असेपर्यंत जयललितांची राजकीय महत्त्वाकांक्षा निद्रितावस्थेतच होती, असं म्हणायला पाहिजे. जसं अभिनेत्री होणं हे त्यांनी मागून घेतलं नव्हतं, तसं राजकारणात जाणं हाही त्यांचा वैयक्तिक चॉइस नव्हता. एमजीआर यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये फूट पडली आणि पक्षातला मोठा जनाधार जयललितांच्या मागं आला, हा सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहे.\nपण जेव्हा त्या प्रथम विधानसभेत आल्या आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करू लागल्या, तेव्हा त्यांचा खरा कस लागला. तमिळनाडूच्या विधानसभेत तोपर्यंत कुठलीही स्त्री विरोधी पक्षनेता नव्हती. जयललितांच्या रूपानं त्या विधानसभेनं प्रथमच स्त्री विरोधी पक्षनेता पाहिली. करुणानिधींचा द्रमुक सत्तेत होता. करुणानिधींच्या भाषणाला जयललितांनी आक्षेप घेतला म्हणून भर विधानसभेत त्यांची साडी फाडण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली. भारतातल्या संसदीय कामकाजाच्या इतिहासातला हा काळा अध्याय पण जयललिता डगमगल्या नाहीत. त्या तशाच फाटक्या साडीनिशी माध्यमांना सामोऱ्या गेल्या आणि 'मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा या विधानसभेत पाय ठेवीन,' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि ती तडीलाही नेली. इथे सर्वप्रथम जयललितांना त्यांच्या स्त्री असण्याची आणि त्यातही अभिनेत्री असण्याची तीव्र जाणीव झाली असणार. अभिनेत्री म्हणजे तमाम जनतेची फँटसी पण जयललिता डगमगल्या नाहीत. त्या तशाच फाटक्या साडीनिशी माध्यमांना सामोऱ्या गेल्या आणि 'मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा या विधानसभेत पाय ठेवीन,' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि ती तडीलाही नेली. इथे सर्वप्रथम जयललितांना त्यांच्या स्त्री असण्याची आणि त्यातही अभिनेत्री असण्याची तीव्र जाणीव झाली असणार. अभिनेत्री म्हणजे तमाम जनतेची फँटसी वर म्हटल्याप्रमाणं कुणी कुठल्या व्यवसायात असावं, याचे ठोकताळे आपल्याकडं जनतेच्या डोक्यात पक्के असतात. त्यामुळंच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडं बघण्यापेक्षा एक अभिनेत्री म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं गेलं असणार आणि त्यामुळंच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या साडीला हात घालण्याचं धारिष्ट्य झालं असणार. (याचा अर्थ बाकी कुणी अभिनेत्रीशी असंच वागावं असा नव्हे; हे त्याचं समर्थनही नव्हे. फक्त हा मुद्दा मानसिकतेचा आहे.) अत्यंत हुशार असलेल्या जयललितांनी हे नक्कीच जोखलं असणार.... मुख्यमंत्री व्हायचं, राज्याची प्रमुख व्हायचं तर जनतेची 'अम्मा' होण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखलं. त्यांनी रंगीबिरंगी साड्या नेसणं, भरपूर दागिने अंगावर घालणं बंद केलं. विशिष्ट पद्धतीनं साडी नेसून त्यांनी स्वतःचं संपूर्ण अंग झाकून टाकलं. जनतेच्या मनातली फँटसी साफ पुसून काढली. आपल्याकडच्या राजकारणातली ही प्रतीकात्मकता त्यांनी फार लवकर ओळखली. त्यांनी लगेच स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये करून टाकलं. राजकारणात ताकद मिळविली. स्वतःच्या जोरावर पक्ष चालविला. पाच वेळा मुख्यमंत्री झाल्या. आपल्यातलं स्त्रीत्व विसरून त्या एक कठोर राजकारणी झाल्या. कसा केला असेल हा प्रवास त्यांनी वर म्हटल्याप्रमाणं कुणी कुठल्या व्यवसायात असावं, याचे ठोकताळे आपल्याकडं जनतेच्या डोक्यात पक्के असतात. त्यामुळंच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडं बघण्यापेक्षा एक अभिनेत्री म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं गेलं असणार आणि त्यामुळंच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या साडीला हात घालण्याचं धारिष्ट्य झालं असणार. (याचा अर्थ बाकी कुणी अभिनेत्रीशी असंच वागावं असा नव्हे; हे त्याचं समर्थनही नव्हे. फक्त हा मुद्दा मानसिकतेचा आहे.) अत्यंत हुशार असलेल्या जयललितांनी हे नक्कीच जोखलं असणार.... मुख्यमंत्री व्हायचं, राज्याची प्रमुख व्हायचं तर जनतेची 'अम्मा' होण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखलं. त्यांनी रंगीबिरंगी साड्या नेसणं, भरपूर दागिने अंगावर घालणं बंद केलं. विशिष्ट पद्धतीनं साडी नेसून त्यांनी स्वतःचं संपूर्ण अंग झाकून टाकलं. जनतेच्या मनातली फँटसी साफ पुसून काढली. आपल्याकडच्या राजकारणातली ही प्रतीकात्मकता त्यांनी फार लवकर ओळखली. त्यांनी लगेच स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये करून टाकलं. राजकारणात ताकद मिळविली. स्वतःच्या जोरावर पक्ष चालविला. पाच वेळा मुख्यमंत्री झाल्या. आपल्यातलं स्त्रीत्व विसरून त्या एक कठोर राजकारणी झाल्या. कसा केला असेल हा प्रवास त्यांनी हा मानसिक संघर्ष किती अवघड असेल हा मानसिक संघर्ष किती अवघड असेल एके काळी त्यांच्या रूपाची, सौंदर्याची चर्चा व्हायची. स्त्री म्हणून सुखावणारे कित्येक क्षण त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात अनुभवले असणार. हे सर्व एकदम सोडून देऊन, एक मुखवटा घेऊन जगताना त्यांना काय गमवावं लागलं असेल एके काळी त्यांच्या रूपाची, सौंदर्याची चर्चा व्हायची. स्त्री म्हणून सुखावणारे कित्येक क्षण त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात अनुभवले असणार. हे सर्व एकदम सोडून देऊन, एक मुखवटा घेऊन जगताना त्यांना काय गमवावं लागलं असेल प्रचंड संपत्ती, हजारोंच्या संख्येत असलेल्या साड्या, शेकडो जोड आणि प्रासादतुल्य निवासस्थान या भौतिक गोष्टींमुळं त्यांना सोडाव्या लागणाऱ्या गोष्टींची भरपाई झाली असेल\nकधी तरी सिमी गरेवालच्या मुलाखतीत 'आजा सनम मधुर चांदनी में हम' गुणगुणताना किंवा 'नरी काँट्रॅक्टरवर माझा क्रश होता' असं सांगताना हे त्यांच्यातलं स्त्रीत्व अधूनमधून दिसून येतं... पण ते तेवढंच बाकी त्या स्त्रीत्वाचे सगळे मनोव्यापार त्यांनी त्या अवाढव्य हिरव्या साडीत आणि लांब ब्लाउजमध्ये चिणूनच टाकले असणार बाकी त्या स्त्रीत्वाचे सगळे मनोव्यापार त्यांनी त्या अवाढव्य हिरव्या साडीत आणि लांब ब्लाउजमध्ये चिणूनच टाकले असणार कशासाठी केलं असेल हे त्यांनी आणि त्यातून शेवटी त्यांना काय मिळालं\nआपल्याकडं राजकारणातल्या महत्त्वाकांक्षांसाठी स्त्री असो किंवा पुरुषही... यांना आपलं नैसर्गिक स्त्रीत्व आणि पौरुष कायमचं झाकून का टाकावं लागतं साधे-सरळ स्त्री आणि पुरुष म्हणून ते का जगू शकत नाहीत साधे-सरळ स्त्री आणि पुरुष म्हणून ते का जगू शकत नाहीत कशाला जनतेची 'अम्मा' व्हावं लागतं कशाला जनतेची 'अम्मा' व्हावं लागतं कशाला त्यांचे 'भाऊ' वा 'दादा' व्हावं लागतं कशाला त्यांचे 'भाऊ' वा 'दादा' व्हावं लागतं तिकडं न्यूझीलंडचे पंतप्रधान आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून राजीनामा देतात आणि आपल्याकडं... तिकडं न्यूझीलंडचे पंतप्रधान आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून राजीनामा देतात आणि आपल्याकडं... स्त्रीला साधं स्त्री म्हणून जगण्याची चोरी...\nअम्मा नावाचं गारूड समजावून घेताना हा विचार करीत गेलं तर सुन्न व्हायला होतं...\nजेव्हा या देशातलं राजकारण आणि एकूणच समाजकारण राजकीय लोकांच्या दैवतीकरणाचा आणि पप्पा वा 'अम्माकरणा'चा मोह टाळू शकेल, तेव्हा कदाचित ते अधिक निर्मळ होण्याची शक्यता आहे.\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ डिसेंबर २०१६)\nचिंतन आदेश दिवाळी लेख १६\nमृत्यू या विषयावर जेवढं बोलू आणि लिहू तेवढं कमी आहे. माणसाला मृत्यूचं आणि कदाचित मृत्यूनंतरच्या संभाव्य परिस्थितीचं अमर्याद आकर्षण कायम वाटत आलेलं आहे. एखादी गोष्ट संपूर्णपणे कळत नाही, तोवर तिचा वेध घेत राहायचं हा मानवी स्वभावच आहे. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा' असं महाकवी ग. दि. माडगूळकरांनी लिहून ठेवलेलं आहे. माणसाचं सरासरी आयुष्यमान ७० ते ९० वर्षं आहे, असं गृहीत धरलेलं आहे. यात अर्थातच पुढं-मागं दहा वर्षं होतात. पण जास्तीत जास्त माणसं ७० ते ९० वर्षं एवढं जगतात, असं आपण मानतो. यापेक्षा कमी वयात माणूस गेला, तर तो अकाली गेला, असं म्हणण्याची पद्धत आहे. थोडक्यात आपल्या इथल्या गणितानुसार ६० पेक्षा कमी वयात गेलेला माणूस निश्चितच अकाली मरण पावला, असं म्हणता येईल. माणूस अकाली गेला, की वाईट वाटतंच. यांनी आणखी जगायला हवं होतं, असं वाटतं. त्यात अकाली गेलेली व्यक्ती चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्ती असेल, तर बोलायलाच नको. चित्रपटसृष्टीतील अशाच काही निखळलेल्या पाच ताऱ्यांच्या वादळी आयुष्याचा आणि शेवटच्या दिवसांचा वेध घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.\nअकाली गेलेल्या तारे-तारकांचा विषय निघाला, की पहिल्यांदा चटकन नाव येतं ते सौंदर्यसम्राज्ञी मधुबालाचं. मधुबाला केवळ ३६ वर्षं जगली. मुमताज जेहान देहलवी असं तिचं मूळ नाव. तिचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ चा आणि मृत्यू २३ फेब्रुवारी १९६९ चा. आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वांत सुंदर अभिनेत्री असा गौरव तिनं प्राप्त केला होता. पण अशा सौंदयवतीला अल्पायुष्याचा शाप होता. कदाचित तिचं वयोवृद्ध होणं नियतीलाच मंजूर नसावं. म्हणूनच ती केवळ ३६ वर्षांची असताना नियतीनं तिचा डाव अर्धवट मोडला. 'द ब्यूटी विथ ट्रॅजेडी', 'द व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा' अशी अनेक बिरुदं तिच्या नावामागं लागली. तिच्या जाण्यानंतरही तिच्या दिसण्याविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी आजही चर्चा होत असते. तिच्या अनेक सिनेमांतून ती आपल्याला आजही दिसते. त्या अर्थानं ती अजरामरच आहे.\nमधुबालाच्या शेवटच्या आजाराविषयी तिच्या अनेक चरित्रांत, तसंच इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार, १९५४ मध्ये तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं सर्वांत प्रथम निष्पन्न झालं. त्या वेळी ती मद्रासमध्ये 'बहुत दिन हुए' नावाच्या सिनेमाच्या सेटवर काम करीत होती. पुढं पाच-सहा वर्षांत तिचा हा आजार चांगलाच बळावला. तिच्या बहिणीच्या मते, या आजारामुळं मधुबालाच्या शरीरात जादा रक्त तयार होत असे आणि ते नाक व तोंडावाटे बाहेर येत असे. अनेकदा डॉक्टर तिच्या घरी येत आणि बाटल्याच्या बाटल्या रक्त जमा करून नेत. या आजारामुळं तिच्या फुफ्फुसांवरही ताण पडे आणि त्यामुळं तिला श्वास घ्यायला त्रास होई. ती सतत खोकत असे आणि दर चार ते पाच तासांनी तिला ऑक्सिजन द्यावा लागे; अन्यथा तिचा श्वास कोंडला जाई. शेवटची सुमारे नऊ वर्षं ती अंथरुणालाच खिळून होती आणि अगदी शेवटी तर ती अगदी अस्थिपंजर झाली होती. अशी मधुबाला पाहायला आपल्याला कधीच आवडलं नसतं. 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना...' म्हणणारी अवखळ किंवा 'परदा नहीं जब कोई खुदा से, बंदों से परदा करना क्या...' असं म्हणणारी करारी मधुबालाच आपल्याला आवडते. पण कलावंतांचं रूपेरी आयुष्य आणि प्रत्यक्षातलं आयुष्य यात असाच जमीन-अस्मानाचा फरक असतो. कलाकारही शेवटी माणूसच असतात आणि माणूसपणाचे, शरीराचे सर्व भोग त्यांनाही भोगावेच लागतात. कलाकार पडद्यावर आपल्याला यक्षासारखे भासतात, पण प्रत्यक्षात त्यांनाही जरेचा शाप असतोच. मधुबालासारखी एखादी या शापातून सुटते आणि चिरतारुण्यासह अजरामर होते.\nमधुबाला आणि दिलीपकुमार यांचं प्रेमप्रकरण जगजाहीर होतं. मात्र, त्या प्रकरणाचा दुर्दैवी अंत झाला. या प्रेमभंगावर खुन्नस म्हणून की काय, मधुबालानं किशोरकुमारशी लग्न केलं. त्यासाठी किशोरकुमारनं इस्लाम धर्म स्वीकारला. पण पुढेही हे लग्न फार काही यशस्वी झालं असं म्हणता येत नाही. याचं कारण मुळात मधुबाला सतत आजारीच असायची. किशोरकुमारनं या काळात तिची बरीच सेवा केली, असं अनेक जण सांगतात. तर याउलट त्यानं तिला तिच्या माहेरी आणून सोडलं आणि फार काही लक्ष दिलं नाही, असाही एक मतप्रवाह आहे. साधारण १९६६ च्या आसपास मधुबालाची प्रकृती थोडी सुधारली. त्या वेळी तिनं राज कपूरसोबत अर्धवट राहिलेल्या 'चालाक' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करायचा प्रयत्न केला. मात्र, शूटिंगची थोडीशी दगदगही तिला झेपली नाही आणि हा सिनेमा अपूर्णच राहिला. पुढं १९६९ मध्ये आता आपल्याला पडद्यावर येणं शक्य नाही, हे लक्षात आल्यावर मधुबालानं सिनेमा दिग्दर्शन करण्याची घोषणा केली. 'फर्ज और इश्क' असं त्या सिनेमाचं नाव होतं. मात्र, निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मधुबाला हे जग सोडून गेली आणि हाही सिनेमा केवळ घोषणेच्या पातळीवरच राहिला. मुंबईत तिची संगमरवरी समाधी बांधण्यात आली. त्यावर कुराणातील आयत कोरण्यात आले. पुढं २०१० मध्ये ही समाधी वादग्रस्तरीत्या उद्-ध्वस्त करण्यात आली. मधुबाला शरीररूपानं केव्हाच निघून गेली असली, तरी तिच्या रूपेरी पडद्यावरच्या चैतन्यमयी आणि उत्कट प्रेमात पाडणाऱ्या छबीद्वारे अद्याप आपल्यात जिवंतच आहे.\nअकाली मरण पावलेल्या कलाकारांमध्ये आणखी एक नाव लगेच डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे गुरुदत्तचं. वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक लखलखता तारा होता. तो केवळ ३९ वर्षं जगला. नऊ जुलै १९२५ रोजी बंगलोरमध्ये जन्मलेल्या गुरूनं १० ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत आपलं जीवन संपवलं. एका मनस्वी कलावंताचा अकाली आणि दुर्दैवी मृत्यू झाला. या कलाकारांचं जगणं बघितलं, की लक्षात येतं, की ही साधीसुधी माणसं नव्हतीच. वेगळ्याच जगात वावरणारी स्वप्नाळू, वेडी माणसं होती. लौकिक जगाचे आचारविचार, रुढी-रिवाज यांना कधी पेललेच नाहीत. अनेकदा या लोकांनी जगाला फाट्यावर मारलं, तर जगानंही अनेक प्रसंगी त्यांची हेळसांड केली, थट्टा-मस्करी केली. गुरुदत्त हा विलक्षण प्रज्ञावंत कलाकार होता. त्याच्या जगण्याच्या सर्व शक्यता त्यानं स्वतः निर्माण केल्या होत्या. पारंपरिक जगण्याच्या सर्व चौकटी मोडीतच हा कलाकार एका आगळ्या धुंदीत जगला. त्याच्या त्या जगात केवळ प्रेम होतं, पॅशन होती, संगीत होतं, चित्र होतं आणि अर्थातच या सर्वांचा समुच्चय असलेला सिनेमा होता.\nअशा या वेड्या, कलंदर माणसानं 'प्यासा' आणि 'कागज़ के फूल'सारखे सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमे दिले. दुर्दैवानं 'कागज़ के फूल' १९५९ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला, तेव्हा पडला. या सिनेमाचं अपयश गुरुदत्तच्या जिव्हारी लागलं. त्यापुढं त्यानं त्याच्या प्रॉडक्शनच्या एकाही सिनेमावर दिग्दर्शक म्हणून स्वतःचं नाव येऊ दिलं नाही. गुरुदत्तनं गायिका गीता रॉयशी १९५३ मध्ये लग्न केलं. मात्र, त्या दोघांत वारंवार खटके उडत. अभिनेत्री वहिदा रेहमानचं गुरुदत्तच्या आयुष्यात येणं ही घटना गुरू आणि गीतामधल्या तणावाला आणखी खतपाणी घालणारी ठरली. गुरुदत्त सेटवर जेवढा शिस्तबद्ध दिग्दर्शक होता, तेवढाच तो वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी आणि बेशिस्त होता. प्रचंड प्रमाणात धूम्रपान, मद्यपान या गोष्टींच्या आहारी गेल्यानं तर शारीरिकदृष्ट्या तो आधीच पोखरून निघाला होता. पत्नीशी तणावपूर्ण संबंध आणि वहिदाबरोबरचं असफल प्रेम यामुळं गुरुदत्त मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यात 'कागज़ के फूल'च्या अपयशामुळं तर आणखीनच वाईट स्थिती झाली. दहा ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत पेडर रोडवरील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत्या घरी बेडरूममध्ये गुरुदत्त मृतावस्थेत आढळला. मद्यात झोपेच्या गोळ्या घालून घेण्याची त्याची सवय त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. गुरुदत्तनं आत्महत्या केली की त्याचा अपघाती मृत्यू झाला, याविषयी प्रवाद आहेत. मात्र, त्यानं पूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुदत्तचा मुलगा अरुण याच्या म्हणण्यानुसार, गुरुदत्तनं आत्महत्या केली नाही; तर दारूच्या नशेत चुकून जास्त गोळ्यांचा डोस पोटात गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या करायची असती, तर गुरुदत्तनं दुसऱ्या दिवशी दोन मीटिंग ठेवल्या नसत्या, असं त्याचं म्हणणं. त्या वेळी गुरुदत्त प्रॉडक्शनतर्फे 'बहारें फिर भी आयेंगी' या सिनेमाचं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू होतं. त्या कामासाठी ११ ऑक्टोबरला तो माला सिन्हाला भेटणार होता; तसंच रंगीत सिनेमांचं तंत्रज्ञान त्या वेळी नुकतंच हिंदीत आलं होतं, त्याविषयी तो राज कपूरशी चर्चा करणार होता. आत्महत्या करायची असती, तर गुरुदत्तनं दुसऱ्या दिवशी या दोघांना भेटायला बोलावलं नसतं, असं त्याच्या मुलाचं म्हणणं आहे. याशिवाय गुरुदत्त अजून दोन सिनेमांवर काम करीत होता. एक होता 'पिकनिक'. यात साधना त्याची नायिका असणार होती. दुसरा होता के. असीफचा 'लव्ह अँड गॉड.' पैकी गुरूच्या मृत्यूमुळं 'पिकनिक' हा सिनेमा डब्यात गेला, तर तब्बल दोन दशकांनी १९८६ मध्ये संजीवकुमारला घेऊन 'लव्ह अँड गॉड' अखेर तयार झाला. 'गुरुदत्त प्रॉडक्शन'च्या 'बहारें फिर भी आयेंगी'चं नशीबही चांगलं होतं. गुरूच्या जागी धर्मेंद्रला घेऊन दोन वर्षांनी, म्हणजे १९६६ मध्ये हा सिनेमा पडद्यावर झळकला.\nगुरुदत्त शेवटच्या काही काळात पत्नी गीतापासून विभक्त झाला होता आणि एकटा राहत होता. अब्रार अल्वी हे गुरुदत्तचे जवळचे मित्र. त्यांनी गुरुदत्तच्या आठवणी सांगणारं पुस्तक लिहिलं आहे. मात्र, अखेरच्या दिवसांतही गुरुदत्त अब्रार यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर फार काही बोललाच नाही. अगदी गीता व वहिदाविषयीही तो काही बोलत नसे. यावरून आत्महत्या करण्याची त्यानं खरोखरच मानसिक तयारी केली होती का, असा प्रश्न पडतो. ते काही का असेना, एक कलंदर, उमदा आणि विलक्षण प्रतिभावंत असा कलाकार आपल्यातून तेव्हा अकाली निघून गेला. गुरुदत्त आणखी काही वर्षं जगला असता, तर त्यानं त्या त्या काळात कसे सिनेमे बनवले असते, याचं कुतूहल वाटतं. बहुतेकदा काळाच्या पुढचे सिनेमे देणारा हा दिग्दर्शक आता जगातल्या मोजक्या टॉपच्या दिग्दर्शकांमध्ये अढळ स्थान पटकावून बसला आहे.\nमधुबाला व गुरुदत्तप्रमाणेच अकाली हे जग सोडून गेलेली तारका म्हणजे मीनाकुमारी. हिंदी सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन तिच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही तिच्या वाट्याला ट्रॅजेडीच आली, हे दुर्दैव तिच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही तिच्या वाट्याला ट्रॅजेडीच आली, हे दुर्दैव मेहजबीन बानो उर्फ मीनाकुमारी एक ऑगस्ट १९३२ रोजी या जगात आली आणि ३१ मार्च १९७२ रोजी हे जग सोडून गेली. पुरतं चाळीस वर्षांचंही आयुष्य तिला लाभलं नाही. जन्मापासूनच दुःखानं सतत तिची सोबत केली आणि अतीव वेदनेची मूर्तिमंत प्रतिमा झालेली ही थोर अभिनेत्री अकालीच हे निर्दयी जग सोडून गेली. मीनाकुमारीचा जन्म झाला, तेव्हा तिचे पिता अली बक्ष यांना दुसरीही मुलगी झाल्याचं दुःख झालं. त्यांची परिस्थिती फारशी बरी नव्हती. मीनाच्या आईच्या बाळंतपणाची डॉक्टरांची फी देण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. तेव्हा निराश अवस्थेत अली बक्ष यांनी तिला एका मुस्लिम अनाथालयाच्या दाराशी ठेवलं आणि ते तिथून निघून जाऊ लागले. मात्र, मुलीचं रडणं ऐकून त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते तिला घ्यायला परत फिरले. नुकत्याच जन्मलेल्या त्या मुलीच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. अली बक्ष यांनी तिला तातडीनं उचलून घेतलं आणि घरी परत आणलं. मीनाकुमारीचं पुढचं संपूर्ण आयुष्य दुःखमय जाणार, याची नियतीनं दाखवलेली ती चुणूकच होती. लहानग्या मेहजबीनला इच्छा नसतानाही सिनेमात काम करावं लागलं. औपचारिक शिक्षण असं काही झालंच नाही. चिमुकली मेहजबीन 'बेबी मीना' हे नाव धारण करून सिनेमांत बालकलाकाराच्या भूमिका करू लागली. चेहऱ्याला जो रंग लागला तो लागलाच. या रंगात वेदनेचा एक गहिरा रंग मिसळला होता, तो मात्र कुणाला दिसला नाही. विजय भट यांच्या अनेक सिनेमांत तिनं बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनीच तिचं नामकरण मीनाकुमारी असं केलं. वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी मीना नायिका बनली. सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९४६ ते १९५१ या पाच वर्षांत तिनं अनेक पौराणिक व अन्य फँटसी सिनेमांत कामं केली. पुढं १९५१ मध्ये तिची भेट दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. मीनाकुमारीच्या अपघातानंतर या दोघांची जवळीक वाढली. महाबळेश्वरवरून मुंबईला येताना मीनाच्या गाडीला अपघात झाला आणि तिला पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तेव्हा कमाल अमरोही यांनी तिची काळजी घेतली. तेव्हापासून दोघांचं प्रेम फुललं आणि लगेच त्यांनी लग्नही केलं. तेव्हा कमाल ३४ वर्षांचे, तर मीना १९ वर्षांची होती. हे लग्न गुप्त पद्धतीनं झालं. कमाल यांचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुलं होती. नोंदणी पद्धतीनं लग्न झाल्यावर दोघंही आपापल्या घरी गेले होते. हे लग्न झाल्याचं मीनाच्या वडिलांना कळल्यावर ते संतापले आणि त्यांनी त्वरित तिला घटस्फोट घेण्यास सांगितलं. मात्र, मीनाकुमारीनं याला स्पष्ट नकार दिला. तरीही ती वडिलांकडंच राहत होती. पुढं एका प्रसंगी वडिलांनी रात्री तिला घरी घेण्यास नकार दिल्यानंतर तिनं तिची गाडी वळवून कमाल यांच्या घरी नेली व ती त्यांच्याकडे राहिली. या प्रसंगानंतरच मीनाकुमारीनं अमरोहींशी लग्न केलंय, ही बातमी सर्वांना समजली. मीनाकुमारीचं कमाल यांच्यावर कमालीचं प्रेम होतं. ती त्यांना कायम 'चंदन' या नावानं, तर ते तिला कायम 'मंजू' या नावानं हाक मारीत असत. पुढं मीनाकुमारी मोठी स्टार झाली. 'बैजू बावरा', 'परीणिता', 'दो बिघा जमीन', 'आझाद' आदी सिनेमांतली तिची कामं गाजली. पुढं ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी मीनानं 'मिस मेरी' या चित्रपटात विनोदी भूमिकाही लीलया साकारली होती. जेमिनी गणेशन यात तिचे नायक होते. पुढं 'दिल अपना और प्रीत पराई', 'कोहिनूर', 'भाभी की चुडियाँ' (मराठी चित्रपट 'वहिनीच्या बांगड्या'चा रिमेक) अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून मीनाकुमारीच्या अभिनयाचं बुलंद दर्शन प्रेक्षकांना घडत गेलं. १९६२ या वर्षानं मीनाकुमारीच्या आयुष्यात इतिहास घडविला. त्या वर्षीच्या उत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तिन्ही नामांकनं एकट्या मीनाकुमारीलाच मिळाली होती. हे चित्रपट होते 'साहिब, बिबी और गुलाम', 'आरती' आणि 'मैं चूप रहूँगी'. अर्थात 'साहिब, बिबी और गुलाम'मधल्या छोट्या बहूच्या जबरदस्त भूमिकेसाठी मीनाला त्या वर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. गुरुदत्तच्या या सिनेमातली 'छोटी बहू' मीनाकुमारी अक्षरशः जगली, कारण ही भूमिका तिच्या वैयक्तिक आयुष्याशी खूपच साधर्म्य सांगणारी होती. मीनाकुमारीनं साकारलेली ही भूमिका म्हणजे हिंदी सिनेमाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली एक फार वरच्या दर्जाची भूमिका मानली जाते.\nयापुढचा मीनाकुमारीचा प्रवास म्हणजे दुःखाची 'दर्दभरी दास्तान' आहे. पती कमाल अमरोहींबरोबर झालेले मतभेद, तिच्या आयुष्यात आलेले धर्मेंद्र, सावनकुमार किंवा गुलज़ार आदी पुरुष आणि मद्याचं दिवसेंदिवस वाढत जाणारं व्यसन यामुळं तिचा घात झाला. मीनाला निद्रानाशाचा विकार होता. झोपेच्या गोळ्यांऐवजी ब्रँडीचा एक पेग घेण्याची सूचना तिच्या डॉक्टरांनी १९६३ मध्ये तिला केली होती. मात्र, ही मद्याची सवयच पुढं तिचा जीव घेईल, याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती. पतीबरोबर मतभेद झाले आणि वेगळी राहत असली, तरी तिनं अमरोहींपासून कायदेशीर घटस्फोट कधीच घेतला नाही. 'पाकिजा' हा चित्रपट हे अमरोहींचं अल्टिमेट स्वप्न होतं. सुमारे १५ वर्षं ते या स्वप्नांचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या 'मंजू'लाही याची कल्पना होती. म्हणूनच मतभेद असतानाही तिनं 'पाकिजा' स्वीकारला आणि पूर्णही केला. 'पाकिजा' प्रदर्शित झाला आणि दीड महिन्यानं ती गेली. 'नाझ' नावानं कविता करणारी ती एक संवेदनशील शायराही होती. 'पाकिजा'साठी मीनाला फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनयाचा (मरणोत्तर) पुरस्कार मिळाला... आणि अर्थात शेवटचाच अतीव वेदनेची आणि हृदयात खोलवर उमटलेल्या अमीट जखमेसारखी मीनाकुमारी कायमची त्या दुसऱ्या अलौकिक दुनियेत निघून गेली. तिच्या रूपेरी पडद्यावरच्या एकेक जबरदस्त भूमिकांद्वारे मात्र ती अद्याप आपल्यातच आहे.\nअगदी अफाट प्रतिभा, पण देवानं दिलेलं मर्यादित आयुष्य... असंच वर्णन अभिनेता संजीवकुमारचं करावं लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला कायमस्वरूपी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्यांमध्ये संजीवकुमारचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. केवळ ४७ वर्षांचं आयुष्य संजीवकुमारला लाभलं. नऊ जुलै १९३८ रोजी सुरतमध्ये जन्मलेला हरिभाई जेठालाल जरीवाला मुंबईत सहा नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या जोरदार झटक्यानं मरण पावला. इतर अभिनेत्यांपेक्षा संजीवकुमारनं त्याच्या वयापेक्षा अधिक वयाच्या किती तरी भूमिका केल्या. दैवदुर्विलास असा, की तो स्वतः मात्र वयाची पन्नाशी ओलांडू शकला नाही. संजीवकुमारला हे माहिती होतं. ही एक विचित्र, परंतु खरी गोष्ट होती, की संजीवकुमारच्या कुटुंबात फारच कमी लोक वयाच्या पन्नाशीनंतर जगले होते. त्याचा धाकटा भाऊ त्याच्या आधीच गेला, तर थोरला भाऊही संजीवकुमार गेल्यानंतर सहा महिन्यांतच मरण पावला.\nसंजीवकुमार उर्फ हरिभाईनं चित्रपटसृष्टीवर आपल्या अलौकिक प्रतिभेनं चांगलाच ठसा उमटवला. 'शोले'तील ठाकूर असो, की 'त्रिशूल'मधील आर. के. गुप्ता ही अमिताभच्या पित्याची भूमिका असो, संजीवकुमारनं प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. वयाच्या केवळ सदतिसाव्या वर्षी त्यानं 'शोले'तील 'ठाकूर'ची भूमिका साकार केली आहे, हे सांगून खरं वाटत नाही. आपल्या प्रत्यक्षातील वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका स्वीकारताना संजीवकुमारला कुठलंही भय वाटत नव्हतं. त्याचा स्वतःच्या अभिनयक्षमतेवर पूर्ण विश्वास होता. कवी-लेखक गुलजार यांच्यासोबत संजीवकुमारनं बरंच काम केलं. विशेषतः 'कोशिश'मधील मूकबधीर हरिचरण माथूरची भूमिका संजीवकुमारनं अत्यंत उत्कटतेनं साकारली. 'खिलौना'तील भूमिकेमुळं मुळात संजीवकुमार हिंदी चित्रपटसृष्टीत प्रकाशोझोतात आला. गुलजारसोबत त्यानं 'मौसम', 'आँधी', 'अंगूर', 'नमकीन' आदी नऊ चित्रपटांत काम केलं. दाक्षिणात्य सिनेमांच्या हिंदीत होणाऱ्या रिमेकनी राजेश खन्ना व संजीवकुमारला चांगलाच हात दिला. 'नया दिन नयी रात' या चित्रपटात संजीवकुमारनं नऊ विविध भूमिका साकारल्या होत्या. शिवाजी गणेशन यांच्या 'नवरात्री' (१९६४) या तमीळ सिनेमाचा तो रिमेक होता. 'पती, पत्नी और वो' या सिनेमातील त्यांची हलकीफुलकी भूमिकाही गाजली होती.\nसाधारण १९८० च्या नंतर संजीवकुमारनं चरित्र भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. त्याला जन्मापासूनच हृदयाचा त्रास होता. संजीवकुमार कायम अविवाहित राहिला. अभिनेत्री सुलक्षणा पंडितसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. परंतु दोघेही अविवाहितच राहिले. संजीवकुमारला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यानंतर त्याच्यावर अमेरिकेत बायपास सर्जरी करण्यात आली. मात्र, मुंबईत परतल्यावर त्याला सहा नोव्हेंबर १९८५ रोजी दुसरा अटॅक आला आणि त्यातच तो निवर्तला. संजीवकुमार त्या वेळी सुमारे दहा सिनेमांत काम करीत होता. हे सर्व सिनेमे नंतर यथावकाश प्रदर्शित झाले. त्यातल्या त्याच्या भूमिकांची काटछाट करण्यात आली. संजीवकुमारच्या अकाली जाण्यानं एक अफाट प्रतिभेचा उत्तम नट आपण गमावला यात शंका नाही.\nस्मिता पाटील. किती अकाली गेली अवघ्या एकतिसाव्या वर्षी, मुलाच्या बाळंतपणात स्मिता अचानक गेली. स्मिताचं नाव आठवलं, की आजही हळहळणारी एक पिढी आहे. स्मिता म्हणजे अत्यंत मनस्वी, कलंदर व्यक्तिमत्त्व. तिच्या गुणांविषयी बोलायचं म्हणजे पारा चिमटीत पकडण्यासारखं आहे. स्मिता म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक मुग्ध-मधुर स्वप्न अवघ्या एकतिसाव्या वर्षी, मुलाच्या बाळंतपणात स्मिता अचानक गेली. स्मिताचं नाव आठवलं, की आजही हळहळणारी एक पिढी आहे. स्मिता म्हणजे अत्यंत मनस्वी, कलंदर व्यक्तिमत्त्व. तिच्या गुणांविषयी बोलायचं म्हणजे पारा चिमटीत पकडण्यासारखं आहे. स्मिता म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक मुग्ध-मधुर स्वप्न ही अशी स्वप्नं केवळ स्वप्नातच पाहायची असतात. वास्तवाच्या रुक्ष भूमीवर ती शोधू गेल्यास हाती नैराश्याची रिक्त मूठ येण्याचीच शक्यता अधिक. स्मिताचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी शिरपूर (जि. धुळे) इथं झाला. तिचे वडील शिवाजीराव गिरीधर पाटील हे नामांकित राजकारणी. तिचं शालेय शिक्षण पुण्यात रेणुकास्वरूप हायस्कूलमध्ये झालं. स्मितानं अगदी सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर बातम्या देण्याचंही काम केलं. तिनं पुण्याच्या 'एफटीआयआय'मध्ये शिक्षण घेतलं होतं. श्याम बेनेगल यांनी तिला 'चरणदास चोर' या सिनेमात सर्वप्रथम संधी दिली. पुढं श्याम बेनेगल यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमात स्मिता होती. ती आणि शबाना आझमी तत्कालीन समांतर सिनेमाचा चेहरा बनल्या. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, गिरीश कर्नाड यांच्यासह तिनं अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण कामं केली. मंथन, निशांत, भूमिका, आक्रोश, चक्र, शक्ती, नमक हलाल, आखिर क्यों, मिर्चमसाला, वारिस हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट. मराठीतही जैत रे जैत आणि उंबरठा या डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटांतून स्मितानं केलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. स्मिता केवळ अभिनेत्री नव्हती, तर स्त्रीवादी चळवळीतही ती सक्रिय होती. तिच्या अनेक भूमिकांमधूनही तिनं सक्षम स्त्री-भूमिका रंगविल्या.\nकेवळ समांतर सिनेमातच नव्हे, तर व्यावसायिक चित्रपटांतूनही तिनं अनेक भूमिका केल्या. स्मितानं अभिनेता राज बब्बरशी केलेलं लग्न वादात सापडलं होतं. राज बब्बरनं त्याची आधीची पत्नी नादिरा हिला सोडून स्मिताशी लग्न केलं. स्मितानं मूल होऊ देऊ नये, असा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता म्हणे. मात्र, तिनं तो डावलला. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच १३ डिसेंबर १९८६ रोजी मध्यरात्री ती हे जग सोडून गेली. तेव्हा ती अवघ्या ३१ वर्षांची होती. स्मिताचा मृत्यू वैद्यकीय हलगर्जीपणामुळं झाला, असाही आरोप करण्यात येतो. प्रख्यात दिग्दर्शक मृणाल सेन यांनी अनेक वर्षांनंतर हा आरोप केला होता. ते काहीही असलं, तरी स्मिता अकाली गेली एवढंच सत्य मागे उरलं. स्मिता आज हयात असती, तर ६१ वर्षांची असती. म्हणजेच चित्रपटसृष्टीत अद्यापही पुष्कळ सक्रिय असती. या बदललेल्या काळात स्मिताही निश्चितच बदलली असती आणि तिनं स्वतःच्या अस्तित्वानं नंतर आलेल्या कित्येक सिनेमांना 'चार चाँद' लावले असते, यात शंका नाही. आता आपण केवळ तिच्या त्या काळातल्या सिनेमांतल्या तिच्या प्रतिमा डोळ्यांत साठवून ठेवू शकतो.\nहिंदी वा मराठी चित्रपटसृष्टीत अकाली निखळलेले इतरही अनेक तारे-तारका आहेत. दिव्या भारती (वय १९), जिया खान (२०), विनोद मेहरा (४५), अमजदखान (५१), गीता बाली (३५), ऋतुपर्ण घोष (४९), निर्मल पांडे (४८), दिलीप धवन (४५), जसपाल भट्टी (५७), शफी इनामदार (५०), आदेश श्रीवास्तव (५१) असे अनेक कलाकार हे जग फार लवकर सोडून गेले. कुणी असाध्य आजारानं, तर कुणी अपघातात गेले. काहींच्या मृत्यूविषयी अद्याप गूढ आहे. नैसर्गिक मरण नक्कीच नाही, पण मग आत्महत्या की घातपात, याचं उत्तर काळाच्या उदरातच दडलेलं आहे. यापैकी जसपाल भट्टी यांच्याशी तर माझे वैयक्तिक स्नेहबंध होते. त्यामुळं त्यांचा अपघाती मृत्यू ही मला स्वतःला वैयक्तिकरीत्या अत्यंत वेदनादायी घटना होती.\nमराठीतही अरुण सरनाईक (वय ४९, २१ जून १९८४ मध्ये पुणे-कोल्हापूर हायवेवर अपघाती मृत्यू), जयराम हर्डीकर (१९७८ मध्ये अपघाती मृत्यू), डॉ. काशिनाथ घाणेकर (वय ४६, मृत्यू २ मार्च १९८६), रंजना (वय ४५, मृत्यू ३ मार्च २०००), लक्ष्मीकांत बेर्डे (वय ५०), भक्ती बर्वे (वय ५१, एक्स्प्रेस-वेवर ११ फेब्रुवारी २००१ रोजी अपघातात मृत्यू), रसिका जोशी (वय ३८, ७ जुलै २०११ रोजी ल्युकेमियानं मृत्यू), स्मिता तळवलकर (वय ५९, ६ ऑगस्ट २०१४ रोजी कॅन्सरनं मृत्यू) असे अनेक कलाकार अकालीच हे जग सोडून गेले. या सर्वांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं, यात शंका नाही. आजच्या काळात हे सगळे असते, तर त्यांनी कुठल्या भूमिका कशा केल्या असत्या, याची आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो. अर्थात हे सर्व कलाकार त्यांच्या कलाकृतींच्या रूपानं आपल्यात कायमच राहतील, यात शंका नाही.\n(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी २०१६, चिरनिद्रा विशेषांक)\nसंवादसेतू दिवाळी अंक लेख\nतैमूर - मटा लेख\nकॉमेडी कट्टा दिवाळी अंक लेख\nचिंतन आदेश दिवाळी लेख १६\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/16651", "date_download": "2021-09-27T04:53:24Z", "digest": "sha1:7UKWFANGG7MH3DULBQPJUYVK3HS5SGXU", "length": 7740, "nlines": 120, "source_domain": "dhanlabh.in", "title": "नव्याने आलेले NFO – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nनव्याने आलेले NFO खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास SHAREKHAN सावंतवाडी शाखेमध्ये सम्पर्क करा. सम्पर्क नंबर ८२७५८८१०२४\nनवा ‘टाटा फोकस्ड इक्विटी फंड’ बाजारात\nआणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध\nसर्वसामान्यांना मिळणार आणखी दिलासा\nएसबीआय : ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/14/international-news-israeli-tanks-and-army-stationed-on-gaza-strip-us-blocks-unsc-meeting-turkey-is-gathering-muslim-countries/", "date_download": "2021-09-27T04:15:09Z", "digest": "sha1:GM2DJTVGF42PKNC6MDHVJKATVLDMY3N4", "length": 14348, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "इस्राइल-पॅलेस्टाईन संघर्ष : चीनने बोलवलेल्या बैठकीत अमेरिकेचा खोडा; पहा काय दिलेय याबाबत उत्तर - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nइस्राइल-पॅलेस्टाईन संघर्ष : चीनने बोलवलेल्या बैठकीत अमेरिकेचा खोडा; पहा काय दिलेय याबाबत उत्तर\nइस्राइल-पॅलेस्टाईन संघर्ष : चीनने बोलवलेल्या बैठकीत अमेरिकेचा खोडा; पहा काय दिलेय याबाबत उत्तर\nदिल्ली : इस्त्राईल आणि हमासचे छोटेखानी युद्ध तातडीने बंद करून या भगर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन भारत सरकारसह अनेकांनी केले आहे. त्याचवेळी जगभरात या दोन्ही बाजूने अनेकांनी सोशल मीडियामध्ये लढाईस सुरुवात केल्याने हा वाद चिघळायला लागला आहे. परिणामी आता यास मोठ्या युद्धाचे स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच चीनने याप्रकरणी बोलवलेली युनोच्या सुरक्षा परिषदेची बैठक अमेरिकेच्या विरोधामुळे रद्द झाली आहे.\nKrushirang on Twitter: “बापरे.. इस्राइल-पॅलेस्टाईनचा वाढला की युद्धाचा धोका; जमिनीच्या वादाला मिळाले धर्माचेही अधिष्ठान..\nहमास आणि इस्राईलमधील परस्पर हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 103 लोक मरण पावले आहेत. यात 27 मुलांचादेखील समावेश आहे. या चकमकीत 580 लोक जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांपैकी 7 इस्राएलचे आहेत. बाकीचे पॅलेस्टाईनी नागरिक इस्त्राईलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. त्यामुळे जगभरातून अनेकांनी या दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी काही राष्ट्र आणि धार्मिक संघटना यामध्ये तेल ओतण्याचे काम करून लढाईला मोठे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाची (यूएनएससी) बैठक अमेरिकेने रोखली आहे. या सभेत शांतता साधण्याच्या प्रकरणी कोणताही फायदा होणार नाही असे अमेरिकेने म्हटले आहे. चीनच्यावतीने ही बैठक बोलविण्यात आली होती. त्याचबरोबर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी मुस्लिम देशांना इस्रायलच्या विरोधात एकत्र करणे सुरू केले आहे. त्यांनी गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही फोन केला आहे.\nKrushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter\nइस्राईल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्दय़ावर ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) देखील सक्रिय झाली आहे. या विषयावर तुर्की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांनी संयुक्त राष्ट्राची बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. ज्यास ओआयसीने मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध संपवण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही बर्‍याच निरपराध लोकांचा बळी गेला असल्याने या लढ्यामुळे दोन्ही देशांमध्ये धर्मांधता वाढेल, असे गुटेरेस म्हणाले आहेत.\nसंपादन : महादेव गवळी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nबापरे.. इस्राइल-पॅलेस्टाईनचा वाढला की युद्धाचा धोका; जमिनीच्या वादाला मिळाले धर्माचेही अधिष्ठान..\nबाब्बो.. आणि इस्राइलनेच उभे केले ‘हमास’; पहा नेमकी कशी उभी राहिली ही जगप्रसिद्ध संघटना\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/medicine", "date_download": "2021-09-27T03:50:05Z", "digest": "sha1:W63ACROKBRE26Z6UJEEQRBYSPWF6PBDL", "length": 4370, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Medicine Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nहिपटायटीस ‘सी’चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल\nहार्वे जे. ऑल्टर, मायकल हाउटन आणि चार्ल्स एम. राइस या शास्त्रज्ञांनी केलेल्या परिणामकारक संशोधनांमुळे हिपटायटीस सी या नवीन विषाणूची ओळख पटवणे शक्य झा ...\nदावा म्हणजे औषध नव्हे\nकोरोनावर औषध शोधल्याचे खूप दावे सध्या होऊ लागले आहेत. इलेक्ट्रॉनिक मिडियावरही ‘ब्रेकिंग न्यूज, अब तक की सबसे बडी खबर’, असे म्हणत वेड्यासारखा थयथयाट स ...\nअपस्मार (epilepsy) मेंदूचा एक आजार\n२६ मार्च २०१९ जागतिक अपस्मार (epilepsy) दिवस म्हणून साजरा केला जातो. बोली भाषेत त्याला फिट येणे, फेफरे येणे, आकडी येणे इ. म्हणले जाते. अपस्मार हा मानस ...\nव्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या डॉ. रखमाबाई\nजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. रखमाबाई राऊत यांचा संघर्षमय आणि दिशादर्शक जीवनपट उलगडून सांगण्याचा प्रयत्न\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2021-09-27T05:07:58Z", "digest": "sha1:DV4253K3APUG35VOQM3BOSXJBVPOVBNY", "length": 18066, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदाशिवगड - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nदुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्‍य दिसते. अठराव्या शतकातील गोव्याच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग असणारा सदाशिवगड सध्या कर्नाटक राज्याचा एक भाग आहे. राज्याच्या दक्षिणेकडील काणकोण तालुक्‍याच्या पोळे सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर काळी नदीच्या अलीकडच्या काठावर उंच टेकडीवर सदाशिवगड वसला आहे. सदाशिवगड पाहायच्या अगोदर सदाशिवगडविषयी माझ्या कल्पना वेगळ्या होत्या. परंतु सदाशिवगड पाहिल्यावर माझ्या कल्पनांना धक्काच बसला. सदाशिवगड पाहण्यासाठी आम्ही प्रथम माझे परिचित सुरेश काणकोणकर काकांकडे कारवारला गेलो. तिथे मी त्यांना सदाशिवगड पाहायला आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही कारवारला येताना सदाशिवगडातूनच आलात. तेव्हा मी म्हटले आम्हाला वाटेत सदाशिवगड गाव लागले, पण गड काही दिसला नाही. त्यावर काणकोणकर काका म्हणाले काळी नदी तुम्ही पार करून आलात तेव्हा नदीच्या अलीकडे पुलासाठी जो उंच डोंगर कापला आहे तोच सदाशिवगड. काळी नदीवरील पुलासाठी आणि कारवारच्या विकासासाठी सदाशिवगड शहीद झाला आहे. हे सर्व ऐकून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. सदाशिवगडावर जाण्यासाठी काळी नदीच्या पुलाच्या अलीकडे चित्ताकुल नावाचे गाव लागते. या गावातून बेळगावला जाणारा फाटा आहे. या फाट्याला लगेच दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उजवीकडे छोटा फाटा सदाशिवगडाकडे जातो. या फाट्यावर सदाशिवगडावर जाणारा रस्ता आहे. वाटेत दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर सात मोठ्या तोफा वाटेवर ठेवल्या आहेत. मंदिराच्या बाहेर ब्रिटिश राजचिन्हाचा तुटलेला दगडी भाग ठेवला आहे. मंदिरात सदाशिवगडाविषयी इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास दोन वेळा भेट दिल्याची नोंद आहे. सदाशिवगड सन १७१७ साली सौंधेकर राजा बसवलिंग यांनी बांधून आपल्या पराक्रमी पित्याचे नाव सदाशिव या गडास दिल्याची नोंद आहे. १७९९ साली ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश राजचिन्ह या ठिकाणी लावले. दुर्गादेवी देऊळ गडाच्या मध्यास आहे तर खाली भव्य दर्गा आहे. हा दर्गा मध्ययुगात ऍबिसिनियातून आलेल्या एका अवलियाचा आहे.\nदुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्‍य दिसते. समोर काळी नदी आणि समुद्राचा दर्यासंगम, नदीपलीकडे नारळाच्या झाडीत आणि हिरव्यागार डोंगराच्या कुशीत दडलेले कारवार शहर. समुद्रात कूर्मगड. अंजदीव आणि इतर छोटी बेटे दिसतात.\nसदाशिवगडचा अठराव्या शतकातला इतिहास फार रंजक आहे. सन १७५० मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी-द-ताव्हरने पोर्तुगीज राज्य विस्तारासाठी सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु काही काळाने परत तो सौंधेकरांच्या ताब्यात दिला. सन १७६४ साली हैदर अलीने सौंधेकरांचे राज्य जिंकत सदाशिवगडही मिळविला. सन १७६८ मध्ये पोर्तुगिजांनी हैदरच्या सैन्याकडून सदाशिवगड घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान सौंधेकर राजा पोर्तुगिजांच्या आश्रयास बांदोडा येथे येऊन राहिला. पोर्तुगिजांनी सौंधेकरास हैदर अलीकडून राज्य परत मिळवून देण्याचा करार केला होता. परंतु पोर्तुगीज राज्य परत मिळवून देण्याच्या बाबतीत बराच काळ स्वस्थ बसले. तेव्हा सौंधेकराने पुणे दरबारात पेशव्यांशी पत्र व्यवहार करून राज्य हैदरकडून परत मिळविण्यासाठी विनंती केली. तेव्हा पेशव्यांनी सौंधेकरांस पुण्यास वास्तव्यास येण्याचे कळविले. ही गोष्ट पोर्तुगिजांना कळल्यावर सौंधेकर राजास पुण्यास जाण्यास प्रतिबंध केला आणि पोर्तुगीज देत असलेल्या तनख्यावर कायमस्वरूपी बांदोडा येथेच राहावे, असा करार करून घेतला. हा करार होण्यापूर्वीच पोर्तुगिजांनी टिपू सुलतानच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन सदाशिवगड ताब्यात घेतला. २४ जानेवारी १७९१ रोजी पेशव्यांच्या आरमाराने पोर्तुगिजांकडून किल्ला जिंकून घेतला. पण लगेच ३० जानेवारीस परत पोर्तुगिजांनी ताब्यात घेतला. तेव्हा पुणे दरबारातून पोर्तुगिजांस सदाशिवगड ताब्यात घेतल्याबद्दल समज देण्याविषयी अनेक पत्रे आली. परंतु पोर्तुगिजांनी आपण सौंधेकरांसाठी सदाशिवगड ताब्यात घेतला आहे असे कळवले. पण पोर्तुगिजांना हा किल्ला काही सौंधेकरांना द्यायचा नव्हता. पोर्तुगिजांनी सदाशिवगड ताब्यात घेतल्यापासून पुढे दीड वर्ष पुणे दरबारातून सदाशिवगडाविषयी बरेच राजकारण झाले. पेशव्यांचे सरदार पर शुरामभाऊ पटवर्धन टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमेनिमित्ताने कारवार भागात आले होते. तेव्हा त्यांनी आणि काणकोण भागातील देसाई निळू नाईक यांनी पोर्तुगिजांकडे सदाशिवडगडाबाबत बरेच राजकारण केले. परंतु पोर्तुगिजांनी टिपू सुलतानशी स्नेह संबंध वाढवून टिपूस सदाशिवगड देण्याचे ठरविले. तेव्हा परशुराम भाऊंबरोबर पेशव्यांचे आरमार दर्यासारंग बाबूराव साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कारवारजवळच होते. मराठा आरमाराने सदाशिवगडावर हल्ला करत सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु पुढे लवकरच टिपू आणि पेशवे यांच्यात तह झाला. तहाच्या अटीनुसार सदाशिवगड परत टिपूस मिळाला. पुढे लवकरच इंग्रजांनी टिपूचे राज्य जिंकले. त्यात सदाशिवगडही मिळाला. सदाशिवगडाच्या अलीकडे पोळे येथे पोर्तुगिजांची चौकी पोर्तुगीज ब्रिटिश राज्यांची सीमा बनली. वरील सर्व घडामोडींत अठराव्या शतकातील राजकारण किती अस्थिर होते हे कळते. या सर्व राजकारणाचा साक्षीदार सदाशिवगड मात्र फार थोड्या अवशेषांसह शिल्लक आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०२० रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/google-now-dominates-short-videos-invests-billions-in-two-indian-apps-nrms-67969/", "date_download": "2021-09-27T04:20:40Z", "digest": "sha1:Q7KDHZFKGIPKEHR74MKZJ4ZUJUB6472F", "length": 13108, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Google Company Invest | एक का डबल...गुगल कंपनीचा आता शॉर्ट व्हिडिओमध्येही दबदबा, दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये केली कोट्यवधींची गुंतवणूक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nGoogle Company Investएक का डबल…गुगल कंपनीचा आता शॉर्ट व्हिडिओमध्येही दबदबा, दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये केली कोट्यवधींची गुंतवणूक\nरोपोसोची मालकी Glance कडे आहे, ही भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहायक कंपनी आहे. गुगलने यामध्ये १४५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीसोबतच कंपनी ग्लान्स आणि रोपोसोमध्ये आपली AI क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे.\nटेक कंपनी गुगल भारतातील शॉर्ट व्हिडिओ सेक्टरमध्येही दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने एकाच दिवसात भारतातील दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.ज्या दोन अ‍ॅप्समध्ये गुंतवणूक केली त्यातील पहिलं ग्लान्सचं Roposo अ‍ॅप आणि दुसरं डेलीहंटचं Josh अ‍ॅप आहे.\nरोपोसोची मालकी Glance कडे आहे, ही भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहायक कंपनी आहे. गुगलने यामध्ये १४५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीसोबतच कंपनी ग्लान्स आणि रोपोसोमध्ये आपली AI क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे.\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता, शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा\nभारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर डेलीहंटने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Josh ची सुरूवात केली. कंपनीचं हे अ‍ॅप १२ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असून Josh अ‍ॅपकडे सध्या ३६ दशलक्ष डेली एक्टिव्ह युजर्स आणि ७७ दशलक्ष मंथली एक्टिव्ह युजर्स आहेत. १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक यामध्ये झाली आहे. दरम्यान, या दोन्ही अ‍ॅप्सचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही अ‍ॅप्समध्ये स्थानिक भाषेत कंन्टेंट मिळतो.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_71.html", "date_download": "2021-09-27T05:04:52Z", "digest": "sha1:D4JCIRAQWKMCRUDSVD6E2YQESK5PG7E6", "length": 17904, "nlines": 171, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "सोमेश्वरनगर मध्ये उभे राहणार कोविड केअर सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nसोमेश्वरनगर मध्ये उभे राहणार कोविड केअर सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे\nसोमेश्वरनगर मध्ये उभे राहणार कोविड केअर सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे\nबारामती तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सोमेश्वर कारखाना आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वरनगर येथे कोविड केयर सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुरूम ता बारामती येथे पदाधिकारी, प्रशासन, सर्व गावाचे सरपंच आणि आरोग्य सेवक यांच्यात पार पडलेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. यावेळी\nप्रांताधिकारी दादासो कांबळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, सपोनि सोमनाथ लांडे, राजवर्धन शिंदे, सभापती नीता बारावकर, उपसभापती प्रदीप धापटे, सदस्या नीता फरांदे, विक्रम भोसले, सोमेश्वर चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सतीश सकुंडे, कौस्तुभ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.\nरुग्न वाढत असल्याने बेड मिळत नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे काकडे यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायत, आरोग्य रुग्णालय यांनी एक खिडकी योजना देवून नागरिकांना माहिती द्यावी. या सेंटर साठी आरोग्य सर्व स्टाफ देण्याचे आश्वासन काकडे यांनी दिले. पंचायत समिती गटात ५० वर्षं वयोगटातील नागरिकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचे साहित्य आणि गोळ्या देत आहोत. स्थानिक डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना कोविड सेंटर साठी मदत करण्याची गरज व्यक्त केली. याठिकाणी कोरोनाच्या चाचण्या करण्यात येतील. ट्रिपल सी कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. असल्याचे काकडे यांनी सांगितले\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : सोमेश्वरनगर मध्ये उभे राहणार कोविड केअर सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे\nसोमेश्वरनगर मध्ये उभे राहणार कोविड केअर सेंटर : आरोग्य सभापती प्रमोद काकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.trekography.in/sudhagad/", "date_download": "2021-09-27T04:02:47Z", "digest": "sha1:CO6DCM4A6253DYEO7HBPJ7REKTUY6MEO", "length": 19728, "nlines": 64, "source_domain": "www.trekography.in", "title": "सुधागड – एक यादगार ट्रेक – Trekography", "raw_content": "\nसुधागड – एक यादगार ट्रेक\nदोन आठवडे चाललेली मेला-मेली आणि अजयच्या खूप साऱ्या “SMS” च्या कष्टांचे फळ म्हणून सुधागड-सरसगडचा ट्रेक ठरला. तसेही बरच दिवसात कोणीच ट्रेक केला नव्हता. त्यामुळे सगळे उत्साहात होते. अचानकपणे अनुष्काने मी पण येणार म्हणून पिल्लू सोडले आणि तिच्यामुळे सर्व मुलींनी “मी” चा सूर लाऊन धरला. झाले. मोठा फौजफाटा जमला. बोटे संपली तरी नावे संपत नव्हती. म्हणजे ट्रेक बराच स्मरणीय ठरणार असे दिसत होते. मुलींच्या येण्यामुळे सरसगडला फाटा दिला आणि सुधागड जवळचीच ठाणाळे लेणी (जमल्यास) करायचे ठरले. भारताच्या मंत्रिमंडळात होणाऱ्या खाते वाटपाप्रमाणे अजयने प्रत्येकाचे हित बघून कामे वाटून दिली. अन्याकडे “खादी”चे काम तर स्वान्याला भांडी आणायला सांगितले होते. तर आमचा अनुभवी माणूस ट्रेकमधील जीवनावश्यक चीजवस्तू आणणार होता. मी वाटाड्या होतो तर हृश्या, गोखले आणि खंड्या हे बिनखात्याचे मंत्री होते. चला बरीच तयारी झाली होती. पण हृश्या आणि गोखले यांनी अचानकपणे पाठींबा काढून घेतला तर स्वान्या आणि मंडळी ट्रेकच्या रात्री २ वाजता कटाप झाले. शेवटी उरली फक्त आम्ही सहा टाळकी. असो.\nसकाळी ६ ला माझ्याघरी जमून सामान वाटप झाले. आणि आम्ही खोपोली च्या दिशेने निघालो. वाटेत रामकृष्ण मध्ये पोटभर चापून घेतले. खोपोली ते पाली रस्ता प्रचंड खराब होता. खंड्या आणि अजय दुचाकीवर असल्याने ते एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात असा प्रवास करत होते. पालीमध्ये पोहोचेपर्यंत ११ वाजले होते. पाली गावातच सरसगडाचे उंच सुळके आहेत. या ट्रेक मध्ये सरसगड मुकणार म्हणून अजयने पुढचा ट्रेक इथेच ठरवून घेतला. पुढे पाच्छापूर-ठाकूरवाडी कि धोंडसे असे दोन पर्याय होते. शेवटी शिडीची आणि जवळची वाट म्हणून ठाकूरवाडीतून जायचे असे ठरले. १५-२० मिनिटात ठाकूरवाडीमधील शाळेसमोर गाड्या लाऊन आम्ही सुधागड कडे बघत उभे राहिलो. मुग्धाचा पहिलाच ट्रेक असल्याने ती एवढा मोठा गड आपण चढू कि नाही असे म्हणत साशंक होती. खंड्याने तर जे होईल ते होईल असे ठरवले होते. गाडीमध्ये बसल्या बसल्या मुग्धाने सुधागडची बरीच माहिती वाचून घेतलेली. त्यामुळे तिचा उत्साह टिकून राहिला होता. चला आता सुरवात. गावातल्या खोपाटांमधूनच गडावर जायची वाट होती. हळूहळू गाव मागे पडले आणि आम्ही सुधागडाचा डोंगर चढू लागलो. सुधागडबद्दल थोडेसे. पंचक्रोशीतील ठाणाळे आणि खाडसाम्बळे लेणी बघता गडाचे संदर्भ सुमारे इ.स. दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातात. गडावरील भोराईदेवीच्या स्थानावरून पडलेले मुळनाव म्हणजे “भोरपगड”. स्वराज्यात आल्यावर “सुधागड” असे नामकरण झाले.\n१०-१५ मिनिटातच आम्हाला गडाची शिडी लागली. सध्याची शिडी म्हणजे एक भक्कम लोखंडी जिनाच आहे. या जिन्यामुळे येथील “रॉकपॅच” ची भीती बरीचशी कमी झाली आहे. पण तिथेच खाली जुनी शिडी दिसते. त्यावरून पूर्वी हि वाट नक्कीच बिकट असल्याचे जाणवते. वाट तशी रुळलेली असल्याने चुकण्याचा काहीच संभव नाही. शिवाय खडी चढण असली तरी गर्द झाडीमुळे फारशी दमछाक होत नाही. एका बाजूला तैल-बैल च्या आभाळात घुसलेल्या भिंती आणि दुसऱ्या बाजूला कोकण असल्याने वाटेमध्ये बरेच थांबे घेत आम्ही सह्याद्रीच्या रांगणेपणातील सौंदर्याचा आस्वाद घेतला. तैल-बैल आणि सुधागड मधल्या दरीतून खळखळत वाहणाऱ्या नदीमुळे तर अजूनच मजा येत होती. सुमारे तासभर चढाई केल्यावर पूर्णपणे उध्वस्त झालेला दरवाजा लागला. इतःस्तता विखुरलेले दरवाज्याचे दगड पाहून मन उदास होते.\nतिथूनच पुढे कातळात कोरलेला बुरुज आणि त्यामागे लपलेला पाच्छापूर दरवाजा लागतो. दरवाज्यापर्यंतच्या कोरीव पायऱ्या बऱ्यापैकी शाबूत आहेत. तिथेच आडोश्याला पाण्याचे एक टाके सुद्धा आहे. थोडी विश्रांती आणि पोटाला आधार देऊन आम्ही पुढे निघालो. अजून अर्धा तास चढायचे. एका छोट्याश्या धबधब्याशेजारची खडी चढण पार केली समोर येते ते माथ्यावरचे विस्तीर्ण पठार. हुश्श.. आश्चर्य म्हणजे मुग्धा सगळ्यात आधी येऊन आमच्या स्वागताला उभी होती. आम्ही वर पोहोताच बदादा पाऊस कोसळू लागला. आमचे पुढचे उद्दिष्ट होते ते म्हणजे माथ्यावरचा “सरकारांचा वाडा” शोधणे. गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे पठारावरून सरळ चालत गेले कि वाडा लागतो. म्हणून amhi नाकासमोर सरळ निघालो. पण मधेच नाकानेच दिशा बदलली त्यामुळे आम्ही भलतीकडेच पोहचलो. आधीच पावसाचे फटकारे बसत होते त्यात भर म्हणून धुके वाढले. डोळ्यात बोटे घातली तरी काही दिसत नव्हते. चार दिशांना घोडे पिटाळावे तसे मुलींनी आम्हाला वाडा शोधण्यास पाठवले. दीडेक तासाची शोधमोहीम करून एकदाचा वाडा दिसला. तो सुद्धा आमच्या मागेच. काखेत कळसा आणि वाड्याला वळसा.\nसरकारांचा वाडा ही गडावरची एकमेव शाबूत असलेली वास्तू आहे. वाड्यात प्रवेश करताच क्षणी आमचा थकवा दूर पळाला. जुन्याकाळची चौसोपी पद्धतीची बांधणी. प्रशस्त पडव्या. शेणाने सारवलेल्या ओसऱ्या. संपूर्ण सागवानी बांधकाम. बाजूच्या एका खोलीमध्ये भल्यामोठ्या पेटाऱ्यात भांडी भरून ठेवली आहेत. गडावर येणार्यांच्या वापरासाठी. आमचा रहायचा प्रश्नच मिटला. एक कोपरा पकडून सामान टाकले आणि सगळे आडवे झालो. मग हळूहळू अजय आणि अन्याने जेवायची तयारी सुरु केली. मी आणि खंड्या उगाच फोटोग्राफी करत वेळ काढत होतो. मुलींनी तर चक्क टेंट मध्ये ताणून दिली होती. थोड्याच वेळात गरमागरम सूप आणि खिचडी तयार झाली. पोट शांत करून सगळे गप्पा मारत आडवे झालो. अन्या आणि खंड्याच्या घोरण्याच्या तालावर माझी झोप डोळ्यासमोर नाच करत होती. शेवटी एक दोनदा धोसलून खंड्याचा आवाज कमी झाला आणि मीही झोपी गेलो.\nसकाळी लवकर उठून अजयने चहाची तयारी सुरु केली. पण त्याच्या इम्पोर्टेड स्टोव ने दगा दिला. ओल्या लाकडांवर चूल पेटवायचे अनेक प्रयत्न असफल झाले. शेवटचा उपाय म्हणून वाड्याशेजारी खोपट्यात राहणाऱ्या एका आजींकडून चहा करून घेण्यास अन्याला धाडले. तोवर मी आणि अजय पाण्याची सोय करण्यासाठी बाहेर पडलो. गडाच्या चोर दरवाज्याशेजारी पाण्याचे टाके आहे असे वाचले होते. परत येईपर्यंत चहा तयार होता आणि खंड्याने यशस्वीपणे चूल पेटवून दाखवली होती. त्यामुळे लगेच मॅग्गी चा प्रोग्राम उरकून घेतला. सामानाची आवरा-आवर करून पुढे गडाचा महादरवाजा बघायला जायचे असे ठरले. आजींपाशी सामान ठेऊन आम्ही गडदर्शन करायला निघालो.\nवाड्याजवळच्या पायऱ्यांच्या वाटेने गेले कि दोन वाट दिसतात. उजवीकडची वाट आपल्याला अंबरखाना आणि टकमक टोक यांच्याकडे घेऊन जाते. आणि समोर दिसते ते भोराईचे मंदिर. भोरच्या पंतसचिवांची ही कुलदेवी. मंदिरामध्ये एक पोर्तुगीज() घंटा आहे. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेतील ही घंटा असावी. सध्या मंदिरासमोर तिथलेच कोरीव दगड वापरून सभामंडप बांधायचे काम चालू आहे. मंदिराच्या भोवती अनेक सती शिळा दिसतात.\nइथूनच समोर दिसणारा तैल-बैलचा डोंगर मन हरखून घेतो. तसेच तैल-बैल वरून येताना लागणारा कावडीचा डोंगर आणि नाणदांड घाटाचा परिसरसुद्धा दृष्टीस पडतो. देवीच्या मंदिरासमोरून एक वाट दिंडी दरवाजा उर्फ महादरवाजा कडे घेऊन जाते. खोदीव पायऱ्या असल्याने ही वाट चुकायची अजिबात भीती नाही. गडाची दुसरी धोंडसे गावामधून येणारा मार्ग दिंडी दरवाज्यातूनच येत असल्याने वाट बरीचशी मळलेली आहे. हा दिंडी दरवाजा म्हणजे रायगडाच्या महादरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती आहे. गोमुखी रचनेचा हा दरवाजा पाहताना गडाची भक्कम बांधणी लक्षात येते.\nसुधागडचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण पठार आहे. राजगडावरून जेव्हा महाराजांनी राजधानी सुरक्षित ठिकाणी हलवायचा विचार केला होता तेव्हा सुधागडचा सुद्धा विचार केला होता. परंतु त्यामानाने कमी पाणी आणि आडवळणीचे स्थान म्हणून कदाचित सुधागड पेक्षा रायगडला प्राधान्य देण्यात आले असावे. साधारणपणे २ तासामध्ये गडफेरी पूर्ण होते. गडावर बघण्यासारखे बरेच अवशेष शिल्लक आहेत. आम्ही परताना आजीबाईच्या खोपातापाशी थोडी विश्रांती घेतली निघताना आमच्या जवळचा उरला सुरला खाऊ आणि एक शाल असे आजीबाईला देऊन आम्ही परतीच्या वाटेवर लागलो. उतरताना फारसे थांबे न घेता ठाकूरवाडीत आलो. मुग्धा मागे सारखी फिरून एवढे आपण खरेच चढून आलो याची खातरजमा करून घेत होती. ठाकूरवाडीच्या शाळेत थोडावेळ अंग टेकून आम्ही आळसावलो. अजय आणि खंड्याला परत एकदा खड्ड्यांची सफर करायची होती पण रामकृष्ण मधले जेवण खुणावत असल्याने फारसा वेळ न घालवता पुण्याच्या रस्त्याला लागलो.\nएकंदरीत गाजावाजा करून ठरवलेल्या आणि आयत्या वेळी मुख्य मोहरे कटाप झाल्यामुळे सुरवातच गंडलेल्या परंतु अनेक सुखद अनुभव दिलेल्या या ट्रेकमुळे हा वीकेंड नक्कीच यादगार झाला.\nकोथळीगड – गुगलेला ट्रेक\nThrough My Eyes… – ठाणाळे लेणी: एक नाठाळ भटकंती says:\n[…] महिन्यापूर्वी सुधागडचा ट्रेक झाला तेव्हा वेळेअभावी ठाणाळे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3166", "date_download": "2021-09-27T04:08:17Z", "digest": "sha1:L4WXQ5UPBWV5R5WTP4W4CTE267RWCAYO", "length": 9154, "nlines": 114, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कोणता balanced फंड घ्यावा ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकोणता balanced फंड घ्यावा \nकोणताही फंड निवडताना खालील महत्वाच्या बाबी पहाव्यात .\nत्याची एकूण मालमत्ता किती आहे \nफंड व्यवस्थापनाचा खर्च किती आहे \nत्यामध्ये equity चे समभाग कोणते व कसल्या शाखांचे आहेत \nतसेच त्यांचे rating कशा प्रकारचे आहे \nसध्या बँकांचे व्याजदर कमी झाल्याने बँकेत फिक्स ठेवी ठेवणारे लोक balanced फंड खरेदी करताना दिसत आहेत.\nपण बॅलन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीत मिड कॅप असतील तर माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का, हा विचार महत्वाचा आहे .केवळ परतावा मोठा आहे म्हणून एखादा फंड निवडावा व त्यातील समभाग जर midcap असतील तर बाजार घसरत असताना या फंडाचा परतावा हा निश्चित कमी होणारा असणार आहे हे लक्षात घेवून आपली गुंतवणूक सुरक्षित balance फंडात करणे उचित आहे .\nतसेच हे सर्व पाहताना फंडाचा कमीत कमी परतावा व जास्तीत जास्त परतावा यातील फरक कमीत कमी असावा हे लक्षात ठेवावे.\nव या सर्व दृष्टीने UTI चा balance फंड हा चांगला फंड आहे हे धनलाभ च्या वाचकांना सांगण्यात येत आहे \nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nम्युच्युअल फंड सही है \nकरा , पण रक्कम १५% पर्यंत वाढल्यावर बाहेर पडावे व balanced फंडात गुंतवा हे योग्य होईल\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7324", "date_download": "2021-09-27T04:24:46Z", "digest": "sha1:PRMXQKTJRHXLTFEKEJD57N5GE2YHWZTW", "length": 9260, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "प्रभुदास लिलाधरतर्फे ग्राहकांसाठी शेअर ट्रेडींगसाठी पीएल मोबाईल अॅप – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nप्रभुदास लिलाधरतर्फे ग्राहकांसाठी शेअर ट्रेडींगसाठी पीएल मोबाईल अॅप\nभारतातील आघाडीची शेअर ब्रोकींग फर्म असलेल्या प्रभुदास लिलाधरने (पीएल) आपल्या ग्राहकांसाठी मोबाईलआधारे शेअर आणि करन्सी ट्रेडिंगसाठी पीएल मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे.\nपीएलच्या या अत्याधुनिक अॅपमध्ये शेअर्ससंबंधी इत्यंभुत माहिती, सखोल निरीक्षणयादी याचबरोबर शेअर, डेरिव्हेटीव्हज, कमोडीटी आणि चलन (करन्सी) आदी अन्य प्रकारच्या व्यवहारांबाबतही क्षणाक्षणाला माहिती मिळणार आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्यासाठी अॅपमध्ये अनेक पुरक टुल्स आहेत. ही टूल्स विशिष्ट सॉफ्टवेअरवर आधारीत इंजिन असून योग्य वेळेस गुंतवणूक आणि व्यवहारांची संधी लक्षात आणून देते. या अॅपच्या अन्य वैशिष्टांमध्ये शेअरबाजारातील व्यवहारांचे चार्टही मिळतात. शेअर ट्रेडींगशी संबंधित सुविधा या पीएलच्या ग्राहकांनाच उपलब्ध असुन ग्राहक नसलेल्यांना गेस्ट लॉगिन वापरुन सर्व सुविधा उपलब्ध होतील परंतु शेअर्सचे भाव काही मिनिटांच्या विलंबाने मिळतील.\n‘एसआयपी’ गुंतवणूक आता जलद \n‘लिक्विड फंडां’साठी सेबी ‘लॉक-इन पिरियड’ आणण्याची शक्यता\nआयसीआयसीआय प्रु.अ‍ॅसेट अलोकेटर फंड ऑफ फंड्सची मालमत्ता १० हजार कोटींपुढे\nआपल्याला हे माहित हवेच \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-ramkrishna-dalmia-who-is-ramkrishna-dalmia.asp", "date_download": "2021-09-27T04:06:37Z", "digest": "sha1:YCTJUUE5LBSGG5L6CKIY25RA3MGT5IJM", "length": 15672, "nlines": 314, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रामकृष्ण दल्मिया जन्मतारीख | रामकृष्ण दल्मिया कोण आहे रामकृष्ण दल्मिया जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Ramkrishna Dalmia बद्दल\nरेखांश: 75 E 39\nज्योतिष अक्षांश: 28 N 13\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nरामकृष्ण दल्मिया व्यवसाय जन्मपत्रिका\nरामकृष्ण दल्मिया जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरामकृष्ण दल्मिया फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Ramkrishna Dalmiaचा जन्म झाला\nRamkrishna Dalmiaची जन्म तारीख काय आहे\nRamkrishna Dalmiaचा जन्म कुठे झाला\nRamkrishna Dalmia चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nRamkrishna Dalmiaच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nRamkrishna Dalmiaची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Ramkrishna Dalmia ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Ramkrishna Dalmia ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nRamkrishna Dalmiaची जीवनशैलिक कुंडली\nप्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका प्रियकराचा / प्रेयसीचा हात असतो, असे म्हटले जाते तेव्हा तुमचा उल्लेख निश्चितच होतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला पुरेपुर साथ देईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/13089", "date_download": "2021-09-27T04:22:12Z", "digest": "sha1:ICIGA55P5X6PFZX5OCTOEIHACDUSNLZZ", "length": 11175, "nlines": 109, "source_domain": "dhanlabh.in", "title": "डेट फंडांसंबंधी अधिक काही —– – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nडेट फंडांसंबंधी अधिक काही —–\nप्रत्येक डेट फंड गुंतवणूकदाराने गुंतवणुकीच्या बाबतीत खालील मुद्दे पाहावेत \nजर गुंतवणूक कालावधी कमी असेल तर तिथे जास्त जोखीम घेता येत नाही. म्हणून मग अशा वेळी ओव्हरनाईट, लिक्विड, लो डय़ुरेशन, अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन असे फंड योग्य आहेत. परंतु गुंतवणूक कालावधी जर ३ ते ५ वर्षांच्या असेल तर मग मीडियम डय़ुरेशन, कॉर्पोरेट किंवा डायनॅमिक बॉण्ड फंड योग्य असतात.\nनियमित मिळकत की जोखीम व्यवस्थापन की नजीकच्या काळातील लक्ष्यपूर्ती त्यानुसार गुंतवणूक पर्याय निवडायला हवा. सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन अर्थात ‘एसडब्ल्यूपी’मार्फत नियमित मिळकत हवी असेल तर एक वर्षांच्या खर्चाइतके पैसे लिक्विड फंडांमध्ये ठेवावेत. जोखीम व्यवस्थापन असेल तर एखादा चांगला डायनॅमिक बॉण्ड फंड किंवा कॉर्पोरेट बॉण्ड फंड चालेल. आर्थिक उद्दिष्टाची पूर्तता करताना जोखीम कमी किंवा नगण्य असेलेले डेट फंड निवडावेत.\nव्याज दरांमधील बदल आणि डिफॉल्ट या दोन कारणांमुळे डेट फंडांना नुकसान होतं. तेव्हा फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या रेटिंगची गुंतवणूक आहे आणि एखाद्या इश्युअरवर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे.\nमुदत ठेवींप्रमाणे डेट फंड कुठल्याही मिळकतीची हमी देत नाहीत. खाली येणाऱ्या व्याज दरांमुळे दीर्घ मुदतीचे फंड बहरतात, तर वाढणाऱ्या व्याज दरांमुळे त्यांना नुकसान होतं. कधी कधी अल्पावधीत रोकडसुलभता कमी झाली तर लिक्विड किंवा लो डय़ुरेशन फंडांमध्ये फायदा होतो.\nमुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर दर वर्षी कर बसतो. परंतु डेट म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा आपण पैसे काढतो तेव्हाच कर भरावा लागतो. तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास गुंतवणूकदाराच्या स्लॅबनुसार कर लागतो. तीन वर्षांनंतर पैसे काढल्यास ‘इंडेक्सेशन’चा फायदा मिळतो आणि कमीत कमी कर भरावा लागतो.\nत्यामुळे आपल्याला पैसे केव्हा लागणार याचा निश्चित अंदाज बांधून आपली गुंतवणूक करावी हे सर्वात महत्वाचे \nपतसंस्थेत अथवा सहकारी बँकेत ठेव ठेवताना —\nरिटायर होण्यासाठीचे 3 नियम \nरिलायन्स पॉवर अॅण्ड इन्फ्रा फंड\nकार्वी व म्युच्युअल फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/13/piaggio-is-celebrating-the-festival-with-the-ape-festival-bonanza/", "date_download": "2021-09-27T03:26:00Z", "digest": "sha1:HWFMSXOR544QDHHST2YNXD5ZIFYX36GV", "length": 11783, "nlines": 107, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "आपे फेस्टिव्‍ह बोनान्‍झाच्या साथीने पियाजिओ करत आहे सणासुदींचे स्वागत - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआपे फेस्टिव्‍ह बोनान्‍झाच्या साथीने पियाजिओ करत आहे सणासुदींचे स्वागत\nपुणे :इटालियन पियाजिओ ग्रुपची उपकंपनी छोट्या व्यावसायिक वाहनांच्या भारतातील अग्रगण्य उत्पादकांपैकी एक असलेल्या पियाजिओ आणि व्हेइकल्स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ने आपे फेस्टिव्‍ह बोनान्‍झा ऑफरची घोषणा करून सणासुदींच्या उत्साहामध्ये अधिकच भर टाकली आहे. या योजनेअंतर्गत पियाजिओच्या भारतभरातील सर्व व्यावसायिक संपर्ककेंद्रांवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू आणि सवलत योजनांचा लाभ घेता येणार आहे.\n१० सप्टेंबर आणि १५ नोव्हेंबरच्या दरम्यान केलेल्या कोणत्याही खरेदीवर एक सोन्याचे नाणे हमखास भेटवस्तू म्हणून दिले जाणार आहे व त्याचबरोबर डीलरशिप केंद्रांवर घेतल्या जाणा-या लकी ड्रॉमध्ये सहभागी झाल्यास १० ग्रॅम* सोन्याची नाणी किंवा २५,००० रुपयांपर्यंतची गृहोपयोगी उपकरणे अशा वस्तूंपैकी एखादे बंपर इनाम जिंकण्याची संधीही मिळणार आहे. या योजनेमध्ये पियाजिओच्या सर्व सीव्ही डीलरशिप्समध्ये मिळून एकूण ३० कोटी रुपयांपर्यंत* किंमतीची बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत.\nही ऑफर पियाजिओच्या ४०० हून अधिक डीलरशिप्समध्ये उपलब्ध असणार आहे व कंपनीच्या इंटर्नल कम्बशन इंजिन वर्गातील पियाजिओ तीनचाकी वाहनाच्या खरेदीला या बक्षिसयोजना लागू असणार आहेत.\nयाप्रसंगी बोलताना कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर दिएगो ग्राफी म्हणाले, “भारतामध्ये ३० लाख आनंदी ग्राहक मिळविण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचा पियाजिओला प्रचंड अभिमान आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगाला लवकरच येत असलेल्या सणासुदीच्या मोसमाचीही साथ लाभल्याने आम्ही आमच्या सर्व डीलरशिप्समध्ये ग्राहकांना भरपूर आकर्षक योजना आणि भेटवस्तूंचा लाभ घेण्याची संधी देणा-या आपे फेस्टिव्‍ह बनोन्‍झाचे आयोजन केले आहे, जी या श्रेणीमधील सर्वात भव्य ग्राहकयोजना आहे. उत्सवांच्या येत्या मोसमासाठी आमच्याकडून आमच्या ग्राहकांना आरोग्य आणि आनंदाच्या अनेक स्नेहमय शुभेच्छा. “\nपीव्‍हीपीएलच्या सीव्‍ही बिझनेस विभागाचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड साजू इ. एस नायर म्हणाले, “सध्या आपण पॅनडेमिकमधून जात आहोत, तरीही येऊ घातलेल्या सणासुदीच्या मोसमासाठी आम्ही अत्यंत उत्साही आहोत व या उत्सवासाठी सीएनजी, डिझेल आणि पेट्रोल व एलपीजी अशा सर्व इंधन श्रेणींमधील उत्पादनांचे उत्तम पर्याय आम्ही ग्राहकांसाठी सज्ज ठेवले आहेत. आमच्या सर्व डीलरशिप्सनी या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे आणि गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन दिवाळीपर्यंत सुरू राहणा-या व यादरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये साजरा होणा-या सर्व प्रमुख सणांना सामावून घेणा-या या उत्सव योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना खास निमंत्रित केले जाणार आहे.“\n← स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्हयात 100 दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियानास सुरुवात\nतृतीयपंथी व असंघटित कामगारांसाठी विशेष लसीकरण मोहीम →\nपियाजिओ इंडियाकडून गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेस्‍पा किंवा अॅप्रिलिया जिंकण्यासाठी “इन्शुरन्स ऑफर”सोबत “स्पिन दि व्हील” ऑफर\nपियाजिओ कडून ३०० सीसी बीएस-६ पेट्रोल व सीएनजी वाहनांची आपे एचटी श्रेणी सादर\nऑटो रिक्षाचाकांच्या मुलांसाठी पियाजिओने केली ‘शिक्षा से समृद्धी’ या शिष्यवृत्तीची घोषणा\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-09-27T05:14:15Z", "digest": "sha1:UTXWZ7HH6IAS3T4C6SBYEEYDAVQ7X5OM", "length": 3908, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हिंदू दहशतवाद Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n१९२४ साली लाला लजपत राय यांनी एका लेखात पंजाबची हिंदू व मुसलमान विभागात फाळणी करावी अशी मागणी केली. आकार पटेल म्हणतात १९४० पर्यंत ५६ वेळा फाळणीची मागण ...\nविखारी विचारांची राजकीय व्यूहनीती नेहमीच ‘एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकून समाजात थोडा थोडा विखार पेरत तो सर्वमान्य आणि त्याचे सार्वत्रिकीकरण (नॉर्मलाईज) क ...\nवर्धा येथील मोदींचे आवाहन, हे कायद्याचे उल्लंघनच \nवायनाडमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणूनच राहुल गांधी यांनी त्या मतदारसंघाची निवड केली असा आरोप त्यांनी केला. ‘हिंदू दहशतवाद’असे शब्द वापरणाऱ्या काँग्र ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1466161", "date_download": "2021-09-27T04:27:56Z", "digest": "sha1:FYBGLIR35DSJNVBBU3DMRWHLJ4IDNROA", "length": 2715, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"एडुआर्ड हाइन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"एडुआर्ड हाइन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:५९, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती\n५८ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n-वर्ग:फक्त चित्र असलेली पाने; +वर्ग:इ.स. १८२१ मधील जन्म; +वर्ग:इ.स. १८८१ मधील मृत्यू - हॉटकॅट...\n१५:५८, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१५:५९, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(-वर्ग:फक्त चित्र असलेली पाने; +वर्ग:इ.स. १८२१ मधील जन्म; +वर्ग:इ.स. १८८१ मधील मृत्यू - हॉटकॅट...)\n[[वर्ग:फक्तइ.स. चित्र१८२१ असलेलीमधील पानेजन्म]]\n[[वर्ग:इ.स. १८८१ मधील मृत्यू]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-27T03:58:31Z", "digest": "sha1:TIUDZAM6CCCDLMJXNLV3XVKSKMCFOZL4", "length": 15550, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शहरातील नामांकित कंपनीत नोकरी लावून देतो; असे म्हणत केली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Chinchwad शहरातील नामांकित कंपनीत नोकरी लावून देतो; असे म्हणत केली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\nशहरातील नामांकित कंपनीत नोकरी लावून देतो; असे म्हणत केली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\nचिंचवड, दि. २६ (पीसीबी) – फोर्स मोटर्स कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून या तिघांनी मिळून एका तरुणाची एक लाख 44 हजारांची फसवणूक केली. ही घटना 26 सप्टेंबर 2020 ते 25 मार्च 2021 या कालावधीत थरमॅक्स चौक चिंचवड येथे घडली.\nपलाश गणेशराव मौजे (वय 28, रा. सहकार नगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक जाधव उर्फ यादव (वय 40), जीवन गायकवाड (वय 35), पाटील (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही, वय 38) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी पलाश मौजे यांना फोर्स मोटर्स कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी वारंवार आरोपींनी पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना गुगल पे आणि फोन पे वरून ऑनलाईन माध्यमातून एक लाख 44 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर फिर्यादी पलाश यांनी आरोपींकडे नोकरीबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांना नोकरी न लावता, पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleघरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळताच; घडलं असं काही\nNext articleबेकायदेशीरपणे घरात घुसून मारहाण करत साहित्याची तोडफोड\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\nप्रेमप्रकरणाबाबत तरुणीच्या घरी सांगण्याची भीती घालून एक लाख उकळले\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला”; शिवसेना भुजबळांविरोधात हायकोर्टात\nदेहूरोड येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न\nभारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये खेळणार एक मात्र कसोटी सामना\nजमिनीवर अतिक्रमण केल्याने नोटीस पाठवली म्हणून एकास मारहाण, जातीवाचक शिवीगाळ\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/74585", "date_download": "2021-09-27T05:10:53Z", "digest": "sha1:SKFMPNKCQ4NXNHA7HTWVFBI3NCWK7FQC", "length": 28325, "nlines": 240, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अभियांत्रिकीचे दिवस - भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अभियांत्रिकीचे दिवस - भाग २\nअभियांत्रिकीचे दिवस - भाग २\nपहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात सापडून निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसंतरी करून, रडत खडत पुढच्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढायची शासनाची पॉलिसी असायची.\nज्याप्रमाणे नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.\n\"आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत. त्यामुळं इथल्या 'सगळ्या' रिसोर्सेसचा लाभ घेताना आधी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे\", असा ह्या रेग्युलर पोरांचा दावा असायचा.\nपण डिप्लोमाची पोरं 'बारा गावचं पाणी' पिऊन आलेली असल्यामुळं ह्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करून, सबमिशनच्या वेळी कळेल कोण सासू आणि कोण सून ते, म्हणून त्यांचं त्यांचं चालू ठेवायची.\nत्यामुळं हे फ्रिक्शन जास्त वेळ टिकायचं नाही.\nदिवस आपोआप जात राहायचे.\nपण हा आळसावलेल्या गोगलगायीसारखा निवांतपणा सदैवच असायचा असं नाही.\nमढ्यासारखं सुस्त पडलेल्या हॉस्टेलला सेमिस्टरच्या शेवटी हळू हळू जाग यायला लागायची.\nअंगाला लागलेली वाळवी खरवडायला आणखी थोडा वेळ जायचा.\nतोपर्यंत सबमिशन्सच्या महापूराचे पाणी गळ्याशी आलेलं असायचं. मग सगळ्यांची जीवाच्या आकांतानं हातपाय झाडायला सुरुवात व्हायची.\nभांडवल-कॉपी शोधणं, ही पहिली आणि तातडीची टास्क.\nगर्ल्स होस्टेलवर सगळ्याच विषयांच्या भांडवल कॉप्या नेहमीच तयार असायच्या. मग त्यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेल्या एका मध्यस्थाला त्या मोहिमेवर पाठवलं जायचं किंवा हौसेखातर तो स्वतःच जायचा.\n'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss ''\nअशा पद्धतीनं मन लावून भीका मागायचा.\nआणि ते रेडीमेड फायलींचं बोचकं पाठीवर बांधून होस्टेलवर आणायचा.\nतोपर्यंत होस्टेलवर सगळीकडे बुभूक्षित आदिमानव त्याची वाटच बघत बसलेले असायचे.\nमग जे काही आपल्याला सुरुवातीला झेपेल, ते उष्टे खरकटे हातात घेऊन सगळे जीव तोडून लिहित सुटायचे. कारण टर्म एन्ड आठवड्यावर आलेली असायची.\nअशाच काळात लोकल पोरांचा होस्टेलवर बाजार उठायला सुरुवात व्हायची.\n'' भावाsss तूच आहेस '' ''भावाsss तूच आहेस '' ''भावाsss तूच आहेस\nअसे किंवा वेगवेगळ्या बाइक्सचे आवाज अहोरात्र, होस्टेलच्या कॉरिडॉरमधून घुमायला लागायचे.\nआणि मागचं सगळं विसरून तात्पुरते गळ्यात गळे घातले जायचे.\nगर्ल्स होस्टेलवरून सबमिशन आणायला गेलेल्या मध्यस्ताबरोबर खंडीभर गाईडलाईन्सही आलेल्या असायच्या.\nया गाईडलाईन्स मुख्यतः काळजीयुक्त, नाजूक आणि किनऱ्या आवाजातल्या असायच्या.\n\"असाइन्मेंट्स चुरगाळू नकोस हं \"\n\"फाईलवर डाग पडू नकोस हं\"\n\" मला किनईsss उद्या सरांना फाईल सबमिट करायची आहे.\"\n\"फाईल कुणाला देऊ नकोस हं\"\n\"संध्याकाळी लगेच परत आणून दे हं\"\nह्या सूचनांकडे ताबडतोब दुर्लक्ष व्हायचं. कारण त्या फाईलीतली पानं सतरा ठिकाणी फिरत राहायची.\n आणि एवढा वेळ कुणाकडे असायचा \nकुणालातरी लिहिता लिहिता त्यावर डुलकी लागू शकते, कुणाच्या वडापावचा डाग पडू शकतो.\nकुणी लिहिता लिहिता बसल्या जागेवरून खिडकीच्या दिशेनं तोंड करून मारलेली पिचकारी त्या पानांवर रिटर्न उडू शकते.\nकधी कधी त्यातली गहाळ झालेले ग्राफ्स सहा- सात महिन्यांनी कुणाच्यातरी गादीच्या किंवा कपाटाच्या कोपच्यात सापडलेले आढळू शकतात.\nआपण काय काय बघणार आपलं आपलं सबमिशन झाल्याशी मतलब.\nअशी जबाबदारी झटकण्याची ट्रेनिंग तिथं सगळ्यांनाच आपोआप मिळालेली असायची.\n\"कंझ्युमर्स स्टोअर उघडलंय काय बे \" असा एक लाखमोलाचा रोकडा सवाल याच काळात उपस्थित व्हायचा.\nमग एकजण एका स्कूटीवरून कोऱ्या फायली, इंडेक्स, पेजेस, ग्राफ्स, शीट्स सगळ्यांसाठी आणायचा.\nती फेमस मुघलकालीन ऐतिहासिक खटारा स्कूटी ताशी १० किलोमीटर वेगानं सरपटत रांगत होस्टेलकडे हेलपाटे घालताना बऱ्याच वेळा दिसायची.\nसबमिशन लिहिताना \" काय लिहितोय \" कशासाठी लिहितोय\" \"कुठल्या प्रॅक्टिकलचे रीडींग्ज लिहितोय\" असले फालतू प्रश्न कुणालाच पडायचे नाहीत.\nकारण ते कागद ऑल-रेडी सतरा ठिकाणांवरून झिरपत झिरपत त्याच्याकडे आलेले असायचे.\nआणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्यातला मजकूर गाळून गाळून आणि हक्कानं १५-२० चुका करूनच पुढच्यांपर्यंत पोचवलेला असायचा.\nआणि चुकून एखाद्याला समजा डाउट आलाच तर \"मरू दे च्यायला चेकिंगच्या टायमाला पकडलंच तर बघू पुढच्या पुढं चेकिंगच्या टायमाला पकडलंच तर बघू पुढच्या पुढं \" असं म्हणायची पद्धत होती.\nस्वतः उठून रेफरन्स बुक्स शोधून करेक्शन करायचा दम कुणातच नसायचा.\n त्यावेळेपर्यंत त्या सेमिस्टरला \" नेमके विषय कुठले कुठले आहेत\" ह्याचाच पत्ता नसायचा.\nयाच काळात काही मोक्याच्या ठिकाणी GT चा (ग्लास ट्रेसिंगचा) सेट लावून ठेवलेला असायचा.\nते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे.\nशेकडो जणांच्या शीट्सची भेंडोळी जोपर्यंत ट्रेस होऊन बाहेर पडत नाहीत तोपर्यंत ही GT ची भट्टी दिवसरात्र सेवा देत राहायची.\nशेवटी शेवटी दिवसरात्र GT मारून मारून तारवटलेले, झिंगलेले डोळे, दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, आंघोळ न केलेले आठवडेच्या आठवडे गेल्यामुळे सगळ्यांनाच येणारा सूक्ष्म वास, तो वास दडवण्यासाठी मारलेल्या डिओच्या वास, सिगरेटींचा वास त्यात मिक्स झाल्यामुळं तयार होणारं एक \"डेडली कॉम्बिनेशन\"... असा सगळा किचकिच माहौल सबमिशन्समध्ये असायचा..\nगुलमोहर - विनोदी लेखन\nवाचतोय.... मजा असते कॉलेज\nवाचतोय.... मजा असते कॉलेज लाईफ...\n'' वाढा वो sss माय '' '' काय\n'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss '' >>>> हसून हसून मेले.\nहा हा... अगदी असाच प्रकार\nहा हा... अगदी असाच प्रकार असायचा तो...\nते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा\nते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे. >>>\nधमाल आहे हे. दोन्ही भाग वाचले. येउ द्या अजून. लिहीण्याची स्टाइल मस्त आहे तुमची.\nमस्त लिहिले .. स्कुटीच्या\nमस्त लिहिले .. स्कुटीच्या फेर्या आठवल्या..सबमिशन, व्हायवा वेडे दिवस .\nमुलींकडून फायली आणणं, याचा दुसरा भाग एखादी मुलगी आपल्या 'बहुत अच्छा दोस्त' ला भावनिक अपील करून त्याच्याकडून 10-12 पानं लिहून घेणारी पण असायची.\nज्यांना ही पानं दिली त्या शिक्षकांनी त्यावर हॅरी पॉटर उतरवलं असतं तरी पानांची संख्या आणि मध्ये आकृत्या पाहून पास चा शिक्का मारला असता.त्यांनाही अजिबात वेळ नसायचा.\n(बरं झालं) गेले ते दिन गेले (सबमिशनचे)\nओव्यांची मूळ कवयित्री कोण या प्रश्नाइतका गहन प्रश्न म्हणजे सबमिशनच्या राईट-अप्सचे मूळ लेखक/लेखिका कोण या प्रश्नाइतका गहन प्रश्न म्हणजे सबमिशनच्या राईट-अप्सचे मूळ लेखक/लेखिका कोण कानगोष्टींच्या खेळात जसं मूळ वाक्य बदलत बदलत शेवटी भलतंच वाक्य तयार होतं, तसं या राईट-अप्समधली काही काही वाक्यं प्रचंड निरर्थक असायची. त्याला खरंतर निरर्थक म्हणणंही चूक आहे. 'It's so bad that it isn't even wrong' टाईप असायची.\n@ फारएण्ड >>>>.\" ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे\". >>>\nसबमिशन होईपर्यंत त्या पर्टिक्यूलर सेमिस्टरला नेमके विषय कुठले कुठले आहेत ह्याचाच पत्ता नसायचा तर बुक्स उघडून वाचणार कोण आणि कधी \n@ आदिश्री >>> सबमिशन वाहून न्यायला स्कुटी बेस्ट.. आणि आमच्या त्या मित्राला तर त्याच्या घरच्यांनी, त्यांच्या खानदानात पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक खटारा मंद स्कुटी गिफ्ट दिली होती... सुसाट जाऊन आपल्या वंशाच्या दिवट्यानं कुठं हातपाय मोडून घेऊ नयेत अशी प्रेमाची भावना त्यापाठीमागं होती...\n@ वावे >>>ओव्यांची मूळ\n@ वावे >>>ओव्यांची मूळ कवयित्री कोण\n@ mi_anu >>>> एखादी मुलगी आपल्या 'बहुत अच्छा दोस्त' ला भावनिक अपील करून त्याच्याकडून 10-12 पानं लिहून घेणारी पण असायची.>>>>\nहोय... खरंय... :हाहा:.. पण ती गोष्ट गुपचूप उरकून टाकण्याकडे त्या 'बहुत अच्छा दोस्त'चा विशेष कल असायचा... कारण ते उघड झालं तर त्याच्या नावाने सगळीकडे टोमण्यांचा बाजार उठायचा...\nहाहा .मस्त. मजा आली वाचताना.\nहाहा .मस्त. मजा आली वाचताना. जिंदगी का एक ही मिशन - 'सब'मिशन . गेले ते दिवस.\nखूप रिफ्रेशींग. मैत्रिणींंना लिंक पाठवली. आम्ही मुली असल्याने एकाला दोघी बऱ्या म्हणून सगळीकडे स्कुटी वर दोघी जायचो. Xerox च्या दुकानात किती फेर्या मारल्या देव जाणे.\nमाझे अक्षर चांगले म्हणून कितीदा न्यायची पोरं. आता कळालं कुठे कुठे जायचे .\nमी फार्मासिस्ट. पहिल्या सेमला\nमी फार्मासिस्ट. पहिल्या सेमला इमानेइतबारे जर्नल लिहायचा विचार होता, पण मला लिहायचा कंटाळा इतका की exam मध्ये सुद्धा येतंय तेवढं पासिंगपुरता लिहून निघून यायचो. हॉस्टेलमधला माझा रूम त्यातल्या त्यात हवेशीर आणि प्रशस्त होता म्हणून सगळेच आमच्या रूममध्ये जर्नल लिहायचे रात्र रात्र पद्धत अशी की हेमाचं जर्नल मी मागून आणणार, मग रूमवर टेबले जोडून कधी बारा तर कधी पंधरा पोरं बसायची आणि एकाच वेळी लिहायची पद्धत अशी की हेमाचं जर्नल मी मागून आणणार, मग रूमवर टेबले जोडून कधी बारा तर कधी पंधरा पोरं बसायची आणि एकाच वेळी लिहायची त्यात जर साखळीतला एखादा चुकला तर त्याच्यापुढची पोरं त्याला बेक्कार शिव्या घालायची.. पुढं पुढं मग चुकलं तर चुकलंय असं बोलायचं नाही, मास्तरपेक्षा शिव्यांचा धाक जास्त होता. साखळीतली शेवटची कडी असलेला मी, २,४ पाने लिहून काहीतरी फालतुगिरी करत बसायचो. एकंदर मजा असायची त्यात जर साखळीतला एखादा चुकला तर त्याच्यापुढची पोरं त्याला बेक्कार शिव्या घालायची.. पुढं पुढं मग चुकलं तर चुकलंय असं बोलायचं नाही, मास्तरपेक्षा शिव्यांचा धाक जास्त होता. साखळीतली शेवटची कडी असलेला मी, २,४ पाने लिहून काहीतरी फालतुगिरी करत बसायचो. एकंदर मजा असायची पहिल्या सेमला 4 पैकी एकच जर्नल पूर्ण होते.. दुसऱ्या सेम पासून मात्र\nGt चा धागा कोणता लोकहो\nGt चा धागा कोणता लोकहो\nकाल फेबुवर इंजिनियर्स डे\nकाल फेबुवर इंजिनियर्स डे वगैरे बद्दल वाचल्यावर पहिली हीच लेखमाला आठवली\nलय स्कोप हाय दिनाच्या हार्दिक\nलय स्कोप हाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमस्त मस्त लिहिलंय... आमचे एम\nमस्त मस्त लिहिलंय... आमचे एम एस्सीचे हॉस्टेलवरचे दिवस आठवले.\n१ला भाग मलाच दिसत नाहीये का \n१ला भाग मलाच दिसत नाहीये का की उडवला गेलाय मजकूर इकडे प्रतिसादात लिहा म्हणजे सुरुवात कळेल\n@ अनंतनी, पहिला भाग हा\n@ अनंतनी, पहिला भाग हा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपच्या सभासदांसाठीच accessible आहे... ते सेटींग मला आता काही चेंज करता येत नाहीये. तुम्ही जर 'विनोदी लेखन' हा ग्रुप subscribe केलात, तर तुम्हाला तो भाग वाचता येईल.. अर्थात एका भागावर दुसरा भाग अवलंबून नाही आहे.. बरचसं आठवेल तसं विस्कळीत स्वरूपाचं लिहिलेलं आहे हे...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपीएचडी पुराण भाग २:- पीएचडीचा शोध विजय देशमुख\nतडका - अपयशस्वी मित्रांनो vishal maske\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/13981", "date_download": "2021-09-27T05:17:05Z", "digest": "sha1:KQAEJISLHZDNFON4VOZIPXBC22SG4MEG", "length": 7281, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "स्मॉल cap fund — बंधने उठली– – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nस्मॉल cap fund — बंधने उठली–\nएल अँड टी करणार शेअर्सचे बायबॅक\nनवे ‘आरबीआय बाँड्‌स’ एक जुलैपासून बाजारात\nनव्याने येणारे IPO पहा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3465", "date_download": "2021-09-27T03:03:36Z", "digest": "sha1:VJEDDOSGPAAC5NQMYSQ5WMLX4QAD35ST", "length": 10870, "nlines": 105, "source_domain": "dhanlabh.in", "title": "फंड व्यवस्थापक – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nगुंतवणूकदारासाठी फंड व्यवस्थापक कसे काम करतो\nकंपनीची मूल्ये बदलल्यास किंवा तिच्या व्यवसायात काही बदल झाल्यास त्या कंपनीच्या भागांना फटका बसू शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदाराचा विचार केल्यास, त्याच्याकडे त्याने खरेदी केलेल्या समबागाची वाटचाल कशाप्रकारे होत आहे हे पाहण्यास वेळ नसतो. अशा वेळी बाजारातील विचारांचा प्रभाव पडून गुंतवणूकदार निर्णय घेण्याची शक्यता असते. परंतु म्युच्युअल फंडांकडे तज्ज्ञ फंड व्यवस्थापक असतात, जे प्रत्येक कंपनीच्या वाटचालीवर नियमितपणे लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे फंड व्यवस्थापक कोणत्याही कंपनीचे भाग एकदम खरेदी करत नाही. प्रत्येक फंड व्यवस्थापकाला प्रत्येक समभागामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रात किती रक्कम गुंतवावी याचे बंधन असते. याचा दीर्घकाळात फायदा होतो.\nम्युच्युअल फंड किती रोकडसुलभ (लिक्विड) असतात\nप्रत्येक भाग (स्टॉक) दरवेळी रोकडसुलभ असेलच असे नाही. वाईट स्थितीत एखादा स्टॉक लोअर सर्किटमध्ये जाऊ शकतो, ज्यामुळे तुमची इच्छा असली तरीही तो तुम्हाला विकता येत नाही,तसेच अपर circuit लागल्यास फायदा सुद्धा खात्यात जमा होणे कठीण होऊ शकते .\nगुंतवणूकदाराने एका वर्षाच्या आत त्याच्याकडचे समभाग विकले किंवा त्याने खरेदी केले तर त्याला अल्पमुदतीचा भांडवली लाभ कर भरावा लागतो. मात्र म्युच्युअल फंडात फंड व्यवस्थापकाकडून वेगवेगळ्या वेळी शेअर्सचे व्यवहार केले जातात. यात एखाद्या इक्विटी फंडात गुंतवणूकदार एक वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक करत राहिल्यास त्यापासून मिळणारे लाभ करमुक्त असतात. याचे कारण या गुंतवणुकीतून रोखे व्यवहार कर (एसटीटी) यापूर्वीच कापून घेतलेला असतो. नाही. त्याच्या उलट एखादा स्टॉक अपर सर्किटमध्येही जाऊ शकतो. रोकडसुलभतेच्या अशा प्रश्नांचा सामना म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना करावा लागत नाही.\nयासाठी सामान्य गुंतवणूकदाराने आपली शेअर बाजारातील गुंतवणूक ही प्रथम म्युच्युअल फंडाद्वारेच करावी \nशेअर्सचे विभाजन / शेअर्स स्प्लिट\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7029", "date_download": "2021-09-27T05:04:25Z", "digest": "sha1:V7EDVIH3TP6J43YWSIZJH3WSAQAKKNSG", "length": 12657, "nlines": 104, "source_domain": "dhanlabh.in", "title": "ईएलएसएसचा लॉक पिरीयड संपल्यावर काय ?. – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nईएलएसएसचा लॉक पिरीयड संपल्यावर काय \nइक्विटी इन्व्हेस्टींग दीर्घ कालावधीकरिता असते. कारण इक्विटी मार्केट अल्प कालावधीसाठी अतिशय अस्थिर असू शकते– याचा अर्थ शेअरच्या किमतींमध्ये फार चढ-उतार असतो. तरीच दीर्घ कालावधीत फंडामेंटल्स बाजी मारू शकतात आणि दीर्घ कालावधीकरिता असणारे इक्विटी रिटर्न्स उल्लेखनीयदृष्ट्या स्थिर राहतात. उलट असे म्हटले जाते की, बाजार हा अल्प कालावधीतील सौंदर्य स्पर्धेसारखा तर दीर्घ कालावधीसाठी वजनी काट्याप्रमाणे असतो. या विसंगती गुंतवणुकदारांना भेडसावत राहतात आणि मग त्यामुळे ते इतर अनुकूल पर्याय शोधतात.\nत्यामुळे गुंतवणूकदारांना अतिशय सावध राहणे आवश्यक ठरते. तसेच अल्प कालावधीत इक्विटी मार्केटमधून निव्वळ पैसा कमविण्याचा हेतू असता कामा नये.\nतरीच दीर्घ आणि अल्प कालावधीची योग्य व्याख्या कोणती याचा संबंध उत्पन्न आणि आर्थिक चक्र तसेच बाजारातील भावनिक बदल यांच्याशी असतो. व्यापार हा काही एका ठराविक मार्गाने वाढत नसतो. ही वाढ विविध अंर्त-बाह्य कारणांनी अधिक अनियमितपणे जोडलेली असतात – जसे की, हंगाम, उत्पादनाचे लॉन्च चक्र इत्यादी. परिणामी, जेव्हा अल्प कालावधीसाठी स्टॉकचे मुल्यांकन करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर चुका होऊ शकतात. त्यामुळे मुलभूत दृष्टीकोन (फंडामेंटल परस्पेक्टीव्ह)च्या अल्प कालावधीत किंमती अस्थिर होतात.\nगुंतवणुकदारांच्या भावनांमध्ये आलेले परिवर्तन हे अस्थिरतेचे फलित आहे. आपण जेव्हा बाजारात तेजी पाहतो, त्यावेळी त्याच स्टॉकसाठी उच्च मुल्यांकन बरे वाटते. मात्र घसरणीच्या काळात किमतीला देखील उतरणीची कळा लागलेली दिसते. वरील परिस्थिती पाहता दीर्घ मुदतीची इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही वृद्धी चक्र आणि भावनांमुळे फारच अस्थिर असल्याचे दिसते. तसेच इतिहासात डोकावल्यास जेव्हा तुम्ही पाचपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करता- म्हणजे 7 ते 10 वर्षांकरिता. त्यावेळी तुम्ही भाग्यवान ठरू शकता आणि तुम्हाला अल्प कालावधीकरिता चांगला परतावा देखील मिळू शकतो. फक्त तुम्ही सातत्याने बाजाराच्या क्षमतेत सहभागी होऊन दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची गरज आहे.\nह्यावरून स्पष्ट आहे की, 3 वर्षांचा लॉक-इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांनी दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. लक्षात असू द्या की, एकदा लॉक संपला, ईएलएसएस फंड इतर ओपन एंडेड फंडप्रमाणे आहेत. गुंतवणुकदारांना कधीही पसंतीप्रमाणे रिडीम करणे शक्य असते. त्यासाठीच लॉक-इनच्या शेवटी रिडीम करण्याला विशेष महत्व नाही.\n– चंद्रेश निगम, एमडी आणि सीईओ, एक्सिस म्युच्युअल फंड.\nपैसे वाचवणारा हा पर्याय\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/it-is-not-possible-to-take-the-final-year-exam-uday-samant/", "date_download": "2021-09-27T04:37:23Z", "digest": "sha1:Y2ZD63DSBDEIPJKSOEXBX2F74ZFZ52BQ", "length": 12674, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उदय सामंत", "raw_content": "\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nअंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उदय सामंत\nमुंबई – राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी निर्णय जाहीर केला. श्री. सामंत म्हणाले, परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही. तर राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता अशा परिस्थितीत आत्ता परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका आहे.\nसर्व १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या परिस्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे. त्याचबरोबर पालक आणि शिक्षक यांचा देखील लगेच परीक्षा घेण्यास विरोध आहे. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा आत्ता लगेच घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. युजीसी जर मार्गदर्शक तत्वे आम्हाला देते तर जबाबदारीही घेणार काय असा प्रश्नही श्री. सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.\nअळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nविद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा आणि पुढे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना परीक्षेची संधी देण्यात येईल.\nमागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा. आणि मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील/वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील, याची कोविड – १९ चा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांचेशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे. अशा सूचना सुद्धा विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.\nजाणून घ्या दालचीनीचे हे फायदे\nपरीक्षा घ्यायच्या म्हणाल्या तर अनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आज विलगीकरण केंद्रे म्हणून उपयोगात येत आहेत. गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत वसतिगृहात परत येणे वाहतुकीच्या व्यवस्थेअभावी अवघड आहे. शिवाय त्यांची सर्व पुस्तके, संगणक साहित्य त्यांच्या वसतिगृहात अडकले आहेत. नुकतेच बंगळूरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्या राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत त्या ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.\nलिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे\nमेथीची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/the-country-can-run-only-if-the-farmers-get-the-right-price-for-their-goods-adv-sunil-jadhav/", "date_download": "2021-09-27T04:24:38Z", "digest": "sha1:BQRMZT2YBWMSYD22WHU5J5J5ZT47SB2W", "length": 4896, "nlines": 85, "source_domain": "krushinama.com", "title": "शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळाला तरच तो देश चालू शकतो - अ‍ॅड. सुनिल जाधव", "raw_content": "\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nशेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळाला तरच तो देश चालू शकतो – अ‍ॅड. सुनिल जाधव\nशेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळाला तरच तो देश चालू शकतो – अ‍ॅड. सुनिल जाधव\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/land-deal-plaint-against-ayodhya-temple-trust-members-bjp-mla", "date_download": "2021-09-27T04:19:00Z", "digest": "sha1:2M2LEQ5VKEF4PTZ3AYXHANM7ZD5V3ZZJ", "length": 8168, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राम जन्मभूमी ट्रस्ट, भाजप आमदाराविरोधात महंताची तक्रार - द वायर मराठी", "raw_content": "\nराम जन्मभूमी ट्रस्ट, भाजप आमदाराविरोधात महंताची तक्रार\nअयोध्याः श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सदस्य, भाजपचे आमदार, अयोध्येचे महापौर व एका सरकारी अधिकार्याविरोधात सरकारी जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार हनुमानगढी मंदिराचे महंत धर्म दास यांनी पोलिसांत केली आहे. या सर्व मंडळींनी राम जन्मभूमीचा निधी गोळा करून भ्रष्टाचार केला असून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप धर्म दास यांनी केला आहे. धर्म दास यांनी ट्रस्टचे एक सदस्य चंपत राय यांना लगेच बरखास्त करावे अशीही मागणी केली आहे.\nअयोध्येतील मंदिराची जबाबदारी संतांकडे द्यावी, सरकारचे काम देश चालवणे असून मंदिर नाही, असेही धर्म दास यांचे म्हणणे आहे. धर्म दास यांनी या संदर्भातील एक व्हीडिओ पत्रकारांना दिला आहे.\nधर्म दास यांनी तक्रार केलेल्यांमध्ये भाजपचे गोसाईगंज येथील आमदार इंद्र प्रताप तिवारी, अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय, त्यांचे भाचे दीप नारायण उपाध्याय व फैजाबादचे उप-रजिस्ट्रार एस. बी. सिंह यांची नावे आहेत.\nधर्म दास यांच्या मते दीप नारायण उपाध्याय यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये महंत देवेंद्र प्रसादाचार्य यांच्याकडून ६७६ चौ. मी. जमीन २० लाख रु.ला खरेदी केली. त्यानंतर ही जमीन मंदिर ट्रस्टला २.५ कोटी रु.ना विकली. त्यावेळी जमिनीचा भाव ३५ लाख रु. होता. या सौद्यात भाजपचे आमदार इंद्र प्रताप तिवारी व ट्रस्टचे एक सदस्य अनिल मिश्रा साक्षीदार म्हणून उपस्थित होते.\nधर्म दास यांच्या या तक्रारीबाबत ट्रस्टच्या सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी या जमीन खरेदीची तक्रार सरकारी अधिकार्यांकडे करायला हवी होती, असे मत व्यक्त केले. पोलिसांकडे तक्रार करण्यास काहीच अर्थ नसून गुप्ता यांनी या खरेदी प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असे स्पष्ट केले.\nटाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तक्रारदार धर्म दास हे राम मंदिर निर्माण आंदोलनाशी संबंधित दिवंगत महंत राम अभिराम दास यांचे शिष्य आहेत. राम अभिराम दास हे राम मंदिर आंदोलनात सक्रीय होते. बाबरी मशीद-राम मंदिर खटल्यात ते हिंदू पक्षकारांपैकी एक होते.\nअफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’\nपुरग्रस्त व्यावसायिकांना ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.blueschip-store.com/latestProducts/M23-PRO-Series-Circular-Connectors-with-ONECLICK.html", "date_download": "2021-09-27T04:43:21Z", "digest": "sha1:5LH6NSSDDAZGD4TGRAO2MGHTNQSB3UV7", "length": 27190, "nlines": 104, "source_domain": "mr.blueschip-store.com", "title": "ओएनईसीएलसीकेसह एम 23 प्रो सीरिज परिपत्रक कने - blueschip", "raw_content": "\nइंटरफेस - सेंसर, कॅपेसिटिव टचविशेषीकृत आयसीपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - विशेष हेतूपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - लिनीर रेग्युलेटरपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेखीय + स्विचिंगपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेषीयपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज संदर्भपीएमआयसी - व्ही / एफ आणि एफ / व्ही कन्व्हर्टरपीएमआयसी - थर्मल मॅनेजमेंटपीएमआयसी - पर्यवेक्षकपीएमआयसी - डीसी कन्व्हर्टरला आरएमएसपीएमआयसी - ऊर्जा पुरवठा नियंत्रक, मॉनिटर्सपीएमआयसी - पॉवर ओव्हर इथरनेट (पीओई) कंट्रोलरपीएमआयसी - पॉवर मॅनेजमेंट - स्पेशलाइज्डपीएमआयसी - पॉवर डिस्ट्रीब्यूशन स्विच, लोड ड्रायव्हपीएमआयसी - पीएफसी (पॉवर फॅक्टर दुरुस्ती)पीएमआयसी - किंवा कंट्रोलर, आदर्श डायोड्सपीएमआयसी - मोटर ड्राइव्हर्स, कंट्रोलरपीएमआयसी - लाइटिंग, बॅलास्ट कंट्रोलरपीएमआयसी - एलईडी ड्राइव्हर्सपीएमआयसी - लेसर ड्राइव्हर्सपीएमआयसी - हॉट स्वॅप कंट्रोलरपीएमआयसी - गेट ड्राइव्हर्सपीएमआयसी - पूर्ण, अर्ध-ब्रिज ड्राइव्हर्सपीएमआयसी - एनर्जी मीटरिंगपीएमआयसी - डिस्प्ले ड्राइव्हर्सपीएमआयसी - वर्तमान नियमन / व्यवस्थापनपीएमआयसी - बॅटरी मॅनेजमेंटपीएमआयसी - बॅटरी चार्जर्सपीएमआयसी - एसी डीसी कन्व्हर्टर, ऑफलाइन स्विचरमेमरी - कंट्रोलरमेमरी - एफपीजीए साठी कॉन्फिगरेशन प्रॉममेमरी - बॅटरीमेमरी\nप्रेसिजन ट्रिम केलेले प्रतिरोधकहोल रेझिस्टर्सद्वारेस्पेशलाइज्ड रेसिस्टर्सरेझिस्टर नेटवर्क, अॅरेचिप रेझिस्टर - पृष्ठभाग माउंटचेसिस माउंट रेसिस्टर्सअॅक्सेसरीज\nट्रिमर, व्हेरिएबल कॅपेसिटर्सथिन फिल्म कॅपेसिटर्सटॅन्टलम कॅपेसिटर्सटॅन्टलम - पॉलिमर कॅपेसिटर्ससिलिकॉन कॅपेसिटर्सनिओबियम ऑक्साइड कॅपेसिटर्समीका आणि पीटीएफई कॅपेसिटर्सफिल्म कॅपेसिटर्सइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर्स (ईडीएलसी), सुपरकॅपससिरेमिक कॅपेसिटर्सकॅपेसिटर नेटवर्क, अॅरेएल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर्सअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर्सअॅक्सेसरीज\nव्हीसीओ (व्होल्टेज कंट्रोल केलेले ऑसीलेटर)एकट्याने प्रोग्रामर उभे राहासॉकेट आणि इन्सुलेटर्सरेझोनेटरप्रोग्राम करण्यायोग्य ओसीलेटरपिन कॉन्फिगर करण्यायोग्य / निवडण्यायोग्य ओसीलेटरओसीलेटरक्रिस्टल्स\nट्रान्झिस्टर - विशेष हेतूट्रान्झिस्टर - प्रोग्राम करण्यायोग्य अनजंक्शनट्रान्झिस्टर - जेएफईटीट्रान्झिस्टर - आयजीबीटी - सिंगलट्रान्झिस्टर - आयजीबीटी - मॉड्यूलट्रान्झिस्टर - आयजीबीटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - सिंगलट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - आरएफट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगल, प्री-बायेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगलट्रान्झिस्टर - बायिपॉलर (बीजेटी) - आरएफट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरे, पूर्व-ट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरेथिरिस्टर्स - टीआरएसीएक्सथिरिस्टर्स - एससीआर - मॉड्यूलथिरिस्टर्स - एससीआरथिरिस्टर्स - डीआयएसीएस, सिडॅकपॉवर ड्राइव्हर मॉड्यूलडायोड्स - जेनर - सिंगलडायोड्स - जेनर - अॅरेजडायोड्स - व्हेरिएबल कॅपेसिटन्स (वैरिकॅप्स, व्हॅरॅकडायोड्स - आरएफडायोड्स - रेक्टिफायर्स - सिंगलडायोड्स - रेक्टिफायर्स - अॅरेडायोड्स - ब्रिज रेक्टिफायर्स\nकेबल पुल स्विचटॉगल स्विचथंबव्हील स्विचस्पर्श स्विचस्नॅप ऍक्शन, मर्यादा स्विचस्लाइड स्विचनिवडक स्विचरोटरी स्विचरॉकर स्विचपुशबटन स्विच - हॉल इफेक्टपुशबटन स्विचप्रोग्राम करण्यायोग्य प्रदर्शन स्विचनेव्हिगेशन स्विच, जॉयस्टिकचुंबकीय, रीड स्विचकीपॅड स्विचकीलॉक स्विचडीआयपी स्विचकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - लेन्सकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - प्रकाश स्रोतकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - संपर्क ब्लॉककॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - शरीरअॅक्सेसरीज - कॅप्सअॅक्सेसरीज - बूट्स, सीलअॅक्सेसरीज\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट(247,374)\nएलईडी ड्राइव्हर्सडीसी डीसी कन्व्हर्टरअॅक्सेसरीजएसी डीसी कन्व्हर्टर\nलेसर डायोड, मॉड्यूल - अॅक्सेसरीजझीनॉन लाइटिंगस्क्रीन ओव्हरले स्पर्श करापॅनेल निर्देशक, पायलट लाइट्सऑप्टिक्स - रिमोट फॉस्फर लाइट सोर्सऑप्टिक्स - रिफ्लेक्टरऑप्टिक्स - लाइट पाईप्सऑप्टिक्स - लेंसLEDs - स्पॅकर्स, स्टँडऑफLEDs - दीपक बदलणेLEDs - सर्किट बोर्ड इंडिकेटर, अॅरे, लाइट बार, बार एलईडी थर्मल उत्पादनेएलईडी लाइटिंग किट्सएलईडी प्रकाश - व्हाइटएलईडी प्रकाश - रंगएलईडी लाइटिंग - सीओबी, इंजिन, मॉड्यूलएलईडी निर्देश - स्वतंत्रलेसर डायोड्स, मॉड्यूलदिवे - इंकंडेसेंट्स, नियॉनदिवे - कोल्ड कॅथोड फ्लोरोसेंट (सीसीएफएल) & amp; यूइनव्हर्टरइन्फ्रारेड, यूव्ही, व्हिस्बल एमिटरफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - ड्राइव्ह सर्किट्रफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - डिट्रिटफायबर ऑप्टिक्स - ट्रान्सीव्हर मॉड्यूलफायबर ऑप्टिक्स - स्विच, मल्टीप्लेक्सर्स, डेमल्टीप्फायबर ऑप्टिक्स - प्राप्तकर्ताफायबर ऑप्टिक्स - ऍट्युनेटरइलेक्ट्रोल्युमिनिसेंटप्रदर्शन, मॉनिटर - इंटरफेस कंट्रोलरमॉड्यूल प्रदर्शित करा - व्हॅक्यूम फ्लोरोसेंट (व्हीडिस्प्ले मॉड्यूल - एलईडी डॉट मॅट्रिक्स आणि क्लस्टरमॉड्यूल डिस्प्ले - एलईडी कॅरेक्टर आणि न्यूमेरिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी, ग्राफिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी कॅरेक्टर आणि न्डिस्प्ले बेझल, लेंस\nचाहते - अॅक्सेसरीज - फॅन कॉर्डथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर मॉड्यूलथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर असेंब्लीजथर्मल - पॅड्स, पत्रकेथर्मल - लिक्विड कूलिंगथर्मल - हीट सिंकथर्मल - ऍडेसिव्ह, एपॉक्सिस, ग्रीसेस, पेस्ट्सथर्मल - अॅक्सेसरीजचाहते - फिंगर गार्ड, फिल्टर्स & amp; आळसचाहते - अॅक्सेसरीजडीसी फॅनएसी फॅन\nयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अडॅप्टर्सयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अॅक्सेसरीजयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टरटर्मिनल - वायर कनेक्ट करण्यासाठी बोर्ड कनेक्टर्सटर्मिनल्स - वायर स्पिलीस कनेक्टरटर्मिनल - वायर पिन कनेक्टरटर्मिनल्स - बुर्ज कनेक्टरटर्मिनल्स - स्पेशल कनेक्टरटर्मिनल्स - स्पॅड कनेक्टरटर्मिनल्स - सॉल्डर लग कनेक्टरटर्मिनल - स्क्रू कनेक्टरटर्मिनल - रिंग कनेक्टरटर्मिनल्स - आयताकार कनेक्टरटर्मिनल्स - क्विक कनेक्ट्स, क्विक डिस्कनेक्ट कनेक्टर्मिनल - पीसी पिन, सिंगल पोस्ट कनेक्टरटर्मिनल - पीसी पिन रीसेप्टिकल्स, सॉकेट कनेक्टरटर्मिनल्स - मॅग्नेटिक वायर कनेक्टरटर्मिनल्स - चाकू कनेक्टरटर्मिनल - घरे, बूटटर्मिनल्स - फॉइल कनेक्टरटर्मिनल्स - बॅरल, बुलेट कनेक्टरटर्मिनल्स - अॅडॅप्टर्सटर्मिनल्स - अॅक्सेसरीजटर्मिनल स्ट्रिप आणि बुर्ज बोर्डटर्मिनल जंक्शन सिस्टमटर्मिनल ब्लॉक्स - बोर्ड टू वायरटर्मिनल ब्लॉक्स - स्पेशलाइज्डटर्मिनल ब्लॉक - पॉवर वितरणटर्मिनल ब्लॉक्स - पॅनेल माउंटटर्मिनल ब्लॉक्स - इंटरफेस मॉड्यूलटर्मिनल ब्लॉक्स - शीर्षलेख, प्लग आणि सॉकेट्सटर्मिनल ब्लॉक्स - दीन रेल, चॅनेलटर्मिनल ब्लॉक्स - संपर्कटर्मिनल ब्लॉक्स - बॅरियर ब्लॉकटर्मिनल विभाग - अडॅप्टर्सटर्मिनल ब्लॉक्स - अॅक्सेसरीज - वायर फेर्यूल\nटीव्हीएस - वरिस्टर्स, एमओव्हीटीव्हीएस - थिरिस्टर्सटीव्हीएस - मिश्रित तंत्रज्ञानटीव्हीएस - डायोड्सथर्मल कटऑफ (थर्मल फ्यूज)सर्ज सप्रेशन आयसीपीटीसी रीसेट करण्यायोग्य फ्यूजप्रकाश संरक्षणइन्सुश करंट लिमिटर्स (आयसीएल)ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर (जीएफसीआय)गॅस डिस्चार्ज ट्यूब आर््रेस्टर्स (जीडीटी)फ्यूजफ्युसेहोल्डर्सइलेक्ट्रिकल, स्पेशालिटी फ्यूजस्विच घटक डिस्कनेक्ट करासर्किट ब्रेकर्सअॅक्सेसरीज\nव्हिडिओ केबल्स (डीव्हीआय, एचडीएमआय)यूएसबी केबल्सविशेष केबल असेंब्लीसॉलिड स्टेट लाइटिंग केबल्सस्मार्ट केबल्सआयताकृती केबल असेंब्लीपॉवर, लाइन केबल्स आणि एक्स्टेंशन कॉर्डजोडण्यायोग्य केबल्समॉड्यूलर केबल्सएलजीएच केबल्सजम्पर वायर, प्री-क्रिमड लीड्सफ्लॅट फ्लेक्स, रिबन जम्पर केबल्सफ्लॅट फ्लेक्स केबल्स (एफएफसी, एफपीसी)फायरवॉयर केबल्स (आयईईई 13 9 4)फायबर ऑप्टिक केबल्सडी-उप केबल्सडी-आकार, सेंट्रॉनिक केबल्सकोएक्सियल केबल्स (आरएफ)परिपत्रक केबल असेंब्लीसीरीज़ अॅडॉप्टर केबल्स दरम्यानबॅरल - पॉवर केबल्सबॅरल - ऑडिओ केबल्स\nघर > नवीनतम उत्पादने > Phoenix Contact > ओएनईसीएलसीकेसह एम 23 प्रो सीरिज परिपत्रक कने\nओएनईसीएलसीकेसह एम 23 प्रो सीरिज परिपत्रक कने\nओएनईसीएलसीकेसह एम 23 प्रो सीरिज परिपत्रक कने\nफिनिक्स कॉन्टॅक्टच्या एम 23 पीआरओ मालिकेचे परिपत्रक, ओएनईसीएलईसीके सह द्रुत आणि सुरक्षित कनेक्शन प्रदान करतात\nफिनिक्स कॉन्टॅक्टच्या एम 23 प्रो सीरिजचे परिपत्रक कने सिग्नल आणि पॉवर ट्रान्समिशनसाठी एकसारखे समाधान देतात. अनन्य ओनेकलिक द्रुत-लॉकिंग सिस्टमसह, वापरकर्ते डिव्हाइस जलद आणि सुरक्षितपणे कनेक्ट करू शकतात.\nफिनिक्स कॉन्टॅक्टमध्ये बाजारावरील औद्योगिक परिपत्रक कनेक्टर्सची एक सर्वात विस्तृत श्रेणी आहे. या श्रेणीत, M5-M12 आणि M17-M58 उत्पादन रेखा एकमेकांना अखंडपणे पूरक आहेत. दोन्ही मानक मेट्रिक स्क्रू कनेक्शनसाठी सोल्यूशन्स ऑफर करीत, ही मालिका टीई कनेक्टिव्हिटी (पूर्वी इंटरकनेक्ट) स्पीडटेक कनेसह देखील सुसंगत आहे.\nएम 23 आकारासाठी मूलभूत रेषेसह प्रारंभ केल्यानंतर, एम 17-एम 40 प्रो उत्पादन लाइन आता टप्प्याटप्प्याने विस्तृत केली जात आहे.\nमानक आणि द्रुत-लॉकिंग सिस्टममध्ये क्रॉस-निर्माता अनुकूलता\nओनेकलिक फास्ट-लॉकिंग सिस्टम व्हिज्युअल, स्पर्शाने आणि ऐकण्यायोग्य स्पष्ट लॉकिंग स्थिती प्रदान करते\nखर्च-प्रभावी केबल असेंब्लीसाठी सुलभ आणि विश्वासार्ह शील्ड कनेक्शन\nकंपन वसंत withतु असलेले केबल कने कठोर परिस्थितीत विश्वसनीय आहेत\nअत्यंत सोयीस्कर ऑपरेशनसाठी चिकट डिझाइन\nडिव्हाइस कनेक्टर्स विद्यमान फ्लेंज आयामांशी जुळतात\n20 ग्रॅम पर्यंत कंपन प्रतिकार\nआच्छादित केबल क्लॅम्पिंग श्रेणी\nमानक मेट्रिक थ्रेड कनेक्टरसह बॅकवर्ड-सुसंगत\nसंरक्षणाची पदवी: IP66 / IP68\nजोडणीची पद्धत: घड्या घालणे\nव्होल्टेजेस: 630 व्ही पर्यंत\nप्रवाह: 30 ए पर्यंत\nपदांची संख्या: 6 ते 19\nरूपे: पिन आणि सॉकेट आवृत्ती म्हणून उपलब्ध\nलॉक करीत आहे: मानक डिव्हाइस कनेक्टर्ससाठी योग्य ओएनकलिक फास्ट-लॉकिंग सिस्टम\nमेट्रिक थ्रेडच्या मानक कनेक्शनसह मागास-सुसंगत\nओएनईसीएलसीकेसह एम 17-एम 40 प्रो मालिका परिपत्रक कने\n1628484 कोन होझिंग एम 23 8 पीओएस 24 - त्वरित तपशील पहा\n1628485 कोन होझिंग एम 23 6 पीओएस 25 - त्वरित तपशील पहा\n1628486 कोन होझिंग एम 23 8 पीओएस 24 - त्वरित तपशील पहा\n1628487 कोन होझिंग एम 23 6 पीओएस 24 - त्वरित तपशील पहा\n1628488 कोन होझिंग एम 23 8 पीओएस 24 - त्वरित तपशील पहा\nकॉपीराइट © 2020 इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय वितरक - Blueschip-store. कॉम\nपत्ता: खोली 1205, 12 / एफ, समुद्रसपाटी इमारत, नाही. क्वीन्स रोड सेंट्रलच्या 59-65, एच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/India.html", "date_download": "2021-09-27T03:49:09Z", "digest": "sha1:XIW7JVSRG2UXIFP6QUV2VJZ7EESJNVPT", "length": 9025, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाकडुन राज्यांना एक आठवड्याची वाढीव वेळ ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking India Maharashtra Nagar सर्वोच्च न्यायालयाकडुन राज्यांना एक आठवड्याची वाढीव वेळ \nसर्वोच्च न्यायालयाकडुन राज्यांना एक आठवड्याची वाढीव वेळ \nसर्वोच्च न्यायालयाकडुन राज्यांना एक आठवड्याची वाढीव वेळ \nनवी दिल्ली ः मराठा आरक्षण प्रकरणात आज सोमवारी झालेल्या सुनावणीत विविध राज्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ वाढवून द्या ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. आजच्या सुनावणीत राज्यांकडून मागणी करण्यात आलेल्या चार आठवड्यांच्या वेळेपैकी 1 आठवड्याचा वेळ सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुर करण्यात आला आहे. तामिळनाडू तसेच केरळ यासारख्या राज्यांनी विधानसभा निवडणुका असल्याचे कारण देत अतिरिक्त वेळ मिळावा अशी मागणी केली होती. त्यावर राज्यांना बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी स्थगित न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या आणखी आठवड्याभराच्या कालावधीत देशातील विविध राज्यांच्या राज्य सरकारला आपल म्हणण मांडण्याची संधी मिळणार आहे.\nमराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्वच राज्यांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा का ओलांडणे आवश्यक आहे याबाबतचे उत्तर देणे अपेक्षित आहे. पण हा 8 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक आठवड्याचा कालावधी अपुर्ण असल्याचे कारण देत अनेक राज्यांनी यामध्ये मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करत चार एवजी एक आठवड्याचा अतिरिक्त कालावधी मंजुर केला आहे. आरक्षणाच्या विरोधातील याचिकाकर्त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालय पहिल्यांदा एकणार आहे. त्यानंतरच राज्यांना आपली बाजू मांडता येणार आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना म्हटले की या प्रकरणात राज्यांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. राज्यांना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणे का गरजेचे आहे हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून द्यायचे आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-27T03:55:11Z", "digest": "sha1:OGRWG5XHBLOHFOTTTKE2C6O6D3U5I4HT", "length": 8004, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "तरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला; परिसरात एकच खळबळ -", "raw_content": "\nतरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला; परिसरात एकच खळबळ\nतरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला; परिसरात एकच खळबळ\nतरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला; परिसरात एकच खळबळ\nनिफाड (जि.नाशिक) : विहिरीत गुलाबी साडी, काळा टॉप, पिवळी लेगीज, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील समारे २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. आणि काही वेळानंतर जेव्हा आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला तेव्हा परिसरात खळबळ माजली...काय घडले नेमके\nतरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला\nभरवस फाटा-कोळपेवाडी राज्य महामार्ग क्रमांक ७ वर असलेल्या देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट क्रमांक १८६ मधील विहिरीत गुलाबी साडी, काळा टॉप, पिवळी लेगीज, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील समारे २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह हवालदार डी. के. ठोंबरे, डी. डी. पानसरे, कोते, किशोर वाणी, मस्तागर आदी घटनास्थळी आले. मृतदेह बाहेर काढत विच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान, सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला.\nहेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण\nदेवगाव फाट्यानजीक विहिरीत तरुण व तरुणीचा मृतदेह सोमवारी (ता. २९) आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी (ता. २८) सकाळी येथे सागर भाऊसाहेब वेताळ याच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१, एएच ७५६०)ही आढळून आली होती. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटली असून, त्याचे नाव सागर वेताळ (रा. येसगाव, ता. मालेगाव) असे आहे.\nहेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड\nPrevious Postमिरचीला दराचा तडका; गृहिणींचा भडका\nNext Postलॉकडाउनमुळे ग्रामीण भागात ‘कुमारी मातां’चा प्रश्न; शहरात कौटुंबिक वादाच्या घटनांत वाढ\nमागच्या महिन्यात साखरपुडा; लग्नाची तारीख ठरली, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दुर्दैवी अंत\nवीजखोळंब्याचा रब्बी हंगामात अडथळा मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण\n चाचणीविनाच परराज्यातील प्रवासी दाखल; कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/05/l.html", "date_download": "2021-09-27T03:31:17Z", "digest": "sha1:LYMPYIFUXKX2PNSJMPZ7NY5HWZVISGA7", "length": 17570, "nlines": 170, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "बारामती l मुरुमच्या माजी सरपंचाची अनामत रक्कम परस्पर काढून विल्हेवाट : चौकशीचे आदेश | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nबारामती l मुरुमच्या माजी सरपंचाची अनामत रक्कम परस्पर काढून विल्हेवाट : चौकशीचे आदेश\nमुरुम (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदिप कणसे यांना ग्रामपंचायतीकडून येणे असलेली १० हजार रुपये अनामत रक्कम ग्रामपंचायतीने बेअरर धनादेशाद्वारे परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून कणसे यांनी याबाबत बारामतीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nप्रदीप कणसे यांनी १३ जानेवारी रोजी या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. सरपंच पदावर असताना कणसे यांनी ग्रामपंचायतीला आर्थिक खर्चासाठी १ लाख रुपये दिले होते. ग्रामपंचायतीने त्यांना धनादेशाद्वारे ९० हजार रक्कम दिली आहे. मात्र उर्वरीत राहिलेले १० हजार रुपये बेअरर धनादेशाद्वारे परस्पर काढून घेतली असून याची चौकशी करत तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी कणसे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\n१३ जानेवारीला या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी अर्ज दिला असताना तब्बल पाच महिने होवूनही याबाबत अहवाल आला नाही. त्यामुळे एका अर्जाच्या कामासाठी किती वेळ लागू शकतो याचा प्रत्यय येत आहे. सध्या कोरोनामुळे अनेक प्रकरणे अडकून पडली असली तरी यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.\nसंबंधित प्रकरणाचा अर्ज प्राप्त झाला आहे. याची चौकशी सुरु असून अहवाल येताच नियमानुसार कारवाई करण्यात येईल.\nराहुल काळभोर, गटविकास अधिकारी बारामती.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती l मुरुमच्या माजी सरपंचाची अनामत रक्कम परस्पर काढून विल्हेवाट : चौकशीचे आदेश\nबारामती l मुरुमच्या माजी सरपंचाची अनामत रक्कम परस्पर काढून विल्हेवाट : चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post.html", "date_download": "2021-09-27T03:09:20Z", "digest": "sha1:BEDVCXODUTDLJNJYHYB62Z2UO7NXUWA5", "length": 18552, "nlines": 170, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "धक्कादायक... ! अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\n अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना\nराहीद सय्यद/ प्रशांत ढावरे\nआज दिनांक १ जून रोजी लोणंद ते सालपा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक लगत आठ वर्षाची एक लहान मुलगी जखमी अवस्थेत स्थानिक लोकांना मिळून आली होती. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार मिरज रेल्वे पोलीस स्टेशन कडील पीएसआय तारडे व त्यांचा स्टाफ तसेच तसेच आरपीएफ सातारा कडील स्टाफ असे घटनास्थळी ताबडतोब पोहोचले. जखमी मुलीची अवस्था पाहता तिला उपचारांकरिता सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे ताबडतोब दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलगी स्पष्ट बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी त्या मुलीने डॉक्टरांना सांगितले की मी माझे आई वडील भाऊ बहीण असे गोवा इथून दिल्ली कडे जाणे साठी रेल्वेने काल गोव्या मधून निघालो होतो. रात्री जेवण करून झोपले होते. मी वरच्या बर्थवर झोपले असताना रात्री उशिरा\nमला एका अनोळखी व्यक्तीने उचलून बाथरूममध्ये नेले. त्याठिकाणी त्याने माझ्या अंगावरचे कपडे काढत असता मला त्यावेळी अचानक जाग आली. मी आरडाओरडा केला. तेव्हा त्या व्यक्तीने मला आई-बाबा कडे नेतो असे म्हणून म्हणून रेल्वेच्या या दरवाजातून मला बाहेर फेकून दिले.\nअशा पद्धतीने डॉक्टरांना तिने माहिती दिली आहे. सदरची माहिती समजताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे कडील स्टाप एलसीबी लोहमार्ग पुणे तसेच आरपीएफ सातारा यांचेकडील स्टाफ यांनी मुलीने सांगितले वर्णनानुसार या व्यक्तीचा शोध घेऊन शोध घेऊन त्या इसमास भुसावळ रेल्वे स्टेशन येथे उतरून घेण्यात आले. त्या इसमास ताब्यात घेतल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.\nसंशयित इसमाचे नाव -- प्रभू मल्लाप्पा उपहार वय 33 वर्षे धंदा- आर्मी मधे नाईक. पोस्टिंग - युनिट 182 झांशी. मुळ राहणार मु. संगळ पोस्ट सुगमधूर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आहे. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर पुढील उपचार सातारा सीव्हील येथे सुरू आहेत.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : धक्कादायक... अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना\n अल्पवयीन मुलीला ट्रेनमधून फेकले : लोणंद सालपे स्टेशन दरम्यान मधील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tractorjunction.com/mr/compare-tractors/powertrac+euro-42-plus-vs-powertrac+euro-45-plus/", "date_download": "2021-09-27T04:20:42Z", "digest": "sha1:NADZWIECMIKAYGBKUJSVUAZ2FOCFD55G", "length": 19782, "nlines": 171, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस व्हीएस पॉवरट्रॅक युरो 45 प्लस तुलना - किंमती, चष्मा, वैशिष्ट्ये", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nतुलना पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस व्हीएस पॉवरट्रॅक युरो 45 प्लस\nतुलना पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस व्हीएस पॉवरट्रॅक युरो 45 प्लस\nपॉवरट्रॅक युरो ४२ प्लस\nपॉवरट्रॅक युरो 45 प्लस\nपॉवरट्रॅक युरो ४२ प्लस व्हीएस पॉवरट्रॅक युरो 45 प्लस तुलना\nतुलना करण्याची इच्छा पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस आणि पॉवरट्रॅक युरो 45 प्लस, आपल्यासाठी कोणते ट्रॅक्टर सर्वात चांगले आहे ते शोधा. किंमत पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस आहे 5.80-6.00 lac आहे तर पॉवरट्रॅक युरो 45 प्लस आहे 5.80-6.25 lac. पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस ची एचपी आहे 44 HP आणि पॉवरट्रॅक युरो 45 प्लस आहे 47 HP . चे इंजिन पॉवरट्रॅक युरो ४२ प्लस 2490 CC आणि पॉवरट्रॅक युरो 45 प्लस 2761 CC.\nएचपी वर्ग 44 47\nइंजिन रेट केलेले आरपीएम 2200 2000\nएअर फिल्टर N/A N/A\nक्लच सिंगल / ड्यूल (ऑप्शनल) सिंगल / ड्यूल (ऑप्शनल)\nगियर बॉक्स 8 फॉवर्ड + 2 रिवर्स 8 फॉवर्ड + 2 रिवर्स\nब्रेक मल्टी प्लेट ऑइल विसर्जित डिस्क ब्रेक मल्टी प्लेट ऑइल विसर्जित डिस्क ब्रेक\nप्रकार पॉवर स्टीयरिंग / मेकॅनिकल सिंगल ड्रॉप आर्म पर्याय बैलेंस्ड पावर स्टीयरिंग / मैकेनिकल\nक्षमता 50 लिटर 50 लिटर\nपरिमाण आणि ट्रॅक्टरचे वजन\nएकंदरीत रुंदी 1750 MM 1750 MM\nग्राउंड क्लीयरन्स 400 MM 425 MM\nब्रेकसह त्रिज्या फिरवित आहे N/A N/A\nउचलण्याची क्षमता 1600 kg 1600 Kg\n3 बिंदू दुवा N/A N/A\nव्हील ड्राईव्ह 2 2\nस्थिती लाँच केले लाँच केले\nकिंमत किंमत मिळवा किंमत मिळवा\nपीटीओ एचपी 37.4 42\nइंधन पंप N/A N/A\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/14873", "date_download": "2021-09-27T03:48:22Z", "digest": "sha1:4I2HYRIVGM6YSWRE3Q7B5FQLCOXSXTE5", "length": 8972, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "जीवन विमाविषयक दावे – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकरोनामुळे प्रवास आणि संचारावर निर्बंध आल्यामुळे जीवन विमाविषयक दावे सादर करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने तिच्या संकेतस्थळावर ऑनलाइन दावे दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.\nपॉलिसीच्या मुदतपूर्तीचे दावे किंवा मृत्यूदावे, पॉलिसीचे पुनरुज्जीवन, जीविताचे प्रमाणन, वर्षांसन योजना आदी प्रक्रिया एलआयसीच्या विमाधारकांना प्रत्यक्ष शाखेत जावे न लागता ऑनलाइन पद्धतीने पार पाडता येतील.\nटाळेबंदी लागू झाल्यावर एलआयसीने दावे सादर करण्यासाठी प्रत्येक शाखेत एक विशेष ई-मेल आयडी तयार करून दावे सादर करण्यास विमाधारकांना कळविले होते. परंतु ही सुविधा ३० जूनपर्यंत उपलब्ध होती. आता दावा सादर करण्यास दावेदारास संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा विमा दाव्यांच्या समर्थनार्थ सादर करायचे दस्तऐवज विमा विक्रेता किंवा एलआयसीच्या शाखेत जमा करायचे नसून, या कागदपत्रांची छायाचित्रे दाव्यासोबत ऑनलाइन अपलोड करायचे आहेत.\nम्युच्युअल फंडांतील जनजागृतीसाठी ‘जन निवेश’ मोहीम\nपीपीएफ, बचत योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-09-27T04:40:55Z", "digest": "sha1:TMLAW7TL64BVMR4SW7CWP34VDNUD2VQA", "length": 5864, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स एस. शेर्मान - विकिपीडिया", "raw_content": "\nजेम्स एस. शेर्मान याचे प्रकाशचित्र (अंदाजे इ.स. १९०० ते १९१२ दरम्यान कधीतरी)\nजेम्स स्कूलक्राफ्ट शेर्मान (इंग्लिश: James Schoolcraft Sherman ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५५ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९१२) हा अमेरिकेचा २७वा उपराष्ट्राध्यक्ष व न्यू यॉर्क राज्यातून निवडून आलेला प्रतिनिधी होता. ४ मार्च, इ.स. १९०९ ते ३० ऑक्टोबर, इ.स. १९१२ या कालखंडात तो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी अधिकारारूढ होता.\nअमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या संकेतस्थळावरील चरित्रविभागाचे पोर्टल - जेम्स एस. शेर्मान याच्याबद्दल माहिती (इंग्लिश मजकूर)\nचार्ल्स फेरबॅंक्स अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष\nइ.स. १८५५ मधील जन्म\nइ.स. १९१२ मधील मृत्यू\nरिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/7685", "date_download": "2021-09-27T04:08:38Z", "digest": "sha1:RK443FNSBTB3I7D7AJUJXKQH3PEJ675M", "length": 154483, "nlines": 645, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अन्नं वै प्राणा: (३) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /अन्नं वै प्राणा: (३)\nअन्नं वै प्राणा: (३)\nपाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्‍यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्‍याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्‍या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच. मुळात त्या घटनेचा निषेध करण्याची हिंमतही फार थोड्यांनी दाखवली होती. आम्ही काही विद्यार्थी व पुस्तकांच्या ओढीने आलेल्या काही गुजराती गृहिणी त्या पुस्तकांची कलेवरं उचलण्याच्या कामी लागलो. त्या पुस्तकांच्या ढिगात मला काही सुटी निखळलेली पानं सापडली. तिथेच बसून मी त्यांतील काही पानं वाचली. विड्याच्या पानासंबंधी ते सारे श्लोक होते. पुस्तकाचं नाव कळायला मात्र मार्ग नव्हता. बेवारस पानांच्या गठ्ठ्यात ती पानं ठेवून मी कामाला लागलो. त्याच दिवशी संध्याकाळी मानसोल्लास या ग्रंथाची काही सुटी पानं मला सापडली आणि एकदम काहीतरी लख्ख आठवून गेलं.\nदुर्गाबाई एकदा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीबद्दल सांगत होत्या. इडली, दोसा, वडे या पदार्थांचा उगम, त्यांचे बौद्ध साहित्यातील उल्लेख यांविषयी बराच वेळ त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी मानसोल्लासाचा उल्लेख केला होता. राज्यकारभार आणि समाजजीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणार्‍या या अफलातून ज्ञानकोशाबद्दल बोलताना दुर्गाबाई अगदी रंगून गेल्या होत्या. त्याच ओघात त्यांनी ताम्बूलमञ्जरी या ग्रंथाचाही उल्लेख केला. विड्याच्या पानांविषयी भारतीय ग्रंथांत असलेले सर्व श्लोक या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहेत, असं काहीसं दुर्गाबाई म्हणाल्या होत्या. मग ही निखळलेली पानं ताम्बूलमञ्जरीचीच तर नसावीत\nपराकोटीची चीड, उद्विग्नता यांमुळे त्यावेळी ताम्बूलमञ्जरीचा शोध तसाच राहिला. गेल्या वर्षी चेन्नईला काही कामासाठी गेलो असता एका ग्रंथालयात ताम्बूलमञ्जरीची जुनी प्रत सापडली, आणि भांडारकर संस्थेत सापडलेली पानं याच पुस्तकाची होती, याची खात्री पटली. त्या वास्तव्यात मग ताम्बूलमञ्जरी वाचून काढला, आणि खाद्यसंस्कृतीच्या एका वेगळ्याच पैलूशी ओळख झाली.\nचालुक्य वंशाने सुमारे ६०० वर्षं दक्षिण व मध्य भारतावर राज्य केलं. इसवी सनाचं सहावं ते बारावं शतक हा त्यांचा कार्यकाळ. बदामी, कल्याणी आणि वेंगी अशा तीन गाद्या या वंशाने स्थापन केल्या होत्या. त्यांपैकी बदामीचे चालुक्य हे आद्य. दुसर्‍या पुलकेशीच्या मृत्यूनंतर वेंगीच्या चालुक्यांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि दहाव्या शतकात कल्याणीचे चालुक्य उदयास आले.\nदहाव्या शतकात दख्खनेचा बराच भाग राष्ट्रकुटांनी व्यापला होता. चालुक्य राजांनी त्यांचा पराभव करून आपला भूभाग परत मिळवला, आणि कल्याणी (हल्लीचे बसवकल्याण) येथे राजधानी स्थापन केली. सहावा विक्रमादित्य हा या वंशातील सर्वांत पराक्रमी राजा. आपल्या पन्नास वर्षांच्या राजवटीत त्याने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शक संवत्सर रद्द करून विक्रम संवत्सराची सुरुवात केली. चोल साम्राज्याचा पराभव करून संपूर्ण दख्खन आपल्या आधिपत्याखाली आणले. कन्नड व संस्कृत साहित्याला चालना दिली. अनेक सुंदर मंदिरं बांधली.\n(सोमेश्वराचं राज्यारोहण झालं त्यावेळी चालुक्यांच्या आधिपत्याखाली असलेला भाग. लाल बिंदू राजधानीचं ठिकाण दर्शवतो. स्रोत : विकि)\nराजा सोमेश्वर (तिसरा) हा सहाव्या विक्रमादित्याचा पुत्र. भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक या उपाधी त्याला मिळाल्या होत्या. एक शूर लढवय्या आणि प्रजेचं हित जपणारा निष्णात राज्यकर्ता अशी त्याची ख्याती होती. संस्कृत भाषेवर त्याचं अफाट प्रभुत्व होतं. कल्याणी येथे ११२६ साली त्याचा राज्याभिषेक झाला आणि ११३१ साली त्याने अभीलषितार्थचिन्तामणि अर्थात मानसोल्लास हा ग्रंथ रचला. अनेकांच्या मते हा जगातला पहिला ज्ञानकोश. अनेक विषयांचा थोडक्यात, पण सखोल आढावा या ग्रंथात घेतला आहे. लेखकानं या ग्रंथाचं वर्णन जगदाचार्यपुस्तकः, म्हणजे जगाला शिकवणारा ग्रंथ, असं यथार्थ केलं आहे. राजघराण्यातील व्यक्तींनी उत्तम राज्यकर्ता होण्यासाठी व सामान्य जनतेने आरोग्यपूर्ण, शांततामय जीवन जगण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करावा, असं सोमेश्वरानं सांगितलं आहे.\nज्ञान, आरोग्य, धन आणि मोक्ष मिळवण्याच्या लालसेतून आपल्या पूर्वजांनी अनेक विषयांचा अभ्यास केला. सृष्टीचे नियम समजावून घेण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाची कास धरली. यातूनच दर्शन, व्याकरण, कोश, ज्योतिष, गणित, विज्ञान, धर्म, राजनीति, हस्तिविद्या, अश्वविद्या, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, योग, वाणिज्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, नृत्य, नाट्य, काव्य व इतर अनेक विद्या आणि कलांचा वेध घेणारे ग्रंथ निर्माण झाले. बरेच कष्ट, अभ्यास, विचार या ग्रंथनिर्मितीच्या मागे होते. या सार्‍या ग्रंथांतील ज्ञान एकत्रित करण्याच्या हेतूने मानसोल्लासाची रचना झाली. शिवाय, त्यात सोमेश्वराचे स्वतःचे अनुभव व राजवाड्यातील जीवन बेमालूमपणे मिसळले गेले. खरं म्हणजे, सोमेश्वराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याने रचलेला हा ग्रंथच त्याच्या अफाट बुद्धिमत्तेची, शिक्षणावरील प्रेमाची ग्वाही देतो.\nअनुष्टुभ छंदात रचलेल्या या ग्रंथात काही गद्य रचनाही आहेत. भाषा अतिशय सोपी आणि ओघवती आहे. ग्रंथात प्रत्येकी वीस अध्याय असलेली पाच प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात समाजात वावरताना पाळावयाचे नियम, नीतिशास्त्र, समाजसेवा, धार्मिक विधी, मूर्ती तयार करण्याचे नियम, रोग व त्यांवरील उपचार यांचा आढावा घेतला आहे. कायदा, शेजारच्या देशांशी करावयाचे व्यवहार, युद्धकला, किल्ल्यांची रचना, मित्रराष्ट्र व शत्रुराष्ट्रांशी संबंधित कायदे व नियम हे राजकारणाशी संबंधित विषय दुसर्‍या प्रकरणात हाताळले आहेत. तिसर्‍या प्रकरणात स्थापत्यकला, चित्रकला, सुलेखनकला, नृत्यकला इ. कलांचा अभ्यास केला आहे. चौथे व पाचवे प्रकरण दैनंदिन आयुष्य आनंदात घालवण्यासाठी लागणार्‍या मनोरंजनाच्या साधनांशी संबंधित आहे. गणित, दशमान पद्धती, ज्योतिष, खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, तीर्थक्षेत्रांची माहिती, अश्वविद्या, हस्तिविद्या, जादू, धातूशास्त्र, रसायनशास्त्र, किमया (alchemy), दागिने व रत्न, लग्न, शृंगार, पाककला, मदिरा, संगीत, सुगंधी द्रव्ये, शेती, मनोरंजनाची साधने, वाहतुकीची साधने असे असंख्य विषय या प्रकरणांत हाताळले गेले आहेत. प्रत्येक अध्यायात राजासाठी व राजघराण्यातील व्यक्तींसाठी काही नियम व दंडक सांगितले आहेत. उदाहरणार्थ, राजाने व राणीने कोणते अलंकार परिधान करावेत (भूषोपभोग), राजाची वस्त्रे कशी असावीत (वस्त्रोपभोग), राजाने स्नान कसे करावे (स्नानोपभोग), राजाचं चित्र कसं काढावं, राजवाड्याची रचना कशी असावी, रथ कसे असावेत (यानोपभोग), छत्रचामरे कशी असावीत (चामरभोग), राजवाड्यातील धार्मिक विधी कसे असावेत, राजपुत्रास शिक्षण कसे द्यावे, प्रणयाराधन कसे करावे (योषिदुपभोग) इ. गोष्टींचं मार्गदर्शन सोमेश्वराने केलं आहे.\nअन्नोपभोग या अध्यायात सोमेश्वराने अन्न कसं शिजवावं, भांडी कोणती वापरावीत, उत्तम धान्य कसं निवडावं याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. शिवाय अनेक पाककृतीही दिल्या आहेत. यात वर्णन केलेले बहुतेक पदार्थ हे राजवाड्यात रांधले जात. त्यामुळे मानसोल्लासातील हा अध्याय खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आठ शतकांपूर्वीची दक्षिण भारतातील खाद्यसंस्कृतीची झलकच या अध्यायात पाहायला मिळते.\nसोमेश्वराच्या राजवाड्यात म्हशीच्या दुधात शिजवलेला भात अनेकदा केला जाई [१]. गव्हाचा वापरही भरपूर होई. दुधात भिजवलेल्या कणकेच्या पुर्‍या तळून साखरेत घोळत. त्यांना सुहाली असं म्हणत [२]. या पुर्‍या जरा कडक झाल्यास त्यांना पाहलिका असं नाव होतं [३]. पोळीका या कणकेपासून केलेल्या पदार्थाचे सविस्तर वर्णन मानसोल्लासात आहे. यालाच मांडक (मांडे) असंही म्हणत [४]. गहू धुऊन उन्हात वाळवत. हा गहू दळल्यावर कणीक अगदी बारीक चाळणीतून चाळत. तूप, मीठ घालून कणीक भिजवून, छोटे गोळे करून निखार्‍यांवर ठेवलेल्या खापरावर भाजत. बरेचदा हे गोळे लाकडी लाटण्याने पोळीसारखे लाटून मग निखार्‍यांवर भाजत.\nकडधान्यांचा वापर करून अनेक शाकाहारी व मांसाहारी पदार्थ केले जात. राजमा, मसूर, मूग आणि अख्खे उडीद धुऊन, कांडून मंदाग्नीवर शिजवत. त्यात हळद, हिंग, मीठ घालत. विदलपाक नावाचा हा पदार्थ शोरब्याचाच एक प्रकार होता [५]. विदल म्हणजे शिजवणे, आणि दालन म्हणजे दळणे, या शब्दांवरून विदलपाक हा शब्द तयार झाला होता. हिरवे मूग, हिंग, आल्याचे तुकडे, चारोळी आणि तेलात तळलेली कमळाची देठं घालूनही सूप केले जाई. त्यास प्रियाल असं म्हणत. बरेचदा त्यात तळलेली वांगी किंवा शेळी अथवा कोल्ह्याचे शिजवलेले मांस घालत. चवीसाठी वरून मिरपूड किंवा सुंठ घेत [६]. डाळी व कडधान्ये वापरून वडे करत. तुपात तळून दुधात घातलेल्या उडदाच्या वड्यांना क्षीरवट असं नाव होतं. उडदाचं पीठ आंबवून, वाफवून इडरिका, म्हणजे इडल्या, तयार करत [७]. या इडल्या क्वचित तळत. वर हिंग, जिर्‍याची फोडणी देत. पाच-सात छिद्रं असलेल्या उडदाच्या वड्यांना घारिका म्हणत. वटक म्हणजे छिद्र नसलेले वडे. मीठ, आलं, कोथिंबीर, जीरे, मिरपूड वगैरे घालून घुसळलेल्या दह्यात हे वडे मुरवून खात [८]. अख्खे उडीद भिजवून, साल वेगळं करून पाट्यावर वाटत. यात मिरपूड, जिरे मिसळून दोन दिवस आंबायला ठेवत. या पिठाचे छोटे गोळे करून उन्हात वाळवत. या वटिका, म्हणजे वड्या, हव्या तेव्हा शिजवून भाज्यांत वापरत [९] .\nवट्टाणक, म्हणजे वाटाणे पाण्यात भिजवून पाट्यावर वाटत. वरून तुपाची फोडणी देत. त्यात मुगाचे पीठ, मीठ घालून या मिश्रणाचे लहान गोळे तळत. या वड्यांना कटकर्ण म्हणत [१०]. वेगवेगळ्या कडधान्यांची पिठं किंवा वेगवेगळी पिठं एकत्र करून, त्यात मीठ, मिरपूड, हिंग, साखर घालून पूरिका, म्हणजे पुर्‍या तळत [११]. मुगाचं पीठ, मसाले एकत्र करून कणकेत घोळून शिजवत. या पदार्थाला वेष्टिका असं नाव होतं [१२]. उडदाचं व मुगाचं पीठ एकत्र करून त्याची धिरडी करत. हे दोसक, म्हणजे दोसे, दह्याबरोबर खात [१३].\nकणीक व तांदुळाच्या पिठीपासून काही गोड पदार्थही करत. भाजलेल्या कणकेत दूध, तूप, वेलदोड्याची पूड व पिठीसाखर घालून केलेल्या पदार्थाला काशार असं म्हणत [१४]. काशाराचं सारण भरून तळलेल्या पुर्‍यांना उदुंबर म्हणत [१५]. उकडीच्या मोदकांना (ते पावसाळ्यात पडणार्‍या गारांप्रमाणे शुभ्र दिसतात म्हणून ) वर्षोपलगोलक असं नाव होतं [१६]. चिरोट्यांना पत्रिका असं नाव होतं [१७]. पातळ कागदांचे थर एकमेकांवर रचल्याप्रमाणे हे चिरोटे दिसतात, म्हणून हे नाव. नाव वेगळं असलं, तरी करण्याची पद्धत मात्र तीच होती.\nसोमेश्वराच्या राजवाड्यात दूधदुभत्याचा मुबलक वापर होई. दूध प्यायच्या अगोदर ते तापवत. यासाठी खास भांडी ठरली होती. भरपूर उकळून अर्धं भांडं दूध उरल्यावर ते प्यायला (पानपाक), व एक-षष्ठांश दूध उरल्यावर (घुटीपाक) मिठाई करण्यासाठी वापरत. एक-अष्टमांश भाग उरल्यावर त्यास शर्करापाक (खवा) म्हणत [१८]. या दुधांत फळं किंवा फुलांच्या पाकळ्या घालून खात. रेडकू मोठं झाल्यावरच म्हशीचं दूध पिण्यासाठी वापरले जाई. याच दुधाचं दही करत. अजिबात पाणी न घातलेल्या दह्याला मथित असं म्हणत. समप्रमाणात पाणी घातलेल्या दह्याला उदस्वित, तर भरपूर पाणी घातलेल्या दह्याला तक्र म्हणत [१९]. दही घुसळून त्यात साखर व कापूर घालून खात [२०]. दह्यात फळांचे तुकडे घालून शिकरण करत. शिवाय दह्याचे श्रीखंडही आवडीने खाल्ले जाई. सैंधव मीठ, सुंठ व जिरेपूड घालून साय खात [२१]. लोण्यापासून उत्तम तूप व्हावं यासाठी लोणी कढवताना त्यात विड्याचं पान घालत [२२]. उकळलेल्या दुधात ताकाचं पाणी घालून पनीर तयार करत. त्यात तांदळाचं पीठ घालून साखरेच्या गरम पाकात सोडत. वेगवेगळ्या आकाराच्या या मिठायांना क्षीरप्रकार असं नाव होतं [२३]. हल्लीच्या चमचम व रसगुल्ल्याचीच ही प्राथमिक आवृत्ती होती.\nसामिष पदार्थ तयार करण्याच्या विधी आणि त्यासाठी उत्तम प्रतीचं मांस कसं तयार करावं, याचं सविस्तर वर्णन मानसोल्लासात आहे. उदाहरणार्थ, डुकराची त्वचा व केस कसे काढावेत याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत. डुकराच्या शरीरावर पांढरं फडकं टाकून त्यावर थोडा वेळ सतत गरम पाणी ओतावं. असं केल्याने डुकराचे केस व त्वचा लगेच हाताने वेगळे करता येतात. किंवा, डुकराला मातीने लिंपून गवताच्या शेकोटीत ठेवावं. त्वचा लगेच विलग होते.\nअख्ख्या डुकराला मंदाग्नीवर भाजून मांसाचे छोटे तुकडे करत. हे तुकडे परत एकदा कोळशावर भाजून त्यांवर सैंधव मीठ, मिरपूड घालत. या पदार्थाला सुंठक असं म्हणत [२४]. निखार्‍यावर भाजलेल्या सुंठकांचा केशर, मिरपूड, वेलदोडा हे मसाले घालून रस्साही करत [२५]. सुंठकाच्या अन्य एका प्रकारात भाजलेल्या मांसाचे पातळ काप करून मसाला घातलेल्या दह्याबरोबर खात. मसाल्याची धुरी देत. या पदार्थाला चक्कलिका असं नाव होतं [२६]. मांसाचे हे पातळ काप 'पंचांगाच्या पानांप्रमाणे पातळ असावेत', असा दंडक होता. डुकराच्या काळजात मसाले भरून कोळशावर भाजून मसाल्यात घोळवून केलेले सुंठकही राजदरबारात प्रिय होते. या पदार्थाला मांडलिय असं नाव होतं [२७]. हिरवे मूग भिजवून मसाल्यांबरोबर वाटत. त्यात मांसाचे तुकडे घालून तळत. हे वडे कुस्करून त्यात फळं, कांदा, लसूण घालत व मसाल्याची धुरी देत [२८].\nबरेचदा मांसाच्या तुकड्यांना फळांचा आकार देत. शेळीच्या मांसाचे मोठ्या बोराच्या आकाराचे तुकडे, मसाले आणि मुगाचं पीठ एकत्र करून वांग, मुळा, कांदा, मोड आलेले मूग यांबरोबर तळत. कवचन्दी असं या पदार्थाचं नाव [२९]. मसाले घालून आवळ्याच्या आकाराचे मांसखंड शिजवत. नंतर त्यात आम्लधर्मी फळं, सुंठकं, मसाले व मीठ घालून परत शिजवत. वरून हिंग व लसणाची फोडणी देत. या पदार्थाला पुर्यला असं म्हणत [३०]. मांसाच्या तुकड्यांना छिद्र करून त्यात वाटलेले मसाले भरत. हे तुकडे नंतर निखार्‍यांवर भाजत. उरलेला मसाला वरून घालत. भडित्रक नामक हा पदार्थ उन्हात वाळवून तुपात तळलाही जात असे [३१]. शेळीच्या मांसाच्या सुपारीच्या आकाराच्या तळलेल्या तुकड्यांवर थोडं रक्त शिंपडलं जाई. कृष्णपाक असं या पदार्थाला म्हणत [३२]. हे तळलेले तुकडे मसाल्यांमध्ये मुरवून फेसलेल्या मोहरीसकट दह्यात घालत [३३]. खिमा आणि मांसाचे अतिशय बारीक तुकडे व मसाले एकत्र करून वडे तळत. या वड्यांना भूषिका म्हणत. क्वचित या वड्यांना तांदुळाच्या दाण्यांसकट निखार्‍यांवर भाजले जाई. तळून भाजलेल्या या वड्यांना कोशली म्हणत [३४]. वांग्यात मसाले घातलेला खिमा घालून तळत [३५]. मसाला घातलेला खिमा तळूनही वडे करत. शेळीचं काळीज केशर, वेलदोडा, लवंग या मसाल्यांसकट शिजवत व दह्यात मुरवत ठेवत. पंचवर्णी असं या पदार्थाचं नाव होतं [३६]. आतडी, जठर इ. अवयवांचेही सुंठक करत [३७]. याशिवाय ताजे मासे, खारवलेले मासे, खेकडे, कासव इ. प्राणीही खाल्ले जात. कासव व खेकड्याचे सूप करत [३८]. नदीकाठच्या शेतातील मोठे, काळे उंदीर खाण्यासाठी वापरत. हे उंदीर पकडून, गरम तेलात तळत. त्यामुळे त्यांची त्वचा, केस विलग होई. उंदराच्या मांसाचे मग वेगवेगळे पदार्थ केले जात.\nहे सर्व मांसाहारी पदार्थ मंदाग्नीवर शिकवले जात. मांस लवकर शिजावं, व शिजवल्यावर चिवट होऊ नये, म्हणून शिजवताना त्यात आंबट फळं घालत. मानसोल्लासात उल्लेखलेल्या पदार्थांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हिंगाचा केलेला वापर. शिवाय, हिंग कायम पाण्यात विरघळवून वापरले जात असे.\nखार्‍या व गोड्या पाण्यातील एकूण पस्तीस प्रकारच्या माशांचा मानसोल्लासात उल्लेख आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात सापडणारे हे मासे आहेत. या माशांचं वर्गीकरण, त्यांचं खाद्य, मासेमारीची कला, आणि हे मासे वापरून करायचे पदार्थ यांविषयी मानसोल्लासात विस्ताराने लिहिलं आहे. मासे व मासेमारीबद्दल माहिती देणारे ५२ श्लोक आहेत, तर मासे वापरून केलेल्या पाककृती १३ श्लोकांत सांगितल्या आहेत. सोमेश्वरानं माशांची दोन गटांत विभागणी केली आहे. खवले असलेले मासे (शल्कज), व खवले नसलेले मासे (चर्मज). यांची परत आकारमानानुसार लहान व मोठे अशी प्रतवारी करता येते. खार्‍या पाण्यातले व गोड्या पाण्यातले अशीही विभागणी होऊ शकते. उदाहरणार्थ, सोर (Galeocerdo tigrinus N. H., मोरी), संकुचक (Dasyatis sephen Forsk), शृंगसोर (Sphyrna blochii C.), बल (Carcharhinus macloti), चंविलोच (Pristis microdon Latham), कण्टकार (Plotosus canius Ham.) हे खवले नसलेले समुद्रातील मासे; कोवासक (Mystus seenghala Sykes), खिरीड (Rita gogra), पाठीन (Wallago attu Schn.), सिंहतुण्डक (Bagarius aagarius Ham.) हे खवले नसलेले नदीतील मोठे मासे; रोहित (Labeo rohita ham.), स्वर्णमीन (Barbus sarana Ham.), खण्डालिप (Mastacembelus armatus Lacel) हे खवले असलेले नदीतले मध्यम आकाराचे मासे; महाशील (Tor tor Ham.), वटगी (Channa leucopunctatus), कह्लव (Catla catla), नडक (Barbus curmuca Ham.), वडिश (Acrossocheilus hexagonolepsis McClell) हे खवले असलेले नदीत राहणारे मोठे मासे, इत्यादी. हे मासे कुठे वास्तव्य करतात, त्यांना पकडण्यासाठी योग्य ठिकाण व वेळ कोणती, हेसुद्धा सोमेश्वराने सांगितले आहे. कौरत्थ (घोळ) मासे नदीतून अथवा समुद्रातून ४-७ योजने पोहत येऊन शांत तळ्यात वास्तव्य करतात. त्यांना समुद्रात न पकडता तळ्यात पकडावे. खवले असलेले खोवाकीय मासे नदीत, भरपूर दगड असलेल्या उथळ जागी राहतात, तर कोरक मासे नदीत खोल पाण्यात राहतात.\nराजास आवडणारे मासे सहज उपलब्ध व्हावेत म्हणून मत्स्यपालन करत. त्यासाठी खास तळी, नदीचा काही भाग राखून ठेवला जाई. या माशांना तिळाचं कूट, कणीक, कडधान्यांची पिठं, बेलफळं, करडईची पानं, मांस इ. खायला देत. कोणत्या माशाला काय खायला द्यायचे, याची सविस्तर नोंद सोमेश्वराने केली आहे. मासेमारीसाठी सुपारीच्या पानांपासून गळ बनवावा. कापसाच्या दोर्‍याचा गळ मुळीच वापरू नये. तीन दोर्‍यांचा पीळ असलेला गळ वापरावा. गळाची लांबी जास्तीत जास्त शंभर हात व कमीत कमी आठ हात असावी. घोड्याच्या शेपटीच्या केसापेक्षा गळाची जाडी कमी नसावी. आंब्याच्या देठापेक्षा ती जास्त नसावी.\nमाशांचे पदार्थ करण्यासाठी कायम ताजे मासे वापरावेत. माशांना उग्र दर्प येत असल्यास ते वापरू नयेत. माशांना खवले असल्यास ते काळजीपूर्वक काढावेत. माशाचा आकार मोठा असल्यास त्याचे लहान तुकडे करावेत. माशाचं डोकं व पोटातील अवयव खाऊ नयेत. मासे शिजवण्यापूर्वी त्यांना तेल व मीठ लावावे. असं केल्याने त्यांना येणारा वास नाहीसा होतो. त्यानंतर हे मासे हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. अगोदर करून ठेवलेल्या मसाले घातलेल्या पाण्यात हे शिजवावेत. मासे फार काळ शिजवू नयेत. माशांचे लहान तुकडे चिंचेच्या पाण्यातही शिजवता येतात. या शिजवलेल्या तुकड्यांवर कणीक भुरभुरवून तुपात तळावे. खाताना वरून मीठ, वेलदोड्याची पूड व मिरपूड घ्यावी. मासे निखार्‍यांवर भाजूनही खाता येतात. किंवा माशांचे लहान तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्याची लांबी चार अंगुळं एवढी असावी. या तुकड्यांना मीठ लावून मडक्यात ठेवावे. हे खारखण्ड अनेक दिवस टिकतात, व ताजे मासे न मिळाल्यास निखार्‍यांवर भाजून खाता येतात.\nसोमेश्वराच्या मते, राजाने आपल्या पुत्र, पौत्र, नातेवाईक, सरदार, अंगरक्षक आणि खास मर्जीतील सेवक यांच्यासमवेत जेवावे. राजासाठी जेवायला व वाढायला सोन्याची भांडी वापरावीत. जेवताना कायम पूर्वेकडे तोंड असावे. पाटावर मऊ आसन असावे. बेंबीपासून गुडघ्यापर्यंतचा भाग स्वच्छ, पांढर्‍या कपड्याने झाकून घ्यावा [३९]. जेवणाची सुरुवात भात, मुगाची आमटी (मुद्गसूप) आणि तुपाने करावी. त्यानंतर गोड पदार्थ, फळं, गोड पेयं, दही व सरतेशेवटी ताकभात. यानंतर इच्छा असल्यास साखर घालून गार दूध प्यावे [४०]. राजाने आपल्या जेवणात ऋतुमानानुसार बदल करावा. वसंतात तुरट चवीचे पदार्थ, उन्हाळ्यात गोड व गार पदार्थ, पावसाळ्यात खारट अथवा खारावलेले पदार्थ, हेमंतात गरम व तळलेले पदार्थ आणि थंडीत गरम पदार्थांचं सेवन करावं [४१]. शक्यतो मातीच्या भांड्यांत स्वयंपाक करावा. कारण मातीच्या भांड्यांत केलेल्या पदार्थांची चव अधिक चांगली असते. राजवाड्यातील आचारी असंभेद्य (लाच देऊनही फितूर न होणारे) व कृतान्नस्य परीक्षक (विषबाधा होऊ नये म्हणून अन्नाची परीक्षा घेऊ शकणारे) असावेत.\nसोमेश्वराने पाण्याच्या वापरासंबंधी काही नियम पानीयभोग या अध्यायात घालून दिले होते. पावसाच्या पाण्याला दिव्य असं म्हटलं जाई. शरद ऋतूत हे दिव्य पाणी प्यावे. हेमंत ऋतूत नदीचे पाणी, शिशिरात तलावातील पाणी, भरपूर कमळं असलेल्या तळ्यातील पाणी वसंतात, झर्‍याचे पाणी ग्रीष्मात आणि पावसाळ्यात विहिरीचे पाणी प्यावे. दिवसा सूर्यप्रकाशात व रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या पाण्याला हंसोदक म्हणत. हे पाणी पिण्यास मात्र ऋतुमानाचं बंधन नसे [४२]. नारळाच्या पाण्याला वर्क्ष्य म्हणत [४३]. हे पाणी पिण्यासही ऋतुमानाचं बंधन नव्हतं. साठवलेल्या पाण्यास कोणताही वाईट गंध नसावा. सकाळी भरलेलं पाणी रात्री व रात्री भरलेलं पाणी सकाळी पिऊ नये. पाणी कायम उकळूनच प्यावे. पाणी सुगंधी करण्यास लवंग व कापराचा वापर करावा [४४]. जाई, मोगरा ही फुलंही त्यासाठी वापरू शकता [४५]. कोरफडीची पानं जाळून निघणारा धूर पाणी शुद्ध करण्यास वापरावा. त्रिफळा चूर्णाने शुद्ध केलेलं पाणी सर्वांत चांगले. हे पाणी माठांत भरून सोन्याच्या फुलपात्राने प्यावे. जेवताना सतत पाण्याचे घोट घ्यावेत. यामुळे प्रत्येक पदार्थाची चव नीट कळते व पचनास मदत होते. तहान लागली असता लगेच पाणी प्यावे. अगदी मध्यरात्रीसुद्धा पाणी पिण्याचा आळस करू नये [४६].\nदुधापासून तयार केलेलं एक खास पेय सोमेश्वरास अतिशय आवडे. जेवणानंतर हे पेय तो आपल्या अधिकार्‍यांसमवेत घेत असे. उकळलेल्या दुधात आम्लधर्मी फळाचा रस घालत. दूध फाटल्यावर त्यातील पनीर बाजूला काढून पाण्यात साखर व वेलदोड्याची पूड घालत. हे पाणी स्वच्छ, सुती फडक्यातून अनेकदा गाळलं जाई. नंतर त्यात भाजलेल्या चिंचेची पूड व फळांचा रस घालत [४७].\nत्यानंतरचं प्रकरण पादाभ्यंगोपभोग. जेवणानंतर राजाने वामकुक्षी घ्यावी. कुशल सेवकाकडून पाय चेपून घ्यावेत. पायाला सुगंधी द्रव्ये लावावीत. वसंतात शुद्ध तूप, दही किंवा गार दूध, ग्रीष्मात लोणी, पावसाळ्यात चरबी, किंवा ताक, शरदात चंदनाच्या पाण्याने शंभर वेळा शुद्ध केलेले तूप, आणि हेमंतात व शिशिरात शुद्ध तिळाचे तेल पायांना लावावे.\nसोमेश्वराने मानसोल्लास लिहिले तेव्हा सर्वत्र बदलाचे वारे वाहू लागले होते. अनेक मोठी साम्राज्ये कोसळू लागली होती. परकीय आक्रमणे वाढीस लागली होती. बौद्ध व जैन धर्म लोकप्रिय होत होते. डोळे मिटून रुढी स्वीकारण्यास लोकांनी नकार दिला होता. आपली मतं निर्भयपणे मांडण्यासाठी नवनवीन साहित्य निर्माण होत होतं. मात्र, या सार्‍या कल्लोळातही उत्तम राजा व सुदृढ प्रजा निर्माण व्हावी म्हणून कोणतीही तडजोड न करता सोमेश्वराने लिहिलेले नीतिनियम, त्याच्या उत्तम मूल्यांवरील विश्वासाचं, व्यापक दृष्टिकोनाचं दर्शन घडवतात. जीवनावरील त्याचं विलक्षण प्रेम प्रत्येक अध्यायात दिसून येतं. मनुष्यस्वभावाचा जबरदस्त अभ्यास, अद्भुत निरीक्षणशक्ती, सुंदर भाषा यांच्या मदतीने सोमेश्वर 'मस्त जगावं कसं' हेच जणू आपल्याला शिकवतो. चहुबाजूंनी साम्राज्यास धोका असूनही प्रजा आनंदी राहायला हवी, हे त्याला पक्कं ठाऊक होतं. प्रजा सुखी, सुदृढ असेल, तरच राजा आनंदी राहू शकतो, हे त्याला ठाऊक होतं. मानसोल्लास हा ग्रंथ रचून सोमेश्वराने राजा व प्रजा यांच्यासाठी एक नीतिपाठच जणू घालून दिला.\nअशाच संक्रमणकाळात, अठराव्या शतकाच्या सुरुवातीस, शिवतत्त्वरत्नाकर हा ग्रंथ रचला गेला. केलादी साम्राज्याचा राज्यकर्ता असलेल्या बसवराजाने १७०९ साली हा ग्रंथ रचला. एकूण अठरा राजे-राण्या केलादी साम्राज्याला लाभल्या. त्यांपैकीच एक पहिला बसवप्पा नायक. बसवराज अथवा केलादी बसवभूपाळ या नावांनेही हा ओळखला जाई. इ.स. १६९६ ते १७१४ हा याचा कार्यकाळ. एक उत्तम राज्यकर्ता म्हणून बसवराजाची सर्वत्र ख्याती होती. न्यायप्रिय, सत्यवचनी ही विशेषणं त्याचे प्रजाजन त्याच्यासाठी वापरत. आपल्या शासनकाळात त्याने सर्व कलांना उत्तेजन दिलं. लेखक, कवी, गायकांना दरबारी आसरा दिला. धर्माच्या आधारे कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव त्याने कधी केला नाही. तो स्वतः वीरशैव असला तरी त्याच्या राज्यात सर्व पंथांना स्वातंत्र्य होतं. संस्कृत, कन्नड या भाषांवर त्याचं विलक्षण प्रभुत्व होतं. शिवतत्त्वरत्नाकर, सुभाषितसुरद्रुम आणि सुक्तिसुधाकर हे तीन ग्रंथ त्याने रचले. त्यांपैकी पहिले दोन ग्रंथ हे संस्कृतात असून तिसरा कन्नड भाषेत लिहिला आहे. दुर्दैवानं सुक्तिसुधाकराची एकही प्रत आज शिल्लक नाही.\nबसवराजाने लिहिलेला शिवतत्त्वरत्नाकर हा ग्रंथ संस्कृत वाङ्मयातील एक मानदंड समजला जातो. ३५,००० श्लोक असलेला हा ग्रंथ त्याकाळी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सर्व विषयांचा सखोल आढावा घेतो. इतिहास, प्रशासन, तत्त्वज्ञान, विज्ञान व कला या सार्‍यांचा समुच्चय या ग्रंथात झाला आहे. भारतीय विद्वानांनी कायमच विविध शाखांतील ज्ञान एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. भोजराजाने रचलेले चतु:शक्तिकला आणि विश्रांतीचिन्ताविनोद हे ग्रंथही समग्र ज्ञानकोशासारखेच होते. पण या ग्रंथांमध्ये त्या काळात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सर्वच विषयांचा अभ्यास नव्हता. त्यादृष्टीने, मानसोल्लास व शिवतत्त्वरत्नाकर हे दोन ग्रंथ अजोड ठरतात. अर्थात, शिवतत्त्वरत्नाकराची मानसोल्लासाशी तुलना केली जातेच. पण मानसोल्लासापेक्षा चौपट श्लोकसंख्या असलेला हा ग्रंथ त्यातील भाषेच्या विलक्षण सौष्ठवामुळे व शास्त्रीय विवेचनामुळे एकमेवाद्वितीय मानला जातो. हा ग्रंथ लिहिताना बसवराजाने मानसोल्लासाचा आधार घेतला असण्याची शक्यता मात्र आहे. मानसोल्लासाप्रमाणेच या ग्रंथातही कोणत्याही धर्माचा प्रचार अथवा तिरस्कार केलेला नाही. वैदिक धर्मालाही महत्त्व दिलं गेलं आहे. ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक विषयांची माहिती देताना त्या माहितीचा स्रोतही देण्यात आला आहे. अनेक प्राचीन ग्रंथांची माहिती तर त्यातून मिळतेच, पण बसवराजाच्या व्यासंगाचीही खात्री पटते.\nज्ञान मिळवण्यासाठी आतुर असणार्‍या सर्वांसाठी हा ग्रंथ एक भांडार आहे, हे बसवराजाने सुरुवातीलाच सांगितलं आहे.\nनीतिं नीतिपरा विलोक्य सुकलाभेदान्विनोदार्थिन-\nस्तन्त्रण्यत्र च् तान्त्रिका: सुमहितान् योगांश्च योगेप्सवः |\nमोक्षं चापि मुमुक्षवो बत जना जानन्त्विति प्रेक्षया\nग्रन्थः सोयमुदाररीतिरधुना निर्मातुमारभ्यते ||\nग्रंथात नऊ कल्लोळ असून, प्रत्येक कल्लोळात काही तरंग आहेत. तरंगांची एकूण संख्या १०१ आहे. ग्रंथाचं नावच रत्नाकर असल्याने, प्रकरणांची व उपप्रकरणांची नावं कल्लोळ व तरंग असणं अतिशय सयुक्तिक ठरतं. ग्रंथाचं स्वरूपही अतिशय रोचक आहे. विषयांची विभागणी करून निव्वळ माहिती दिलेली नाही. बसवराजाचा मुलगा, सोमशेखर, प्रश्न विचारतो आणि बसवराजा सविस्तर उत्तरं देतो. या संवादांत अधूनमधून काही विनोद, दंतकथा, पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा येतात. शिवतत्त्वरत्नाकरात अर्थातच पाककलेचाही सांगोपांग विचार केला आहेच. तत्कालीन पाककृती, पद्धती आणि पाकसिद्धीचे नियमही अनेक ठिकाणी डोकावून जातात.\nबसवराजाच्या मते राजवाड्यातील स्वयंपाकघर ३२ फूट लांब आणि ८ फूट रुंद असावे. धुराड्याची चांगली सोय असावी. पूर्वेला लोखंडाच्या नऊ चुली असाव्यात. या चुलींवर मोठी भांडी ठेवता यायला हवीत. आग्नेय दिशेला चुलींसाठी लागणारे जळते निखारे ठेवावेत. दक्षिणेला सरपण, पश्चिमेला पाण्याचे घडे, आणि उत्तरेला फळं, भाज्यांसाठी लागणार्‍या टोपल्या व कुंचे ठेवावेत. वायव्येला उखळ, खलबत्ता, विळ्या या वस्तू ठेवाव्यात. नैऋर्त्येला स्वयंपाकाची तयारी करायला मोकळी जागा असावी. स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे व भांडी कशी असावीत खवणी फूटभर लांब असावी. मूठ सोन्याची किंवा चांदीची असावी. सुपाचा आकार हत्तीच्या कानासारखा असावा. उखळ चौकोनी असावे. ४ फूट लांब, ३ फूट रुंद आणि २४ इंच खोल.\nस्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत. ही भांडी कोणत्या धातूची आहेत, यावर त्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वातशामक असतो. हा भात खाल्ल्याने जठराचे विकार नाहीसे होतात. तपश्चर्या करणार्‍या योगींनी कायम तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. कांस्याच्या भांड्यात शिजवलेला भात कफ, वात व पित्त या तिन्ही दोषांचा नाश करतो. सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खाल्ल्यास विषबाधा होत नाही. हा भात वातशामक व कामोद्दीपक असल्याने राजाने कायम सोन्याच्या भांड्यात शिजवलेला भात खावा. चांदीच्या भांड्यात शिजवलेला भात पचनास हलका असतो, आणि पोटाचे विकार दूर करतो.\nमातीच्या भांड्यांचाही भरपूर वापर केला जाई. अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात, पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते, असा समज होता. जेवताना बसायला राजासाठी सोन्याचा नक्षीदार पत्रा ठोकलेला खास लाकडी पाट असे. जेवताना पूर्वेकडे तोंड असल्यास दीर्घायुष्य, दक्षिणेकडे कीर्ती, पश्चिमेकडे वैभव आणि उत्तरेकडे तोंड असल्यास उत्तम आरोग्याचा लाभ होतो, असा समज होता. राजास वाढण्यासाठी सर्व भांडी सोन्याची असत. ताटवाटीही सोन्याचीच. आमटी, ताक, दूध असे पदार्थ डावीकडे वाढत. भात ताटाच्या मध्यभागी आणि हिरव्या व फळभाज्या पानात खालच्या भागात वाढत. जेवणाची सुरुवात गोड पदार्थांनी होई. नंतर खारट व आंबट पदार्थ आणि शेवटी तिखट व तुरट पदार्थ.\nराजासाठी रोज शाकाहारी व मांसाहारी पदार्थ रांधले जात. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे धान्य, भाज्या व मांस वापरलं जाई. शिवतत्त्वरत्नाकरात तांदळाच्या आठ जातींचा उल्लेख आहे. समिधान्य म्हणजे डाळी. निष्पव (अवराई, hyacinth bean, Lablab Purpureus ), कृष्णधाक (काळे तूर), मूग अशा वेगवेगळ्या डाळी वापरून आमटी करत. पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुलं, मुळं यांचा भाजी करण्यासाठी वापर होई. दूध, दही, ताक रोजच्या आहारात असत. साखरेचा पाक वापरून वेगवेगळे पदार्थ केले जात. मृदू, मध्यम, खर, सरिक असे पाकांचे प्रकार होते. खर पाकात दूध, वेलदोड्याची पूड, केशर आणि कापूर घालून वर्सेलपाक हा पदार्थ केला जाई. बसवराजाचा हा अत्यंत आवडीचा पदार्थ होता. उपदंश, म्हणजे तोंडीलावणी, निरनिराळ्या प्रकारांनी करत. कोशिंबिरींना तेलाची फोडणी देत, वाफेवर शिजवत, किंवा कच्च्याच ठेवत. पिण्याचं पाणी ऋतुमानानुसार वेगवेगळ्या स्रोतांतून आणलं जाई. ते शुद्ध करण्याच्या काही पद्धती होत्या. मडक्यात वाळू व सुगंधी द्रव्यं घालून (पिण्डवास), औषधी चूर्ण घालून (चूर्णादिवास) किंवा फळं व फुलं घालून (पुष्पवास) पाणी शुद्ध व सुगंधी केलं जाई.\nराजास आवडणार्‍या काही खास पाककृतींचा उल्लेख शिवतत्त्वरत्नाकरात आहे. दर पन्नास वर्षांनी फुलणार्‍या बांबुची फुलं घालून केलेला भात बसवराजास अतिशय आवडे. राजान्नअक्की असं त्यास म्हणत. केशर, वेलदोड्याची पूड व दूध घालून एरवी भात केला जाई. साध्या भातावर हिंगाची फोडणी व तळलेली चिंच घालत. तोंडी लावण्यास पापड, लाल भोपळ्याचे सांडगे, भाजलेली उडदाची डाळ असे. सणासुदीला काही खास पदार्थ केले जात. पोहे व मुगाची डाळ भाजून त्यात कापूर, पिठीसाखर व वेलदोड्याची पूड घालत. या मिश्रणाचे सुपारीएवढे लहान गोळे करून तांदुळाच्या पिठात घोळून तळत. पूरीविलंगायी असं या पदार्थाचं नाव होतं. मसाले घालून तुपात शिजवलेले फणसाचे बारीक काप दह्यात घालत. मग या मिश्रणाचे लहान गोळे करून तळत असत. तळलेल्या भाज्यांना हळदीच्या पानात गुंडाळून वाफवण्याची पद्धत होती. याप्रकारे रांधलेल्या सार्‍या पदार्थांना पुडे असं म्हणत. उदाहरणार्थ, वांग्याचे काप, बारीक चिरलेला कांदा व पोहे तेलात तळून मग वाफवत असत. दही घालून वांग्याचं भरीतही केलं जाई. बांबुचे कोंब घालून भाज्या, भात करत. त्यांतील विषाक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी अगोदर दोन दिवस ते पाण्यात भिजत ठेवले जात. मसाले घालून दह्यात शिजवलेल्या भाज्यांना पालिध्य म्हणत. या भाज्यांना तुपाची फोडणी देत.\nपिकलेली फळं घालून शिकरण केले जाई. महाळुंगाचे फळ (Citrus medica) म्हशीच्या दुधात शिजवत. वर वेलदोड्याची पूड पेरत. उडदाच्या लाडवांना मनोहरद म्हणत आणि तांदुळ-उडदाच्या लाडवांना पियषपिण्ड. ओल्या नारळाचं सारण घालून करंज्या केल्या जात. तांदुळाच्या पिठीत दूध आणि साखर घालून तळलेल्या लाडवांना हालुगडिगे म्हणत. रबडी (केनेपायस) शक्यतो दुपारच्या भोजनासाठी केली जाई. भोजनाधिकरोटी आणि मधुनाल नावाची दोन वेगळीच पक्वान्नं शिवतत्त्वरत्नाकरात आढळतात. पुरणाच्या मांड्याचे तुकडे, म्हशीचं दूध, आमरस आणि साखर एकत्र करून या मिश्रणाचे लहान गोळे करत. फुलांच्या पाकळ्या घातलेल्या कणकेच्या उंड्यात हे सारण भरून निखार्‍यांवर भाजत. ही भोजनाधिकरोटी तूप आणि साखरेबरोबर खाल्ली जाई. कणीक, तांदुळाची पिठी आणि हरभर्‍याच्या डाळीचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यात पिकलेली केळी आणि भरपूर लोणी घालत. हे सरसरीत मिश्रण बांबुच्या काठीवर लिंपत. वाळल्यावर या नळीत पिठीसाखर भरून तुपात तळत. या पदार्थास मधुनाल असं नाव होतं.\nबांबू अथवा सोन्याचांदीपासून राजासाठी दातकोरणी करत. त्यांना वटि किंवा घुटिका म्हणत. बांबू किंवा धातुच्या पातळ काड्या गोमूत्र आणि हरितकी चूर्णाच्या मिश्रणात आठवडाभर भिजवून ठेवत. त्यानंतर फुलांनी सुगंधित केलेल्या पाण्याने धुऊन, मसाल्यांच्या पाण्यात दिवसभर बुडवून वाळल्यावर या दातकोरण्या वापरत. वेलावर्ण, ईश्वरपूर, कोटिकपूर, वनवास आणि राष्ट्रराज्य या ठिकाणांहून राजासाठी खास सुपारी आणली जाई. वनवास आणि राष्ट्रराज्य येथील विड्याची पानंही प्रसिद्ध होती. महाराष्ट्रातून गंगेरी आणि रामटेकी या जातींची विड्याची पानं आणली जात. चिक्कणी, श्रीवर्धन रोठा आणि फुलभरडा या सुपार्‍याही महाराष्ट्रातून येत. १२ विड्याची पानं, सुपारी, काथ, चुना, वेलदोडा, जायफळ, अक्रोड, पिस्ता आणि खोबरं घातलेला कुलपीविडा बसवराजास खास आवडे. पानाच्या मध्यभागी लक्ष्मी, पाठीमागे ज्येष्ठा, उजवीकडे वाग्देवता, डावीकडे पार्वती, कडेला शंकर, पानाच्या आत चंद्र आणि देठात यमाचा वास असतो, असा समज होता. म्हणूनच पान खाण्याअगोदर देठ काढून टाकलं जात असे.\nखरं म्हणजे प्राचीन वाङ्मयात विड्याचे अनेक उल्लेख आढळतात. नागवेलीच्या पानांना काथ, चुना लावून विडा तयार करणं ही दाक्षिणात्य परंपरा आहे, हे अनेक ग्रंथांत सांगितलं आहे. बौद्ध जातककथांत विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. उत्तर भारतीय वाङ्मयात असलेला हा आद्य संदर्भ. मंदसोरच्या विणकरांनी केलेल्या शिलालेखांत (इ.स. ४७३), वराहमिहीराच्या बृहत्संहितेत (इ.स. ५३०) आणि चरक, सुश्रुत व कश्यपाच्या ग्रंथांत तांबूलसेवनाचे उल्लेख आहेत. कालिदासाच्या रघुवंशात तांबूलसेवनाची प्रथा मलय देशातून आली असल्याचे म्हटले आहे, तर शुद्रकाच्या मृच्छकटिकात वसंतसेनेच्या राजवाड्यात कापूर घातलेले विड्याचे पान खाल्ले जात असल्याचं वर्णन आहे. तामिळ वाङ्मयातही विड्याचे भरपूर संदर्भ सापडतात.\nमात्र प्राचीन भारतीय वाङ्मयातील विड्याचे संदर्भ ताम्बूलमञ्जरीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहेत. किंबहुना ताम्बूलमञ्जरी हा ग्रंथ म्हणजेच तांबूलसेवनाचा भारतीय इतिहास आहे. या ग्रंथात एकूण २३० श्लोक आहेत. आयुर्वेदाशी संबंधित संस्कृत ग्रंथांतून हे श्लोक संकलित केले आहेत. यांपैकी पहिले ७८ श्लोक हे तांबूलसेवनाचे फायदे व नियम सांगतात. उर्वरित श्लोक हे तांबूलात वापरल्या जाणार्‍या पदार्थांबद्दल आहेत. अच्युत, काशिराज, बोपदेव, भारद्वाज, वसिष्ठ, हेमाद्रि, चरक इ. विद्वानांनी लिहिलेल्या अमरमाला, चूडामणि, द्रव्यगुणनिघण्टु, योगमाला, योगरत्नम्, रत्नमालामञ्जरी, राजनिघण्टु, रूचिवधूगलरत्नमाला, वैद्यरत्नम्, वैद्यामृतम् यांसारख्या ग्रंथातील हे श्लोक आहेत. ताम्बूलमञ्जरीचा लेखक कोण, हे अज्ञात आहे. हा ग्रंथ नक्की कधी लिहिला गेला याचीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, हा लेखक मराठी असून इ.स.१८१९ नंतर हा ग्रंथ लिहिला गेला हे नक्की. कारण यात दोन मराठी श्लोक तर आहेतच, शिवाय नाशिकच्या अच्युतराय मोडकांच्या सौभाग्यकल्पद्रुम (इ.स. १८१९) या ग्रंथातील एक श्लोकही समाविष्ट केला आहे.\nताम्बूलमञ्जरीत संकलित केलेल्या श्लोकांतून तांबूलसेवनाच्या प्रथेबद्दल बरीच माहिती मिळते. तांबूलाचे एकूण घटक २१. विड्याचं पान, चुना, सुपारी, लवंग, वेलदोडा, जायपत्री, जायफळ, खोबरं, अक्रोड, कापूर, कंकोळ, केशर, दालचिनी, कस्तुरी, सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, सुंठ, चंदन, तंबाखू, नखी (Helix asperaa या गोगलगायीच्या कवचाचे चूर्ण) आणि कूलकुट (Casearia esculenta). विडा हा त्रयोदशगुणी असावा, असा संकेत आहे. म्हणजेच विड्याच्या पानासकट एकावेळी १३ पदार्थ वापरावेत.\nविड्याचे हे तेरा गुण असे -\nताम्बूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम् I\nवातघ्नं कृमिनाशनं कफहरं दुर्गन्धिनिर्णाशनम् II\nवक्त्रस्याभरणं विशुद्धिकरणं कामाग्निसन्दीपनम् I\nताम्बूलस्य सखे त्रयोदश गुणा: स्वर्गेSपि ते दुर्लभा: II (योगरत्नाकर)\nअर्थ - तांबूल हा कटू (कडवट), तिक्त (तिखटसर), उष्ण, मधुर, खारट व तुरट आहे. तो वातहारक, कृमिनाशक, कफहारक असून दुर्गंधी नाहीशी करणारा आहे. तसंच तो मुखाची अशुद्धी नाहीशी करून मुखाला शोभा आणतो आणि कामाग्नी उद्दीपित करतो. हे मित्रा, तांबूलाचे हे तेरा गुण तुला स्वर्गातसुद्धा दुर्लभ आहेत.\nतांबूल केव्हा सेवन करावा, याचे काही संकेत आहेत. सकाळी, जेवल्यानंतर, संभोगापूर्वी व नंतर, तसंच, राजसभेत व मित्रांबरोबर विड्याचं पान खावं. वाग्भटाच्या मते स्नानानंतर व ओकारीनंतर विडा खाणं हितावह असतं. स्मृतिप्रकाश या धार्मिक ग्रंथात ब्रह्मचारी, विधवा, रजस्वला यांनी पान खाऊ नये, असं सांगितलं आहे. तसंच, विड्याचं पान उपवासाच्या दिवशीही खाऊ नये.\nतांबूलाचं गुणवर्णन करताना वराहमिहिराने बृहत्संहितेत म्हटलं आहे की, 'तांबूल काम उद्दीपित करतो, रूप खुलवतो, सौंदर्य व प्रेम यांची वाढ करतो, मुख सुगंधित करतो, जोम निर्माण करतो आणि कफाचे विकार नाहीसे करतो.'\nस्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्भव मानलं आहे. मोहिनीने अमृताची वाटणी केल्यानंतर उरलेलं अमृत इंद्राच्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ ठेवून दिलं. कालांतराने त्या अमृतातून एक अद्भूत वेल उगवली. त्या वेलीच्या प्रभावाने सर्व देव धुंद झाले. विष्णूने धन्वंतरीकडून त्या वेलीची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की, त्या वेलीची पानं अतिशय मादक आहेत. मग विष्णू आपल्या आवडत्या लोकांना ही पानं भेट म्हणून देऊ लागला. सर्वांनाच ही पानं आवडू लागली.\nतांबूल कामोद्दीपक आणि मुखसौंदर्यवर्धक असल्याने प्रणयाराधनातत तांबूलाचं विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. भारतातील कामशास्त्रीय ग्रंथांत आणि काव्यनाटकांतील शृंगारवर्णनांत तांबूलाच्या या प्रणयास हातभार लावणार्‍या प्रभावाचा उल्लेख वारंवार आढळतो. एका प्रेमिकाने आपल्या प्रेयसीकडे तांबूल मागताना तांबूलाचं वर्णन केलं आहे, ते असं -\nस्वादिष्टं च तवौष्ठवत् तरुणि मे ताम्बूलमानीयताम् II\nम्हणजे, तुझ्या नेत्रकटाक्षाप्रमाणे मद उद्दीपित करणारा, तुझ्या कंबरेप्रमाणे मुठीत मावणारा, तुझ्या कुचकुंभाप्रमाणे नखाग्रांच्या चाळ्याला योग्य, तुझ्या हृदयाप्रमाणे उत्कट राग निर्माण करणारा, तुझ्या अंगयष्टीप्रमाणे कामोद्दीपक आणि तुझ्या ओठांप्रमाणे स्वादिष्ट असा तांबूल, हे तरुणी, तू घेऊन ये.\nप्रणयाराधनाशिवाय अन्य सामाजिक व्यवहारांत आणि धर्माचारांतही विड्याचं महत्त्व आहे. राजवाड्यात तांबूल करंकवाहिनी (तांबूलाचं साहित्य असलेला डबा वाहणार्‍या) सेविका नेमलेल्या असत. अशा सेवक-सेविकांचे उल्लेख प्राचीन संस्कृत व प्राकृत वाङ्मयात शेकड्याने सापडतात. तसंच, राजाला, राज्याधिकार्‍यांना, गुरूजनांना आणि अन्य आदरणीय व्यक्तींना सन्मानदर्शक विडा देण्याची पद्धत होती. मंगल कार्यात निमंत्रितांना तांबूल देत. पानसुपारी देण्याची ही पद्धत अजूनही रूढ आहे. पूजोपचारांत देवतेपुढे नागवेलीच्या दोन पानांवर अखंड सुपारी ठेवतात. देवाला तांबूल समर्पित करताना पुढील मंत्र म्हणतात -\nपूगीफलं महद्दिव्यं नागवल्ल्या दलैर्युतम् I\nकर्पुरैलासमायुक्तं ताम्बुलं प्रतिगृह्यताम् II\nम्हणजे, नागवेलीची पाने आणि त्यांत महादिव्य अशा सुपारीबरोबर वेलची आणि कापूर टाकून तयार केलेला हा तांबूल (हे देवा) तू ग्रहण कर.\nमूल अडीच महिन्यांचं झाल्यावर त्याला विडा खायला देण्याचा एक लौकिक संस्कार आहे. एखादं अवघड काम करून दाखवण्याची प्रतिज्ञा करताना पैजेचा विडा उचलण्याची प्रथा इतिहासकाळात आढळते. प्रिय व्यक्तीच्या मुखातील विडा खाण्याचं महत्त्व जसं प्रणयात आहे, तसंच गुरूच्या मुखातील विडा प्रसाद म्हणून ग्रहण करण्याचं महत्त्व गुरूशिष्यसंबंधांत आहे. महानुभावांच्या लीळाचरित्र या ग्रंथात चक्रधरांनी आपल्या शिष्यांना प्रसाद म्हणून उष्टा विडा दिल्याचे अनेक उल्लेख आहेत.\nविडा खाण्याची पद्धत भारतात कुठून आली, ते कळायला मार्ग नाही. काही संशोधकांच्या मते दक्षिण भारतातून ती जगभरात गेली. मात्र, भारतातील प्राचीन ग्रंथांत सापडणार्‍या उल्लेखांचा आधार घेतल्यास त्यापूर्वी अनेक शतकं ही पद्धत आग्नेय आशियात प्रचलित होती हे लक्षात येतं. इ.स.पूर्वी २००० मध्ये लिहिलेल्या एका व्हिएतनामी पुस्तकात विड्याच्या पानांचा उल्लेख आहे. इंडोनेशिया, मलेशिया या देशांतही या प्रथेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या देशांतूनच विड्याचं पान दक्षिण भारतात आलं, असा सार्वत्रिक समज आहे. इंग्रजी व संस्कृत भाषांत विड्याचं पान व सुपारीसाठी वापरले जाणारे शब्दही दाक्षिणात्य व मुंडा भाषांतून घेण्यात आले आहेत. Betel या शब्दाचं मूळ वेत्रिलाई (मलयालम) व वेथ्थिले (तामिळ) या शब्दांत आहे. Areca nut (सुपारी) हा शब्द अडक्का या मलयालम शब्दावरून आला आहे. ताम्बूल आणि गुवाक हे अनुक्रमे विड्याचं पान व सुपारीसाठी वापरले जाणारे संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले आहेत. ब्लु, बलु, म्लु या शब्दांतून ही व्युत्पत्ती झाली आहे. मात्र परकीय भाषांतून संस्कृतात प्रचलित झालेले अनेक शब्द हे मूळ संस्कृतच असल्याचं दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला जातो. तम् (इच्छा करणे) या धातूवरून ताम्बूल हा शब्द आला आहे, असं काही विद्वान मानतात. पञ्चपदी उनडिसूत्र या भोजाने लिहिलेल्या ग्रंथात ऊलच्ने अंत होणारे काही शब्द दिले आहेत. त्यात ताम्बूल या शब्दाचाही समावेश आहे (कसूलकुकूलदुकूलताम्बूलवल्लूललाङ्गूल्शार्दूलादयः). मात्र, ताम्बूल या शब्दाचं मूळ संस्कृत भाषेत नाही, हे नक्की.\nविडा खाण्याची प्रथा उत्तर भारतात कधी व कशी रूढ झाली, याबाबत निश्चित माहिती नाही. संहिता, ब्राह्मणं, स्मार्त व धर्मसूत्रांत तसंच मनुस्मृती आणि याज्ञवल्क्यस्मृतीत तांबूलाचा अजिबात उल्लेख नाही. रामायण व महाभारतातही तांबूलसेवनाचे उल्लेख नाहीत. हे सारे ग्रंथ वैदिक परंपरेत लिहिले गेले होते. याचा अर्थ, वैदिक काळात विड्याच्या पानाचा धार्मिक विधींत किंवा खाण्यासाठी वापर केला जात नव्हता. पण अकराव्या-बाराव्या शतकांत लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांत तांबूलाचा उल्लेख तर आहेच, पण अनेक धार्मिक विधींतही तांबूलाचा समावेश केल्याचं दिसून येतं. तांबूलाला धार्मिक कार्यांत एकाएकी मान्यता का मिळाली असावी\nअकराव्या व बाराव्या शतकांत अनेक बदल होत होते. समाजव्यवस्था बदलली होती. हिंदू धर्म कमकुवत होतो आहे, अशी अनेकांची धारणा होत होती. अशा परिस्थितीत धर्मव्यवस्थेत काही बदल करणं अत्यावश्यक झालं होतं. वैदिक धर्मांतील रुढी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी धार्मिक विधींत लोकांना परिचित असणार्‍या, आपलंसं वाटणार्‍या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला, आणि अशाप्रकारे आग्नेय आशियातून द्रविड संस्कृतीत दाखल झालेल्या नागवेलीच्या पानाने उत्तर भारतीय धार्मिक संस्कारांत प्रवेश केला. आज विड्याच्या पानाशिवाय एकही धार्मिक विधी पूर्ण होत नाही.\nविड्याच्या पानाप्रमाणेच अनेक रुढी, प्रथा, संस्कार आणि अर्थातच, खाद्यपदार्थ हे द्रविड संस्कृतीची देणगी आहेत. इडली, दोसा, वडा हे पदार्थ तर आता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहेत. या खाद्यपदार्थांचा इतिहासही अतिशय रंजक आहे. त्याविषयी पुढील भागात.\n[१]. श्यामाक क्ङ्गुनीवार गन्धशालि सुतण्डुलै |\nसरवेष्टित सेवाकैर्दिवसै लघुविस्तृतै: |\nचिरप्रसूतमहिषीपयसा पायसं पचेत् |\n[२]. तैलपूर्णकटाहेतुसुप्तते सोहलांपचेत् उत्तानपाक संसिद्धा: कठिना सोहला: मता: |\n[३]. तैल मग्ना: मृद्वयः पाहलिका: स्मृता: |\n[४]. गोधूमा: क्षालिता शुभ्रा: शोषिता रविरश्मिभि: |\nगोधूमचूर्णकं श्लक्ष्णं किञ्चितघृत विमिश्रितम् |\nलवणेन च संयुक्तं क्षीर नीरेणपिण्डितम् |\nसुमहत्यां काष्ठपात्र्यां करास्फालैविमर्दयेत् |\nमर्दितं चिक्कणीभूतं गोलकान् परिकल्पयेत् |\nस्नेहाभ्यक्तै: करतलै: शालिचूर्नैर्विरूक्षितान् |\nप्रसारयेत् गोलकांस्तान् करसञ्चारवर्तनै: |\nपक्वाश्चापनयेच्छीघ्रं यावत्कार्ष्ण्यं न जायते |\nचतस्रश्च चतस्रश्च घटिता मण्डका वरा: |\nगोलान् प्रसारितान् पानावङ्गारेषु विनिक्षिपेत् |\n[५]. चणका राजमाषाश्च मसूरा राजमुद्णका: |\nघरट्टैर्दलिता कार्या: पाकार्थं हि विचक्षणै: |\nकिञ्चिद्भ्रष्टास्तथाढक्यो यन्त्रावर्तै र्द्विधाकृता: |\nविदली च कृता: सम्यक् शूर्पकैर्वितुषीकृता: |\nस्थाल्यां शीतोदकं क्षिप्त्वा विदलै सममानतः |\nमृद्वग्निपच्यमानेSन्तं हिंगुतोयं विनिक्षिपेत् |\nवर्णार्थं रजनीचूर्णमीषन्तत्र नियोजयेत् |\nमुहुर्मुहुर्क्षिपेत्तोयं यावत्पाकस्य पूणता |\nसुश्लक्ष्णं सैन्धवं कृत्वाविंशत्यंशेन निक्षिपेत् |\n[६]. प्रक्षालितान् वरान् मुद्गान् समतोये विनिक्षिपेतं |\nचुल्यां मृद्वग्निनापाक: कर्त्तव्यः सूपकारकै: |\nपच्यमानेषु मुद्गेषु हिङ्गुवारिविनिक्षिपेत् |\nआर्द्रकस्य च खण्डानि सूक्ष्माणि च विनिक्षिपेत् |\nवार्ताकं पाटितं तैले भृष्टं तत्र विनिक्षिपेत् |\nतैलभृष्टा मृदूभूता:क्षिपेद् वा बिसचक्रिका: |\nबीजानि प्रियालस्य क्षिप्त्वादर्व्याविवर्तयेत् |\nकेचिदिच्छन्ति रुच्यर्थं मेषमांसस्य खण्डकान् |\nवृक्कान् वापिद्विधाभिन्नान् मेदसः शकलानिवा |\n[७]. अम्लीभूतम् माषपिष्टम् वटिकासु विनिक्षिपेत् |\nवस्त्रगर्भाभिरन्याभि: पिधाय परिपाचयेत् |\nअवतार्यात्र मरिचं चूर्णितं विकिरेदनु |\nघृताक्तां हिंगुसर्पिभ्यां जीरकेण च धूपयेत् |\nसुशीता धवला श्लक्ष्णा एता इडरिका वरा: |\n[८]. तस्यैवमाषपिष्टस्य गोलकान् विस्तृतान् घनान् |\nपञ्चभि: सप्तभिर्वापि छिद्रैश्च परिशोभितान् |\nतप्ततैले पचेद् यावल्लौहित्यं तेषु जायते |\nघारिका संज्ञया ख्याता भक्ष्येषु सुमनोहरा: |\nनिच्छिद्रा: घारिका: पक्वा मथिते शर्करायुते |\nएलामरिचसंयुक्ते निक्षिप्ता वटकाभिधा: |\nत एव वटका: क्षिप्ता: काञ्चिके काञ्चिकाभिधा: |\nयत्र यत्र द्रवद्रव्ये तन्नाम्ना वटकास्तु ते |\nआरनालेन सान्द्रेण दघ्ना सुमथितेन च |\nसैन्धवार्द्रकधान्याकजीरकं च विमिश्रयेत् |\nमरिचानि द्विधा कृत्वाक्षिपेत्तत्र तु पाकवित् |\nदर्व्या विघट्तयन् सर्व पचेद् यावद घनीभवेद् |\nउत्तार्य वटकान् क्षिप्त्वा विकिरेन्मरिचं रजः |\nहिङ्गुना धूपयेत् सम्यग् वटकास्ते मनोभिधा: |\n[९]. माषस्य विदलान् क्लिन्नान्निस्तुषान् हस्तलोडनै: |\nततः सम्प्रेष्य पेषण्यां संभारेण विमिश्रितान् |\nस्थाल्यां विमर्द्य बहुशः स्थपयेत्तदा हस्ततः |\nअम्लीभूतं माषपिष्टं वटिकासु विनिक्षिपेत् |\n[१०]. वट्टाणकस्य विदलं च विदलं चणकस्य च |\nचूर्णितं वारिणा सार्धं सर्पिषा परिभावितम् |\nसैन्धवेन च संयुक्तं कण्डुना परिघट्टितम् |\nनिष्पावचूर्नसंयुक्तं पेषण्यां च प्रसारितम् |\nकटाहे तैलसंपूर्णे कटकर्णान् प्रपाचयेत् |\nयावद्बुद्बुद संकाशा भवन्ति कनकत्विषः |\n[११]. उत्क्वाथ्य विदलान् पिष्ट्वा चणकप्रभृतीन् शुभान् |\nमरिचैलाविचूर्णेन युक्तान् गोलकवेष्टितान् |\nकिञ्चित् प्रसारिते तैले पूरिका विपचेच्छुभा: |\nएवं ताप्यां पचेदन्या: पूरिकाश्च विचक्षणा: |\n[१२]. हरिमन्स्थस्य विदलं हिङ्गुजीरकमिश्रितम् |\nलवणेन च संयुक्तमार्द्रकेण समन्वितम् |\nवेष्तयित्वा गोलकेन वेष्टिका खर्परे पचेत् |\n[१३]. विदलं चणकस्यैवं पूर्वसंभारसंस्कृतम् |\nताप्यां तैले विलिप्तायां धोसकान् विपचेद्बुधः |\nमाषस्य राजमाषस्य वट्टाणस्य च धोसकान् |\nअनेनैव प्रकारेण विपचेत् पाकतत्वितम् |\n[१४]. गोधूमचूर्णादुद्धृत्य शूर्पेनाभ्याहतान् कणान् |\nदुग्धाक्तान् घृतपक्वांश्च सितया च विमिश्रितान् |\nएलामरिचचूर्णेन युक्तान् कासारसंज्ञितान् |\n[१५]. गोलकेन समावेष्ट्य तैलनोदुम्बरान् पचेत् |\n[१६]. शोधितायां सितायां तु क्षीरं संमिश्रयेत् समम् |\nखरपाकावधिर्यावत् तत्क्वाथयेत् पुनः |\nउतार्य नागरं तीक्ष्णमेलाकर्पूरकेसरै: |\nनिक्षिप्य गोलका: कार्या नाम्ना वर्षोलकास्तु ते |\n[१७]. तनु प्रसारितान्गोलान् ताप्यां स्नेहेन पाचितान् |\nउपर्युपरिनिक्षप्ता: पत्रिकाविपचेत् सुधी: |\n[१८]. अर्धावशिष्टं पाने स्यात् त्रिभागं लेह्यकम् |\nषड्भागं पिन्डतामेति शर्करा स्यादथाष्टमे |\n[१९]. निर्जलं मथितं प्रोक्तमुदस्वित्याश्चजलार्धकम् |\nपादाम्बु तक्रमुद्दिष्टं धूपितं हिड्गुजीरकै: |\n[२०]. मथितं शर्करायुक्तमेलाचूर्णविमिश्रितम् |\n[२१]. स्रावितं यद्धृतं तोयं जीरकार्द्रकसैन्धवै: |\nसंयुक्तं हिङ्गुधूपेन धूपितं मस्तु कीर्तितम् |\n[२२]. नवनीतं नवधौतं नीरलेशविवर्जितम् |\nतापयेदग्निना सम्यक् मृदुनाघृत भाण्डके |\nपाके सम्पूर्णतां याते क्षिपेद् गोधूमबीजकम् |\nक्षिपेत्ताम्बूलपत्रं च पश्चादुत्तारयेद्घृतम् |\n[२३]. दुग्धमुक्त्क्वाथ्य तन्मध्ये तक्रमम्लं विनिझिपेत् |\nहित्वा तोयं घनीभूतं वस्त्रबद्धं पृथक्कृतम् |\nशलितण्डुलपिष्टेन मिश्रितम् परिपेषितम् |\nनानाकारै: सुघटितं सर्पिषा परिपाचितम् |\nपक्वशर्करया सिक्तमेलाचूर्णेन वासितम् |\nक्षीरप्रकारनामेदं भक्ष्यं मृष्यं मनोहरम् |\n[२४]. आजानु सन्धि मूलाङिघ्रतृणै: प्रच्छाद्य तं दहेत् |\nकठिनत्वमुपायातं क्षालयेन्निर्मलै: जलै: |\nपाण्डुरं बिसस्ङ्काशं संस्थापितं कटे |\nआमूर्धं प्रस्थापयति कार्त्रिकापरिपाटितम् |\nचतुरस्रीकृताखण्डान् शूलप्रोतान् प्रतापयेत् |\nअङ्गारेषु प्रभूतेषु घृत बिन्दुस्र्वावधि |\nअथवाम्लपरिस्विन्नान् पूर्ववत् परिकल्पयेत् |\nअथवा दारितान्कृत्वात्वक् शेषान्लवणान्वितान् |\n[२५]. प्रक्षिप्यशुण्ठकांस्तत्र मृदुकुर्याच्च पाकतः |\nभावितांश्चरसै: सर्वै: सिद्वानुत्तारयेद् बुधः |\n[२६]. स्विन्नाना् शुण्ठकानां च मेदोभागं प्रगृह्य च |\nताडपत्रसमाकारा: कृत्वा चक्कलिका: शुभा: |\nमथिते शर्करायुक्ते दधन्येलाविमिश्रिते |\nकर्पूरवासिते तत्र रुच्याश्चक्कलिला: क्षिपेत् |\nमथिते राजिकायुक्ते मातुलिङ्गकेसरे |\nधूपिते हिङ्गुना सम्यक् दध्निचक्कलिका: क्षिपेत् |\nघृते वा चक्कलींभृष्ट्वा किरेदेला सशर्कराम् |\nअथवा मातुलिङ्गस्य सुपक्वस्य च केसरै: |\nचूर्णितं मरिचं राजिसैन्धवैर्मिश्रयेत्ततः |\nहिङ्गुना धूपिता:साम्ला हृद्याश्चक्कलिका वरा: |\n[२७]. मेदसःश्लक्ष्णखण्डानि क्षिप्त्वा सर्वविलोडयेत् |\nअन्त्रं प्रक्षालितं यत्नात्तेन रक्तेन पूरितम् |\nपेटकाकृति युक्ता सुकम्रासु परिवेष्टयेत् |\nकम्रामुखानि बध्नीयात् केवलैरन्त्रकैस्तथा |\nतैरेव रज्जुसङ्काशैर्गृगीत्वोपरि तापयेत् |\nअङ्गारै: किंशुकाकारैर्यावत् काठिन्यमाप्नुयु: |\nमण्डलीयं समाख्याता राजवृक्षफलोपमा |\n[२८]. चणकस्य समान् खण्दान्कल्पयित्वा विचक्षण: |\nनिशा जीरक तीक्ष्णाद्यै:शुण्ठीधान्यक हिङ्गुभी: |\nचूर्णितैर्मेलयित्वा तांस्तप्ततैले विनिक्षिपेत् |\nसमानार्द्रकखण्डांश्च चणकान् हरितानपि |\nश्लक्ष्णमांसै: क्षिपेत्कोलं निष्पावान्कोमलानपि |\nपलान्डुशकलान्वापि लशुनंवाSपि विक्षिपेत् |\nएवं पूर्वोदितं सूदः प्रयुञ्जीत यथारुचि |\nशोषितेम्लरसे पश्चात् सिद्धमुत्तार्यधूपयेत् |\n[२९]. बदराकारकान् खण्डान् पूर्वेवच्चूर्णमिश्रितान् |\nआर्द्रकांस्तत् प्रमाणांश्च पक्वतैले विपावयेत् |\nवार्ताकशकलांश्चैव मूलकस्य च खण्डकान् |\nपलाण्ड्वार्दक सम्भूतान् मुद्गाङ्कुर विनिर्मितान् |\nवटकान्निक्षिपेतत्र मेषकस्य च चूर्णकम् |\nकासमर्देन संयुक्तं पलान्यनानि कानिचित् |\nनानाद्रव्यसमेता सा कवचन्दी भवेच्छुभा |\n[३०]. स्थूलामलकसङ्काशान् शुद्धमांसस्य खण्डकान् |\nआस्थापयेत्तज्जलं पात्रे रिक्ते चाम्लैर्विपाचयेत् |\nतत्समाञ्शुण्ठकान् क्षिप्त्वा सैन्धवं तत्रयोजयेत् |\nमेथाकचूर्णकं तत्र धान्याकस्य च पूलिकाम् |\nनिक्षिप्योत्तारयेत्सूदो घृतं वान्यतत्रापयेत् |\nसुतप्ते च घृते पश्चाल्लशुनं हिङ्गुनासह |\nप्रक्षिप्य संस्कृतं मांसं तस्यां स्थाल्यां प्रवेशयेत् |\nपिहितं च ततः कुर्यात् किञ्चित् कालं प्रतीक्ष्य च |\nउत्तारयेत्ततः सिद्धं पुर्यलाख्यमिदंवरम् |\n[३१]. पृष्ठवंशसमुद्भूतं शुद्धं मांसं प्रगृह्यते |\nघनसारप्रमाणानिकृत्वा खण्डानि मूलकै: |\nविध्वातु बहुशस्तानि बहुरन्ध्राणि कारयेत् |\nहिङ्गवार्द्रकरसैर्युक्तं सैन्धवेन च पेषयेत् |\nशूलप्रोतानिकृत्वा तान्यङ्गारेषु प्रतापयेत् |\nघृतेन सिञ्चेत् पाकज्ञो वारं वारं विवर्तयेत् |\nसिद्धेषु मारिचं चूर्णं विकिरेत् सैन्धवान्वितम् |\nनाम्ना भडित्रकं रुच्यं लघुपथ्यं मनोहरम् |\nशोषयित्वाद्रवं सर्व घृतेन परिभर्जयेत् |\nक्षिपेच्च मरिचं भृष्टे सूदोहण्डभडित्रके |\n[३२]. पूगीफलप्रमाणानि कृत्वा खण्डानि पूर्ववत् |\nसंस्कुर्यात् पूर्ववच्चूर्णैरम्लैश्च परिपाचयेत् |\nस्तोकावशेषपाकेस्मिन् न्यस्तं रक्तं विनिक्षिपेत् |\nपूर्णे पाके समुत्तार्य धूपयेद्धिङ्गुजीरकै: |\nकर्पूरचूर्णकं तस्मिन् एल्पचूर्णेन संयुत्तम् |\nविकिरेन्मरिचैर्युक्तं कृष्णपाकमिदं वरम् |\n[३३]. अङ्गारेषु तथाभृष्ट्वा कालखण्डं विकृत्य च |\nपूगीफलप्रमाणेन खण्डान् कृत्वा विचक्षण: |\nतैलेनाभ्यञ्ज्य तान् सर्वान् मरिचाजाजिसैन्धवै: |\nचूर्णितैर्विकिरेत् पश्चाद्धिंगुधूपेन धूपयेत् |\nअनेन विधिना भृष्ट्वा राजिकाकल्पलेपितान् |\nकालखण्डान् प्रकुर्वीत दघ्ना राजिकयाथवा |\n[३४]. अङ्गारभृष्टकं मांसं शुद्धे पट्टे निधापयेत् |\nकर्तयो तिलशः कृत्वा मातुलिङ्गस्य केसरै: |\nआर्द्रकै: केसराम्लैश्च गृञ्जनैस्तत् प्रमाणिकै: |\nजीरकैर्मरिचै: पिष्टै: हिङ्गुसैन्धवचूर्णकै: |\nमिश्रयित्वा तु तन्मांसं हिङ्गुधूपेन वासयेत् |\nआमं मांसं च पेषण्या हिङ्गुतोयेन सेचितम् |\nचूर्णीकृतं च यन्मांसं गोलकैस्तद् विवेष्तयेत् |\nचूर्णगर्भांश्व वटकान् प्रक्षिपेदाणके शुभे |\nख्यातास्ते मांसवटका रुच्या दृश्या मनोहरा |\nत एव वटकास्तैलपक्वा: स्युर्भूषिकाभिधा: |\nतदेव चूर्णितं मांसं कणिकापरिवेष्टितम् |\nअङ्गारेषु तथा भृष्टं कोशलीति निगद्यते |\n[३५]. वार्ताकं वृन्तदेशस्य समीपे कृतरन्ध्रकम् |\nनिष्कासितेषु बीजेषु तेन मांसेन पूरितम् |\nतैलेन पाचितं किञ्चिदाणके परिपाचयेत् |\nपूरभट्टाकसंज्ञं तत्स्वादुना परिपाचयेत् |\nकोशातकीफलेप्येवं मूलकस्य च कन्दके |\nपूरिते चूर्णमांसेन तत्तन्नाम्ना तु कथ्यते |\n[३६]. आमं मांसं सुपिष्टं तु केसरादिविमिश्रितम् |\nवटकीकृत्य तैलेन तप्तेन परिपाचयेत् |\nआणके च क्षिपेत्तज्ञस्तापयेद्वा विभावसौ |\nनाम्ना वट्टिमकं तत्तु त्रिप्रकारमुदीरितम् |\nअन्त्राणि खण्डशः कृत्वा कालखण्डं तथाकृतम् |\nवारिप्रक्षालितं कृत्वा खण्डितान् समरूपतः |\nकिञ्चिच्छेषं द्रवं तत्तु समुत्तार्य विधूपयेत् |\nपय्चवर्णीति विख्याता नानारूपरसावहा |\n[३७]. अन्त्राणि जलधौतानि शूलयष्ट्यां विवेष्टयेत् |\nतापयेच्च तथाङ्गारैर्यावत् कठिनतां ययु: |\nपश्चाद्विचूर्णितं श्लक्ष्णं सैन्धवं तेषु योजयेत् |\nअन्त्रशुण्ठकमाख्यातं चर्वणे मर्मरारवम् |\n[३८]. क्रोडदेशोद्भवं मांसंस्थना सह विखण्डितम् |\nअंसकीकससंयुक्तं पार्श्वकुल्या समन्वितम् |\nमत्स्यांश्च खण्डशः कृत्वाचतुरङ्गुल सम्मितान् |\nलवणेन समायुक्तान् कुम्भेषु परिपूरयेत् |\nभोजनावसरे सूदो वन्हिना परिभर्जयेत् |\nकच्छपान् वन्हिना भृष्ट्वा पादांश्छल्कांश्च मोचयेत् |\nअम्लकैश्च विपच्याथ तैलेन आज्येन वा पुनः |\nपाचयेच्च सुसिद्दांस्तान् चूर्णकैरवचूर्णयेत् |\n[३९]. ऊरुनाभिप्रदेशान्तं सञ्चाद्य सितवाससा |\n[४०]. पक्वान्नं पायसं मध्ये शर्कराघृतविमिशितम् |\nततः फलानि भुञ्जीत मधुराम्लरसानि च |\nपिबेच्च पानकं हृद्यं लिह्याच्छिखरिणीमपि |\nचूषेत् मज्जिका पश्चाद्दधि चाद्यात्ततो घनम् |\nततस्तक्रान्नमश्नीयात् सैन्धवेन च संयुतम् |\nक्षीरं वापि पिबेत्पश्चात् पिबेत्वा काञ्जिकं वरम् |\n[४१]. वसन्ते कटु चाश्नीयाद् ग्रीष्मे मधुरशीतलम् |\nवर्षासु च तथा क्षारं मधुरं शरदि स्मृतम् |\nहेमन्ते स्निग्धमुष्णं च शिशिरेSप्युष्णमम्लकम् |\n[४२]. दिव्यं शरदि पानीयं हेमन्ते सरिदुद्भवम् |\nशिशिरे वारि ताडागं वसन्ते सारसं पयः |\nनिदाघे नैर्झरं तोयं भौमं प्रावृषि पीयते |\nहंसोदकं सदा पथ्यं वार्क्षं पेयं यथारुचि |\n[४३]. दिव्यान्तरिक्षं नादेयं नैर्झरम् सारसं जलम् |\nभौमं चौण्डं च ताडाकमौद्भिदं नवं स्मृतम् |\nदशमं केचिदिच्छन्ति वार्क्षजीवनमुत्तमम् |\nनारिकेलसमुद्भूतम् स्वादु वृष्यं मनोहरम् |\n[४४]. कणामुस्तक संयुक्तमेलोशीरक चन्दनै: |\nमर्दितं मृत्तिकापिण्डं खदिराङ्ङारपाचितम् |\nनिक्षिपेन् निर्मले तोये सर्वदोषहरे शुभे |\nकथितः पिण्डवासोऽयं सलिलेषु विचक्षणै: |\nविचूर्णितै समैरेभि: सुशीतामलवारिणा |\n[४६]. अत्यम्बुपानान्न विपच्यतेSन्नमनम्बुपानाच्च स एव दोषः |\nतस्मान्नरो वह्निविवर्द्धनाय मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि |\n[४७]. शङ्कुद्वयं समास्थाप्य बध्नीयादुज्ज्वलाम्बरम् |\nप्रसार्य यष्टिभि: किञ्चित् क्षीरमम्लेन भेडितम् |\nसितया च समायुक्तमेलाचूर्णविमिश्रितम् |\nक्षिपेत् प्रसारिते वस्त्रे स्रावयेत् पेषयेत् समम् |\nपुनः पुनः क्षिपेत् तत्र यावन्निर्मलतां व्रजेत् |\nपक्वचिञ्चाफलं भृष्टं वर्णार्थं तत्र निक्षिपेत् |\nयस्य कस्य फलस्यापि रसेन परिमिश्रयेत् |\nतत्तन्नम समाख्यातं पानकं पेयमुत्तमम् |\n१. महाराष्ट्र ज्ञानकोश - संपा. पं. महादेवशास्त्री जोशी.\nमानसोल्लास, शिवतत्त्वरत्नाकर व ताम्बूलम्ञ्जरीतील या लेखात समाविष्ट केलेले सर्व श्लोक श्री. आपटे व श्री. देवस्थळी यांनी संपादन केलेला संस्कृत-मराठी-इंग्रजी शब्दकोश वापरून भाषांतरीत केले आहेत.\nभांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, यांचे ग्रंथालय व M. S. Swaminathan Foundation, Chennai यांच्या ग्रंथालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा ग्रंथसंग्रह\n‹ अन्नं वै प्राणा: (२) up अन्नं वै प्राणा: (४) ›\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nसुंदर लेख.. परत नीट वाचावा लागेल..\nही लेखमालिका जबरीच आहे\nहो २-३ वेळा तरी वाचावा लागेल. खूप छान माहिती आहे.\nमांस खाणे भारतीय खाण्यातून कमी कसे झाले हे ही वाचायला आवडेल.\nमित्रा चिनूक्स - जब्बर्दस्त लिखाण.\nआत्ता कुठे पहिला भाग वाचून झाला. अजून पुढे वाचणार.\nछापून संग्रही ठेवावा असा लेख.\nतुझ्या चरणांचाही फोटो टाक म्हणजे झाले \nतुमचे सगळे लेख नेहेमी अतिशय उत्सुकतेनी वाचतेय्,प्रतिसाद द्यायचं राहून जातं,पण चांगल्या कवितांना प्रतिसाद देण्याबद्दल सद्ध्याच जी चर्चा झाली,ती वाचली आणि तेव्हा ठरवलं की कुठलाही लेख्/कविता आवडला/आवडली की लगेच प्रतिसाद द्यायचा तुमचे पुस्तक परिक्शणांवरचे लेखही खूप आवडले होते\nअतिशय कष्टपूर्वक लेख लिहिलाय तुम्हि,कौतुक करावं तेवढं कमीच आहे.काही शंका आहेत्,पण लेख परत नीट वाचून मग विचारते.\nहा प्रतिसाद प्रपंच \"लिखाण आवडते\"हे कळवण्यासाठी\nअत्यंत सुंदर माहिती. इतके सगळे खाद्यपदार्थ नि ते कसे करायचे याची माहिती भारतात उपलब्ध असूनहि, मॅकॅरोनी-चीज, किंवा मॅग्गी खाणार्‍याच्या चवीला काय म्हणावे अर्थात् म्हणणारे म्हणतील, तेहि पदार्थ चांगले लागतात, बाजारात सहज मिळतात, करायला सोपे वगैरे.\nपण कधी कुणि करून पाहिले का ह्या पुस्तकातले पदार्थ\nसुरेख. तुझे लेख अभ्यासपूर्वक असतात. नेहेमीच नवीन शिकायला मिळत. असाच लिहीत रहा. अशाच लेखांमुळे मायबोलीची उत्तरोत्तर प्रगतीच होते.\nखूप छान लेख, चिन्मय. खरंच नवनवीन माहिती मिळते तुझ्या लेखांमधून. आधीचे भागही वाचले पाहिजेत पुन्हा. फारेंड म्हणतोय तसं शाकाहाराचा प्रसार कसा झाला हे वाचायला आवडेल.\n अभ्यासपूर्ण असूनही सुसूत्र आणि वाचनीय लेख.\nकाही खूप रोचक वाटलेल्या गोष्टी -\nमांसाचे हे पातळ काप 'पंचांगाच्या पानांप्रमाणे पातळ असावेत', असा दंडक होता. \nवेगवेगळ्या मातींची भांडी आणि त्यांचे परिणाम...\nविड्याचे २१ घटक आणि त्रयोदशगुणी विडा...\nमसाल्याचा धूर/धुरी देत असत... हे आता फारसे होत नाही. झाले तर बार्बेक्यूलाच. या प्रकाराने जी चव येत असेल त्याला मुकत आहोत.\nसोमेश्वराला आवडणारे दुधाचे पेय... हे करून बघणार\nवांग्याचं दही घालून भरीतही केलं जाई >>> वांग्याचं दही म्हणजे कळले नाही.\n\"ही पद्धत दक्षिण-पूर्व आशियात प्रचलित होत...\"आणि \"अशाप्रकारे दक्षिण-मध्य आशियातून द्रविड संस्कृतीत दाखल...\" असे उल्लेख आहेत. यातले बरोबर कुठले दक्षिण-मध्य आशिया म्हणजे नक्की कुठले देश दक्षिण-मध्य आशिया म्हणजे नक्की कुठले देश दुसरे म्हणजे दक्षिण-पूर्व हे इंग्रजीच्या प्रभावातून आलेले आहे... आग्नेय आहे की\nलख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये\nखुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)\n१. वांग्याचं दही घालून भरीतही केलं जाई = दही घालून वांग्याचं भरीत केलं जाई.\n२. ते दक्षिण-पूर्व आशिया असं हवं. त्याऐवजी आता 'आग्नेय' असा शब्द योजला आहे.\nयाहूSSSSS. चिनुक्सा - काय लेख आहे. वा याचे पुस्तकं निघाले(च) पाहिजे.\nताम्बूलमञ्जरी चा ऊच्चार कसा करायचा दोन ज आहेत का दोन ज आहेत का \nपुन्हा पुन्हा सगळा लेख वाचणार.\nसंदर्भ- संकॄत इल्ले त्यामुळे काहीच समजत नाही.\n'ताम्बूलमञ्जरी' या शब्दात दोन 'ज' नाहीत. तो 'ञ' आहे.. उच्चार - तांबूलमंजरी..\nचिनूक्स, अतिशय माहितीपूर्ण लेख. ही पूर्ण लेखमालाच संग्राह्य आहे - परत परत वाचण्यासारखी. पुस्तकरूपात प्रकाशित करणार का सगळे लेख\n इतकं लिहून ठेवलं आहे आपल्या ग्रंथांमध्ये\nतू घेतलेल्या कष्टांसाठी _/\\_ तुझ्यामुळे किती नवीन माहिती समजत आहे.\nशक्य असेल तेव्हा अशी ओळख आम्हाला करू देत चल. टंकलेखनात (तेवढंच करू शकते :)) काही मदत हवी असल्यास सांग.\n(जमलं तर लेखांची लांबी थोडी कमी ठेवता आली तर पहा. इथे 'तांबूल' असा स्वतंत्र लेख होऊ शकला असता असं वाटलं, just a suggestion, please don't mind.)\nइथे टाकल्यामुळे आम्हाला सहज उपलब्ध झाला वाचण्यासाठी.\nतुला खूप मेहनत घ्यावी लागली.\nअभ्यासपूर्ण तर आहेच, पण रोचकही आहे खरंच परत वाचावा लागेल, एवढा तपशीलवार आहे\nकाही काही गोष्टी इतक्या पूर्वीपासून चालू आहेत हे पाहून छान वाटलं\nबाकी, तू घेतलेली मेहनत तर उघड उघड दिसतेच आहे.\nबरेच कष्ट घेऊन आमच्यापर्यंत पोचवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद\nआधीचे दोन्ही भाग मस्त.\nचिन्मया, हा तिसरा लेखही अतिशय सुरेख झाला आहे. मोठा असला तरी कुठेही कंटाळवाणा किंवा माहितीची केवळ जंत्री असा अजिबात झालेला नाही.\nभोजनाधिकरोटी आणि मधुनाल या शाही पदार्थांची कृती सही आहे. (आजही कुणी करत असेल काय\n(खाण्यासाठी) पाळलेल्या माशांना खाऊ घालायचे अन्न, वेगवेगळ्या भांड्यात भात शिजवल्याने होणारे फायदे, मातीची भांडी बनवताना वापरण्यात येणार्‍या मातीचे प्रकार ही माहितीही अतिशय रंजक वाटली.\nपुढचा भाग आता लवकर येऊ दे. आणि पूनम म्हणाली तसं, शेवटचे एक स्वतंत्र प्रकरण विड्यावर असू दे.\nअतिशय सुरेख माहितीपूर्ण लेख... तुझ्या व्यासंगाला सलाम\nचिनूक्स, अजून सगळा लेख नीट वाचलेलाही नाही. छान, माहितीपूर्ण असणार यात काही शंकाच नाही.\nएक प्रश्नः हे असे माहितीपूर्ण लेख तू दिवाळी अंकाकरता का ठेवत नाहीसवर्षातून एकच हे बंधन येईल पण दिवाळी अंकाची शोभा नक्कीच वाढेल.\nपरत वाचायला लागणार पण.\nअप्रतिम आहे हा लेख. अभ्यासपूर्ण. असे संशोधनात्मक लेख लिहिताना कमालीची चिकाटी लागते.\nप्राचीन भारतीय खाद्यसंस्कृती किती तर्‍हांनी समृद्ध होती आपली बारीकसारीक शास्त्रीय अंगानी विचार तर होताच पण चवींचा, सौंदर्याचाही तितकाच सुयोग्य वापर केला होता. चिनूक्षने (उच्चार बरोबर आहे कां बारीकसारीक शास्त्रीय अंगानी विचार तर होताच पण चवींचा, सौंदर्याचाही तितकाच सुयोग्य वापर केला होता. चिनूक्षने (उच्चार बरोबर आहे कां) लेखाची मांडणीही उत्कृष्ट केली आहे. (टिकेकर असतानाच्या काळातल्या लोकमुद्रामधे हा लेख अतिशय शोभून दिसला असता. )\n काय व्यासंग आहे. एकेक लेख वाचायलाच(नीट) इतका वेळ लागतोय) इतका वेळ लागतोय तुला अभ्यास करून लिहायला किती वेळ लागला असेल\nखूप कौतुक वाटतंय तुझं\nएकदा वाचला आणि परत एकदा नीट वाचून काढला. लेख छानच जमलाय. योग्य ते संदर्भ दिल्याने अजूनच वाचनीय झालाय. 'अप्रतिम' हा एकच शब्द योग्य वाटतोय या लेखासाठी.\nचिन्मय आधी तुला दंडवत .. आणि अर्थात आपले जे पुर्वज ज्यांनी हे सगळे ग्रंथ त्याकाळी लिहून ठेवले त्यांना साष्टांग प्रणाम. केवढं वाचन आणि केवढं काम.\nलेख अप्रतिम. आधीचे दोन वाचले नाहीत पण हा वाचल्यामुळे ते वाचायची इच्छा आणि उत्सुकता वाढली आहे. मस्त काम करतो आहेस.\nजरी कुठेही लेख कंटाळवाणा होत नसला तरी लेखाच्या लांबीबाबत पूनमला अनुमोदन.\nचिनूक्स, अंत्यंत सुंदर माहितीप्रद लेख\nबर्‍याच आपल्या पारंपारीक आहारा शास्त्रा बाबत आपण अनभिज्ञ होत चाललो आहोत\nतुझा हा लेख त्याचे पुनरुत्थान नक्कीच करेल\n किती संदर्भ अभ्यासले आहेस\nछान माहिती. वर बर्‍याच जणांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा वाचावा लागेल.\nउत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;\nअसे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..\nअ प्र ति म\nअ प्र ति म लेख आहे..\nचिन्मय, हा भाग ही सुरेख.. अभ्यासपूर्ण तर आहेच आणि रोचक सुध्दा. खरंच हे पुस्तकरुपात यायला हवं.... पुढच्या भागाची वाट पहातोय..\nअपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,\nजिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nपुण्यात AB negative (AB - ) रक्ताची गरज अजय\nपाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी तृप्ती आवटी\nअटेंशन सिकिंग म्हणजे काय\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप मार्गी\nविहारा वेळ द्या जरा \nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/laddu-understandably-ate-ammunition-two-killed-in-village-bomb-blast-61583/", "date_download": "2021-09-27T03:37:25Z", "digest": "sha1:VY4BCUU3FZU2CZFJOT4RSECWO67BJPTO", "length": 14105, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दारूची नशा आली अंगलट ! | लाडू समजून खाल्ला दारूगोळा; गावठी बॉम्बच्या स्फोटात दोघांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nदारूची नशा आली अंगलट लाडू समजून खाल्ला दारूगोळा; गावठी बॉम्बच्या स्फोटात दोघांचा मृत्यू\nझारखंडच्या साहिबगंज जिल्ह्याच्या बोरियो पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील दुर्गा टोला पंचायतीच्या तेतरिया पहाड येथील निवासी गुली पहाडिया यांचा मृत्यू डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दारूगोळ्यामुळे झाला. हा दारूगोळा त्याने लाडू समजून खाल्ला. दाताखाली हा गोळा चावला असता स्फोट झाला व त्यात त्याचा जबडा फाटला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत एका श्वानाचाही मृत्यू झाला. गुलीने बारूदचा एक गोळा श्वानालाही खाऊ घातला होता.\nबोरियो (Boriyo). झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्याच्या बोरियो पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील दुर्गा टोला पंचायतीच्या तेतरिया पहाड येथील निवासी गुली पहाडिया यांचा मृत्यू डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दारूगोळ्यामुळे झाला. हा दारूगोळा त्याने लाडू समजून खाल्ला. दाताखाली हा गोळा चावला असता स्फोट झाला व त्यात त्याचा जबडा फाटला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत एका श्वानाचाही मृत्यू झाला. गुलीने बारूदचा एक गोळा श्वानालाही खाऊ घातला होता.\nबोरिया ठाण्याचे प्रभारी लवकुमार सिंह यांनी सांगितले की, गुलीने शनिवारी बोरियो येथील बाजारातून बारूदी गोळा खरेदी केला होता. यामुळे पिकांचे डुक्करांपासून संरक्षण होते. बोरियो येथील बाजारातून 20 किमी प्रवास करून तो तेतरिया पहाड येथे पोहोचला. त्यावेळी तो नशेत होता. एक गोळा त्याने कुत्र्याला देखील खाऊ घातला. दोघांचाही मृत्यू झाला. गुलीच्या झोळीत बारूदचे आणखी काही गोळेदेखील मिळाले.\nगोळ्यात मिसळला जातो मांसाचा तुकडा\nदारूगोळा बनविण्यासाठी बारूदबरोबरच शिसे व मांसाचे तुकडे मिसळण्यात येतात. हे गोळे शेताच्या मधोमध ठेवले जातात. जेव्हा जंगली डुक्कर शेतात येतात, तेव्हा मांसाच्या वासाने ते या गोळ्याजवळ येतात व तो गोळा खातात. यामुळे त्यांचा मृत्यू होतो. याप्रकारे पिकांचे संरक्षण करण्यात येते. तसेच जंगली डुक्कराचे मांस खाण्यासाठी मिसळण्यात येते.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nmkbharti.com/niist-bharti-2021/", "date_download": "2021-09-27T03:10:50Z", "digest": "sha1:ST5Z4W5YJSCLJ7UWK6L2MTR2JVAC7MLB", "length": 6427, "nlines": 90, "source_domain": "www.nmkbharti.com", "title": "NIIST Bharti 2021 - रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nNIIST भरती 2021 – रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित\nअंतःविषय विज्ञान आणि प्रौद्योगिकी के लिए राष्ट्रीय संस्थान मार्फत कनिष्ठ सचिवालय सहायक आणि सुरक्षा सहायक या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 11 ऑक्टोंबर 2021 पर्यंत खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 08 पदे\nपदाचे नाव: प्रोजेक्ट एसोसिएट – I, II आणि फील्ड असिस्टेंट\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात बघावी.\nअर्जाची फिस: खुला प्रवर्ग: 100 रु, मागास प्रवर्ग: फिस नाही\nअर्ज कसा करावा: ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोंबर 2021\nअंतःविषय विज्ञान आणि प्रौद्योगिकी के लिए राष्ट्रीय संस्थान मार्फत प्रोजेक्ट एसोसिएट – I, II आणि फील्ड असिस्टेंट या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 24 मे 2021 पर्यंत खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 05 पदे\nपदाचे नाव: प्रोजेक्ट एसोसिएट – I, II आणि फील्ड असिस्टेंट\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात बघावी.\nअर्ज कसा करावा: ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2021\nमोरेश्वर महाविद्यालय जालना भरती 2021 – 59 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित\nक्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक भरती 2021 – 82 जागांसाठी भरती सुरू\nNMK – सर्व नवीन जाहिराती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AC/word", "date_download": "2021-09-27T04:16:31Z", "digest": "sha1:CHSF4CFARUG5OPZEFNOCTTX7CZXOZK5O", "length": 10746, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "हिशोब - Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nSee also: हक्कहिशेब , हिशेब\nमराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | |\nना. जमाखर्च , मोजमाप ;\nना. न्याय , वाजवी रीत .\nमहाराष्ट्र शब्दकोश | mr mr | |\nपु. १ अंक ; आंकडे ; व्यावहारिक जमाखर्चाचें , आवकजावकाचें गणित ; गणती ; मापन ; संख्याफल . २ गणना ; अंकगणिताप्रमाणे मेळ पहाणे . ३ गणित करून रक्कम निश्चित करणें ; गणिताने निघालेली रक्कम . ४ कागदावर टिपलेला जमाखर्च ; कर्ज , खर्च इ० टिपण . ५ जमाखर्चांतील एखादी बाब . ( क्रि० धरणे ). ६ ( ल . ) सरळपणा ; न्यायीपणा ; न्याय , वाजवी रीत ; सरळ मार्ग . ७ ( ल . ) पर्वा ; महत्त्व ; लौकिक . [ अर . हिसे ( सा ) ब ‍ ]\n०कितेब ठिशेब - पु . सामान्यपणें जमाखर्च , जमाखर्चाचे कागद इ० गणित . हिशेबी , हिशोबी - वि . १ हिशेब , गणित , जमाखर्च यासंबंधी २ हिशोबाचे कामांत वाकबगार ; कुशल ; दक्ष ; व्यवस्थित ; सरळ . ३ न्याय ; योग्य ; रास्त ; बरोबर . ४ चोख ; व्यवस्थित ( माणूस ). ५ कांटेकोर ; पैन पै हिशेब देणाघेणारा .\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | |\nमानणें. \" ‘गारद्यांचा हिशेब आम्हीं ठेवीत नाहीं.’ असें गारद्यांनीं ऐकतांच गारदी चपापले.\" -पेब ८७.\nउघडा हिशोब कोरड्या टांकाचा हिशोब हिशोब जुने हिशोब काढणें, नवे तंटे उपस्‍थित करणें हिशोब असणें कच्यांचा हिशोब\nभारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार \nभारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार \nभजन - कुठे रे शोधू विठ्ठला कोठे...\nभजन - कुठे रे शोधू विठ्ठला कोठे...\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nबोधपर अभंग - ५२११ ते ५२२०\nबोधपर अभंग - ५२११ ते ५२२०\nभजन - भक्तीऋण घेतले माझे ...\nभजन - भक्तीऋण घेतले माझे ...\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सहावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सहावे वर्ष\nभजन - अहो माझ्या दत्तात्रयाची द...\nभजन - अहो माझ्या दत्तात्रयाची द...\nखडर्याची लढाई - ८\nखडर्याची लढाई - ८\nपदसंग्रह - पदे ३६ ते ४०\nपदसंग्रह - पदे ३६ ते ४०\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय सोळावा\nभगवद्गीतास्तोत्र - अध्याय सोळावा\nभारुड - जोहार - मी संतां घरचा महार \nभारुड - जोहार - मी संतां घरचा महार \nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय २० वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय २० वा\nस्वात्मप्रचीती - अध्याय पहिला\nस्वात्मप्रचीती - अध्याय पहिला\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १३ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १३ वा\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ६\nश्रीनामदेव महाराजांचें चरित्र ६\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १६ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १६ वा\nभजनावली - सोमवारची भजनावली\nभजनावली - सोमवारची भजनावली\nलावणी - हार तुरे तुला धीरा मी गुंफितें\nलावणी - हार तुरे तुला धीरा मी गुंफितें\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १९ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १९ वा\nकीर्तन आख्यान - दामाजीपंताचें आख्यान\nकीर्तन आख्यान - दामाजीपंताचें आख्यान\nभक्त लीलामृत - अध्याय १३\nभक्त लीलामृत - अध्याय १३\nसमर्थहंसाख्यान - कृष्णातीरीं गमन\nसमर्थहंसाख्यान - कृष्णातीरीं गमन\nस्त्रीधन - उखाणा ( आहाणा )\nस्त्रीधन - उखाणा ( आहाणा )\nसूरह - अल्‌ बकरा\nसूरह - अल्‌ बकरा\nभक्त लीलामृत - अध्याय ४७\nभक्त लीलामृत - अध्याय ४७\nभक्त लीलामृत - अध्याय २७\nभक्त लीलामृत - अध्याय २७\nभक्त लीलामृत - अध्याय ३६\nभक्त लीलामृत - अध्याय ३६\nभक्त लीलामृत - अध्याय २\nभक्त लीलामृत - अध्याय २\nश्री गजानन विजय - अध्याय २०\nश्री गजानन विजय - अध्याय २०\nभक्त लीलामृत - अध्याय ५१\nभक्त लीलामृत - अध्याय ५१\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-LCL-the-trump-government-jam-closed-several-departments-5796015-NOR.html", "date_download": "2021-09-27T03:05:34Z", "digest": "sha1:JQIRPREZUG7ANI54ORB34EE5AEB5QKLP", "length": 7804, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The trump government jam, closed several departments | ट्रम्प सरकार ठप्प, अनेक विभाग बंद; सरकारच्या वर्षपूर्तीवर देशात आेढवले आर्थिक संकट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nट्रम्प सरकार ठप्प, अनेक विभाग बंद; सरकारच्या वर्षपूर्तीवर देशात आेढवले आर्थिक संकट\nवॉशिंग्टन- अमेरिकेत ट्रम्प सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच मोठे आर्थिक संकट आेढवले आहे. शुक्रवारी रात्री सिनेटमध्ये सरकारी खर्चासंबंधी मांडलेले आर्थिक विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यावरून ट्रम्प सरकारचे कामकाज ठप्प करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक सरकारी विभाग बंद करावे लागतील आणि सुमारे ९ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागेल. केंद्रातील सरकारला मिळणाऱ्या निधीसाठी हे विधेयक १६ फेब्रुवारीपर्यंत पारित करणे गरजेचे आहे. अमेरिकेत ५ वर्षांनंतर शटडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या अगोदर २०१३ मध्ये बराक आेबामा सरकारच्या कार्यकाळात सरकारी कामकाज ठप्प करण्याची नामुष्की आेढवली होती.अमेरिकेत निधीची कमतरता असल्यास केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील विभागांचे कामकाज थांबवावे लागते. तसा कायदा आहे. अशा परिस्थितीत सरकार निधीची कमतरता भरून काढण्यासाठी एक स्टॉप गॅप डील आणते. त्यासंबंधीचा प्रस्ताव दोन्ही सभागृहांत पारित करणे अनिवार्य आहे. तूर्त तरी अनेक कर्मचारी रोजच्या प्रमाणे नोकरीच्या ठिकाणी येणार नाहीत.\nसिनेटमध्ये हे विधेयक पारित करण्यासाठी डेमोक्रॅटिकच्या समर्थनाची गरज आहे. परंतु त्यांना शटडाऊन हवे आहे. त्यांना बेकायदा स्थलांतर हवे आहे.\nविधेयक का झाले नाही मंजूर हवीत ६० मते, मि‌ळाली ५०\nआर्थिक विधेयकाच्या बाजूने ५० मते पडली, तर प्रस्तावाच्या विरोधात ४८ जणांनी मत दिले. विधेयकास पारित करण्यासाठी किमान ६० मतांची गरज आहे.रिपब्लिकन पार्टीचे बहुमत असलेल्या प्रतिनिधी सभागृहात हे विधेयक सहज मंजूर झाले होते. परंतु सिनेटमध्ये पारित करून घेण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टीच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही.\nविधेयकाच्या मार्गातील अडसर ७ लाख मुलांचे स्थलांतर\nस्थलांतरितांच्या मुद्द्यावर डेमोक्रॅटिक पार्टीने सात लाख लोकांना निर्वासित होण्यापासून वाचवावे, अशी मागणी लावून धरली आहे. स्थलांतरितांसाठी २०१२ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या कार्यकाळात एक कार्यक्रम सुरू केला होता. हा ७ लाख मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. त्यांना निर्वासित करू नका, असे डेमोक्रॅटिक पक्षाचे म्हणणे आहे.\nया विभागांत सुटी जाहीर\n- गृहनिर्माण, पर्यावरण, शिक्षण, वाणिज्य इत्यादी विभागांतील सर्व कर्मचारी सुटीवर असल्याचे जाहीर.\n- महसूल, संरक्षण, वाहतूक, आरोग्य विभागात निम्म्याहून अधिक कर्मचारी घरी राहणार.\n- राष्ट्रीय उद्याने, वारसा स्थळे, संग्रहालये इत्यादी बंद राहतील. व्हिसा व पासपोर्ट प्रक्रियेत विलंब होईल.\nया सेवा सुरू राहतील\n- सामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या सेवा सुरू राहतील. त्यात राष्ट्रीय सुरक्षा, पोस्टल, हवाई वाहतूक नियंत्रण, रेल्वे, वैद्यकीय सेवा, आपत्ती निवारण, तुरुंग, कर व ऊर्जा विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-road-accident-in-jalna-one-killed-11-injured-5576608-NOR.html", "date_download": "2021-09-27T03:08:39Z", "digest": "sha1:OKTHPLLP35OJCFK4A5H6LI2NU6KXLOC3", "length": 3753, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "road accident in jalna; one killed, 11 injured | जालना: वाळूच्या ट्रकची प्रवासी वाहनाला धडक; एक ठार, 11 जण जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजालना: वाळूच्या ट्रकची प्रवासी वाहनाला धडक; एक ठार, 11 जण जखमी\nकुंभारपिंपळगाव- वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने प्रवासी वाहनाला धडक दिल्याने एक जण ठार, तर ११ जण जखमी झाले. घनसावंगी ते कुंभार पिंपळगावदरम्यान सिंदखेडजवळच शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील प्रवासी हे शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेहून परत येत होते. तालुक्यातील उक्कडगाव येथील भाविक शुक्रवारी शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेला गेले होते. शनिवारी ते यात्रेहून त्यांच्या गावी परत येत असताना सिंदखेडजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने (एमएच २१ एक्स ९८७६) त्यांच्या छोटा हत्ती या वाहनाला (एमएच २१ एक्स ५२०८) धडक दिली. यात देविदास वामन वाहुळे (३६) हे जागीच ठार झाले, तर नीलाबाई वाहुळे, शहादेव नाथा वाहुळे, शहादेव आसाराम ठाकर, दत्ता रामभाऊ तौर, दत्ता नाथा वाहुळे, रामनाथ वामन वाहुळे, अर्चना लोखंडे, कांता विश्वनाथ वाहुळे, मीरा नाथा वाहुळे, अरुणा नाथा वाहुळे, पिंटू देविदास वाहुळे हे जखमी झाले. चौघांवर घनसावंगी, तर काही जणांवर जालना औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://guidebooq.com/mr/spot/contents/?id=stylespec&key=ahpifmd1aWRlYm9vcS1wcm9kdWN0aW9uLWVudnIyCxIIQ29udGVudHMiJDMwYmYxMmQyLTg1MzItNDhkZC05NGE3LWYyMjAyMDRjNGU2Yww", "date_download": "2021-09-27T03:25:03Z", "digest": "sha1:QW6C6LBTX4RABV67OMNZABKYMPV3A6AW", "length": 2685, "nlines": 119, "source_domain": "guidebooq.com", "title": "GuidebooQ | सभोवतालच्या आणि सीएल आणि एकमेव (दुकान निवडा) | ciel et solil", "raw_content": "\nकंपनी प्रोफाइल अटी गोपनीयता धोरण संपर्क\nआपण आकाश आणि सूर्याखालील चिखलात खेळू इच्छितो.\nलहानपणापासूनच, कपड्यांद्वारे संवेदनशीलता वाढवणारी एक प्रासंगिक परंतु मोहक निवड\nपत्ता_ 1-4-15 ओटेमॉन, चुओ-कु, फुकुओका\n(परदेशी म्हणून समान स्टोअर)\nओपन_11: 00-19: 00 दर सोमवारी बंद\nसभोवतालच्या आणि सीएल आणि एकमेव (दुकान निवडा)\nलिम्होम / हाओलू / यएईसीए / स्काय / लेनो आणि सीओ / कन्व्हर्सी Dडिक्ट / 6 ° आवाज / आर्च आणि लाइन / हायकिंग\nया स्पॉटची इतर सामग्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://maa.ac.in/index.php?tcf=vishay_sudharit_mulyamapan_yojna", "date_download": "2021-09-27T04:20:55Z", "digest": "sha1:M3SGMPA3AVHR6QLQFSXXMDNMPNHCFVJV", "length": 4264, "nlines": 99, "source_domain": "maa.ac.in", "title": "State Council of Educational Research & Training(SCERT), Maharashtra.", "raw_content": "\nLatest News & Updates पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितीबाबतची प्रसिद्धी | विषयनिहाय व इयत्तानिहाय सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. | दि. १४ जून २०२१ पासून डी. डी. सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.\nकला ,क्रीडा ,कार्यानुभव BOS अर्ज लिंक\nसंकलित मूल्यमापन २ पत्र\nसंदर्भ प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र\nइयत्ता १० वी प्रश्नपेढी\nइयत्ता १२ वी प्रश्नपेढी\nमराठी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nउर्दू माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nहिंदी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nशैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम\nशिक्षक मार्गदर्शिका पूरक साहित्य २०२०-२१\nविषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\nबालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका\nविषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\nविषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\nइयत्ता नववी व इयत्ता दहावी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\nइयत्ता अकरावी व बारावी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/maratha-reservation-protest-nashik-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2021-09-27T03:44:55Z", "digest": "sha1:O4GRV7ILUIMXW74XWE4YDELK7YKX5BZG", "length": 6356, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Maratha Reservation Protest Nashik : मराठा-ओबीसी समाजामध्ये वितुष्ट नको ; छगन भुजबळ -", "raw_content": "\nMaratha Reservation Protest Nashik : मराठा-ओबीसी समाजामध्ये वितुष्ट नको ; छगन भुजबळ\nMaratha Reservation Protest Nashik : मराठा-ओबीसी समाजामध्ये वितुष्ट नको ; छगन भुजबळ\nMaratha Reservation Protest Nashik : मराठा-ओबीसी समाजामध्ये वितुष्ट नको ; छगन भुजबळ\n

नाशिक : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला नाशिकमधील सर्व लोकप्रतिनिधींना हजेरी लावली. यावेळी प्रत्येक आमदार-खासदारांनी आपली भूमिका मांडली. 

छत्रपती संभाजी राजे बरोबर बोलणे झाले, मी येणार तेव्हाच सांगितले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भूमिका सुरवातीपासून आहे, इतर पक्षाची देखील हीच भूमिका आहे. आणि याच भूमिकेबरोबर मी एकनिष्ठ आहे.  ओबीसी आक्रोश मोर्चे मराठा समाजाला उत्तर नाही, दोन्ही समाज उपेक्षित असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलं. काही लोक ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात वितुष्ट आणण्याचे प्रयत्न करतात ते योग्य नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. 

\nPrevious PostMaratha Reservation Protest : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मूक आंदोलनाला सुरुवात\nNext PostMaratha Reservation : मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत; त्यांच्यामध्ये वितुष्ट नको : छगन भुजबळ\nNashik Coronavirus : रेमडेसिवीर पाठोपाठ नाशिक शहरात टोसिलिझुमब इंजेक्शनचा काळाबाजार\nMNS : Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्याकडे आता मोठी जबाबदारी\nभाजी विक्रेत्यांकडून मागितली लाच; महापालिकेचे कर्मचारी गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/29/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87/", "date_download": "2021-09-27T03:05:50Z", "digest": "sha1:HFKKV7ZALCKVOWULBIDKK3TOFYPRUHW5", "length": 11312, "nlines": 100, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "महिला उद्योजिकांच्या 'घे भरारी'ला पाळंदे कुरिअरचा हात - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nमहिला उद्योजिकांच्या ‘घे भरारी’ला पाळंदे कुरिअरचा हात\nपुणे, दि. 29 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्याने सर्वच प्रकारच्या उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक महिला उद्योजिका, लघुउद्योजक यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा या छोट्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी महिला उद्योजकांच्या ‘घे भरारी’ या संस्थेने पाळंदे कुरिअरच्या साथीने अल्पदरात ‘डिलिव्हरी’ची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पाळंदे कुरिअरच्या मदतीने महिला उद्योजिका पुन्हा एकदा ‘भरारी’ घेण्यास सज्ज झाल्या आहेत.\nया उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी कर्वे रस्त्यावरील पाळंदे कुरिअरच्या कार्यालयात चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पाळंदे कुरिअरचे आशिष पाळंदे, ‘घे भरारी’चे राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-यदलाबादकर आदी उपस्थित होते.\nनीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “महिला व लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘घे भरारी’ या महोत्सवाचे आयोजन केले जाते. २०० ते ३०० महिला उद्योजिका या प्रदर्शनात सहभागी होत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हे प्रदर्शन घेता आले नाही आहे. त्यामुळे या महिलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाळंदे कुरिअर यांच्याशी समन्वय करून त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशावेळी या महिला छोट्या उद्योगांतून आपल्या घराला उभारू शकतात. मास्क, सॅनिटायझर, खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, लाईफ इन्शुरन्स, होम ऍटोमेशन, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हॅण्डमेड दागिन्यांपासून खेळणी आणि इतर घरगुती उत्पादनापर्यंत सगळे काही ऑनलाईन मागविता येणार आहे.”\nधनंजय देशपांडे म्हणाले, “कोरोनामुळे सगळ्यांचेच कंबरडे मोडले आहे. अशावेळी मराठी उद्योजक एकत्रितपणे चांगला उपक्रम राबवत आहेत. याचा अनेकांना फायदा होईल. अधिकाधिक उद्योजकांनी यात सहभागी होऊन डिलिव्हरीची व्यवस्था पाळंदे कुरिअरवर सोपवावी व आपण आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगवर भर द्यावा. जेणेकरून व्यवसाय वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. यातून नोकरीच्याही अनेक संधी निर्माण होतील. त्याचाही लाभ मराठी तरुणांनी घ्यायला हवा.”\nआशिष पाळंदे म्हणाले, “कुरिअर सेवा देण्याची आमची ५० वर्षांची परंपरा आहे. आता या कोरोनाच्या संकटातून पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी अनेक छोट्या उद्योजकांशी संलग्न होऊन त्यांना अल्पदरात कुरिअर सेवा पुरवण्याचा प्रयत्न आहे. पुण्यासह ग्रीन झोनमध्ये ६० रुपये ऐवजी ३५ रुपयात ही कुरिअर सेवा उपलब्ध होणार आहे. पुढील किलोसाठी १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीकर कुरिअर सेवा देताना सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाणार आहे.\n← लॉकडाऊनमध्ये आर्या वोराच्या युट्यूब चॅनलला मिळतोय भरघोस प्रतिसाद\nसमतेचा वेगळा विचार मांडणारे सावरकर हे द्रष्टे व्यक्तिमत्व- अभिनेता राहुल सोलापूरकर →\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-09-27T05:10:19Z", "digest": "sha1:NE7CJ324X2FRVIFOQ2ODJNWJWUT5BNZE", "length": 3323, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेगन फॉक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेगन फॉक्स (इंग्लिश: Megan Fox) (जन्म: १६ मे १९८६) ही एक अमेरिकन हॉलिवूड सिनेअभिनेत्री व मॉडेल आहे. तिचा २००९ साली प्रदर्शित झालेला ट्रान्सफॉर्मर्स: रिव्हेन्ज ऑफ द फॉलन हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.नुकताच तिचा \"जेनीफर्स बॉडी\" हा भयपट प्रदर्शित झाला आहे.\nट्रान्सफॉर्मर्स , जेनीफर्स बॉडी.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१६, at २३:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१६ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/110989", "date_download": "2021-09-27T05:06:16Z", "digest": "sha1:2KC7ZE664MMKAEV43QWRTFFXOAF3P6KN", "length": 6400, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अशोक सराफ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अशोक सराफ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:००, ४ जुलै २००७ ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०१:४३, ४ जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन)\n०२:००, ४ जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कार्याद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी [[दादा कोंडकें]] सारख्या जगमान्य विनोदवीराशी तोडिसतोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी [[पांडू हवालदार, चित्रपट|पांडू हवालदार]] मध्ये दाखविली तर [[कळत नकळत, चित्रपट|कळत नकळत]], [[भस्म, चित्रपट|भस्म]] यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. [[वजीर, चित्रपट|वजीर]] सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर [[चौकट राजा, चित्रपट|चौकट राजा]] मधील सहृदय गणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐशीच्याऐंशीच्या दशकात [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने [[अशी ही बनवाबनवी, चित्रपट|अशी ही बनवाबनवी]], [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]], [[दे दणा दण, चित्रपट|दे दणा दण]] यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला [[सचिन पिळगांवकर]], [[महेश कोठारे]] यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून [[नवरी मिळे नवर्‍याला, चित्रपट|नवरी मिळे नवर्‍याला]], [[आत्मविश्वास, चित्रपट|आत्मविश्वास]], [[गंमत जंमत, चित्रपट|गंमत जंमत]], [[आयत्या घरात घरोबा, चित्रपट|आयत्या घरात घरोबा]] पासून अलिकडच्या [[शुभमंगल सावधान, चित्रपट|शुभमंगल सावधान]] पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले. मराठी हृदयात मानाचं स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांचा अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या [[बृहन्महाराष्ट्र कन्वेंशन २००७]] येथे [[विजय केंकरे]] दिग्दर्शित [[हे राम कार्डिओग्राम]] या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-09-27T03:25:10Z", "digest": "sha1:N7B7NKNBXYXBGGGAZONMARM6UQ247GVK", "length": 19373, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक, ठेवीदारांची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Pune पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक, ठेवीदारांची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक\nपुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक, ठेवीदारांची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक\nपुणे, दि.१५ (पीसीबी) : पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांनी ठेवीदारांना विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. मराठेंना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nमंजिरी कौस्तुभ मराठे आणि कौस्तुभ अरविंद मराठे यांनी 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार रुपयांना फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पुण्यातील पौड रोड शाखा आणि लक्ष्मी रोड शाखेत ही फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात आधी प्रणव मिलिंद (वय 26 वर्ष, रा. रुपाली अपार्टमेंट, एरंडवणे) याला अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, त्यांची पत्नी नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत मराठे ज्वेलर्सच्या पौड रोड आणि लक्ष्मी रोड शाखेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.\nमंजिरी मराठे यांच्या बँक खात्यावर साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठवण्यात आली आहे. तसेच मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या. आरोपींनी गुंतवणुकीपोटी साक्षीदार आणि इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या. आरोपींना जामीन मिळाल्यास ते देशाबाहेर जाण्याची तसेच साक्षीदारांना धमकवण्याची शक्यता आहे. मराठे ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीने आरोपी संचालकाने कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त असून त्याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एम. बी. वाडेकर यांनी केली.\nदुसरीकडे, पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला अटक केली होती. गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात लंकडविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं होतं.\nPrevious article‘…आणि मृतदेह रेल्वेतून गायब झाला आणि १२ तासांनी जे काही समोर आलं ते धक्कादायक होत’\nNext articleपत्नीच्या मोबाईलमधून अ‍ॅपद्वारे घेतली गोपनीय माहिती आणि परस्पर…\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त ‘एवढ्याच’ तासांची ड्युटी\nकारकुनाच्या नजरचुकीने येरवडा कारागृहातून सुटला; नऊ महिन्यांनी पुन्हा तीन गुन्ह्यात सापडला\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा” : आ. चंद्रकांतदादा पाटील\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची...\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\n“आज ७२ तास झाले. पण, चंद्रकांत पाटलांचा शपथविधी कुठेही पाहायला मिळत...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3767", "date_download": "2021-09-27T04:29:26Z", "digest": "sha1:2QOQBKE7YLTQREQ35OM5IX2HXIWLL3PC", "length": 16081, "nlines": 122, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कर्ज घ्यायचय ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘मला नं, कर्जाबद्दल विचारायचय’ – दिवाळीचा फराळ आणत रमा यशोधराला म्हणाली.\n‘खरं तर मी तुम्हाला बँकेतच भेटायला पाहिजे, नाही क’ – तिनं थोडं अपराधीपणेच विचारलं. ‘पण मी म्हटलं आता स्वामीजींच्या आश्रमात गेली वर्षभर ओळख आहेच आपली, शिवाय त्यानिमित्त तुमचं येणसुद्धा होईल’.\n‘नाही गं, काहीच अडचण नाही. अगं बऱ्याचदा बँकेत गर्दी असते. नीट सवडीने बोलताच येत नाही’- यशोधरा मॅडम हसत म्हणाल्या. ‘आणि स्वामीजी म्हणतातच ना… बायकांनो, पैशाचे विषय तुमच्या मैत्रिणींच्या गप्पात आणि किटी पार्ट्यांतपण यायला पाहिजेत.’\nयशोधरा मॅडम विकेंडला वर्ग घ्यायच्या; पण त्या एका सरकारी बँकेत मॅनेजर होत्या आणि त्यांचे वर्ग आणि त्यानंतरच्या गप्पा सगळ्या साधकांत लोकप्रिय होत्या.\n‘नाही, काय आहे, मी आणि माझी बहीण, आम्ही दोघीही सध्या कर्ज घ्यायचा विचार करत होतो’ – सोबत आलेल्या सीमाकडे बोट दाखवत रमा म्हणाली.\n‘म्हणजे ताईला होम लोनच हवंय; पण आमचा एक छोटा बिझनेस आहे आणि माझा त्यासाठी कर्ज घ्यायचा विचार होता’- सीमाने पुस्ती जोडली\n‘नाही पण काय होतं, की आमच्या बाबांनी आयुष्यात कर्ज नाही काढलं, ते म्हणतात हे कसले ऋण काढून सण करायचे डोहाळे लागले तुम्हाला\n‘हं, हे खरं आहे की नव्वदीच्या दशकाआधी कर्ज घेण्याची फारशी पद्धत नव्हती मध्यमवर्गात. पण आता तसं काही उरलेलं नाही. मुळात काय आहे की, कर्ज म्हणजे भिक नव्हे, तुमच्यासारखीच बँकेला आणि खरंतर अर्थव्यवस्थेलाच त्याची गरज असते.’\n‘बँकेला ठीक आहे, कारण तिचं त्यात उत्पन्न आहे. पण अर्थव्यवस्थेला’ – आश्चर्याने सीमा म्हणाली.\n‘हो तर. अगं कसं आहे की, समजा तू उद्योगासाठी कर्ज घेतल, की लोकांनी नुसतीच बचत केलेली रक्कम बँक उत्पादनात आणेल, शिवाय तुला व्याज आणि हप्ता भरायचाच आहे. त्यामुळे तू तुझ उत्पादन करून, मला विकून पैसा कमवायचा प्रयत्न करणार. तो व्याजाच्या/हप्त्याच्या रकमेहून जास्तच नाही का\n‘ते खरं आहे हो; पण नाही झाला धंदा आणि आणि फेडता आलं, तर\n‘आता असं आहे की, व्यवसाय म्हटला की जोखीम येतेच गं. पण ती समजायची असेल तर बँक कधी कर्ज देते हेही जाणून घ्यायला हवं\n‘कर्ज देताना बँकेचे तीन निकष असतात. पहिला म्हणजे तुमचा इतिहास म्हणजे यापूर्वी तुम्ही कोणती कर्ज घेतली, किती आणि कशी परतफेड केली म्हणजे यापूर्वी तुम्ही कोणती कर्ज घेतली, किती आणि कशी परतफेड केली काही कर्ज थकवलेली आहेत का काही कर्ज थकवलेली आहेत का या सगळ्यावरून तुम्हाला कर्ज द्यायचा की नाही, हे ठरवणं बँकेला सोयीच जात.’\n‘पण, समजा याविषयी आपण नाहीच खरं काय ते बँकेला सांगितलं तर’ – सीमान चेष्टेने विचारलं.\n‘तेवढं सोपं नाही बरं’ – मॅडम हसत म्हणाल्या. ‘तुमच्या या सगळ्या कर्जाशी संबंधित व्यवहारांची माहिती सिबील, म्हणजे क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरो नावाच्या संस्थेकडे आपोआप जात असते. आणि या सगळ्या सगळ्या ‘इतिहासा’वरून तुम्हाला तपासलं जात असतं. तुम्हीसुद्धा काही माफक पैसे भरून या सिबिलकडे तुमची काय माहिती आहे, ते तपासू शकता.’\n‘दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ‘तारण’. तुम्ही कर्ज घेताना ते परत फेडू शकला नाहीत तर तुमची कोणती मालमत्ता आहे जी विकून बँक आपली वसुली करू शकेल ते आहे तारण तुमचं तारण बाजारात काय किमतीचं आहे आणि तुम्हाला किती कर्ज हवं आहे, याचं काही प्रमाण ठरलेलं आहे. आणि अर्थात जास्त किमतीचं तारण असेल तर नक्की कर्ज जास्त आहे’.\n‘पण जर कोणाकडे अशी मालमत्ता नसेल तर’ – सीमानं साशंकपणे विचारलं.\n‘तर मग ज्यांच्याकडे आहे, त्यांनी हमी द्यायला म्हणजे गॅरेण्टी म्हणून उभं राहिलं पाहिजे.’\n‘म्हणजे, मी उभी राहू शकेन हिला गॅरेण्टी म्हणून’ – रमा उत्साहात म्हणाली.\n‘हो देऊ शकशील नं. पण राग मानू नका. तुम्ही बहिणीच आहात. पण अशा प्रकारे गॅरेण्टी देताना दहावेळा विचार करा. काय आहे, अगदी प्रामाणिक कारणामुळे जरी सीमा कर्ज फेडू शकली नाही तर बँक तुझ्यामागे नक्की लागेल . काय होतं, आर्थिक निर्णय हे भावनेच्या भरात घेतले जातात. बहिणीने नक्की बहिणीच्या मदतीला उभं राहावं. पण त्याचबरोबर व्यवहार नीट समजून मगच काय ते कराव.’\n‘ते खरं आहे’ – सीमा स्वतःशीच म्हणाली. ‘पण तिसरी गोष्ट ती काय\n‘तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं संभाव्य उत्पन्न. अर्थात प्रोजेक्टेड कॅश फ्लोज. भविष्यात तुम्ही काय आणि कधी कमवून कर्ज फेडू शकता, याचे ठोकताळे.’\nव या निकषावरच किती कर्ज मिळणार हे निश्चित होते .\nबँक असो वा पतसंस्था असो कर्ज मंजुरीची पद्धत कशीही असो निकष हेच असतात . व वसुलीचे नियम कमी जास्त प्रमाणात कडकच असतात \nजगातील सर्वाधिक महागडे शेअर…\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/18/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-27T04:42:15Z", "digest": "sha1:EF4BWVEX6UMBXRJ7UMFAJKSNIWYOIJMM", "length": 12324, "nlines": 165, "source_domain": "krushirang.com", "title": "रेल्वे धावली की मदतीला; पहा किती अन कशी झालीय राज्यांना झालीय मदत - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nरेल्वे धावली की मदतीला; पहा किती अन कशी झालीय राज्यांना झालीय मदत\nरेल्वे धावली की मदतीला; पहा किती अन कशी झालीय राज्यांना झालीय मदत\nआरोग्य व फिटनेसताज्या बातम्याराष्ट्रीय\nदिल्ली : देशात करोना विषाणूचे संकट वाढत आहे. या काळात ऑक्सिजनला सर्वाधिक मागणी आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. रेल्वेच्या या ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यांना ऑक्सिजन पोहोच करत आहेत.\nKrushirang on Twitter: “बाब्बो.. हेही भयंकरच की.. पंधरवड्यात तब्बल १९ हजार बालकांना झालीय करोनाबाधा..\nआतापर्यंत १३९ ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे तब्बल ८ हजार ७०० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन राज्यांना पुरवठा करण्यात आला आहे. १५ मे पर्यंत महाराष्ट्रास ५२१ मेट्रीक टन, उत्तराखंड २०० मेट्रीक टन, तामिळनाडू १११ मेट्रीक टन, आंध्र प्रदेश व राजस्थान प्रत्येकी ४० मेट्रीक टन, तेलंगाणा ३०८ मेट्रीक टन, कर्नाटक ३६१ मेट्रीक टन, मध्य प्रदेश ४३० मेट्रीक टन, हरयाणा १२२८ मेट्रीक टन, उत्तर प्रदेश २३५० मेट्रीक टन आणि दिल्लीसाठी ३०८४ मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन पोहोच करण्यात आला आहे.\nदरम्यान, ओडिशा राज्याने सुद्धा करोना संकट काळात राज्यांना ऑक्सिजन दिला आहे. या राज्याने गेल्या २५ दिवसांत देशातील विविध १४ राज्यांना तब्बल १५ हजार ७४ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. काही राज्यांत करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यांची ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशातूनही ऑक्सिजन मागवला आहे. तसेच या संकटात जगातील अनेक देशांनी भारतास मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजनचाही समावेश आहे.\nसंपादन : मुकुंद भालेराव\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nराहुल गांधींनी केलीय मोदी सरकारवर टीका; पहा का आक्रमक भूमिका मांडलीय त्यांनी\nदुसऱ्या लाटेबद्दल RBI ने अहवालात म्हटलेय असे; पहा नेमके काय झालेय करोना कालावधीत ते\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://komalrishabh.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2021-09-27T03:51:21Z", "digest": "sha1:X3N6KWVU7TF2FUYHB755I3YDQFTYSNPC", "length": 25117, "nlines": 119, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....: रसिकवंत!", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nज्यांच्याशी थेट जाऊन बोलायची जराही भीती वाटू नये असे भीमसेन होते. सगळ्या समाजाशी भीमसेन जोशी यांचा जो ‘कनेक्ट’ होता, तो त्यांच्या आधीच्या पिढीतल्या कलावंतांकडे जवळजवळ नव्हताच. भारतीय अभिजात संगीत घरोघरी पोहोचवत असताना त्या घरातल्या प्रत्येकाला कलावंत आणि कला याबद्दल आत्मीयता वाटेल, यासाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणूनच अधोरेखित करायला हवं. २४ जानेवारी २०११.\nवेळ : रात्री साडेअकरा- बाराची.\nभीमसेनजींच्या घरात दिवसभर हजारो माणसांनी अंत्यदर्शनासाठी रीघ लावली होती. पण रात्र तशी सुनी सुनी होती. घरात एखादा दिवा जळत होता. रात्रीच्या अशावेळी कार्यालयातून घरी जाताना त्यांच्या घरावरून जावंसं वाटलं. तिथं पोहोचलो, तर दाराशी एक मोठी गाडी येऊन उभी राहिलेली. पटापटा त्यातून सात-आठ माणसं उतरली. घर बंद होतं. दाराशीच उभी राहिली. सगळ्यांनी हात जोडले आणि नमस्कार केला. त्यातल्या काहीजणांना अश्रू आवरत नव्हते आणि हमसाहमशी रडणंही दिवसभर भीमसेनांचं शेवटचं दर्शन घेणाऱ्यांपैकी अनेकांचे चेहरे रडून थकलेले दिसत होते. त्यातल्या कितीजणांना पंडितजी प्रत्यक्षात भेटले असतील, त्यांच्याशी गप्पा मारल्या असतील, कोण जाणे. ज्यांच्या वाटय़ाला पंडितजींच्या आयुष्यातला एखादा क्षणही आला, त्यांचं जगण्ां भीमसेनांशी जोडलं गेलं होतं. पण जे त्यांना भेटलेही नाहीत, त्यांच्याही मनातली भावना जणू आपल्या घरातला, अगदी हृदयाजवळचा कुणी गेल्याची.\nभीमसेनांचा समाजाशी असलेला हा जो संबंध होता, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता. पण भारतीय अभिजात संगीतासाठी त्याने एक अतिशय वेगळं परिमाण मिळवून दिलं. कोणताही कलावंत बेटावर राहून कला सादर करू शकत नाही. निदान परफॉर्मिंग आर्टमध्ये तर ते अशक्यच वाटावं. तरीही भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत कलावंतांचं समाजाशी असलेलं नातं नाटकातल्या नटांएवढंच होतं. नाटक संपलं, रंग उतरले, की जो- तो कलाकार आपापल्या विश्वात आणि प्रेक्षकही त्याला त्यापलीकडे आपल्या आयुष्यात वेगळं स्थान देण्याच्या भानगडीत न पडणारे. कलावंत आणि रसिक यांचा हा संबंध केवळ नाटय़गृहापुरताच. संगीताच्या बाबतीत तर गेल्या काही शतकांमध्ये भारतात जेवढय़ा दंतकथा निर्माण झाल्या असतील, तेवढय़ा अन्य कोणत्याच कलेच्या वाटय़ाला आल्या नसतील. गायक जरासे तिरसट असायचे. सहजी कुणाला भेटायचे वगैरे नाहीत. आणि भेटले, तरी फार समाधान वाटेल अशी स्थिती नाही. ते सारे आपल्याच धुनीत.. तंद्रीत. आपला संबंध फक्त कलेशी. तीच आपलं सर्वस्व. बाकी सारं क्षणभंगुर- अशी ती भावना होती.\nस्वातंत्र्यापूर्वीपर्यंत अशा दिग्गजांची गाणी ऐकायला मिळणं दुरापास्त असायचं. ती सर्वाना ऐकता येतील, अशी शक्यता नसे. एकतर ती दरबारात होत. तिथं सामान्यांना प्रवेशच नसे. ‘अदाकारीचं गाणं’ ऐकण्याची ठिकाणं सर्वसामान्यांना जाता येतील अशी नसत. त्यामुळे भुकेल्या रसिकांना कलावंतांचं दर्शनही दुर्लभ असे. त्यातून त्या काळातील अनेक कलाकार स्वभावानं विक्षिप्त असत. त्यांच्या शिष्यांनाही त्यांची भीती वाटावी, असा स्वभाव. रसिकांची तर बातच सोडा. पण त्यांच्याजवळ असलेली प्रतिभा आणि सर्जनशीलता रसिकांना वेड लावणारी असे. मैफलीत मंचावर एकदा बैठक घातली, की मग तासन् तास आपला गळा सहजगतीने फिरवत ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असे. समोरच्यांना दीपवून टाकावं, या ईष्र्येनं जे गाणं व्हायचं, ते समोर कुणी इतर घराण्याचा कलावंत असेल तरच. आपण बरं की आपली कला बरी, अशी ही समजूत बराच काळ होती.\nप्रत्यक्ष मैफलीशिवाय रसिकांपर्यंत जाण्याचं अन्य कोणतंच माध्यम त्याकाळी अस्तित्वात नसल्यानं विसाव्या शतकापर्यंत कलावंत आणि रसिक यांचं नातं दूरचंच असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटक निर्माण झालं आणि हे अभिजात संगीत वेगळ्या रूपात रसिकांसमोर जाऊ लागलं. त्या नाटकांमध्ये नट होण्यासाठी अभिनय येण्यापेक्षा गाणं येणं आवश्यक असे. बालगंधर्वासारख्या नटाला त्या काळात जी अफाट लोकप्रियता मिळाली, ती त्यांच्यातील अतिशय मधुर आणि अभिजात गायकीमुळे. महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘हिरोवर्शिप’ मिळणारा कलावंत म्हणजे बालगंधर्व. विसाव्या शतकात ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान विकसित झालं आणि गाणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली. परंतु हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आणि गाणं परिपक्व अवस्थेत- अशी काहीशी स्थिती. त्यामुळे बऱ्याच दिग्गज कलावंतांनी आपणहून ध्वनिमुद्रणाकडे पाठ फिरवली. गाणं ऐकवायचं तर ते मैफलीतच, असा जणू चंगच बांधला त्यांनी. मात्र, तंत्रज्ञानानं (नभोवाणीचं भारतातील आगमनही साधारण त्याच सुमाराचं) घराण्यांचा कोट हळूहळू गळून पडायला लागला होता. ब्रिटिशांच्या राजवटीचाही तो परिणाम होताच. मुक्तता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा उद्घोष होण्याचा काळ होता तो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अभिजात संगीताच्या प्रांतात फारच उलथापालथी झाल्या. राजाश्रय संपला होता. लोकाश्रय मिळेल, अशी आशा होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीमधली त्रिसूत्री वेगवेगळ्या रूपांत स्पष्ट होऊ लागली होती.\n.. अशा काळात भीमसेनांचा संगीताच्या क्षितीजावर उदय झाला. पारंपरिक घराण्याची चौकट न मोडता त्यात नवनवे प्रयोग करण्याची अचंबित करणारी सर्जनशीलता त्यांच्याकडे असल्यानं आणि भवतालचं वातावरणही अशा प्रयोगांना अनुकूल होण्याची शक्यता असल्यानं भीमसेनांनी एका नव्या प्रयोगाला सुरुवात केली. ‘सा रे ग म’ कंपनीने प्रकाशित केलेल्या ध्वनिमुद्रणाच्या संचामध्ये पंडितजींचे अगदी सुरुवातीचे ध्वनिमुद्रण आहे. त्यात त्यांच्या गाण्यावर सवाई गंधर्वाची इतकी छाप आहे, की क्षणभर विचार करावा. पण त्या गाण्यातही त्यांनी आपलं वेगळेपण शोधण्याचा केलेला प्रयत्न लक्षात राहतो. नंतर ते गाणं अधिकाधिक वेगळं होत गेलं. त्यात अनेक हिऱ्या-मोत्यांची भर पडली. ते श्रीमंत झालं. गायनकलेचा समाजाशी जवळचा नातेसंबंध जोडण्याचं व्रतच जणू पंडितजींनी घेतलं होतं. हे सगळं जाणूनबुजून, बुद्धिपुरस्सर होतं की नाही, ठाऊक नाही. पण गाणं अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं, आणि असं करताना त्याचा दर्जा कुठंही पातळ होऊ द्यायचा नाही, असं हे व्रत होतं.\nचित्रपट बोलायला, नव्हे गायला लागूनही बराच काळ झाला होता आणि ललित संगीतातील भावगीतासारखे प्रयोगही यशस्वी होत होते. अशा काळात अभिजात संगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रचंड मोठं काम भीमसेनांनी केलं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी त्याआधीच्या काळात भारतीय संगीत सामान्यांपर्यंत नेण्यासाठी जे वेगवेगळे प्रयोग केले, त्याच्या पुढची पायरी भीमसेनांनी गाठली. ललित संगीत लोकप्रियतेच्या शिखरावर जात असतानाच्या काळात उत्तम अभिजात संगीताची गोडी लोकांना लावण्यासाठी भीमसेनजींनी देशभर जो प्रवास केला, तो आजच्या काळातही चकित करायला लावणारा आहे. वाहनांची सोय नाही, राहण्याची सुविधा नाही, खाण्यापिण्याची खात्री नाही, बिदागी मिळण्याची शाश्वती नाही, अशा कठीण परिस्थितीत भीमसेनांनी गाणं सगळीकडे पोहोचवण्यासाठी जे काही केलं, त्याला तोड नाही. गाणं असं करायचं, की पुन्हा निमंत्रण मिळायला हवं. मग तिथं शे-दोनशे रसिक असले म्हणून काही बिघडत नाही. त्या प्रत्येकाशी आपल्या गाण्यानं नातं जोडण्याची जी हातोटी त्यांना प्राप्त झाली होती, ती दैवी म्हणावी अशीच.\nगेल्या वर्षभरात भीमसेनजींचं स्मरण करणारे अनेक कार्यक्रम देशात अनेक ठिकाणी झाले. तिथल्या प्रत्येकाला या कलावंताबद्दल कमालीची आपुलकी होती.. जिव्हाळा होता.. प्रेम होतं. हा कलावंत आपल्या कलेतून थेट आपल्या हृदयात पोहोचतो, याचं आश्चर्य वाटावं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. ज्यांच्याशी थेट जाऊन बोलायची जराही भीती वाटू नये, असं. सगळ्या समाजाशी त्यांचा हा जो ‘कनेक्ट’ होता, तो त्यांच्या आधीच्या पिढीतल्या कलावंतांकडे जवळजवळ नव्हताच.\nकिराणा घराण्याचे अध्वर्यु अब्दुल करीम खाँसाहेबांबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, की ते जेव्हा बडोद्याहून म्हैसूरच्या दरबारात राजगायक म्हणून रुजू होण्यासाठी गेले, तेव्हा तिथं त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. भीमसेनजींना हाच मान भारतात सगळ्या प्रांतांत सतत मिळत राहिला. त्यांच्या गाण्याचं नाणं इतकं खणखणीत होतं, की कुणाशी लांगुलचालन करण्याची गरज त्यांना पडली नाही. त्यांचा स्वभावही तसा नव्हता. तरीही समोरच्या प्रत्येकाबद्दल मनात कळवळा असणारा हा एक वेगळाच कलावंत होता. भीमसेनांना देशात आणि जगभरात एक श्रेष्ठ कलावंत म्हणून भरभरून लौकिक मिळाला. पण त्याहीपेक्षा त्यांना कोटय़वधींच्या हृदयात जे स्थान मिळालं, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अलौकिकाची झळाळी देणारं होतं. त्यांच्या निधनानंतरच्या काळात तर हे अधिकच जाणवलं. कलावंत म्हणून भारतीय अभिजात संगीत घरोघरी पोहोचवत असताना त्या घरातल्या प्रत्येकाला कलावंत आणि कला याबद्दल आत्मीयता वाटेल, यासाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणूनच अधोरेखित करायला हवं. हजारो रसिकांना ते जाऊन वर्ष झालं, तरीही त्यांचं स्मरण व्याकुळ करतं, हे अचंबित करणारं आहे आणि भीमसेनांच्या कर्तृत्वाची झळाळी अधिक उजळवणारंही आहे.\nसदर लेख बुधवार, सोमवार, रविवार २२ जानेवारी २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.\nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/oposition", "date_download": "2021-09-27T04:29:44Z", "digest": "sha1:NMSJJBUX2LPWH35WOEWTTTOFLDSEDFH2", "length": 4040, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Oposition Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nममतांनी विरोधी पक्षांच्या बैठकीचे निमंत्रण धुडकावले\nनवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारतबंदच्या दरम्यान राज्यात डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार केला जातो आणि आता चर्चेसाठी बोलावले जाते ...\nविरोधकांची राष्ट्रपतींना विनंती पण शहा कायद्यावर ठाम\nनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभर उसळलेला हिंसाचार पाहता राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा व कायदा मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला सूचन ...\nसरकार ठरवणार दहशतवादी कोण : यूएपीए विधेयक संमत\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एखाद्या व्यक्तीला तो दहशतवादी ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असावेत म्हणून का आग्रह धरतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2021-09-27T05:12:32Z", "digest": "sha1:WIQRDCJRRPN3PBN4MFIQHW27PVFIC6EJ", "length": 11719, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शक्ति - विकिपीडिया", "raw_content": "\nदैवी शक्ती - इत्यादींची अधिपती देवता\nअन्य नावे/ नामांतरे आदि पराशक्ती, पार्वती , महादेवी, काली, दुर्गा, देवी\nब्रह्मा, विष्णू, रुद्र, महेश्वर आणि पराशिव यांच्यावर आसनस्थ झालेली आदि पराशक्ती ललिता त्रिपुर सुंदरी\nशक्ति (देवनागरी: शक्ती,IAST: Śakti ; सामर्थ्य, प्रयत्न, ऊर्जा, क्षमता\" [१]) हिंदू धर्मात विशेषतः शाक्त पंथामध्ये उल्लेख केली गेलेली, ही मूळ विश्वाची उर्जा आहे आणि संपूर्ण विश्वात प्रवाहित असणाऱ्या चैतन्य शक्तीचे ती प्रतिनिधित्त्व करते.\nशक्ति ही संकल्पना किंवा मूर्ती म्हणजे स्त्रीरूपातील दैवी सर्जनात्मक शक्तीला दिलेले मूर्तरूप आहे, जिला आदिमाता म्हणूनही हिंदू धर्मामध्ये संबोधले जाते. तिच्यातूनच विश्व निर्माण झाले असल्यामुळे तिला \"आदिशक्ती\" किंवा \"आदि पराशक्ती\" म्हणूनही ओळखले जाते. या पृथ्वीतलावर शक्तीचा आविष्कार स्त्रीरूपात किंवा सृजनात्मक/ सर्जनात्मक या रूपामध्ये जरी होत असला तरी पुरुषांमध्येही ती अव्यक्त, अप्रकट रूपाने नेहेमीच असते. हिंदूंची अशी मान्यता आहे की, निर्माण आणि सर्व प्रकारच्या बदलांचे कारण ही शक्तीच आहे. शक्ती हे विश्वाचे अस्तित्त्व आणि मुक्ती असून तिचे सर्वात महत्त्वाचे रूप म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे, जे मनाच्या रहस्यात्मक आध्यात्मिक शक्तीचे रूप आहे.\nशाक्तपंथामध्ये शक्तीची सर्वोच्च देवता म्हणून पूजा केली जाते. शिवाची स्त्रीरूपातील ऊर्जा म्हणजे शक्ती असून तिला त्रिपुर सुंदरी किंवा पार्वती या नावांनीही ओळखले जाते.\n{{| alt = शक्ती | caption = |देवता= | संबंध = देवी, परब्रह्म |पती=शिव |भावंडे=सरस्वती आणि लक्ष्मी |इतर_नावे= |शस्त्रे=सर्व }}\nडेव्हिड किन्सलेने इंद्राची \"शक्ती\" म्हणून शची (इंद्राणी)चा उल्लेख केला आहे. शची म्हणजे शक्ती. सात ते आठ मातृका (ब्रह्माणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही आणि चामुंडा किंवा नारसिंही) समूहामधील ज्या सर्व हिंदू मुख्य देवांच्या (अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, स्कंद, वराह/ यम आणि नरसिंह) शक्ती आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे इंद्राणी.\nशक्तीदेवतेला दक्षिण भारतामध्ये विशेषतः कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अम्मा (म्हणजे आई) म्हणूनही संबोधतात. दक्षिण भारतातील बहुतांश खेड्यांमध्ये शक्तीदेवतेची विविध रूपातील अवतारांची अनेक मंदिरे आहेत. गावकरी लोकांची अशी श्रद्धा आहे की, शक्ती त्यांच्या गावाची रक्षणकर्ती असून ती दुष्ट लोकांना करते, आजार बरे करते आणि गावाचे कल्याण करते. वर्षातून एकदा ते मोठ्या उत्साहात देवीच्या जत्रा भरवतात. महालक्ष्मी, [./Https://en.wikipedia.org/wiki/Kamakshi कामाक्षी], पार्वती, [./Https://en.wikipedia.org/wiki/Lalita%20(gopi) ललिता], भुवनेश्वरी, दुर्गा, [./Https://en.wikipedia.org/wiki/Meenakshi मीनाक्षी], [./Https://en.wikipedia.org/wiki/Mariamman मरिअम्मा], येल्लामा, [./Https://en.wikipedia.org/wiki/Poleramma पोलेरम्मा], पेरांतलाम्मा ही शक्तीच्या विविध अवतारांची काही उदाहरणे आहेत.\nभारतामध्ये देवीचे सर्वात जुने प्रतीक एका त्रिकोणात्मक रूपात आहे. [./Https://en.wikipedia.org/wiki/Son%20River सन नदी]च्या खोऱ्यामध्ये सापडलेल्या \"द बाघोर स्टोन\" नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि ख्रिस्तपूर्व अब्द ९००० ते ८००० मधल्या एका अश्मयुगीन खडकाला यंत्राचे सर्वात जुने स्वरूप मानले जाते. ज्या पथकाने हा दगड शोधून काढला त्या पथकाच्या [./Https://en.wikipedia.org/wiki/Jonathan%20Mark%20Kenoyer केनोयेर] नावाच्या एका भागाला त्या खडकाचा शक्तीशी संबंध असण्याची दाट शक्यता आहे असे वाटते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1-8/", "date_download": "2021-09-27T03:24:17Z", "digest": "sha1:QXVXKHLYVT7GRHIHIEKSHD52AUUXDZ6W", "length": 15799, "nlines": 154, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Pimpri पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई\nपिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई\nपिंपरी,दि.१८(पीसीबी) – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 350 जणांवर शनिवारी (दि. 17) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत खटले दाखल केले जात आहेत.\nसार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे पालन न करणा-यांवर आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे. दंड न भरल्यास थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.\nशनिवारी निगडी, आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच रावेत चौकीच्या हद्दीत एकही कारवाई करण्यात आली नाही.\nशनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –\nएमआयडीसी भोसरी (30), भोसरी (25), पिंपरी (40), चिंचवड (18), निगडी (0), आळंदी (0), चाकण (46), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (14), सांगवी (35), वाकड (91), हिंजवडी (16), देहूरोड (22), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (7), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (4)\nPrevious articleचिखलीमधून 7 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक\nNext articleगुगलच्या चुकीमुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दोनदा वाढदिवस\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या किवळे प्रवेशद्वारावर चेंबुरच्या धर्तीवर शिवसृष्टी उभारणार”- महापौर उषा उर्फ माई ढोरे\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची आर्थिक फसवणूक\n पहा कसा लागला लाखोंचा चुना…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“… म्हणून ती काही सांगण्यासारखी बाब नाही”; अमित शहांच्या भेटीनंतर राणेंचा...\nमार्शल ड्युटीवरील पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा; पाच जणांना...\n“आता जर एक एकराला 18-18 कोटी रुपये द्यावे लागले तर ते...\n“प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो. ते म्हणत असतील, ‘बघ तुझी कशी...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-3/", "date_download": "2021-09-27T03:16:14Z", "digest": "sha1:QDM3UMN5LLDYMMTXERDGUNUYJTJPZSAG", "length": 16528, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरी एमआयडीसी परिसरातील गुन्हेगार सुरज गायकवाड टोळीवर मोकाची कारवाई | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Pimpri भोसरी एमआयडीसी परिसरातील गुन्हेगार सुरज गायकवाड टोळीवर मोकाची कारवाई\nभोसरी एमआयडीसी परिसरातील गुन्हेगार सुरज गायकवाड टोळीवर मोकाची कारवाई\nभोसरी, दि. 23 (पीसीबी):\nएमआयडीसी भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सुरज गायकवाड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 23) आदेश दिले आहेत.\nटोळी प्रमुख सुरज ऊर्फ डिप्शा महादेव गायकवाड (वय 21, रा. लकी स्क्रॅप सेंटर मागे, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), जावेद लालसाहब नदाफ (वय 22, रा. नाल्याजवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), अजय बाळु ससाणे (वय 22, रा. मस्जिद जवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी, पुणे), ओंकार ऊर्फ आण्णा बाळु हजारे (वय 25, रा. वेताळनगर, चिंचवड, पुणे) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर दुखापत, जबरी चोरी, विनयभंग करणे, जबर दुखापत, बेकायदा जमाव जमवून दरोडा घालणे, खंडणी उकळण्यासाठी गंभीर दुखापत करणे, खूनाचा प्रयत्न करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 12 गुन्हे एमआयडीसी भोसरी, भोसरी व चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत होती. या टोळीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पीसीबी गुन्हे शाखेमार्फत पाठवला. त्याबाबत अपर आयुक्तांनी मोकाची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.\nPrevious articleदै. भास्कर समूहावर छापे, शिवसेनेचा फुत्कार\nNext articleमोठी बातमी: राज्यात ताम्हिणी घाटासह 13 ठिकाणी ढगफुटी\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या किवळे प्रवेशद्वारावर चेंबुरच्या धर्तीवर शिवसृष्टी उभारणार”- महापौर उषा उर्फ माई ढोरे\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची आर्थिक फसवणूक\n पहा कसा लागला लाखोंचा चुना…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nखंडोबा चौकातील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा\nसायबर क्राईमच्या वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा \nपोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक आणि दोन पोलिसांना धक्काबुक्की\n“सोमवारच्या भारत बंद जनआक्रोश आंदोलनात सहभागी व्हा”: डॉ. कैलास कदम\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1697177", "date_download": "2021-09-27T04:05:33Z", "digest": "sha1:4IM55UHYJLJ2AWFDPLSIHYHN67WFJW7N", "length": 7978, "nlines": 26, "source_domain": "pib.gov.in", "title": "कृषी मंत्रालय", "raw_content": "आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग म्हणून “मधुर क्रांती”च्या उद्देशाने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध योजना\nराष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध योजनेंतर्गत 2560 लाख रुपयांचे 11 प्रकल्प मंजूर\nदेशातील सर्वंकष कृषी व्यवस्थेचा एक भाग म्हणून मधुमक्षिकापालनाचे महत्व लक्षात घेऊन, सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेला (2020-21 ते 2022-23 या) तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आत्मनिर्भर भारत चा एक भाग म्हणून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाद्वारे (National Bee Board -NBB) राबवण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु (NBHM) योजनेद्वारे देशात “मधुर क्रांती” साधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने मधमाश्या पालनाला प्रोत्साहन देणे व या क्षेत्राचा विकास साधणे ही यामागील उद्दिष्टे आहेत.\nशेती व बिगर शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती, कृषी व बागायती उत्पन्नवाढ, पायाभूत सुविधा विकसित करणे यांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसायाच्या समग्र विकासाला चालना देणे हे राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.\nवैज्ञानिक पद्धतीने मधुमक्षिकापालन, मधुमक्षिकापालनातून स्त्री-सबलीकरण, मधमाश्यांचा शेती व बागायती उत्पादन व त्याचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने होणाऱ्या उपयोगाचे तंत्रशुद्ध स्पष्टीकरण या मधुमक्षिकापालनाबद्दल जागृती या उद्देशाने राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेंतर्गत 2560 लाख रुपयांचे 11 प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे.\nमधुमक्षिकापालन ही कृषी आधारित प्रक्रिया असून ती शेतकरी वा ग्रामीण भागातील भूमीहीन मजूरांनाही सर्वंकष शेतीचा (IFS) भाग म्हणून राबवता येईल.\nआत्मनिर्भर भारत योजनेचा भाग म्हणून “मधुर क्रांती”च्या उद्देशाने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध योजना\nराष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध योजनेंतर्गत 2560 लाख रुपयांचे 11 प्रकल्प मंजूर\nदेशातील सर्वंकष कृषी व्यवस्थेचा एक भाग म्हणून मधुमक्षिकापालनाचे महत्व लक्षात घेऊन, सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेला (2020-21 ते 2022-23 या) तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आत्मनिर्भर भारत चा एक भाग म्हणून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाद्वारे (National Bee Board -NBB) राबवण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु (NBHM) योजनेद्वारे देशात “मधुर क्रांती” साधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने मधमाश्या पालनाला प्रोत्साहन देणे व या क्षेत्राचा विकास साधणे ही यामागील उद्दिष्टे आहेत.\nशेती व बिगर शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती, कृषी व बागायती उत्पन्नवाढ, पायाभूत सुविधा विकसित करणे यांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसायाच्या समग्र विकासाला चालना देणे हे राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.\nवैज्ञानिक पद्धतीने मधुमक्षिकापालन, मधुमक्षिकापालनातून स्त्री-सबलीकरण, मधमाश्यांचा शेती व बागायती उत्पादन व त्याचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने होणाऱ्या उपयोगाचे तंत्रशुद्ध स्पष्टीकरण या मधुमक्षिकापालनाबद्दल जागृती या उद्देशाने राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मधु योजनेंतर्गत 2560 लाख रुपयांचे 11 प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे.\nमधुमक्षिकापालन ही कृषी आधारित प्रक्रिया असून ती शेतकरी वा ग्रामीण भागातील भूमीहीन मजूरांनाही सर्वंकष शेतीचा (IFS) भाग म्हणून राबवता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Velbert+de.php", "date_download": "2021-09-27T04:07:16Z", "digest": "sha1:YTZVL5Y5H5KC4RKJCSRJUTALMFM4NLCQ", "length": 3390, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Velbert", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Velbert\nआधी जोडलेला 02051 हा क्रमांक Velbert क्षेत्र कोड आहे व Velbert जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Velbertमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Velbertमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 2051 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVelbertमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 2051 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 2051 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/200.html", "date_download": "2021-09-27T04:40:28Z", "digest": "sha1:KPR2DK6JS4CDUWXA4SYI4KTWLROZRVPV", "length": 10476, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "200 लोकांना मंगल कार्यासाठी परवानगी द्यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar 200 लोकांना मंगल कार्यासाठी परवानगी द्यावी\n200 लोकांना मंगल कार्यासाठी परवानगी द्यावी\n200 लोकांना मंगल कार्यासाठी परवानगी द्यावी\nअहमदनगर ः मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांसाठी 50 ऐवजी 200 लोकांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मिळावी, अशी मगाणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, सचिव चंद्रक़ांत फुलारी, अजिंक्य पवार, राजेंद्र उदागे, जालिंदर कोतकर, जयंत जाधव, संजय जाधव, अभिमन्यू नय्यर, अमित मुथा, प्रमोद लगड, रमाकांत गाडे आदि उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत. सन 2020-21 या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्ज, आदि खर्चाने मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोविडचे संकट दुर होत असतांना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय/हॉल चालक यांच्यावर शासनाचे नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व सदस्य शासनाचे सर्व नियम पालन करुन 50 ऐवजी 200 लोकांना कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी अध्यक्ष भगवान फुलसौंदर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, हे मान्य असले तरी नियमांचे पालन करुन अनेक व्यवसाय सुरु आहेत. त्याच धर्तीवर मंगल कार्यालय, लॉन्समधील कार्यक्रमांना 50 ऐवजी 200 लोकांची परवानगी मिळावी, अशी मागणी आहे. कोणत्याही धार्मिक, लग्न, कौटूंबिक कार्याक्रमासाठी घरातीलच 100 लोक असतात, जवळचे नातेवाईक त्याच बरोबर सजावटकार, आचारी, केटरर्स, फोटोग्राफर, बॅण्ड-स्पिकर, भटजी आदींचा विचार केल्यास ही संख्या किमान 200 पर्यंत जाते. त्यामुळे या परवानगीची मागणी केली आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमांवर अवलंबून असणारे अनेक कुटूंबिय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता पुन्हा काही दिवस ही परिस्थिती राहिली तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, त्याचबरोबर मालकांवरही कर्जाचा बोजा आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही.\nयावेळी अहमदनगर जिल्हा हॉटेल, परमिट रुम असोसिएशनच्यावतीनेही जिल्हाध्यक्ष हेमंत जाधव यांनीही नियमात शिथिलता देण्यात यावी याबाबतचे निवेदन दिले. याप्रसंगी सचिव डॉ.अविनाश मोरे, अनिल बोराटे, प्रशांत बोरुडे, अनिल ससाणे, अर्जुन बोरुडे आदि उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nmkbharti.com/gmc-solapur-bharti-2021/", "date_download": "2021-09-27T03:59:54Z", "digest": "sha1:3T65KKR5RR2X3WERAMPMU4WJDQE4IFMF", "length": 6211, "nlines": 91, "source_domain": "www.nmkbharti.com", "title": "GMC Solapur Bharti 2021 - नवीन भरती जाहीर", "raw_content": "\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती 2021 – नवीन भरती जाहीर\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मार्फत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 23 सप्टेंबर 2021 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 01 पदे\nपदाचे नाव: दंत स्पेशॅलिस्ट.\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: MBBS\nमुलाखतीचा पत्ता: श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर.\nमुलाखतीची तारीख: 23 सप्टेंबर 2021\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मार्फत, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 29 जून 2021 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 05 पदे\nपदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी किंवा पदविका\nअर्ज कसा करावा: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: आवक विभाग श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जून 2021\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे भरती 2021 – 24 जागांसाठी जाहिरात प्रकाशित\nसांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित\nNMK – सर्व नवीन जाहिराती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/31/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-27T04:10:34Z", "digest": "sha1:TWNAXVH2QHRI2DR374IF73POSIQNI7SL", "length": 25795, "nlines": 129, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "लॉकडाऊन शिथिल करताना खबरदारी आणि जबाबदारी आवश्यक! - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nलॉकडाऊन शिथिल करताना खबरदारी आणि जबाबदारी आवश्यक\nदेशापुढे महाराष्ट्राने आदर्श उभा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई दि. ३१ – पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत, एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. ती चालतांना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात धरून अतिशय जबाबदारी आणि खबरदारीने पुढे जायचे आहे. एकदा सुरु केलेले व्यवहार पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, त्यासाठी स्वंयशिस्त, जिद्द आणि संयम कायम ठेवत वाटचाल करतांना देशापुढे महाराष्ट्राचा आदर्श प्रस्थापित करावयाचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.\nआज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल करतांना ३,५ आणि ८ जूनच्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या बाबींना शिथिलता देण्यात आली आहे, याची माहिती यावेळी दिली. येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्री वादळ धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचेही आवाहन केले, तसेच शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतची माहितीही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.\nगर्दी करू नका- संयम आणि शिस्त पाळा\nपहिल्या टप्प्यात ३ जूनपासून खासगी आणि सार्वजनिक मैदानांवर, समुद्र किनाऱ्यांवर सायकलिंग, जॉगिंग आणि धावणे-चालणे या गोष्टींला मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत कोणत्याही सामूहिक कृतीला मान्यता नाही. ५ जूनपासून दुकाने आणि ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी असलेली खासगी कार्यालये उघडली जातील अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, आपल्याला कुठेही गर्दी करून सुरु झालेल्या गोष्टी बंद करावयाच्या नाहीत. याची काळजी प्रत्येकाने घेऊनच घराबाहेर पडायचे आहे, स्वच्छता आणि स्वयशिस्त पाळायची आहे. मास्क वापरणे , चेहऱ्याला हात न लावणे, शारीरिक अंतर ठेवणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nमच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये\nयेत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांनी काळजी घेण्याचे, समुद्रात न जाण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हे वादळ येण्याची शक्यता असून ते दिशाही बदलू शकते परंतू तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nसर्व सेमिस्टरचे सरासरी गुण लक्षात घेऊन मार्क्स देणार\nआपण टप्प्या-टप्प्याने सर्व गोष्टी उघडू, त्यासाठी घाई नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता पावसाळा सुरु होतोय, त्याची काळजी घेतांना यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा शिक्षणाचाही काळ आहे. त्याकडे लक्ष देतांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय काळजीपूर्वक आणि चर्चेअंती घेतला गेला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देऊन पास करावयाचा आणि त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. ज्यांना वाटते की परिक्षा दिल्यानंतर मी यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो त्यांच्यासाठी पुढे काही कालावधीने परीक्षा घेतल्या जातील हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nशाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य\nशाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण-शहरी भाग, ग्रीन झोन सह राज्यात सुरु करावयाच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजनाचे शासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष जिथे शाळा सुरु करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरु करणे, जिथे हे शक्य नाही तिथे ऑनलाईन शाळा सुरु करणे, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देणे याबाबत येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले\nसकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मान्यता\nराज्यात ३ तारखेपासून काही गोष्टी सुरु करावयास परवानगी देण्यात आली असली तरी गर्दी करण्यास, सभा-समारंभ आणि उत्सव करण्यास अजूनही परवानगी नाही. शारीरिक अंतर हे ठेवावेच लागेल. हेच अंतर आपल्याला कोरानापासून दूर ठेवणार असल्याचेही ते म्हणाले. आता देण्यात आलेल्या सर्व मान्यता या काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात आल्या आहेत, त्याचे पालन करावे लागेल. झुंबड करून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पहाटे पाच पासून सायंकाळी ७ पर्यंत असे व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले.\nपुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच देतांना वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nसध्या आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या सर्वोच्च बिंदूजवळ किंवा त्यावर आलो आहोत. केसेसची संख्या कमी जास्त होत जाईल परंतू त्यापुढे हळुहळु ही संख्या कमी होत जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात निर्बंध शिथील करतांना हायरिस्क गटातील व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयरोग, मधुमेह, असलेले, गरोदर स्त्रिया आणि ५५ ते ६० वयवर्षावरील व्यक्ती यांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये, मध्यम-युवा वर्ग जो कामानिमित्ताने बाहेर जाईल त्यांनी घरी गेल्यावर घरातील ज्येष्ठांना आपल्यामुळे संसर्ग होणार नाही याचीही काळजी घ्यावी, त्यादृष्टीने स्वच्छता आणि अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nलक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या\nमृत्यूदर कमी करायचा नव्हे तर तो शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त करतांना यासाठी सर्दी, पडसे, खोकला, वास न येणे, चव न लागणे, यासारखे लक्षणे असल्यास त्वरित रुग्णालयात येऊन वेळेत उपचार करून घ्यावेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. वेळेत रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याला वाचवणे डॉक्टरांना शक्य होते, नव्हे ते शर्थीचे प्रयत्न करतात हे ही त्यांनी स्पष्ट केले.\nराज्यात फक्त ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण\nमुख्यमंत्र्यांनी आजघडीला राज्यात ६५ हजार\nकोविड रुग्ण असून त्यातील २८ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे व प्रत्यक्षात ३४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट केले. या ३४ हजार रुग्णांमध्ये २४ हजार रुग्ण असे आहेत ज्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही, औषोधोपचाराची गरज नाही. पण ते क्वारंटाईन आहेत. मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ९५०० आहे. १२०० रुग्ण गंभीर असून त्यापैकी फक्त २०० जण व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असं म्हणणाऱ्यांसाठी ही आकडेवारी बोलकी आहे हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच महाराष्ट्राला विनाकारण बदनाम केले जात असल्याबद्दल दु:ख वाट असल्याची खंत ही व्यक्त केली.\nआरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ\nमुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांमध्ये करण्यात आलेल्या वाढीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, सुरुवातीला राज्यात पुण्यात आणि कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे दोनच विषाणु प्रयोगशाळा होत्या. आजघडीला त्या ७७ आहेत, एकदोन दिवसात त्या १०० होतील. येत्या पावसाळ्यात टेस्टची संख्या वाढवणार असल्याचे सांगतांना चाचणीदर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असल्याचे ही ते म्हणाले.\nरुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य असल्याचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी यात करण्यात आलेल्या भरीव वाढीची माहिती दिली. राज्यात सुरुवातील ३ हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची सुविधा होती आता २५७६ रुग्णालयात ती उपलब्ध आहे. अडीचलाख आयसोलेशनची सुविधा आणि २५००० बेडस ऑक्सीजनच्या सुविधेसह उपलब्ध आहेत. आयसीयू बेडसची संख्या २५० हून ८५०० इतकी वाढवली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जिथे जिथे फिल्ड हॉस्पीटल ची गरज आहे तिथे ते सुरु करण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी गोरेगाव प्रदर्शन केंद्र, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससह मुंबईत उभ्या करण्यात येत असलेल्या जम्बो आरोग्य सुविधांची माहिती ही यावेळी दिली.\n१६ लाख स्थलांतरित त्यांच्या राज्यात\nरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या अतिरिक्त रेल्वेसाठी त्यांचे आभार व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे आणि बसच्या माध्यमातून आतापर्यंत १६ लाख स्थलांतरित लोक त्यांच्या त्यांच्या राज्यात गेले आहेत. २२ हून अधिक फ्लाईटसद्वारे ३ हजारांहून अधिक नागरिक परदेशातून महाराष्ट्रात आले आहेत अशी माहिती ही त्यांनी दिली. शिवभोजन योजनेअंतर्गत फक्त मे महिन्यात ३२ लाख ७७ हजारांहून अधिक थाळ्यांचे वितरण झाल्याचे त्यांनी सांगितले.\n← चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी\nनेपाळच्या नवीन नकाशात भारताचे तीन भाग →\nकोरोना- महाराष्ट्रात 85 मृत्यू, पुण्यात 318 नवीन रुग्ण\nकोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध- आमदार सुनील कांबळे\nकोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात 48.19 % वर पोहोचले.\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-09-27T05:01:36Z", "digest": "sha1:ZUXNIISMIHBKHBYU4B7VMVAZ3CVQE77V", "length": 12388, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरब राष्ट्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअरब राष्ट्रे ही आशिया खंडाच्या वायव्येकडील देशांच्या समूहाला म्हटले जाते. यांमधील अधिकतर राष्ट्रे हि मुस्लिम असून, काही इतर धर्मीय राष्ट्रे आहेत. यांना आखातीय देश (Gulf Countries) म्हणूनही ओळखले जाते. हि राष्ट्रे आपल्या श्रीमंती साठीही ओळखली जातात. यांमध्ये सौदी अरेबिया रहे सर्वात शक्तिशाली व मोठे तर संयुक्त अरब अमिराती हे सर्वात लहान व श्रीमत देश आहे. यांव्यतिरिक्त येमेन, ओमान, इस्रायल, जॉरडण (Jordan), सिरीया, कुवैत आणि इराक या राष्ट्रांचा समावेश अरब देशांत होतो. ====\nअरब देशांत पर्यटनास प्रावृत्त करणाऱ्या अनेक स्थळे आहेत. यात अनेक पवित्र तिर्थस्थळे, वाळवंट, मरुद्याने, विविध प्राणी, ऐतिहासिक किल्ले आणि महल व अत्याधुनिक शहरे आहेत.\nसौदी अरेबियात मक्का, मदिना, जेद्दा हि प्रमुख धर्मस्थळे आहेत. तसेच सिरीया येथे ज्यू लोकांचे धर्मस्थळ आहे.\nअरब देशांमध्ये वाळवंट मोठ्या प्रमाणात आहेत. यात विचित्र प्रकारच्या रेती, प्राणी सापडतात. यातील वृक्षसम्पत्तीची विविधता अधिक आहे, पण प्रमाण मात्र कमी आहे.\nअरबस्तान अर्थात अरब देशांमध्ये इतिहासाची भव्यता मोठ्या प्रमाणात आहे. येथे मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना व इस्लामाधार्माधीश्ठीत राज्याची स्थापना केली. यामुळे त्यांनी अनेक प्रदेश व किल्ले जिंकले आणि महाले जिंकली. सिरीया येथील जेरुसलेम, बगदाद येथील महाले व कार्डोवा येथिल मशिदी प्रसिद्ध आहेत. येथे अनेक बागा हि पहावयास मिळतात.\nदुबई हे शहर युएई (United Arab Emirates) या देशतील एक भव्य, दिव्य, देदीप्यमान शहर असून अरबस्तानातील शहरातील सर्वाधिक पसंती पडलेले पर्यटन केंद्र आहे. येथे अनेक मोठ्या संस्था, बार, महाविद्यालय, कॅसिनो (Casino), समुद्रकिनारे, नृत्यास्थळे, उद्याने, हॉटेल्स, उंच इमारती, सर्वासुखासोयीनी परिपूर्ण वाहनांचे कारखाने व पार्क हे आकर्षणाचे स्थळ आहेत.\nहे शहर युएई ची राजधानी आहे. येथील वैशिस्त्यपुर्न जीवनशैली आकर्षक आहे.\nहे शहर सौदी अरेबिया ची राजधानी आहे. येथील विमानतळ (Airport) सुंदरतेचा कळस आहे.\nयांच्याव्यतीरिक्त मक्का, मदिना, जेरुसलेम, जेद्दा, जोर्डन, बगदाद, मोसुल, शारजा, मस्कत इत्यादी...शहरे प्रसिद्ध आहे.\nअरब राष्ट्रे मुख्यत: खनिज तेल (Mineral Oil), पेट्रोल, डिजेल, नैसर्गिक वायू (Natural Gas), खजूर, उंट, अकरोड निर्यात करतात, तर अन्नधान्य, फळे, वस्त्र, धातू आयात करतात. यांचा व्यापार प्रामुख्याने युएसए, भारत, कॅनडा, रशिया, युके...इत्यादी देशांशी व आपापसात चालतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जून २०२१ रोजी २३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82-9/", "date_download": "2021-09-27T04:50:13Z", "digest": "sha1:GSTWIVCVUM46ZATQXN36Q6F4WVEI52JA", "length": 19199, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमना ‘या’ गुन्ह्यात अटक; अडचणी वाढल्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमना ‘या’ गुन्ह्यात अटक; अडचणी वाढल्या\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमना ‘या’ गुन्ह्यात अटक; अडचणी वाढल्या\nअहमदनगर, दि.१५ (पीसीबी) : माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने पोलिसांनी आज अटक केली. दोन महिन्यांपूर्वी एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा त्यांच्याविरूद्ध दाखल झाला आहे. ही टपरी जेसीबीने उखडून टाकून ती जागा बळकावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. गुन्हा घडल्यापासून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात ते फरार होते. शेवटी रात्री तोफखाना पोलिसांनी त्यांना अटक केली. यासंबंधी तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ गुन्हा घडल्यापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते आढळून आले नाही. काल रात्री ते नगर शहरात आल्याची माहिती आम्हाला मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाच अटक केली असून त्यांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे.’ पूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम वादग्रस्त ठरले होते. या प्रकरणानंतर भाजपने त्यांना पक्षातून बाहेरचा रस दाखवला. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद गेले. ते दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर तेही पद रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. त्यानंतर पुढे जुलै २०२१ महिन्यात त्याच्याविरूद्ध हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.\nत्याचा भाऊ आणि तीस ते चाळीस जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे (वय ५२ रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जुलै रोजी दुपारी हे सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले. भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली. ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक करून नुकसान केले. श्रीपाद याने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक सुरू केली. धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आता या गुन्ह्यात दोघा छिंदम बंधुंना अटक झाली असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\nPrevious articleपत्नीच्या मोबाईलमधून अ‍ॅपद्वारे घेतली गोपनीय माहिती आणि परस्पर…\nNext article‘काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा केलेली 113 एकर जमीन पुन्हा परत मिळवली’; पडळकरांचं खोचक ट्विट\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nधक्कादायक…. बॉयफ्रेण्डने बलात्काराचं व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर 31 जणांनी केला...\n‘…तर त्या काँग्रेस नेत्याला गाडीतून खाली उतरवून लाथा घाला’\n‘दलित’ हा शब्द वापरण्यास मनाई\n५०० हून अधिक गुंतवणूकदार कोट्याधीश\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Aliartos+gr.php", "date_download": "2021-09-27T03:24:58Z", "digest": "sha1:TQ253USHZQYV36BZZ6ICIB6MPWWGMBFF", "length": 3387, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Aliartos", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Aliartos\nआधी जोडलेला 2268 हा क्रमांक Aliartos क्षेत्र कोड आहे व Aliartos ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Aliartosमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 (0030) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Aliartosमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2268 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAliartosमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2268 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2268 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/pv-sindhu-tokyo-olympics-2020-won-medal-sports-ssh-93-2-2548738/", "date_download": "2021-09-27T04:44:38Z", "digest": "sha1:JLHP4QFG55QB235T3QPVAR55HAUS3STR", "length": 18674, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pv sindhu tokyo olympics 2020 won medal sports ssh 93 | सिंधूचा कांस्य नजराणा", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nबॅडमिंटनपटू सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून इतिहास घडवला\nWritten By लोकसत्ता टीम\nजियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई\nटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचा रविवारचा नववा दिवस बॅडमिंटनमधील पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकाने आणि पुरुष हॉकी संघाने ४९ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या पराक्रमामुळे भारतासाठी यशस्वी ठरला. बॅडमिंटनपटू सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून इतिहास घडवला, तर हॉकी संघाने ब्रिटनला ३-१ अशा फरकाने नामोहरम केले. वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहाइन यांच्यानंतर भारताचे हे तिसरे पदक निश्चित झाले. बॉक्सिंगपटू सतीश कुमारने दुखापतीवर मात करीत दिलेली लढत अपयशी ठरली.\nटोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दमदार वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी अखेर कोटय़वधी भारतीय चाहत्यांना कांस्यपदकाचा नजराणा दिला. जगज्जेत्या सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जियाओला नेस्तनाबूत करून ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरण्याचा मान मिळवला.\nरिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या २६ वर्षीय सिंधूकडून यावेळी सुवर्णपदकाच्या आशा बाळगण्यात येत होत्या. परंतु शनिवारी तिला उपांत्य फेरीत चायनीज तैपईच्या ताय झू-यिंगने पराभूत केले. रविवारी मात्र सिंधूने नव्या उमेदीसह कोर्टवर उतरून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. तिने चीनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बिंग जियाओचा २१-१३, २१-१५ असा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला. सिंधूचा हा बिंग जियाओविरुद्धचा १६ सामन्यांतील सहावा विजय ठरला.\nसिंधू पहिल्या गेमपासूनच लयीत होती. एकवेळ दोन्ही खेळाडूंमध्ये ५-५ अशी बरोबरी असताना सिंधूने खेळ उंचावला. पहिल्या गेम-विश्रांतीप्रसंगी सिंधूने ११-८ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सलग चार गुण मिळवून तिने जियाओवर दडपण आणले. अखेर सिंधूने २१-१३ अशा फरकाने पहिला गेम जिंकला.\nदुसऱ्या गेममध्ये जियाओने कडवा प्रतिकार केला आणि ७-७ अशी बरोबरी साधली. मात्र पुन्हा एकदा सिंधूने अनुभवाच्या बळावर आघाडी वाढवली. पाच मॅच पॉइंट असताना सिंधूने डावखुऱ्या बिंग जियाओला चकवत विजयी गुण मिळवला आणि एकच जल्लोष केला. यावेळी तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रशिक्षक पार्क टाय-संग यांनी उत्साहाने जल्लोष करताना तिला आलिंगन दिले आणि सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीसह ऑलिम्किमधील बॅडमिंटन प्रकारात भारताच्या अभियानाची गोड सांगता झाली.\nप्रशिक्षक पार्क यांनी सिंधूला योग्य दिशा दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देशातील प्रत्येक नागरिक आज सिंधूच्या नावाचा जयघोष करत होता. काही खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र सिंधूने दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करतानाच माझीही मान उंचावली.\n– पी. व्ही. रामन, सिंधूचे वडील\nसिंधूचा उत्कृष्ट विजय. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण भारत तुझी आतुरतेने वाट पाहात आहे.\n– अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री\nसलग दुसरे ऑलिम्पिक पदक पटकावल्याबद्दल सिंधूचे हार्दिक अभिनंदन. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले असून, यामध्ये तिच्या मार्गदर्शक फळीचा तितकाच मोलाचा वाटा आहे. सिंधूने आज कांस्यपदक जिंकले असले, तरी भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात तिचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.\n– पुलेला गोपिचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक\nसिंधूच्या बचावावर नेहमीच प्रश्न उपस्थित केला जायचा. मात्र यंदा तिने बचावाच्या बळावरच कांस्यपदक जिंकले. सिंधूसह भारतासाठी हे पदक किती अमूल्य आहे, हे मला ठावूक होते. त्यामुळे तिने कांस्यपदक जिंकताच माझेसुद्धा भान हरपले. सिंधूसारख्या दर्जेदार खेळाडूला काय चुकीचे आहे, हे न सांगता, तिने कोणत्या सुधारणा कराव्या, एवढेच प्रशिक्षक म्हणून तुम्हाला सांगावे लागते.\n– पार्क टाय-संग, सिंधूचे प्रशिक्षक\n२ सिंधू सलग दोन ऑलिम्पिकमध्ये (२०१६, २०२१) वैयक्तिक पदके जिंकणारी भारताची दुसरी क्रीडापटू ठरली. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमारने अनुक्रमे २००८ आणि २०१२मध्ये अशी कामगिरी केली होती.\n३ बॅडमिंटनमध्ये (सिंधू २०१६, २०२१ आणि सायना नेहवाल २०१२) भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे तिसरे पदक ठरले.\nऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकल्यामुळे निराश व्हावे की देशासाठी कांस्यपदक जिंकल्यामुळे आनंद साजरा करावा, हा पेच आता माझ्यापुढे आहे. पदकाच्या निर्धारानेच मी टोक्योत दाखल झाली होती. त्यामुळे भारतासाठी कोणत्याही रंगाचे पदक जिंकून मायदेशी माघारी परतणे, हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.\n– पी. व्ही. सिंधू\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nऑस्ट्रेलियाचा अश्वमेध भारताने रोखला\nहर्षलपुढे मुंबई इंडियन्स हतबल\nराजस्थानची आज हैदराबादशी गाठ\nजडेजामुळे चेन्नई पुन्हा अग्रस्थानी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2021-09-27T04:06:20Z", "digest": "sha1:OS3LCBRV2B6KH5FBKHNZN4OQTLGLLXL3", "length": 9606, "nlines": 127, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "देवळा तालुका समूह संसर्गाच्या दिशेने! तातडीने वाढवली कोरोना चाचणी केंद्रे -", "raw_content": "\nदेवळा तालुका समूह संसर्गाच्या दिशेने तातडीने वाढवली कोरोना चाचणी केंद्रे\nदेवळा तालुका समूह संसर्गाच्या दिशेने तातडीने वाढवली कोरोना चाचणी केंद्रे\nदेवळा तालुका समूह संसर्गाच्या दिशेने तातडीने वाढवली कोरोना चाचणी केंद्रे\nदेवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने देवळा तालुक्याची वाटचाल कोरोना समूह संसर्गाच्या दिशेने होत आहे. सध्या तालुक्यात २४३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याला प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने कोरोना चाचणीची केंद्रे वाढवण्यात आली आहेत, अशी माहिती देवळा तालुका आरोग्यधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी बुधवारी (ता.१७) दिली.\nतालुक्यातील दहिवड, मेशी, उमराणे, कणकापूर, देवळा, वाखारी या मोठ्या व इतर लहान गावांत कोरोनाबाधितांची संख्या एकदम वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. मंगळवारी (ता. १६) ७८, तर बुधवारी (ता. १७) ४६ रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीसाठी गर्दी वाढू लागल्याने तातडीने आठ ठिकाणी कोविड चाचणी केंद्रे सुरू झाली आहेत. त्यात खामखेडा, मेशी, खर्डे, लोहोणेर, दहिवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालय देवळा, ग्रामीण रुग्णालय उमराणे आणि कोरोना केअर सेंटर अशा आठ ठिकाणी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.\nहेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा\nसोमवार ते शनिवार सकाळी आठ ते अकरा या वेळेत रॅपिड ॲन्टिजेनसह आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. याच ठिकाणी पाच दिवसांचे औषध मोफत दिले जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी १०८ रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण विनाकारण घराबाहेर पडून इतरांना बाधित करतात. यावर पर्याय म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे. असे फिरणारे, मास्क न लावणारे, गर्दी जमा करणारे अशांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असेल, अशा गावांनी जनता कर्फ्यू लावल्यास त्यास प्रतिबंध बसण्यास मदत होईल. तालुक्यातील दहिवड, कणकापूर या गावांमध्ये असे नियोजन केले जात आहे. बुधवारी (ता. १७) २९६ जणांची चाचणी केली. त्यात ४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.\nआतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या - १४०४\nनगरपरिषद क्षेत्र - ४६६\nग्रामपंचायत क्षेत्र - ९३८\nबरे झालेले - ११३४\nहेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना\nशासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नसल्याने देवळा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे विनामास्क फिरणारे तसेच सोशिअल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना जागेवर २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.\n- दत्तात्रय शेजुळ, तहसीलदार, देवळा\nPrevious Postनाशिकमध्ये कोरोना रिकव्हरी रेट वाढण्यास सुरवात; तपासण्या वाढविल्याचा परिणाम\nNext Postपालिका प्रशासनाचा कारवाईचा दांडपट्टा; दोन महिन्यांत दीड हजारांहून अधिक केसेस\nनाशिकमध्ये सेट परीक्षेला ३ हजार ६२२ परीक्षार्थ्यांची दांडी\nयुवासेनेत जिल्हाप्रमुख बदलावरून घमासान; शिवसैनिकांत ‘अर्थ’पूर्ण चर्चेला उधाण\nशॉर्टसर्किटमुळे कष्टाने वाढवलेली शेकडो झाडे खाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/heart-touching-movie-miss-you-miss-11740/", "date_download": "2021-09-27T04:37:50Z", "digest": "sha1:TQRADTNLQACEMDNUR2ID2RDEXUCURYUI", "length": 12942, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ट्रेलर प्रदर्शित | मनाला स्पर्शून जाणारा ‘मिस यु मिस’ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nट्रेलर प्रदर्शितमनाला स्पर्शून जाणारा ‘मिस यु मिस’\nमोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे अभिनित ‘मिस यु मिस’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. कधी कधी लहानांकडून सुद्धा खूप काही शिकता येते. आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती देखील आपल्याला आयुष्यभर लक्षात राहणारा विचार शिकवून जातात. याच ओळीवर आधारित असणारा ‘मिस यु मिस’ सिनेमा येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. आई वडिलांच्या नात्याला अधिक घट्ट करतात, ती त्यांची मुलं. जेव्हा ही मुलंच आपल्या आई वडिलांचे पालक होतात तेव्हा नक्की काय घडते आणि प्रत्येक नात्यात आवश्यक असणारा ‘समतोल’ जीवनात कसा सांभाळायचा आणि प्रत्येक नात्यात आवश्यक असणारा ‘समतोल’ जीवनात कसा सांभाळायचा याचे उत्तम चित्रण आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. भावनाप्रधान आणि मनाला स्पर्शून जाणारी कथा या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहंकार आणि स्वाभिमान यात अदृश्य अशी एक रेष असते. ही रेष आपण कळत – नकळत पुसली तर काय घडू शकते याचे हुबेहूब दर्शन या सिनेमातून प्रेक्षकांना होणार आहे.\nशाम निंबाळकर दिग्दर्शित ‘मिस यु मिस’ या सिनेमाची निर्मिती सुनील रघुनाथ महाडिक, क्षमा हिप्परगेकर, रोहनदीप सिंग आणि श्री ओमकर आर्टस् च्या वर्षा प्रकाश गायकर, भास्कर चंद्रा यांनी केली आहे. जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, ग्रे कॅट प्रोडक्शन, आर. एस. महाडिक प्रोडक्शन आणि क्षमा एंटरटेनमेंट निर्मित ‘मिस यु मिस’ या चित्रपटामध्ये मोहन जोशी, अश्विनी एकबोटे, तेजस्वी पाटील, भाग्येश देसाई आणि किशोर नांदोस्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.trekography.in/how-we-plan-trek/", "date_download": "2021-09-27T05:05:11Z", "digest": "sha1:2QJG4UURQTPB7IJXDUNLS5PB4ABIWE57", "length": 19365, "nlines": 118, "source_domain": "www.trekography.in", "title": "आम्ही भटकंती कशी ठरवतो? – Trekography", "raw_content": "\nआम्ही भटकंती कशी ठरवतो\nनुकतीच एक भटकंती पार पडलेली असते. फोटोग्राफर मंडळींनी फेसबुकवर आपापले रंग दाखवलेले असतात तर काही (अति-) उत्साही मंडळी (माझ्यासारखी) भटकंतीच्या आठवणी लिखाणात उतरवण्याचे काम करीत असतात आणि त्यातच दुसऱ्याच दिवशी….\nकोणाचे तरी मेल येऊन थडकते… विषय असतो “Nxt Trk” आणि मसुदा काहीच नाही. सर्वजण अजूनही मागच्याच भटकंतीच्या नशेत असल्याने कोणाचे काही उत्तर येत नाही. मग फेसबुकवर अजून काही फोटो येतात. एकमेकांना “tag” करतात. इतर मंडळींच्या “comments” आणि “likes” खाणे चालूच असते. “कधी जाऊन आलास आम्हाला पण सांगत जा.” अशा प्रश्नांना उडवा-उडवीची उत्तरे मिळालेली असतात. तो दिवस तसाच जातो.\nदिवस तिसरा:कालच्या मेल वर कोणाचेच उत्तर न आल्याने प्रश्नकर्त्याचा धीर सुटत चाललेला असतो. मग अजून एक मेल येऊन थडकते. “Re: Nxt Trk”. या वेळी मसुद्यामध्ये एकच वाक्य असते. “कोणी येणारे का”. जणू काही हा कोणी आलेच नाही तर एकटाच जाणारे. असो. त्यावर अर्धा दिवस जातो. उत्तर कोणाचेच नाही. आधीच आमच्या फडात अर्धे लोक चतुर्भुज. असे लागोपाठ ट्रेक करायला लागलो तर गॅलरीत टेन्ट टाकून मुक्काम करावा लागेल आणि जेवायला मॅग्गी आणि सूप तेसुद्धा स्वहस्ते करावे लागेल ते वेगळेच. मग दुपारी उत्साही मंडळींच्या ब्लॉगचे लिंक्स येतात आणि उरलेला दिवस त्यावर “चर्चा” करण्यात जातो. शेवटी मावळतीला कोणाचे तरी “गृहमंत्र्यांशी” चर्चाकरून एकवाक्यी उत्तर येते. “I am out.” बस्स. बाकीचे वाट बघतच असतात, मग उत्तरांची सरबत्ती होते. “नाही जमणार”, “सुट्टी नाही”, “घरात काम आहे (बहुधा घरात बडगा उगारलेला दिसतोय)”. एकूणच सगळीकडूनच “नकार” मिळालेल्या व्यक्तीसारखी अवस्था होते मग प्रश्नकर्त्याची. बिचारा काहीही न बोलता गप बसून राहतो.\nदिवस चौथा-पाचवा आणि पहिला वीकेंड:\nआता या “chain mail” चे नामकरण होऊन त्यावर तारीख पडलेली असते. “7-8 July Trek”. आणि आतमध्ये असते “लोकहो, लवकर सांगा कोण कोण येणारे” पण कालच्या नकाराने उत्साह थंडावला असतो त्यामुळे भटकंतीच्या “chain mail” वरची चर्चासुद्धा थंडावते आणि तो आठवडा तसाच निघून जातो.\nशनिवार-रविवार काहींनी कुठलातरी पिक्चर टाकून त्यावर चिकन-तंगडी-कबाब कोंबल्याने तर काही लोकांनी एकदिवसीय सामना खेळल्यासारखा एखादा गड-किल्ला बघितल्याने, सर्वजण टवटवीत झाले असतात. सोमवारी ऑफिसच्या उदासवाण्या वातावरणात जीव आणण्यासाठी एकनवीन विषयाचे मेल येते. “Check this” आणि आतमध्ये २-३ लिंक्स असतात. ट्रेकचे सामान विकणाऱ्या कुठल्या तरी वेबसाईटच्या किंवा ऑफिसमध्ये फावला वेळ “सत्कारणी” लावताना गूगलवर सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या अशा लिंक्स असतात त्या. दिवसभर मग त्यावर चर्चासत्र झडते आणि दिवसाखेरीस त्या “chain mail” मध्ये निदान २५ वेगवेगळ्या लिंक्स असतात. मग पुढचे एक-दोन दिवस हाच विषय चघळला जातो आणि मग त्यावर कोणीतरी पुस्तकी टिप्पणी करते “सह्याद्रीत फिरताना अशा महागाच्या वस्तू कशाला हव्यात”. अधूनमधून एकमेकांची खेचायची स्पर्धा सुरूच असते. त्यातच अशी टिप्पणी झाल्यावर आपणहून कापून घ्यायला तयार झालेला बकरा कोण सोडणार”. अधूनमधून एकमेकांची खेचायची स्पर्धा सुरूच असते. त्यातच अशी टिप्पणी झाल्यावर आपणहून कापून घ्यायला तयार झालेला बकरा कोण सोडणार अर्जुनाला मिळालेल्या अक्षय्य भात्यातून निघणाऱ्या बाणासारखे आमच्या भात्यातून शालजोड्या निघत जातात. मग संपूर्ण दिवस नुसते शीतयुद्ध. लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो. एक जण कुठलेही वाक्य बोलणार आणि दुसरा त्या वाक्यातील कोणताही एक शब्द उचलून दुसरे वाक्य बोलणार. मग तिसरा आधीच्या वाक्यातील शब्द उचलून भलतेच वाक्य बोलणार. अगदी तसाच खेळ चालू होता आमचा. मुख्य विषय भटकंती. त्यावरून होणारी चर्चा मार्गावरून घसरून येते फोटोग्राफीवर, नंतर कॅमेरा, इतरांचे ब्लॉग, भटकंतीवरील पुस्तके आणि नंतर वस्तू-खरेदीवर. शुक्रवार अखेरीस या “chain mail” ने पन्नाशी तर नक्कीच पार केलेली असते. अजून एक वीकेंड येतो आणि जातो. पण ट्रेकचा पत्ताच नसतो.\nगेले दोन वीकेंड घरात बसल्याने आणि कामात हातभार लावल्याने चतुर्भुजांना “गृहमंत्र्यांकडून” ट्रेकची परवानगी मिळालेली असते. त्यामुळे सोमवारी उत्साहात जुने “chain mail” उकरून काढले जाते. दोन आठवडे त्यावर साचलेली धूळ झटकून पुन्हा एकदा नामकरण केले जाते. “14-15 July Trek”. यावेळी मात्र उत्साह दांडगा असतो. वेळ जात नाही म्हणून शनिवार-रविवार पुस्तकांची पाने चाळलेली असतात. विकीमॅपियावर आख्खा सह्याद्री पालथा घातला असतो. त्यामुळे आवेशात फटाफट गड-किल्ले , घाटवाटा-आडवाटा यांची नावे फेकली जातात. “सांकशी, कर्नाळा”, “अवचितगड, बिरवाडी”, “मढे-उपांड्या”, “सवाष्णी-वाघजाई” वगैरे वगैरे. सोमवार अखेर किमान १०-१५ वेगवेगळ्या ट्रेकची यादी झालेली असते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जसा प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार असतो तसा आमच्यापैकी प्रत्येकजण आवडीप्रमाणे एक नाव निवडतो आणि पुढे करतो. आता त्यावर महाचर्चा. एकाला किल्ले करायचेत तर दुसऱ्याला घाट-वाटा. तर तिसऱ्याला “दिवसात २५-३० मैल चालायचा अमानवी ट्रेक”. आता हि चर्चा ट्रेकच्या ठिकाणावरून घसरून “कसे जायचे” आणि “अजून कोणाला बोलवायचे” यावर येते. आमच्याकडे कुठे जायचे याला फार महत्व नसते पण “कसे जायचे” हे मात्र खूप महत्वाचे. एक-दोन दिवस हे नको-ते नको, असे नको-तसे नको करत जातात. अशातच तिसऱ्या दिवशी एकाचा मेल येतो “अरे आपण XXXX मार्गे XXXX ला जाऊ.” घसरलेली गाडी वेगळ्याच वाटेवर लागते. मग सर्वांचे अचानक एकमत होते आणि इतक्या दिवसाची चर्चा, मेलामेली, मोबाईलवरची संभाषणे सगळी व्यर्थ. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणत या नवीन भटकंती संदर्भात माहिती गोळा करायला सुरवात होते. एखाद्या पुस्तकातील यावर लिहिलेल्या पानांचे फोटो पाठवले जातात, विकीमॅपियावर रस्ता शोधला जातो आणि एक “tentative” बेत ठरतो.\nआता परत अवघड प्रश्न समोर येतो “जायचे कसे”. बाईक, कार, “येष्टी” अशा सर्व पर्यायांचा विचार सुरु होतो. किती जण आहेत यावर आणि खिशाला परवडेल असा पर्याय निवडला जातो. कोणाला तरी ट्रेकचा मॅनेजर बनवले जाते आणि कामाची/सामानाची वाटणी करायला लावले जाते. कोणी काय आणायचे याची एक यादी सगळीकडे फिरते. पुन्हा एक दिवस सगळे गायब होतात कारण घरामध्ये लक्ष नाही दिले आयत्या वेळी भटकंतीला टांग मारायला लागण्याची शक्यता असते. शुक्रवारी सर्वांना उत्साहाचे भरते आलेले असते. उजाडल्या पासूनच फेसबुकवर जुने ट्रेकचे फोटो, लोकांना खिजवण्यासाठीचे स्टेटस अपडेट्स वगैरे वगैरे सुरु झालेले असते. कधी एकदा दिवस संपतोय असे झालेले असते.\nट्रेक करायची खाज असल्याने सगळ्या अडचणीतून बाहेर पडत आमचा ट्रेक ठरलेला असतो आणि येता वीकेंड सह्याद्रीच्या सान्निध्यात घालवण्यासाठी सर्वजण आतुर झालेलो असतो. तर एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल कि आम्ही येत्या वीकेंडला ट्रेकला चाललो आहोत पण जाणूनबुजून “कोठे” आणि “कोण कोण” याचा उल्लेख मात्र नाहीये. तर, आम्ही परत येईपर्यंत वाट पहा आणि आल्यावर फोटोचा आणि ब्लॉगचा आनंद लुटा.\nमोहन कावळ्या चांभार आणि लिंबूटिंबू\nफोर बाय फोर भटकंती : साताऱ्याच्या मुलुखात\nफोर बाय फोर भटकंती : साताऱ्याच्या मुलुखात | Amit Kulkarni says:\nसर्वजण अजूनही मागच्याच भटकंतीच्या नशेत असल्याने कोणाचे काही उत्तर येत नाही. मग फेसबुकवर अजून काही फोटो येतात. एकमेकांना “tag” करतात. इतर मंडळींच्या “comments” आणि “likes” खाणे चालूच असते. “कधी जाऊन आलास आम्हाला पण सांगत जा.”\nधन्यवाद सचिन. बहुतेक सर्व ट्रेकर्सचा असाच अनुभव असल्याने त्यांना मनापासून पटते 🙂\nएक अविस्मरणीय पायपीट : सांकशी - माणिकगड - Trek-O-Graphy | Trek-O-Graphy says:\n[…] तरी पुढचे बेत ठरत नव्हते. तशी आमची भटकंती ठरवायची पद्धत वेगळीच आहे म्हणा. या वेळी ठाणे […]\n[…] ट्रेक कसे ठरवतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहित झाले […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/29/ahmednagar-ncp-congress-shivsena-politics-covid-19-politics/", "date_download": "2021-09-27T04:47:58Z", "digest": "sha1:JRILALJGOXOTKCD4FDEYJOVUWPFBRX7N", "length": 12241, "nlines": 161, "source_domain": "krushirang.com", "title": "राष्ट्रवादीने दिलेय काँग्रेसला प्रत्युत्तर; पहा नेमके काय राजकारण पेटले आहे आघाडीच्या घटकपक्षात - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अहमदनगर", "raw_content": "\nराष्ट्रवादीने दिलेय काँग्रेसला प्रत्युत्तर; पहा नेमके काय राजकारण पेटले आहे आघाडीच्या घटकपक्षात\nराष्ट्रवादीने दिलेय काँग्रेसला प्रत्युत्तर; पहा नेमके काय राजकारण पेटले आहे आघाडीच्या घटकपक्षात\nअहमदनगर : कोरोना लसीकरणातील गोंधळाबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यावर आरोग्याचा मुद्दा राहिला बाजूला आणि राजकीय वाद विकोपाला गेल्याची गोष्ट अहमदनगर महापालिकेच्या कार्यालयात घडली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सत्तेत भागीदार असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत.\nकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत आरोप करताना म्हटले की, जुन्या महापालिकेत गेलो असता तेथे आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांसह होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिस वेळेत आले नसते, तर पोलिस अधीक्षक कार्यालयातील हल्ल्यासारखी घटना घडली असती. मागील काही दिवस लस शिल्लक नसल्याचे बोर्ड शहरातील केंद्रांवर लावले जात होते. अंधारात विविध हाॅटेलमध्ये लसीकरण केले जाते. हा गंभीर प्रकार आहे.\nत्यावर राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांचे कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार यांनी म्हटले आहे की, जसे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही. आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या. चार पक्ष फिरून आलेला तो कार्यकर्ता आहे. आमदार जगताप हे सुशिक्षित आहेत. काळे यांना त्यांची जागा यापूर्वीच आम्ही दाखवली आहे. आमदारकीला त्यांचा पराभव झाला.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nहवाईउड्डाणाच्या स्वप्नांना झटका; सर्वसामान्यांचे विमान जमिनीवर, पहा काय निर्णय झालाय केंद्र सरकारचा\nडाळिंब मार्गदर्शन : तेल्या रोग झाल्यावर गडबडून जाऊ नका; पहा नेमके काय म्हटलेय कृषी विभागाने\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/21/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-27T03:58:04Z", "digest": "sha1:5H237ALSZ3VSPK7STIWLLH5SR26R676N", "length": 10741, "nlines": 108, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने...... - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने……\nMay 21, 2020 May 21, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tकसबा गणपती, पुणे सार्वजनिक गणेशोत्सव, पुनीत बालन, श्री गुरुजी तालिम मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री तुळशीबाग मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट\nपुणे, दि. 21 – कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ काॅन्फसरींग मिटींग मधे घेण्यात आला.\nयंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिकविधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे .अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nगणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.\nसदर मिटींगला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार , प्रसाद कुलकर्णी, सौरभ धडफळे, केशव नेउरगांवकर, अनिरुद्ध गाडगीळ, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविणशेठ परदेशी, राजू परदेशी, पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, नितीन पंडीत, विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी उपस्थित होते.\nया बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.\n← ‘नवरी नटली’ फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन\nनिलेश राणेनी माफी मागावी – प्रकाश आंबेडकर →\nकोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा – विभागीय आयुक्त\nगणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना\nमंडईच्या शारदा गजाननाचा गणेशोत्सव यंदा साधेपणाने\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2021-09-27T04:51:33Z", "digest": "sha1:HIHVYRXTUL5WT4LYU5NQ3FXDVUD4HOTT", "length": 4541, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बुद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nहेही बघा: वर्ग:गौतम बुद्ध\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nगौतम बुद्ध‎ (५ क, ३३ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी १२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/636810", "date_download": "2021-09-27T04:58:03Z", "digest": "sha1:NHQYM524SHSST6CTIW6NJPCPHRR27GBE", "length": 2832, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:५९, २९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n[r2.6.4] सांगकाम्याने वाढविले: fj:Haryana\n०७:३०, २८ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hif:Haryana)\n०७:५९, २९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो ([r2.6.4] सांगकाम्याने वाढविले: fj:Haryana)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://rohanprakashan.com/product/fitness-set/", "date_download": "2021-09-27T04:16:36Z", "digest": "sha1:YJ2UOIW3FYU2QZZJJUTQVYL4U7NZUTKZ", "length": 33404, "nlines": 290, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "फिटनेस सेट - Rohan Prakashan", "raw_content": "\n(आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं)\nआजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं…\nलेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस\nचालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन\n2. वयावर मात – नैसर्गिक उपायांनी\nलेखक : डॉ. पॉल गालब्रेथ\nमनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय\n3. हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य\nलेखक : जी.पद्मा विजय\nहृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.\nलेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग\nतंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन\n147 978-93-80361-34-5 Fitness Set फिटनेस सेट (आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं) आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं…\nलेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस\nचालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन\n2. वयावर मात – नैसर्गिक उपायांनी\nलेखक : डॉ. पॉल गालब्रेथ\nमनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय\n3. हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य\nलेखक : जी.पद्मा विजय\nहृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.\nलेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग\nतंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन Paper Back Books Rohan Prakashan Marathi 592 1000\nतुम्हाला हे ही वाचायला आवडेल...\nप्रेमलता परळीकर यांनी मुंबई विद्यापीठाची एम ए ही पदवी संपादन केली असून शिक्षणक्षेत्रात त्यांनी अनेक प्रकारे नावलौकिक मिळवला आहे. शिक्षिका म्हणून त्यांना १९८५ सालचे 'मेअर अवॉर्ड' मिळाले दूरदर्शन वर त्यांनी सादर केलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 'घरगुती दवाखाना' या कार्यक्रमाला सर्व प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच त्यांनी 'घरगुती औषधउपचार' हे पुस्तक लिहिले.\nदूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’\nसर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्‍या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्‍या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या.\nआहारतज्ज्ञ असलेल्या जी. पद्मा विजय यांनी स्थूलपणा या विषयावर संशोधन केलं आहे. मुंबईच्या एस.एन.डी.टी. आणि मॉडर्न कॉलेजमध्ये त्यांनी ‘आहारविषयक संशोधक’ म्हणून काम केलं आहे. वनस्पतीशास्त्राची उस्मानिया विद्यापीठाची मास्टर्स डिग्री त्यांना प्राप्त झाली आहे. मुंबईमध्ये त्यांचं ‘डायट थेरपी अँड न्युट्रिशन’ नावाचं चिकित्सा केंद्र आहे. ‘फेमिना’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ इत्यादी नियतकालिकांमध्ये त्यांचे आहारविषयक लेख प्रसिद्ध होत असतात.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nहृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.\nहृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अ‍ॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.\nआहाराची योग्य निवड ही फक्त हृदयरोग्यांचीच गरज नसून सर्वांचीच आहे. पण हृदयरोग्यांच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व जास्त आहे.\nसुदैवाने भारतीय पाकशास्त्रामध्ये शाकाहारी व मांसाहारी व्यंजनांचे प्रकार व वैविध्य खूप आहे. रायते, चटणी, सॉस, पोळी, भाकरी, पुलाव, खिचडी, सुकामेवा, कमी गोड असलेले पदार्थ, पौष्टिक नाष्टा यांचेही अनेक प्रकार आहेत. तेला-तुपाचा वापर कमी करूनही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता येतात.\nया पुस्तकात हृदयाचे कार्य, त्याचे आरोग्य व त्यासाठी योग्य आहार याविषयी संपूर्ण माहिती देऊन लो-कॅलरी, लो-कोलेस्टेरॉल, लो-फॅट असलेल्या, करायला सोप्या परंतु हृदयरोग्यांना अतिशय पोषक तरीही चविष्ट अशा १२५ पाककृतीही दिल्या आहेत.\nउत्तम आरोग्याचा नैसर्गिक मार्ग\nएक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nफळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. उत्तम आरोग्यासाठीच्या या नैसर्गिक मार्गाची काही उदाहरणे पहा –\nसंधिवातावर : केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद\nदम्यावर : बेलफळ, अंजीर, द्राक्ष, आवळा, संत्र, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध\nमधुमेहावर : पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेट्यूस, सोयाबीन, टॉमेटो, हरभरे, भुईमूग\nपित्तावर : पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस\nउच्च रक्तदाबावर : भात, लसूण, लिंबू, सफरचंद\nलठ्ठपणावर : लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमूग\nसडपातळ व्हा सडपातळ राहा\nवजन घटविण्यासाठी अनेक उपाय व उपचारपध्दती तसेच बांधेसूद राहण्यासाठी सौम्य आहारनियमनाच्या शास्त्रशुध्द पाककृती\nमुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या पदवीधर असलेल्या वसुमती धुरू यांचा ‘आहारशास्त्रा’चा विशेष अभ्यास आहे. या विषयात त्यांनी पदविकाही संपादन केली आहे. चायनीज कुकरी हा त्यांचा आवडता विषय. इतकेच नव्हे, तर चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवत. त्यामुळे त्यांच्या व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. विविध विषयांवर त्यांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अभ्यासपूर्ण लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.\nआपले शरीर बांधेसूद असावे, आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषास वाटत असते. परंतु ते साधायचे कसे\n-स्वत:ची उपासमार करून घेऊन,\n-की न झेपेल इतका व्यायाम करून,\n-की फसवी अद्भुत औषधे घेऊन\nआहारशास्त्राच्या अभ्यासक व दीर्घ अनुभव असलेल्या लेखिका वसुमती धुरू आपणास सर्व पर्यायांची माहिती देतात आणि सौम्य व्यायामाचे प्रकार, चालणे तसेच शास्त्रशुध्द सौम्य आहारनियमन कसे करावे हे समजावून देतात. आहारनियमनाच्या विविध पाककृती देऊन लेखिकेने सिध्दांताला प्रात्यक्षिकांचीही जोड दिली आहे. या पुस्तकामुळे बांधेसूद, सुडौल राहण्याचे आपले इप्सित साधणे सोपे होईल.\nएक उत्तम निसर्गोपचारतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखक म्हणून डॉ. हरी कृष्ण बाखरू यांची संपूर्ण देशभर ख्याती आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. डॉ. बाखरू यांनी ‘निसर्गोपचारतज्ज्ञ’ म्हणून डिप्लोमा मिळवलेला आहे. निसर्गोपचार, आरोग्य, आहार आणि औषधी वनस्पती या विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी इंग्रजी भाषेत बारा पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या ‘गुणकारी आहार' या पुस्तकाला ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या संस्थेतर्फे ‘प्रथम पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. डॉ. बाखरू यांनी लखनौ विद्यापीठातून इतिहास या विषयात १९४९मध्ये प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ३५ वर्षं भारतीय रेल्वेच्या सेवेत राहून मुख्य संपर्काधिकारी म्हणून इ.स. १९८४मध्ये ते निवृत्त झाले. डॉ. बाखरू यांनी ‘डी.एच. बाखरू फाऊंडेशन’ या नावाचा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टतर्फे गरीब व गरजू लोकांना औषधोपचार केला जातो.\nडॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nअनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते.\nराष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/3/3/India-s-options-on-Pakistan-.html", "date_download": "2021-09-27T04:55:09Z", "digest": "sha1:KF7ZAREWZ2XNP2IZPWCKBKRB57K3M4J2", "length": 12778, "nlines": 27, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - भारताचे पाकिस्तान संदर्भातील पर्याय ICRR - भारताचे पाकिस्तान संदर्भातील पर्याय", "raw_content": "\nभारताचे पाकिस्तान संदर्भातील पर्याय\nभारताचे पाकिस्तान संदर्भातील पर्याय.\nबालाकोटवर भारताने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने जराही उसंत घेतली नाही. आततायीपणे भारतावर प्रतिहल्ला करून आपण सुद्धा काही तरी करू शकतो हे जगाला दाखवायचा प्रयत्न करून पाहिला. तथापि, आर्थिकदृष्ट्या खिळखिळा झालेला देश शत्रूचा रोष फार काळ सहन करू शकत नाही कारण भारत केव्हाही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतो. याचमुळे पाकिस्तानचे लष्कर हे युद्ध नाही असे ठामपणे सांगत आहे. म्हणजेच भासवत आहे.\nपुलवामा येथील भ्याड हल्ला हा भारतासाठी अत्यंत वाईट होता. बऱ्याच काळापासून भारत पाकिस्तानकडून सीमापार होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रत्युत्तर देत नव्हता. परंतु पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर मात्र त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. लोकांच्या मनात फक्त पाकिस्तानविषयी क्रोध नव्हता तर त्या राजकारण्यांविषयी सुद्धा होता ज्यांनी भारताची प्रतिमा सहिष्णू अशी करून ठेवली आहे.\nपाकिस्तान आणि शांतता हे एक मृगजळ आहे. भारताची केलेली दिशाभूल आहे. भारतीय वायुसेनेने (आयएएफ) आपल्या मिराज २००० या विमानाने तेथील दहशतवाद्यांवर बॉम्ब हल्ला करून अतिशय थंडपणे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आणि लष्कराला मोठा संदेश दिला आहे. पाकिस्तानी वायुसेना आणि बॉम्ब याना छेदून पाकिस्तानच्या अंतर्गत भागात घुसू शकण्याची आमची क्षमता आहे हे भारताने दाखवून दिले. यामुळे पाकिस्तानी लष्कराचे नाक कापले गेले. आपली लाज राखली जावी म्हणून त्यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रती हवाईहल्ला केला.\nडिसेंबर २००१ मध्ये तात्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जैश-ए-मोहम्मदने केलेल्या संसदेवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ताबडतोब हवाईहल्ले केले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या हवाईदलातील F-16 ही विमाने उडण्यास सक्षम नव्हती ही संधी साधून भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद नष्ट करू शकला असता. परंतु हे घडू शकले नाही. १८ वर्षे राजकीय दडपणाखाली गमावलेली ही सुवर्णसंधी आपल्याला अत्ता मिळाली. त्यावेळी भारतीय वायुदलाचा मर्यादित वापर केला गेला. भारताने खूप उशिरा का होईना केलेल्या हवाई शक्तीच्या योग्य त्या वापराने दहशतवाद्यांना स्पष्ट संकेत दिला आहे की भारत पाकिस्तानच्या परमाणू बागुलबुवाला घाबरत नाही.\nएका परमाणू शक्तिधारी राष्ट्राने दुसऱ्या परमाणू शक्तिधारी राष्ट्राच्या अंतर्गत भागात शिरून केलेला पहिला एअरस्ट्राईक बालाकोट मध्ये झाला. जशास तसे हा पाश्चात्यांचा सिद्धांत आण्विक युद्धाला कारणीभूत ठरतोय. पाकिस्तानी अधिकारी आततायीपणा करतील पण आत्मघातकीपणा करणार नाहीत. आपल्या तथाकथित आण्विक सुरक्षेविषयी असलेली त्यांची भूमिका आता उघड झाली आहे.\nआता आणखी एक मूलभूत प्रश्न असा आहे की यामुळे भारतातील परिस्थितीला कलाटणी मिळेल का भारताला सतत इजा पोहोचवता येणार नाही असा नवीन आणि ठाम संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल का भारताला सतत इजा पोहोचवता येणार नाही असा नवीन आणि ठाम संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल का पाकिस्तान पुन्हा प्रतिकार करणार नाही अश्या अंदाजाने आणि देशातील जनतेच्या क्रोधाला आवर घालण्यासाठी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे केला गेलेला आत्ताचा बालाकोटचा स्ट्राईक भारत पुन्हा घडवून आणेल पाकिस्तान पुन्हा प्रतिकार करणार नाही अश्या अंदाजाने आणि देशातील जनतेच्या क्रोधाला आवर घालण्यासाठी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे केला गेलेला आत्ताचा बालाकोटचा स्ट्राईक भारत पुन्हा घडवून आणेल एकच सर्जिकल स्ट्राईकचा घाव आणि एकच एअर स्ट्राईक पाकिस्तानला धडा शिकवण्यास पुरेसा आहे का\nज्या संख्येने बालाकोटमधील दहशतवादी मारले गेले आहेत ती पाहता पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ज्या वेगाने त्यांनी या स्ट्राईकला प्रत्युत्तर दिले आहे ते पाहता भारतात ते यापुढे नक्कीच काहीतरी घातपात घडवून आणायचा प्रयत्न करतील. जसे की २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक नंतर ज्याप्रकारे त्यांनी नागरूट ते पुलवामा वर दहशतवादी हल्ले केले.\nभारताने पाकिस्तानची हरप्रकारे कोंडी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर नवी दिल्लीची स्वतःचीच इच्छा नसेल तर भारत कसा काय आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याने पाकिस्तानला वाळीत टाकावे अशी अपेक्षा करणार भारताने पाकिस्तानला एक दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान पुन्हा पुन्हा त्याचा फायदा घेऊन भारतावर हल्ला करीत आहे.\nलष्करी परिमाणे सोडल्यास इतर उपायांनी सुद्धा भारताने पाकिस्तानला दंडित करण्याच्या बाबतीत भीड बाळगली आहे.\nजसे की भारत आपल्या १९७४ च्या अणुचाचणीस \"शांततापूर्ण\" असे संबोधतो, त्याचप्रमाणे आपल्या बालाकोट स्ट्राईक ला तो \"अलष्करी\" कृतिशील कृती असे म्हणतो. परंतु पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे या गोष्टीला अर्थ रहात नाही. सध्याच्या परिस्थितीबद्दल पाकिस्तानने दिलेल्या चुकीच्या माहितीविरुद्ध पुरावा न देता शांत राहण्याचा अर्थ असाच होतो की डोकलामच्या घटनेनंतर भारताने काहीच बोध घेतलेला नाही.\nपाकिस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून भारताशी युद्धच खेळत आला आहे या वस्तुस्थितीचा सामना भारताने करायला हवा. त्यांच्या या कृत्याला \"दहशतवाद\" असे लेबल लावल्याने त्याच्या या युद्धाच्या परिमाणांची तीव्रता कमी होते आणि पाकिस्तान विषयक कोणतेही वर्तमान, क्रियाशील दृष्टिकोनाचे धोरण टाळले जाते. १९८० पासून एकतर्फी सुरु असलेल्या या युद्धात भारत भरडला जातोय. सरळ सरळ युद्ध छेडले गेले तर जेवढं नुकसान होईल त्याच्या कितीतरी पट नुकसान अश्याप्रकारच्या युद्धामुळे भारताला सहन करावे लागतेय. जोपर्यन्त या दहशतवादी पाकिस्तानशी भारत युद्धास तयार होत नाही तोपर्यंत हे पाकिस्तानी भारतात दहशतवादी पाठवतच राहतील.\nब्रह्मा चेल्लनी यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद. लेखक रणनीती तज्ञ आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh/criticism-on-one-year-of-modi-government-1106112/", "date_download": "2021-09-27T05:21:25Z", "digest": "sha1:YQD3CP3JVAVAMET3QKQDUIDZQ5WB3UWV", "length": 42791, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘मोदी अजूनही प्रचाराच्याच धुंदीत’ – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\n'मोदी अजूनही प्रचाराच्याच धुंदीत'\n‘मोदी अजूनही प्रचाराच्याच धुंदीत’\nमोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षभरात काय काम केले असेल, तर बिल्डर आणि उद्योजकधार्जिणे निर्णय घेतले. सांप्रदायिक तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे मोदी स्वत: संसदीय कार्यपद्धतीचा संकोच करीत आहेत.\nकेंद्रात बहुमत घेऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षभरात काय काम केले असेल, तर बिल्डर आणि उद्योजकधार्जिणे निर्णय घेतले. सांप्रदायिक तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे मोदी स्वत: संसदीय कार्यपद्धतीचा संकोच करीत आहेत. ते परदेशात असतात, तेव् हाही आपल्या देशातील विरोधी पक्षांवर टीका करतात. हे आश्चर्यजनक आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. मोदी पंतप्रधान आहेत हे विसरून जातात आणि विरोधकांवर टीका करीत राहतात. निवडणूक प्रचाराच्या धुंदीतच अजून असल्यासारखे त्यांचे वागणे आहे.\nकेंद्रातील आधीच्या मनमोहन सरकारने आर्थिक सुधारणा सुरू केल्या, त्याला मोदी सरकार वेगाने चालना देत आहे. सगळ्या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आणली जात आहे. त्यासाठी त्यांच्या परदेश वाऱ्या सुरू आहेत. एका वर्षांत १८ परदेश दौरे त्यांनी केले, यापूर्वी असे कधी घडले नव्हते. परदेशातील काळ्या धनाचे जाऊ द्या, आमच्या पंतप्रधानांना तरी भारतात आणा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.\nमोदी सरकारच्या काळात महागाई वाढली. त्यामुळे सामान्य माणूस, मध्यमवर्ग त्रस्त आहे. लागवडीखालील क्षेत्र घटल्यामुळे शेतीची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना उद्ध्वस्त करणारा भूमी अधिग्रहण कायदा जबरदस्तीने लागू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु राज्यसभेत विरोधकांनी हे विधेयक रोखले. त्यामुळे हे विधेयक आता संयुक्त समितीकडे गेले आहे.\nएका वर्षांत मोदी सरकारने ५५ कायदे केले. त्यातील आधीच्या सरकारचे ५० कायदे आहेत. नवीन पाच कायदे स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय मंजूर करून घेण्यात आले. त्यांतील बालकामगार प्रतिबंधक कायद्यातील सुधारणा धोकादायक आहेत. कुटुंबातील व्यवसायात काम करण्याच्या नावाखाली बालकामगारांच्या शोषणाचा परवाना सरकारने दिला आहे. मोदी सरकार जनविरोधी कायदे करीत आहे. कायदे करताना संसदीय प्रक्रिया पार पाडली जात नाही. मोदी संसदीय कार्यप्रणाली मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nदेशात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) संपादित करण्यात आलेल्या जमिनींपैकी ५१ टक्के जमिनीचा वापर करण्यात आला नाही. आता ही जमीन बिल्डरांच्या हातात देण्याचा घाट घातला जात आहे. निवडणुकीत ज्यांनी मदत केली, त्यांची अशा प्रकारे नरेंद्र मोदी परतफेड करीत आहेत.\nमोदी सरकारच्या काळात सुरू झालेली घरवापसी, लव्ह जिहाद यांसारख्या प्रकरणांमुळे सांप्रदायिक तणाव वाढत आहे. धार्मिक अल्पसंख्याक समुदायाला असुरक्षित वाटत आहे. भाजपच्या हिंदू व्होट बँकेच्या राजकारणामुळे देशाच्या ऐक्याला व अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. आर्थिक आघाडीवर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.\nसकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ८ टक्क्यांनी वाढले, असा मोदी सरकारचा दावा आहे, मग उत्पादनात का वाढ झाली नाही आर्थिक आघाडीवर मोदी सरकार जसजसे अपयशी होत जाईल, तसतसे धार्मिक तणाव घडवून आणले जाण्याचा धोका वाटतो.\nनरेंद्र मोदी : ‘कर्ता’ नेता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीस एक वर्ष पूर्ण होत आहे. अर्थात, एखाद्या कारकीर्दीचे मूल्यमापन करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी पुरेसा नसतो, तसेच, निष्कर्ष काढता येणारच नाहीत एवढा कमीदेखील नसतो. मोदी सरकारने या कालावधीत वेगळे आणि नवे काय केले, याची चर्चा मात्र या निमित्ताने होत आहे. मोदी सरकारचा खरोखरीच काही वेगळा ठसा उमटला आहे का आणि असेल, तर तो कोठे आहे\nतीन महत्त्वाच्या बाबींवर मोदी सरकारचा आगळा ठसा निश्चितच उमटला आहे. पहिली बाब म्हणजे, साहजिकच, परराष्ट्र नीती. परस्परांच्या हितसंबंधांवर भर देऊन परराष्ट्रांशी नवे नाते जोडणे हा या नीतीचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरी बाब म्हणजे, जनताभिमुख कल्याणकारी योजनांची आखणी व अंमलबजावणी आणि तिसरी व महत्त्वाची बाब म्हणजे, कोणतेही काम व जबाबदारी पेलण्याचा प्रचंड आत्मविश्वास. यासाठी अर्थातच अपार हिंमत अंगी असणे गरजेचे असते.\nआजवरच्या परराष्ट्र धोरणाचा विचार करता, मोदींच्या सकारात्मक परराष्ट्र नीतीची तुलना केवळ पं. जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी या दोघा माजी पंतप्रधानांच्या परराष्ट्र नीतीशीच होऊ शकते. स्वातंत्र्यानंतर देशाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देणे ही नेहरूंची भूमिका होती, तर जगाचा रोष पत्करून घडविलेल्या पोखरण-२ अणुस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा जागतिक राजकारणातील शक्तींचा पािठबा मिळविण्याचे अवघड आव्हान वाजयेपी यांच्यासमोर होते. या पाश्र्वभूमीवर, मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणात अनेक नव्या योजना आणि नवा दृष्टिकोन पाहावयास मिळतो. शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करून, ‘सर्वाशी मैत्री’ हा संदेश देतच पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या कारकीर्दीची सुरुवात केली आहे. त्यामुळेच, श्रीलंका असो, पाकिस्तान असो, नेपाळ असो वा बांगलादेश.. भारताशी मैत्रीचे संबंध ही एकतर्फी प्रक्रिया असू शकत नाही, याची जाणीव या देशांना झाली आहे. भारतविरोधी राजकारण किंवा धोरणांकडे यापुढे भारत सरकार डोळेझाक करणार नाही हेही या शेजारी देशांना उमगले आहे.\nनियोजन आयोग गुंडाळून नीती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने अशाच धाडसीपणाचे व करारीपणाचे दर्शन घडविले आहे. टीकेची फारशी पर्वा न करता राष्ट्रीय स्तरावर न्यायिक नियुक्त्यांसाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णयही असाच धाडसी आहे.\nसीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारताकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल, हे अशा हल्ल्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांनी ओळखले आहे. अमेरिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ देशांशी नवे संबंध जोडताना मोदी यांनी परस्पर हितसंबंधांवर भर दिला आहे. जगाच्या शाश्वत विकासासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे, या त्यांच्या विचारामुळे जी-८, जी-२० सारख्या परंपरागत समूहांना छेद देत ‘जी-ऑल’ या त्यांच्या संकल्पनेची एक नवी व्याख्या लिहिली गेली आहेच. त्याशिवाय, सेशेल्स, मंगोलिया आणि फिजीसारख्या देशांशी संबंध प्रस्थापित करण्याच्या नीतीमुळे, जागतिक राजकारणात भारताची भूमिका अधोरेखित करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे नव्याने मूल्यमापन करणे प्रस्थापित तज्ज्ञांना भाग पडले आहे.\nराज्यांना संसाधनांचा वाढीव वाटा देण्याबाबत वित्त आयोगाची शिफारस स्वीकारणे हे असेच एक आव्हान होते. प्रदीर्घ काळ रखडलेला जागतिक व्यापार करार अखेर भारताने मोडीत काढला, असा एक व्यापक समज मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात पसरला होता. पण अंतिमत हे धाडसी पाऊल फलदायी ठरले आणि याबाबत भारताच्या भूमिकेला मान्यता मिळाली.त्याचप्रमाणे, शस्त्रास्त्र खरेदीत मध्यस्थांची प्रथा अधिकृत करण्याची कोणतीही भीडभाड न ठेवता घेतलेली भूमिकाही धाडसी ठरली.\n-डॉ. विनय सहस्रबुद्धे,राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजप\nकृषी क्षेत्रावर अन्याय – शरद पवार\nवर्षभराच्या कारभारावरून कोणत्याही सरकारच्या कामगिरीचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याकरिता आणखी काही वेळ द्यायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असली तरी हे सरकार कृषी क्षेत्राला न्याय देऊ शकलेले नाही. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. गेल्या दहा वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात चांगली भरभराट झाली होती. पण गेल्या १२ महिन्यांमध्ये कृषी क्षेत्राची पीछेहाट झाली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेती क्षेत्रात चिंतेचे वातावरण तयार झाले. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला होता. वर्षभरात मात्र शेतमालाचे भाव पडले आहेत. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान झाले. कृषी क्षेत्रात गुंतवणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. कृषी व कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांनाही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसणार आहे. सरकारमध्ये कृषी क्षेत्राची जाण असलेले कोणी दिसत नाही. यामुळेच बहुधा कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले असावे. शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. कृषी क्षेत्राची पीछेहाट झाल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.\nअटलबिहारी वाजपेयी.. पंतप्रधान झालेले भाजपचे पहिले नेते. कविमनाचे, हळवे, उदारमतवादी नरेंद्र मोदी.. कठोर, करारी व वैयक्तिक जीवनात अलिप्ततावादी नरेंद्र मोदी.. कठोर, करारी व वैयक्तिक जीवनात अलिप्ततावादी या दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे अनुभव (चटके) सहकारी मंत्र्यांना येत असतात. अगदी बोटावर मोजावी इतक्याच जणांना वाजपेयी व मोदींच्यादेखील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील सुरेश प्रभू दशकभराच्या राजकीय विजनवासानंतर अवरतले ते थेट केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून. वाजपेयी यांचा उदारमतवाद व मोदी यांची प्रशासकीय कठोरता सुरेश प्रभू यांनी अनुभवली. रालोआच्या पहिल्या सरकारमध्ये ‘इंडिया शायनिंग’चे फॅड आणले होते. ‘इंडिया शायनिंग’चा फज्जा उडाला व भाजप दहा वर्षांसाठी विरोधी बाकांवर गेला. ‘इंडिया शायनिंग’ला वाजपेयी यांचा विरोध होता. पण प्रमोद महाजन यांचा आग्रह होता.\nवर्षभरापूर्वी नरेंद्र मोदी सत्तेत आले. अवघ्या सहा महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार करून सुरेश प्रभू यांना थेट रेल्वेमंत्री करण्यात आले. एकीकडे मोदी यांच्या कठोर शिस्तीची चर्चा होत असताना प्रभू यांचे मोदी यांच्याशी मस्त ‘टय़ुनिंग’ जुळले. अनेक निर्णयांदरम्यान त्याचा अनुभव प्रभू यांना आला. लहानपणी ज्यांच्या सभा ऐकल्या त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत एक दिवस काम करण्याची संधी मिळेल, हे स्वप्नातही पाहिले नव्हते. पण त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या नावाचा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाठविला व मी केंद्रात मंत्री झालो. संघ प्रचारक असलेले वाजपेयी जनसंघ-भाजपचे संस्थापक नेते. त्यांच्या वक्तृत्वाचा, जीवनशैलीचा प्रभाव सर्वच भाजप नेत्यांवर आहे. मोदी कमी व महत्त्वाचेच बोलतात. केवळ विकासाच्या योजनांवर आमची चर्चा होते.\n-सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री\nदेशातील ६२ टक्के जनता शेती किंवा शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे. मात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १३.५ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग, शिक्षण व अन्य क्षेत्रांच्या वाढीसाठी आपला बहुतांश वेळ खर्च केला. मात्र कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला नाही. कृषिमंत्र्यांना कामाचा फारसा आवाका नाही. उद्योगधंदे वाढविण्यास आमचा विरोध नाही. पण उद्योगपती आणि उद्योगसमूह आपली प्रगती साधण्यासाठी पुरेसे सक्षम असून सरकारने त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडावी. त्यांच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने अधिक लक्ष पुरविण्याची गरज आहे. पण वर्षभरात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही असे म्हणावे लागेल. त्याउलट त्यांनी भूमी अधिग्रहण कायदा जसाच्या तसा मंजूर करण्याचा हट्टाग्रह धरला आहे. आमचा कायद्यास किंवा उद्योगांना व विकासाला विरोध नाही. पण शेतकऱ्यांची सहमती न घेणे, स्थलांतरामुळे होणाऱ्या सामाजिक परिणामांचा आढावा न घेणे, अशा काही बाबींना आमचा विरोध आहे. राज्य सरकारने ग्रामीण भागात बाजारभावाच्या पाचपट आणि नागरी भागात अडीच पट या पद्धतीने मोबदला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे केंद्राने अनुकरण करावे. राज्यातील रोजगार हमी योजना, ग्रामस्वच्छता अभियान यांसारख्या योजना केंद्र सरकारने स्वीकारून देशात लागू केल्या. भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भातही तोच कित्ता गिरविण्यात यावा. आपला देश कृषिप्रधान असला तरी सरकारचे या क्षेत्राकडे साफ दुर्लक्ष आहे. सत्तेवर आल्यावर डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यात येतील, असे आश्वासन मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दिले होते. उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक मोबदला शेतकऱ्यांना मिळेल, अशा पद्धतीने कृषिमालाला दर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यासाठी कोणतीही पावले टाकण्यात आलेली नाहीत. देशातील महत्त्वाची पिके म्हणजे गहू, तांदूळ, ऊस, कापूस, सोयाबीन, डाळी व कडधान्ये, फळे, भाजीपाला आदींसाठी सरकारने धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. ऊस उत्पादन अधिक झाल्याने साखरेचे दर पडले आहेत आणि सरकारी तिजोरीतून निर्यात अनुदान द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे डाळी व कडधान्ये आयात केली जात आहेत. हे चित्र बदलले पाहिजे. योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी डाळी व कडधान्याचे अधिक उत्पादन घेत नाही. त्यामुळे सरकारने पीकधोरण निश्चित करून कोणती पिके घ्यावीत, याचे मार्गदर्शन करून शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी पावले टाकली पाहिजेत.\nराजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा भाजपला फायदा झाल्याचे गेल्या वर्षभरात झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये बघायला मिळाले. लोकसभा निकालानंतर लगेचच झालेल्या उत्तर प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या ३२ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. पण लोकसभेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला.\nउत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा जिंकून निर्विवाद यश मिळविणाऱ्या भाजपला पोटनिवडणुकीत ११ पैकी फक्त तीनच जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे या सर्व ११ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार याआधी निवडून आले होते. हे आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने पोटनिवडणुका झाल्या होत्या. नेमके त्यांच्याच मतदारसंघांमध्ये भाजपला अपयश आले. विधानसभेच्या ३२ पैकी १५ जागा या काँग्रेस व अन्य विरोधकांनी जिंकल्याने पंतप्रधान मोदी सावध झाले. त्या पोटनिवडणुकांच्या प्रचारात स्वत: मोदी उतरले नव्हते. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराची सारी जबाबदारी मोदी यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली.\nमहाराष्ट्रात ५०च्या आसपास जाहीर सभा घेऊन मोदी यांनी वातावरणनिर्मिती केली. शिवसेनेबरोबरील युती तोडून भाजपने राज्यात प्रथमच शत-प्रतिशतचा प्रयोग केला. १२२ जिंकून भाजपने सत्तेचा सोपान गाठला.\nहरयाणामध्येही भाजपने जोर लावला आणि काँग्रेस सरकारच्या विरोधातील नाराजीचा फायदा उठवीत बहुमत प्राप्त केले.\nझारखंडमध्ये ८१ पैकी ३७ जागाजिंकून भाजप बहुमताच्या जवळ पोहचला. छोटय़ा पक्षांच्या मदतीने भाजपचे राज्य आले.\nजम्मू आणि काश्मीरमध्ये ८७ पैकी २५ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला. काश्मीर खोऱ्यात पक्षाची पाटी कोरी राहिली असली तरी जम्मू भागातील ३४ पैकी २५ जागा जिंकून भाजपने चांगले यश संपादन केले. मुफ्ती मोहमद सईद यांच्या पीडीपी पक्षाबरोबर आघाडी करून भाजप सत्तेतील भागीदार झाला.\nराजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला फटका बसला. मोदी आणि शहा या दुहीने साऱ्या स्थानिक नेत्यांना दूर ठेवीत किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले. भाजपमधील अंतर्गत गटबाजी तसेच अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता यात भाजपचा पार धुव्वा उडाला. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही खासदार निवडून आलेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीत फक्त तीन आमदार निवडून आले. तेव्हा मोदी यांची लाट ओसरली, असा अर्थ काढला जाऊ लागला.\nसप्टेंबरमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण दिल्लीपाठोपाठ बिहारमध्ये पराभव झाल्यास मोदी यांचा करिष्मा संपला, असा अर्थ काढला जाईल. वर्षभरात पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या निवडणुका जिंकून भाजपने ४-१ अशी आघाडी घेतली आहे. हाच कल भाजपला कायम ठेवायचा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n‘त्वष्टा कासार समाज संस्था वाचन मंदिर’\nजनसंघाचा विस्तार आणि दीनदयाळजींचे नेतृत्व\n‘त्यांची’ भारतविद्या : ऐशी ‘पुस्तकी’ वादळे…\nराज्यावलोकन : ‘नीट’ नाही, मग पुढे\nझटका लागू नये म्हणून…", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Rahurhi_31.html", "date_download": "2021-09-27T04:02:09Z", "digest": "sha1:4ZFHSN7NX2Z2QX7Y3HFO2CZDBIANJOOY", "length": 9464, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "वृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar वृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल\nवृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल\nवृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल\nराहुरी - वृद्ध आईला सांभाळत नाही आणि घरातून तिला हाकलून दिले म्हणून राहुरी खुर्द येथील मुलाविरोधात राहुरी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्याअंतर्गत राहुरी तालुक्यामध्ये हा प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे.\nराहुरी खुर्द येथे राहणार्‍या अनुसया सिताराम डोळस या वृद्ध महिलेस तिचा मुलगा संदीप सिताराम डोळस हा सांभाळत नाही व त्याने तिला घरातुन हाकलून दिल्याने तिला राहण्यास घर नाही.तिच्यावर उपासमारीची वेळ आल्यावर सदर वृद्धेचा मुलगा संदीप सिताराम डोळस याच्या विरोधात राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 427 / 2021 ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन - पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. याबाबत वृद्ध महिला अनुसया सिताराम डोळस यांनी राहुरी पोलिसांमध्ये रितसर फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आवाहन करताना सांगितले, 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकास या कायद्याअंतर्गत पालन पोषणाची जबाबदारी असलेली मुले पालक अशा व्यक्तींनी कायमस्वरूपी अथवा तात्पुरते सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केली असल्यास या कायद्याअंतर्गत असे करणार्‍या व्यक्तीस तीन महिने पर्यंत तुरुंगवास अथवा रुपये पाच हजारापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे . आपली मुले नातेवाईक अथवा पाल्य यांनी आपली काळजी घेण्यास निष्काळजीपणा दाखवल्यास अगर नकार दिल्यास आपली पालनपोषणाची जबाबदारी झुगारून आपणास घराबाहेर काढून दिल्यास आपण आपल्या कायदेशीर मुलाकडून चरितार्थासाठी निर्वाहभत्त्याची मागणी करू शकता. किंवा सदर पाल्या विरोधात पोलीस स्टेशनला सदर कलमान्वये गुन्हा दाखल करू शकता. त्यामुळे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी न घाबरता राहुरी पोलिसांकडे याबाबत रितसर तक्रार करावी. त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रयत्नशील राहू.\nटीम नगरी दवंडी at May 31, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nmkbharti.com/district-hospital-jalgaon-bharti-2021/", "date_download": "2021-09-27T05:08:45Z", "digest": "sha1:EHL4EJFNZXAAWBECTZJPXALKVIQBTFQ6", "length": 5967, "nlines": 91, "source_domain": "www.nmkbharti.com", "title": "District Hospital Jalgaon Bharti 2021 - विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर", "raw_content": "\nजिल्हा रुग्णालय जळगाव भरती 2021 – विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर\nजिल्हा रुग्णालय जळगाव मार्फत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 30 सप्टेंबर 2021 पासून उमदेवार मिळेपर्यत खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nपदांचे नावे: वैद्यकीय अधिकारी\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: MBBS मध्ये पदवी\nमुलाखतीचा पत्ता: मा.जिल्हा शूल्य चिकिस्तक जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, जी. जळगाव\nमुलाखतीची तारीख: 30 सप्टेंबर 2021\nजिल्हा रुग्णालय जळगाव मार्फत, वैद्यकीय समन्वयक या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 07 मे 2021 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 02 पदे\nपदांचे नाव: वैद्यकीय समन्वयक\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: बीएएमएस, बीएचएमएस मध्ये पदवी.\nअर्ज कसा करावा: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2021\nराष्ट्रीय अनुसंधान केला केंद्र भरती 2021 – नवीन जाहिरात प्रसिद्ध\nराष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा भरती 2021 – 52 जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित\nNMK – सर्व नवीन जाहिराती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://sakalpublications.com/index.php?id_product=1103&controller=product", "date_download": "2021-09-27T03:03:50Z", "digest": "sha1:QH35H2XNCQWNVSZ7TAOJFKPOP5CAVMKY", "length": 5445, "nlines": 150, "source_domain": "sakalpublications.com", "title": "GST E WAY BILL MARGADARSHIKA (PRASHNOTTAR SWARUPAT) - Sakal Media Private Limited", "raw_content": "\nव्यापार कोणताही असो, मालाची वाहतूक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल तर त्यासाठी राज्यांच्या सीमेवर वाहतूक कर भरावा लागतो. या कराची वसुली करण्यासाठी तिथे टोलनाके असतात. हा कर पूर्वी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असे. पण आता जीएसटी कर कायदा अस्तित्वात आल्यामुळे एक देश - एक करप्रणाली लागू झाली आहे. त्यामुळे टोलनाक्यांची गरज संपली. पण व्यापाऱ्यांनी नियमांनुसार वाहतूक कर भरावा, याची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी जीएसटी अंतर्गत जी व्यवस्था आहे, तिला 'ई - वे बिल' म्हटले जाते. केंद्रीय आणि राज्य जीएसटी कर वेगवेगळे असून ई वे बिलांमार्फत करवसुलीचा अधिकार राज्यांकडे आहे. या तरतुदी कशा आहेत, ई वे बिल म्हणजे काय, ते कसे भरावे, कोणी भरावे, त्याचे फायदे तोटे, आणि ते न भरल्यास होणारा दंड, याबद्दल बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये अज्ञान आहे. कारण ही सारी माहिती फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. व्यापारी, लघु व मध्यम उद्योजक यांसह वाहतूकदार व ट्रक ड्रायव्हर्सपर्यंत ही माहिती पोचावी, त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन व्हावे, यासाठी ई वे बिल मार्गदर्शिकेत सर्व माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात मराठीत देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://coop.mycoolclass.com/mr/", "date_download": "2021-09-27T04:08:25Z", "digest": "sha1:GJIXBPMKS5I5UZMAVYKEPDOXZIWOMGIT", "length": 25843, "nlines": 130, "source_domain": "coop.mycoolclass.com", "title": "मुख्यपृष्ठ | मायकूलक्लास सहकारी", "raw_content": "\nमायकूलक्लास एक आहेn आंतरराष्ट्रीय शिक्षकांचे स्वतःचे ऑनलाइन शिक्षण मंचात सहकारी. We कनेक्ट मजेदार, मुक्त आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जागेत उत्सुक विद्यार्थ्यांसह जगभरातील सर्वोत्तम शिक्षक. आणखी काय, wई शिक्षकांना संधी द्या त्यांच्या कामाच्या जागेचे मालक.\nकामगार-सहकारी म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीने ठरवलेल्या सात तत्वांचे पालन करतो. आम्ही आहोत युनायटेड किंगडम मध्ये सोसायटी आणि सहकारी यूके सदस्य म्हणून नोंदणीकृत.\nआजच # शिक्षक -समवेत सामील व्हा\nआपण बॉस आहात. आपण आपल्या स्वत: च्या मार्गाने स्वतःचे धडे तयार करण्यास मोकळे आहात. आपण आपले बुकिंग आणि वेळापत्रक नियंत्रित करता आणि आपण आपल्या स्वतःच्या किंमती सेट केल्या.\nआमच्या अध्यापन व्यासपीठावर विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन करणे सोपे आहे.\nस्क्रीन सामायिकरण, फाईल व्यवस्थापन, व्हाइटबोर्ड वापर आणि सामग्रीची संस्था ही सोपी आणि अंतर्ज्ञानी आहे. प्लॅटफॉर्म आत्ता 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि बरेच काही आता चालू आहे\nचांगले वेतन, चांगले फायदे आणि संपूर्ण पारदर्शकता.\nशिक्षक त्यांच्या मासिक कमाईच्या 19% सहकारात देतात. यामध्ये ऑपरेटिंग खर्च आणि आम्हाला वाढण्यास मदत करण्यासाठी सामान्य फंडाचे योगदान दिले आहे. १%% चा भाग तुमच्या भरलेल्या वेळेतही जातो आमच्याकडे कोणतेही भागधारक कट घेत नाहीत. एक सदस्य म्हणून, आपण देखील कंपनीचे मालक आहात आणि कोणत्याही नफ्यात काय होते याबद्दल आपले मत सांगा.\nशिक्षक त्यांच्या योगदानाच्या आणि सरासरी दैनंदिन पगारानुसार वार्षिक पगाराच्या आजारी किंवा वैयक्तिक रजेच्या 7 दिवस जमा करतील. शिक्षकांनी आजारी पडताना त्यांची काळजी घ्यावी किंवा पैसे न गमावता सुट्टी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आपण ठेवले तेच आपण घेऊ शकता.\nआपण आजारी असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास रद्द करण्यासाठी कोणतेही दंड किंवा दंड नाही.\nवाईट गोष्टी घडतात. आपल्याकडे कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती असल्यास किंवा काही दिवस सुट्टी घेण्याची आवश्यकता असल्यास, फक्त आपले वर्ग रद्द करा आणि समर्थन कार्यसंघास कळवा.\nकधीही, कोणतीही जागा, कोठेही\nआमचा व्यासपीठ आपण जिथे जिथे आहात तिथे आणि रस्ता नेईल तेथे कार्य करते. आपल्याला फक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. आमचे व्यासपीठही चीनमध्ये निर्बंधाशिवाय काम करते.\nआपण महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करा.\nप्रत्येक शिक्षकास आर्थिक माहिती, नियम आणि कायदे, निवडणुकांची माहिती, मतदान आणि बरेच काही यासह सहकार्यास समर्पित सदस्या-केवळ वेबसाइटवर प्रवेश असेल. संचालक मंडळासाठी कोणताही सदस्यही भाग घेऊ शकेल.\nतयार करा आणि सहयोग करा\nक्रिएशन टीममध्ये प्रारंभ करा किंवा सामील व्हा आणि इतर शिक्षकांसह अभ्यासक्रम विकसित करा. आपला अभ्यासक्रम अभ्यासक्रम मंडळाच्या मान्यतेसाठी सबमिट करा आणि मग आमचे डिझाइन कार्यसंघ आपला कोर्स जीवंत करेल जेव्हा आपला कोर्स विकला जाईल तेव्हा आपण आणि आपला संघ रॉयल्टी कमवाल\nज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना मदत करा\nमायकोलक्लास नफा नफा तयार करून आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांना मोफत शिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे.\nलवचिक आणि कार्यक्षम देय\nआपल्याला शक्य तितक्या कार्यक्षमतेने मोबदला मिळाला आहे याची खात्री करण्यासाठी मायकूलक्लासमध्ये विविध प्रकारचे पेमेंट पर्याय आहेत.\nसर्व शिक्षकांचे स्वागत आहे.\nआपण ऑफर करीत असलेले विषय शिकवण्यास पात्र असल्यास, आपले स्वागत आहे. आपण कोण आहात, आपण कोठे आहात, आपण कोठे राहता किंवा आपण कोणती भाषा बोलता याची आम्हाला पर्वा नाही. भेदभाव थंड नाही आणि शिक्षणात त्याला स्थान नाही.\nआम्ही काय करत आहोत हे आपल्याला आवडत असेल आणि आम्ही जसजसे वाढत जाईल तसे समर्थन दर्शवायचे असेल तर\nतुमच्या देणग्यांचे कौतुक आहे\nGoFundMe मार्गे देणगी द्या\nपेपल मार्गे देणगी द्या\nशिक्षकांच्या मालकीचा प्लॅटफॉर्म को-ऑप\nहो ते बरोबर आहे सर्व शिक्षक सह-मालक बनतात आणि कंपनीत त्यांचा भाग असतो. एक सहकारी म्हणून, तेथे कोणतेही “बिग बॉस” किंवा सर्व निर्णय घेणारे गुंतवणूकदार नाहीत. प्रत्येक सदस्याचा कंपनीत भाग असतो आणि समान मत.\nकोणतीही ड्रेकोनीयन धोरणे नाहीत\nशिक्षक होण्यासाठी अर्ज करा\n2021 XNUMX माय कूलक्लास को-ऑपरेटिव्ह लिमिटेड | सर्व हक्क राखीव.\nसहकारी आणि समुदाय लाभ संस्था अधिनियम २०१ under अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून युनायटेड किंगडममध्ये नोंदणीकृत. नोंदणी क्रमांक 2014 4790 XNUMX ०\nएलाला यांनी डिझाइन केलेले\nXतुमची प्राधान्ये आणि पुनरावृत्ती भेटी लक्षात ठेवून तुम्हाला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “सर्व स्वीकारा” वर क्लिक करून, तुम्ही सर्व कुकीज वापरण्यास संमती देता. पुढे वाचाकुकी सेटिंग्ज सर्व स्वीकार\nकुकी ही डेटाचा एक छोटासा भाग (मजकूर फाइल) आहे जी वेबसाइटला - जेव्हा वापरकर्त्याने भेट दिली - आपल्या ब्राउझरला आपल्या डिव्हाइसवर संग्रहित करण्यास सांगते जेणेकरून आपली भाषा प्राधान्य किंवा लॉगिन माहिती. त्या कुकीज आमच्याद्वारे सेट केल्या जातात आणि त्यांना फर्स्ट-पार्टी कुकीज म्हणतात. आम्ही जाहिरात आणि विपणन प्रयत्नांसाठी-आपण भेट देत असलेल्या वेबसाइटच्या डोमेनपेक्षा वेगळ्या डोमेनमधील कुकीज-तृतीय-पक्ष कुकीज देखील वापरतो. कृपया आमचे पहा गोपनीयता धोरण आम्ही कुकीज कशा वापरतो याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी.\nआम्ही कुकीज अनेक कारणांसाठी वापरतो जसे की;\nMyCoolClass वेबसाइटचे आवश्यक घटक ऑपरेट करण्यासाठी,\nमायकूलक्लास वापरुन आपला अनुभव वाढविण्यासाठी,\nलोक वेबसाइट कशी वापरतात हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी. यात तृतीय पक्षाच्या सोशल मीडिया वेबसाइटवरील कुकीज देखील समाविष्ट असू शकतात.\n“आपल्या कुकीज व्यवस्थापित करा” विभागातील पृष्ठाच्या तळाशी असलेल्या सूचनांचे अनुसरण करून आपण कोणत्याही वेळी आपल्या कुकी सेटिंग्ज बदलू शकता.\nसाठी कुकीज काय आहेत\nआम्ही खालील कारणांसाठी कुकीज आणि इतर ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरतो:\nकसे अभ्यागतांचे विश्लेषण करण्यासाठी, आपण आमच्या वेबसाइटवर\nवर्ग आणि अभ्यासक्रमांच्या लोकप्रियतेचे विश्लेषण करणे\nआमच्या वेबसाइटवर कार्यशील आणि सामग्री वर्धित करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी\nआपली कुकी प्राधान्ये व्यवस्थापित करीत आहे\nआपण MyCoolClass वेबसाइटवर आपल्या कुकी प्राधान्यांचा उपयोग करू शकता आणि आपण आपल्या वेब ब्राउझर सेटिंग्जद्वारे कुकीज नियंत्रित करू शकता. बर्‍याच वेब ब्राउझर बर्‍याच कुकीजच्या नियंत्रणास परवानगी देतात. कुकीज कशा सेट केल्या आहेत हे कसे पहावे यासह कुकीजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.aboutcookies.org किंवा www.allaboutcookies.org येथे भेट द्या.\nलोकप्रिय ब्राउझरवर कुकीज कशा व्यवस्थापित कराव्यात ते शोधा:\nइतर ब्राउझरशी संबंधित माहिती शोधण्यासाठी ब्राउझर विकसकाच्या वेबसाइटला भेट द्या.\nसर्व वेबसाइटवर Google byनालिटिक्सद्वारे ट्रॅक होण्याची निवड रद्द करण्यासाठी, भेट द्या http://tools.google.com/dlpage/gaoptout\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक त्या कुकीज पूर्णपणे आवश्यक आहेत. या कुकीज अनामिकपणे वेबसाइटची मूलभूत कार्ये आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात.\n_wpfuuid 11 वर्षे ही कुकी WPForms वर्डप्रेस प्लगइन द्वारे वापरली जाते. कुकीचा वापर प्लगइनच्या सशुल्क आवृत्तीला त्याच वापरकर्त्याद्वारे नोंदी जोडण्यासाठी करण्याची परवानगी देण्यासाठी केला जातो आणि काही अतिरिक्त वैशिष्ट्यांसाठी वापरला जातो जसे फॉर्म त्याग अॅडऑन.\nपाहिलेली_कुकी_पोलिस 1 वर्षी वापरकर्त्याने कुकीजच्या वापरास संमती दिली आहे किंवा नाही हे संग्रहित करण्यासाठी जीडीपीआर कुकी संमती प्लगइनद्वारे कुकी सेट केली आहे. तो कोणताही वैयक्तिक डेटा साठवत नाही.\nजाहिरात कुकीज पर्यटकांना संबंधित जाहिराती आणि विपणन मोहिम प्रदान करण्यासाठी वापरल्या जातात. या कुकीज वेबसाइटवर अभ्यागतांचा मागोवा ठेवतात आणि सानुकूलित जाहिराती देण्यासाठी माहिती संकलित करतात.\n_fbp 3 महिने फेसबुकवर किंवा फेसबुक जाहिरातीद्वारे समर्थित डिजिटल प्लॅटफॉर्मवर, वेबसाइटला भेट दिल्यानंतर जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी ही कुकी फेसबुकने सेट केली आहे.\nfr 3 महिने फेसबुक पिक्सेल किंवा फेसबुक सोशल प्लगइन असलेल्या साइटवर वेबवर वापरकर्त्याच्या वर्तनाचा मागोवा घेऊन वापरकर्त्यांना संबंधित जाहिराती दर्शविण्यासाठी फेसबुक सेट करते.\nयेथे 1 वर्ष 24 दिवस Google DoubleClick IDE कुकीज वापरकर्ते संकेतस्थळाचा वापर संबंधित जाहिरातींसह आणि वापरकर्त्याच्या प्रोफाईलनुसार सादर करण्यासाठी कसा करतात याबद्दल माहिती संग्रहित करण्यासाठी केला जातो.\nकसोटी_कोकी 15 मिनिटे Test_cookie doubleclick.net द्वारे सेट केले आहे आणि वापरकर्त्याचा ब्राउझर कुकीजला समर्थन देतो की नाही हे निर्धारित करण्यासाठी वापरले जाते.\nVISITOR_INFO1_LIVE 5 महिने 27 दिवस बँडविड्थ मोजण्यासाठी यूट्यूबने सेट केलेली कुकी जी वापरकर्त्याला नवीन किंवा जुना प्लेअर इंटरफेस मिळेल की नाही हे ठरवते.\nवायएससी सत्र YSC कुकी यूट्यूब द्वारे सेट केली आहे आणि यूट्यूब पृष्ठांवर एम्बेड केलेल्या व्हिडिओंच्या दृश्यांचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाते.\nyt- रिमोट-कनेक्ट केलेले डिव्हाइस नाही या कुकीज एम्बेडेड यूट्यूब-व्हिडिओंद्वारे सेट केल्या जातात.\nyt- रिमोट-डिव्हाइस-आयडी नाही या कुकीज एम्बेडेड यूट्यूब-व्हिडिओंद्वारे सेट केल्या जातात.\nवेबसाइटवर अभ्यागत कसे संवाद साधतात हे समजण्यासाठी विश्लेषणात्मक कुकीज वापरल्या जातात. या कुकीज मेट्रिकला अभ्यागतांची संख्या, बाउन्स रेट, रहदारी स्त्रोत इ. वर माहिती प्रदान करण्यात मदत करतात.\n_ga 2 वर्षे Google Analytics द्वारे स्थापित _ga कुकी, अभ्यागत, सत्र आणि मोहिमेच्या डेटाची गणना करते आणि साइटच्या विश्लेषणाच्या अहवालासाठी साइटच्या वापराचा मागोवा ठेवते. कुकी अनामिकपणे माहिती संग्रहित करते आणि अद्वितीय अभ्यागतांना ओळखण्यासाठी यादृच्छिकपणे व्युत्पन्न केलेली संख्या नियुक्त करते.\n_ga_QB4KJ2NX1F 2 वर्षे ही कुकी गूगल ticsनालिटिक्सने स्थापित केली आहे.\nसंमती 16 वर्षे 3 महिने 26 दिवस 7 तास या कुकीज एम्बेडेड यूट्यूब-व्हिडिओंद्वारे सेट केल्या जातात. ते निनावी सांख्यिकीय डेटा नोंदवतात उदाहरणार्थ व्हिडिओ किती वेळा प्रदर्शित केला जातो आणि प्लेबॅकसाठी कोणत्या सेटिंग्ज वापरल्या जातात. जोपर्यंत आपण आपल्या Google खात्यात लॉग इन करत नाही तोपर्यंत कोणताही संवेदनशील डेटा गोळा केला जात नाही, अशा परिस्थितीत आपल्या निवडी आपल्या खात्याशी जोडल्या जातात, उदाहरणार्थ आपण व्हिडिओवर \"लाईक\" क्लिक केल्यास.\nजतन करा आणि स्वीकारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2021-09-27T05:18:36Z", "digest": "sha1:V63XCTLZJ7TF32AR2DJIK3HO7AKDRCDP", "length": 6256, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फरहान बेहार्डीन - विकिपीडिया", "raw_content": "\n(फरहान बेहर्डीन या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव फरहान बेहार्डीन\nजन्म ९ ऑक्टोबर, १९८३ (1983-10-09) (वय: ३७)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी ० ०\n१८ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nफरहान बेहार्डीन (९ ऑक्टोबर, इ.स. १९८३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nइ.स. १९८३ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n९ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nदक्षिण आफ्रिकेचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/featured-posts/page/50/", "date_download": "2021-09-27T03:05:23Z", "digest": "sha1:QNC3SMJRVJ43MJQ3BBIKEQ2R4HRPPBRM", "length": 18390, "nlines": 190, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Featured Posts Archives » Page 50 of 55 » Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअनिरुद्ध भजन म्युजिक अ‍ॅप\nहरि ॐ, सर्व श्रद्धावानांना हे माहीत असेलच की ‘पिपासा’ अभंगमालिकेतील पुढील अभंगसंग्रह ‘पिपासा-३’ येत्या गुरुवारी म्हणजे दि. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित होणार आहे. ह्या संग्रहातील १० निवडक अभंग श्रीहरिगुरुग्राम येथे प्रत्यक्ष परमपूज्य सद्‍गुरु अनिरुद्धांच्या (बापूंच्या) उपस्थितीत स्टेजवरून वाद्यवृंदाच्या साथीने गायले जाणार आहेत. ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर हा अभंगसंग्रह सर्व श्रद्धावानांकरिता उपलब्ध होईल, जो ॲपच्या माध्यमातून श्रद्धावान खरेदी करू शकतात, हेदेखील श्रद्धावानांना ज्ञात आहेच. ह्या ॲपचे नाव ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ (Aniruddha\n आज सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या, दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमा’बद्दलच्या अग्रलेखांतून आपल्याला ‘भक्तिभाव चैतन्या’विषयी, त्याच्या सर्वोच्च श्रेष्ठतेविषयी आणि मानवजीवनातील त्याच्या आवश्यकतेविषयी माहिती होतच आहे. पण जेव्हा हा ‘भक्तिभाव चैतन्य’ शब्द आपल्याला माहीतही नव्हता, तेव्हादेखील श्रद्धावानाला ‘पिपासा’ संग्रहातील अभंगांनी ‘भक्तिभाव चैतन्यातच’ चिंब भिजवून टाकले होते. थकलेल्या, क्लांत मनाला शांत करून नवी उभारी देण्याची ताकद ह्या ‘पिपासा’मध्ये आहे. “ ‘पिपासा’च्या अभंगांनी आमचा भक्तिविषयक दृष्टिकोन, नव्हे एकंदर जीवनाविषयीचा दृष्टिकोनच आमूलाग्र बदलून गेला व\nइंधन से जुडी राजनीती\nईंधन की कीमतों में बढ़ोतरी जागतिक विकास के लिए बाधा ठहरेगी – प्रधानमंत्री मोदी का ईंधन उत्पादकों को चेतावनी नई दिल्ली – ईंधन के बढ़ते दामों से जागतिक विकास के लिए बाधा ठहरेगी, ऐसी चेतावनी प्रधानमंत्री मोदी ने तेल उत्पादक देश एवं कंपनियों को दी है तथा तेल उत्पादक देशों ने विकासशील देशों में निवेश बढ़ाने पर उसका बहुत बड़ा आर्थिक फायदा इन देशों को मिलेगा, ऐसा विश्वास प्रधानमंत्री मोदी ने व्यक्त किया है तथा तेल उत्पादक देशों ने विकासशील देशों में निवेश बढ़ाने पर उसका बहुत बड़ा आर्थिक फायदा इन देशों को मिलेगा, ऐसा विश्वास प्रधानमंत्री मोदी ने व्यक्त किया हैईंधन तेल के लगातार\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४च्या मराठी प्रवचनात ‘ध्यान कसे करावे’ याबाबत सांगितले. विचारांमुळे जो एक आवाजाचा कल्लोळ, गोंगाट तयार होतो ना, त्याच्यामध्ये त्या आईचा शब्द विरून जातो. आमच्याच देहामध्ये आहे सगळं, बाहेर कुठेही नाही, ज्यांनी ग्रंथ वाचला आहे, मातृवात्सल्यविंदानम् वाचलं आहे त्यांना माहिती आहे कि सगळी ही परमेश्वरी, हा परमेश्वर, त्यांचा पुत्र परमात्मा सगळं आमच्यामध्येच आहे. बाहेरुन तो आतपर्यंत त्यांचा जो अंश आहे त्याच्याशीच कनेक्ट करतो. मग\nअमरिका सह पश्चिमी देश और रशिया में तनाव बढ़ने के आसार\nरशिया की सीमा के पास युद्धाभ्यास के लिए नाटो के ४५ हजार सैनिकों की तैनाती भव्य युद्धाभ्यास में ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ का भी समावेश ब्रुसेल्स/मॉस्को – ‘सेव्हिएत संघराज्य’ के विघटन के बाद का सबसे बड़े युद्धाभ्यास के तौर पर पहचाने जाने वाले ‘ऑपरेशन ट्रायटंड जंक्चर १८’ के लिए नाटो लगभग ४५ हजार सैनिक रशियन सीमा के पास उतरने वाले हैं, यह सामने आया हैरशियन सीमा से जुड़कर स्थित नोर्वे, स्वीडन, फ़िनलैंड,\nतुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सांगितले. आता तुम्ही म्हणाल, बापू आम्ही faith ठेवायचा म्हणजे काय विश्वास ठेवायचा म्हणजे काय विश्वास ठेवायचा म्हणजे काय हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का बरोबर म्हणजे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमची भक्ती थोडीफार weak\nभारत ने पाकिस्तान पर दबाव बढाया\nसंयुक्त राष्ट्रसंघ के आम सभा में – विदेश मंत्री स्वराज ने पाकिस्तान की धज्जियां उड़ाई संयुक्त राष्ट्रसंघ: अमरिका पर ९/११ का हमला करने वाले ओसामा बिन लादेन को पाकिस्तान में ढेर किया गया है, पर मुंबई पर २६/११ का भीषण हमला करनेवाला हाफिज सईद पाकिस्तान में मुक्त घूम रहा है, इसकी तरफ ध्यान केंद्रित करते हुए विदेश मंत्री स्वराज ने पाकिस्तान ने आतंकवादी कार्रवाइयों पर आजतक किए नजरअंदाजी पर कड़ी\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सांगितले. विश्वास ठेवा विश्वास ठेवा कि तुम्ही विश्वास ठेवलात कि तो सगळं करु शकतो, सगळं करु शकतो. कुठल्या मार्गाने करेल हे तुम्हाला माहित नाही. त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. Why should we bother for it. मी का म्हणून काळजी करायची. अगदी वादळात सापडला आहात. चारही बाजूंनी समजा चारही समुद्र सगळ्या जगाचे समुद्र तुमच्या अंगावर\nअशुभनाशिनी नवरात्रि उत्सव (आश्विन नवरात्रि उत्सव) २०२१ के संदर्भ में सूचना\nसारी दुनिया की आँखें गड़ी हुईं, प्रधानमंत्री @narendramodi और अमरिका के राष्ट्राध्यक्ष बायडेन के बीच की द्विपक्षीय चर्चा संपन्न हुई\nकोरोना, #हवामान बदलाव, #व्यापार और इंडो-पैसिफिक यह इस चर्चा में प्रमुख मुद्दे थे ऐसा राष्ट्राध्यक्ष #बायडेन ने कहा|\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/kevada-is-rare-in-palghar-ganesha-festival-is-in-high-demand-psp05", "date_download": "2021-09-27T04:20:03Z", "digest": "sha1:DFDMB3HA6PLUCETGWBFKN7NJMYTLAAYV", "length": 22642, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पालघर मध्ये केवडा होतोय दुर्मिळ ; गणेश उत्सवात असते जास्त मागणी", "raw_content": "\nपालघर मध्ये केवडा होतोय दुर्मिळ ; गणेश उत्सवात असते जास्त मागणी\nविरार : केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर किंवा केतकीच्या बनात नागीण सळसळली हि गाणी आपल्या मनी आजही रुणझुणत असतानाच हि केतकीच म्हणजेच केवढा (Kevadha) याला वर्षभर कोणी विचारत नसले तरी गणपती (Ganpati) मध्ये मात्र याचा भाव वधारलेला असतो. काल पासून याचा भाव वाढला असून जी पाती १० रुपयाला मिळते तीच पाती चक्क ५०० रुपयेही कमवून देऊ लागली आहे. कारण गणपतीच्या (Ganpati) पूजेला याचे अनन्यसाधारण महत्व आहे . परंतु दुर्मिळ असा केवढा आता दुर्मिळ होऊ लागला आहे.\nगणेशोत्सवात जसा दुर्वा ,जास्वंद या फुलांना मान असतो तसाच मान हा केवड्याला पण असतो . गणेश,गौरी पूजनासाठी लागणारा केवड़ा दुर्मिल झाल्याने पूजे साठी लागणार्या केवड्या वीना मुर्त्यांची विधिवत पूजा करावी लागणार आहे. त्यामुळे भाविका नाराज झाले आहेत. पश्चिम किनार्यावरील कोरे,एडवन ,केळवा,माहीम,चिंचणी बोर्डी आणि विक्रमगड तालुक्यातील काही भागात नैसर्गिकरित्या उगवलेला केवडा मिळत आहे. परंतु आता धूपप्रतिबंधित असलेली हि झाडे कापून टाकल्याने कमी होऊ लागली आहेत.केवड्याला अत्तरासाठीही मोठी मागणी असते.\nहेही वाचा: हिंदूच्या भावना पुन्हा दुखावल्या; आता 'रेड लेबल' टार्गेट\nहिंदूच्या धार्मिक कार्यात देव-देवतांच्या पूजेला महत्वाचे स्थान आहे. परंपरेनुसार प्रत्येक देवाला विशिष्ट प्रकारची पाने, व फुले वाहण्याची प्रथा आहे. गणपतीला दुर्वा, जास्वंदी फूल, केवडा वाहिला जातो. तर गौरीला मोगर्याची फणी, गजरा, केवड़ा वाहिला जातो. गणेशोत्सव व गौरीचा सण सुरु होणार आहे. मात्र केवड़ा मिळत नसल्याने केवडयावीणा गौरी-गणपतीची पूजा करावी लागणाऱ असल्याने भाविक नाराज झाले आहेत.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune/navratri-chaturshringi-temple-radio-948212/", "date_download": "2021-09-27T03:22:34Z", "digest": "sha1:LQY5MZM3KO7JX7DKIZYSGSC7GYXSVIJP", "length": 14798, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चतु:शृंगी मंदिर परिसरात यात्रेसाठी यंदाही रेडिओ स्टेशन! – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nचतु:शृंगी मंदिर परिसरात यात्रेसाठी यंदाही रेडिओ स्टेशन\nचतु:शृंगी मंदिर परिसरात यात्रेसाठी यंदाही रेडिओ स्टेशन\nदेवस्थानची नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीसाठी हिऱ्याची नथ हा नवा अलंकार करण्यात आला आहे. तर, तीन एकर मंदिर परिसरात नवरात्रोत्सवासाठी रेडिओ स्टेशन कार्यरत राहणार आहे.\nचतु:श्रुंगी देवीचे १० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. देवस्थानची नवरात्रोत्सवासाठी तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीसाठी हिऱ्याची नथ हा नवा अलंकार करण्यात आला आहे. तर, तीन एकर मंदिर परिसरात नवरात्रोत्सवासाठी रेडिओ स्टेशन कार्यरत राहणार आहे.\nगुरुवारी (२५ सप्टेंबर) अश्विन शुद्ध प्रतिपदेस यंदाचे सालकरी सुहास अनगळ यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होणार आहे. दररोज सकाळी १० आणि रात्री ९ वाजता देवीची आरती होणार आहे. तिथीचा क्षय झाल्यामुळे या वर्षी खंडेनवमी आणि विजया दशमी एकत्र आली आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी नवचंडी होम होणार आहे. तर, ढोल-ताशा, वाघ्या-मुरळी, बत्तीवाले, सेवेकरी, बँडपथक यांचा समावेश असलेली देवीची सीमोल्लंघनाची मिरवणूक सायंकाळी ५ वाजता निघणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुभाष अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त नंदकुमार अनगळ यांनी सोमवारी दिली. मुंबईतील एका भाविकाने देवीला हिऱ्याची नथ देण्याचे ठरविले आहे. ही नथ घडविण्याचे काम सुरू असून दसऱ्यापर्यंत ही नथ देवीला अर्पण करण्याचा त्यांचा मानस असल्याचेही अनगळ यांनी सांगितले.\n‘ग्रीन हिल’ संस्थेच्या सहकार्याने निर्माल्यापासून खतनिर्मिती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी दोन हजार टन निर्माल्याचा वापर करण्यात आला होता. सौरऊर्जेच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या पायथ्याशी १६ सौरऊर्जा दिवे बसविले असून आणखी दोन टप्प्यांत वर्षभरामध्ये मंदिर उजळून निघेल. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली असून मंदिर परिसरातील स्वच्छतेसाठी बी. व्ही. ग्रुपचे सहकार्य लाभले आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांग असेल, असेही अनगळ यांनी सांगितले.\nअनगळ म्हणाले, की गेल्या वर्षी सुरू केलेल्या रेडिओ स्टेशनला उत्तम प्रतिसाद लाभला. भाविकांसाठी सामाजिक उद्घोषणांबरोबरच भजन, कीर्तन आणि भक्तिसंगीताचे प्रसारण करण्यात आले. या रेडिओ स्टेशनमुळे गर्दीत चुकलेली मुले पालकांना सापडण्यासाठी पोलिसांना चांगली मदत झाली. मंदिर परिसरात २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून दर्शनासाठी रांगेत असलेल्या भाविकांना एलईडी स्क्रीन आणि दोन क्लोजसर्किट टीव्हीद्वारे देवीचे दर्शन घडेल. उत्सवकाळात १०० पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड, अनिरुद्ध सेवा केंद्राचे स्वयंसेवक आणि मंदिराचे सुरक्षारक्षक दोन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन पास १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nउपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nडॉ. कनक साहा यांना भटनागर पुरस्कार\nशाळांचे सर्वच वर्ग सुरू करा\nआज, उद्या अतिवृष्टीचा इशारा; राज्यातील काही भागांत ‘गुलाब’ चक्रीवादळाचा परिणाम\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\n“ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ऐकत नाहीत, तर … ” ; संजय राऊतांचं पदाधिकारी मेळाव्यात विधान\nसंजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यावरील प्रेमाखातर मी सव्वा रुपया…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_94.html", "date_download": "2021-09-27T03:18:09Z", "digest": "sha1:XJ2ZJWCQ5FZHSZYITCJINMB7MBMA3JTM", "length": 17036, "nlines": 168, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "कृषी पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपदी नुतन जाधव यांची निवड | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nकृषी पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपदी नुतन जाधव यांची निवड\nकृषी पदवीधर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नूतन गणेश जाधव यांची निवड झाली आहे.\nकृषी पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषी व संलग्न पदवीधरांनी , पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहेत. शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी संघटना सदैव कार्यरत आहे कृषी पदवीधर संघटना पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नूतन जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक महेशद कडुस पाटील, अध्यक्ष मंगल कडूस पाटील व उत्तर महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष व विदर्भ युवती निरीक्षक गुंजन कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे उद्देश तळागाळापर्यंत पोचवून कृषी पदवीधरांचे व शेतकऱ्यांचा समस्या शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तर वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडण्याचा मानस असल्याचे नुतन गणेश जाधव यांनी सांगितले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : कृषी पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपदी नुतन जाधव यांची निवड\nकृषी पदवीधर संघटना पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपदी नुतन जाधव यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/neem-leaves-and-stalks-are-extremely-beneficial-for-your-health-know-the-benefits/", "date_download": "2021-09-27T03:25:51Z", "digest": "sha1:46QQSPPEJQP7UY6OKHBN3DGHPER36WQC", "length": 8919, "nlines": 99, "source_domain": "krushinama.com", "title": "कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nकडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे\nकडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब वृक्ष नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. या झाडाची पाने, फळे, बिया अत्यंत कडू असतात. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वर, महारोग, बाळंतरोग, अफूच्या उतारासाठी, जखम, मुळव्याध, मधुमेह इ. रोगांवर कडुनिंबाचे झाड फायदेशीर आहे. कडुनिंबाचे झाड ज्या ठिकाणी जास्त असते तेथील हवा फार शुद्ध राहते.\nकडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे विकार होत नाहीत. त्याचप्रमाणे दातांना बळकटी येते.\nउन्हाळ्यात कडुनिंबाचं रस प्यायल्याने उन्हाचा त्रास होत नाही.\nकडुनिंबाची पाने धान्यात घालून ठेवल्यास धन्याला कीड किंवा अळी लागत नाही.\nरोज ग्लासभर हा रस प्यायल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.\nकडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.\nपोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडे गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.\nसौंदर्य प्रसाधने, दंतमंजन यांमध्ये देखील कडुनिंबाचा वापर करण्यात येतो.\nराज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा\nमुतखड्याची लक्षणे व त्यावरील ‘हे’ घरगुती आहे उपाय, माहित करून घ्या\nई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; तर ‘या’ जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/06/01/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA/", "date_download": "2021-09-27T03:49:09Z", "digest": "sha1:SQ5EEM6DLQKLRKGXJMBUCQ5F3WUYVNBB", "length": 6620, "nlines": 103, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "भाजप शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवड - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nभाजप शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवड\nपुणे : भारतीय जनता पक्षाच्या शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना दिले. नागपुरे यांच्यासह राजेश येनपुरे व गणेश घोष यांची सरचिटणीसपदी निवड झाली आहे. आपल्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, रवी अनासपुरे, राजेश पांडे यांचे दीपक नागपुरे यांनी आभार मानले. येत्या काळात पक्षसंघटनेसाठी झोकून देऊन काम करणार असल्याचे नागपुरे म्हणाले.\n← आझम कॅम्पस मशिदीत दर शुक्रवारी नमाज पठणाचे’फेसबुक लाईव्ह’द्वारे थेट प्रक्षेपण\nईपीएफओ निवृत्ती वेतनधारकांना मिळणार वाढीव वेतन →\nबिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार, सोमवारी होणार शपथविधी\nKarnatak – बसवराज बोम्मई होणार मुख्यमंत्री\nमराठा आरक्षण – तीन पक्षांची राजकीय ठगेगिरी सुरू :आशिष शेलार\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/454893", "date_download": "2021-09-27T04:22:17Z", "digest": "sha1:5ZQSOXLALLFPMB4Q26RBICCXH76EKQVT", "length": 2532, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जंजीर (चित्रपट)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जंजीर (चित्रपट)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:३५, ११ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n३०४ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०८:५१, ८ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०१:३५, ११ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\n[[new:फ़ना (सन् २००६या संकिपा)]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/facebook-anti-islam-content-pakistan-islamabad-highcourt-drone-attack-ideological-boundaries-1441603/", "date_download": "2021-09-27T05:29:48Z", "digest": "sha1:GZPFADYXBNI2IDDZFROT7RFN6N2WHFXC", "length": 13381, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Facebook anti islam content pakistan islamabad highcourt drone attack ideological boundaries | इस्लामी विचारधारेवर विरोधी विचारांचे ड्रोन हल्ले इस्लामाबाद हायकोर्ट", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nइस्लामी विचारधारेवर विरोधी विचारांचे ड्रोन हल्ले: इस्लामाबाद हायकोर्ट\nइस्लामी विचारधारेवर विरोधी विचारांचे ड्रोन हल्ले: इस्लामाबाद हायकोर्ट\n८५ टक्के इस्लामविरोधी मजकूर हटवल्याची पाक सरकारची माहिती\nWritten By लोकसत्ता टीम\nफेसबुकने साईटवरील इस्लामविरोधी जवळपास ८५ टक्के मजकूर हटवल्यानंतरही इस्लामाबाद हायकोर्टाने फेसबुकला फटकारले आहे. इस्लामी विचारधारेच्या सीमेवर अजूनही विरोधी विचारांचे ड्रोन हल्ले सुरूच असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदविले.\nगेल्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये फेसबुकवर इस्लामविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद हायकोर्टाने फेसबुकला फटकारले आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान पाक सरकारने बाजू मांडली. आम्ही सोशल मीडियावरुन इस्लामविरोधी पोस्ट हटवण्यासाठी मोहीम राबवली असून आत्तापर्यंत ८५ टक्के मजकूर हटवण्यात आला आहे असा दावा पाकिस्तान सरकारने हायकोर्टात केला. मात्र यावर हायकोर्टाने असमाधान व्यक्त केले. सोशल मीडियावर आपल्याविरोधात युद्ध सुरु आहे. मग आपली आयटी विंग कुठे आणि काय करत आहे असा सवालच हायकोर्टाने विचारला. देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने याविषयावर मौन बाळगले असून असे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणाच नाही याकडेही हायकोर्टाने लक्ष वेधले.\nसोशल मीडियावर बंदी टाकून या समस्येवर तोडगा काढता येणार नाही असेही हायकोर्टाने नमूद केले. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने थेट फेसबुकला तंबीच दिली होती. इस्लामविरोधी मजकूर हटवला नाही तर बंदीची कारवाई केली जाईल असे हायकोर्टाने म्हटले होते.\nदरम्यान, पाकिस्तानमध्ये मुस्लिमबहूल देशांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सोशल मीडियावरील इस्लामविरोधी मजकूर हटवण्यासाठी संयुक्त रणनिती आखली गेली. या बैठकीत पाकिस्तान याविषयी कायदा आणि अन्य बाबींचा अभ्यास करुन मसूदा तयार करेल असे निश्चित करण्यात आले. तसेच या संदर्भात संयुक्त राष्ट्रातही आवाज उठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_135.html", "date_download": "2021-09-27T04:17:26Z", "digest": "sha1:UVI2KJWU727G6PBMIZXMSMFCSBKGJ5PH", "length": 19056, "nlines": 169, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "बलात्कार प्रकरणी 'तो' ग्रामसेवक अखेर निलंबित | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nबलात्कार प्रकरणी 'तो' ग्रामसेवक अखेर निलंबित\nबलात्कार प्रकरणातील पुरंदर पंचयत समितीचा तो ग्रामसेवक अखेर निलंबित\nअनैतिक संबंधात अडसर होत असल्याने प्रियसीच्या मदतीने तिच्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न करणे तसेच त्याच अवस्थेत हिवरे ता पुरंदर येथील डोंगराळ भागात बेवारस स्थितीत टाकून पुरावा नष्ट करणे. त्याचप्रमाणे एक अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करणे या गुन्हा वरून सासवड पोलिस स्टेशनच्या कोठडीत असलेल्या प्रियकर ग्रामसेवक रमेश भालेराव सासवड (ता पुरंदर जि पुणे) यास निलंबित करण्यात आले आसल्याचे. पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी सांगितले\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की पुरंदर मधील रमेश जयवंत भालेराव याचे वृषाली संतोष चव्हाण (भादे ता खंडाळा जि सातारा) हिच्यासोबत विवाह बाह्य अनैतिक संबंध होते. तसेच या संबंधास वृषाली चा पती संतोष बाळासाहेब चव्हाण यास विरोध होता. त्यामुळे रमेश भालेराव आणि वृषाली चव्हाण यांनी संगनमताने त्यास अनोळखी ठिकाणी बोलवून घेऊन दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यास त्याच्या अवस्थेत तिथे टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आरोपी रमेश भालेराव याने एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यावर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपीस दोन्ही गुन्ह्याच्या कारणावरून तब्बल चौदा दिवसांची वेळोवेळी पोलीस कोठडी देण्यात आली होती.\nपोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे व राजेश माने या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे चौकशी केली. तर पोलिसांचा दोन्ही गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यास पुणे येथील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले. दरम्यान गुन्ह्याची माहिती सासवड पोलिसांनी पुरंदर पंचायत समितीला कळविल्यानंतर गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी ग्रामसेवक रमेश भालेराव या अटक केल्याच्या दिवसापासून निलंबित केल्याचे पत्र दिले आहे. तसेच याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी सांगितले की ग्रामसेवक रमेश भालेराव या विविध गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : बलात्कार प्रकरणी 'तो' ग्रामसेवक अखेर निलंबित\nबलात्कार प्रकरणी 'तो' ग्रामसेवक अखेर निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sakalpublications.com/index.php?id_category=41&controller=category", "date_download": "2021-09-27T05:06:08Z", "digest": "sha1:2MMLPVZTWUYE5GRXS47FN3ADSV2EW6LG", "length": 11018, "nlines": 270, "source_domain": "sakalpublications.com", "title": "Diwali Ank 2018, 2018 Diwali Ank, Diwali Ank, Diwali Ank Marathi, Diwali Issue - Sakal Media Private Limited", "raw_content": "\nजीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो...\nपत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील...\nविज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. रिलीज...\nसंपूर्ण करिअर विश्वाचा अद्ययावत (Updated ) आराखडा वाचकांसमोर उभा व्हावा...\nभावना सर्वांमध्ये असतात, पण त्यांना योग्य रीतीने हाताळण्यासाठी भावनिक...\nसीरियाचा नेमका प्रश्न आणि त्याबद्दल वेगवेगळे देश काय करीत आहेत, याचा...\nशास्त्रीय संगीत ऐकायला खूप जणांना आवडते, पण अनेकांना त्यातले काही कळत...\nतनिष्कादिवाळी अंक २०१८ :अंकात वाचा :...\nसकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...\nगेल्या 85 वर्षाच्या वाटचालीतील सकाळ माध्यम समूहाने मराठी वाचकांची आवड व अभिरूची लक्षात घेऊन 'दै.सकाळ' बरोबरच विविध प्रकाशने सुरू केली आहेत.यामध्ये समाजातील विविध घटक विचारात घेऊन या प्रकाशनांची रचना केली आहे.त्यामधील 'सकाळ साप्ताहिक','तनिष्का','प्रिमियर' या सकाळ माध्यम समूहाच्या प्रकाशनांना वाचकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.\nप्रीमियर: छोट्या पडद्यापासून मल्टीप्लेक्सपर्यंत मनोरंजनाचा खजिना उघडणारे खुसखुशीत लेखन 'स्टार' कलाकारांचे समृद्ध करणारे अनुभव कलाकारांच्या बिझी शेड्यूलमधला फावला वेळ\nतनिष्कादिवाळी अंक २०१८ :अंकात वाचा : प्रत्येक कुटुंबासाठी.. कुटुंबातल्या 'ति'च्यासाठी.. स्त्रीमनाने उलगडलेले नवे भावविश्व, मातीतल्या कार्यकर्तीपासून अभिनेत्रापर्यंतच्या अनेकींच्या पर्समध्ये काय आहे याची गुपितं, खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटा आणि त्यांच्या यशोगाथा, कुलुपबंद करून जपल्या गेलेल्या प्रेमाची कहाणी, एेश्वर्य पाटेकर आणि...\nसाप्ताहिक सकाळ: नवं विश्व दाखविणारे समृद्ध अनुभव सण सजविणारी वैचारिक मैफल आयुष्य बदलवून टाकणारे अनवट प्रवास नामवंत लेखकांसोबत पानापानांमध्ये नवा आशय\nशब्ददीप: शब्दाशब्दांत विचारांचे दीप अफलातून माणसांशी भन्नाट भेटी डावीकडून उजवीकडेः भारत नेमका कुणाचा सांस्कृतिक महाराष्ट्र घडविणाऱयांचे स्मरण\nअॅग्रोवन: शिवार फुलविणाऱया यशकथा शेतकरी आणि मजूर यांच्यातील वेगळ्या नात्याची नव्या दृष्टीकोनातून मांडणी मजुर टंचाईच्या प्रश्नावर मात करणाऱया शेतकऱयांची यशकथा यांत्रिकीकरणातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव\nसरकारनामा: ट्रम्प ते तावडे... जागतिक राजकीय मंचाचा बदलता अर्थ महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांशी खुमासदार गप्पा उद्याच्या महाराष्ट्राचा तज्ज्ञांनी घेतलेला राजकीय वेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2015/09/", "date_download": "2021-09-27T04:23:09Z", "digest": "sha1:DXWPW62KDQM5RWYXLYN4ZNDH2UFYGRNB", "length": 10724, "nlines": 82, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: September 2015", "raw_content": "\nतीन ते चार वर्षांच्या मुलांच्या पत्रिकेबाबत प्रश्न विचारण्यारया Clients ची संख्या तशी कमी असते, पण असते. अशीच एक पत्रिका आली होती, आजार होता Cerebral Palsy (सेरेब्रल पालसि), हा मेंदूचा आजार असून प्रसूती होतेवेळी किंवा प्रसुतीच्या अगोदर मेंदूला इजा झाल्यास हा आजार होऊ शकतो ( अधिक माहितीसाठी वाचकांनी कृपया Google करावं ).\nह्या आजारामुळे muscle coordination नीट होत नाही. माझ्यासमोर आलेल्या पत्रिकेत माझं पहिल लक्ष गेलं ते बुधाकडे बुध हा वाणीचा कारक ग्रह आहे, तोच नीच होता आणि लग्नेश देखील होता. ह्यां मुलाला बोलता येत नव्हत. KP method नुसार प्रथम भावाचा उप नक्षत्र स्वामी हा देखील बघतात, तो १,६,१२ ह्या आजारासाठी ओळखल्या जाणारया स्थानांचा कार्येश होता. त्यामुळे आजाराची तीव्रता जास्ती होती. २०१८ पर्यंत असणारी शुक्र महादशा (काळ) ही देखील भावचलित कुंडली मधे अष्टम भावाची कार्येश होती, ह्याचा अर्थ कि सुधारणा २०१८ पर्यंत तरी वाटतं नव्हती.\nबुध हा ग्रह मीन राशीत निचीचा म्हणून ओळखला जातो, मीन हि रास शरीराच्या \"पाय\" ह्या अवयवावर येते. ह्या मुलाला चालता देखील येत नव्हत. पण ह्याच मीन राशीत गुरु ग्रह होता जो मीनेत स्वगृही असतो त्यामुळे कदाचित चालण्याबाबतीत भविष्यात थोडीफार प्रगती/सुधारणा होण्याची शक्यता आहे पण वाणीचा कारक बुधच नीच असल्यामुळे बोलण्याच्या बाबतीत प्रगती कठीण वाटत होती.\nह्या पत्रिकेत आणखी एका गोष्टीने माझं लक्ष वेधल, ह्याची रास धनु असल्यामुळे ह्याची साडेसाती नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झालेली होती त्यामुळे आता प्रोब्लेम आणखी वाढण्याची शक्यता होती. त्यात अजून ह्याची रास ही सप्तम स्थानात येत असल्यामुळे साडेसाती मध्ये शनिचं भ्रमण हे ६,७,८ ह्या स्थानांमधून होणार होत जी स्थान आजाराची स्थान म्हणून ओळखली जातात. म्हणजेच पुढचा काळ खूपच खडतर जाणार होता. ह्यात आणखी भर घालण्यासाठी ह्या मुलाच्या आईची रास वृश्चिक होती म्हणजे तिला देखील साडेसाती सुरु होतीच, त्यात पुन्हा वडिलांची रास मकर होती, त्यांची साडेसाती जून २०१७ पासून सुरु होणार म्हणजे जुन २०१७ ते डिसेंबर २०१९ ह्या काळात घरातील तिघांनाही साडेसाती असणार होती.\nआता हे एवढं सगळं असताना उपाय उपयोगी पडतील अस वाटत नव्हतं तरी देखील काही उपाय सांगितले, प्रयत्न करण्याने यश मिळेल का नाही हे माहित नसत पण \"आपण सगळे प्रयत्न केले \" हे मानसिक समाधान तर नक्कीच मिळत.\nसांगितलेले उपाय खालील प्रमाणे,\n१) घरातील दोघांना आत्ता साडेसाती आणि पुढे तिघांना साडेसाती असणार होती. मारुती उपासना सांगितली. जेंव्हा ती व्यक्ती स्वतः करू शकत नाही (जसं इथे मुलगा लहान असल्यामुळे) त्यावेळी शक्यतो घरातील ज्याच्या पत्रिकेत शनि strong असेल त्यांनी ती करावी.\n२) ह्या मुलाचे मिथुन लग्न आहे जी \"द्विस्वभाव\" राशी म्हणून ओळखली जाते तसेच ह्याची चंद्ररास धनु, जी देखील \"द्विस्वभाव\" रास, मीन राशीत देखील जास्ती ग्रह आणि ती देखील \"द्विस्वभाव\" राशी, म्हणून त्यांना एकापेक्षा जास्तं (कमीत कमी दोन, \"द्वि\") उपचार पद्धती (pathy) घ्याव्यात अस सुचवलं जसं allopathy + homeopathy. हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं कि हे असच सुरु आहे.\n3) साडेसाती सुरु होती. शनिवारी शक्यतो कुठ्ल्या Tests किंवा उपचार नकोत. तसच शनी हा अंधाराचा कारक म्हणून कुठल्याही दिवशीच्या रात्रीच्या वेळी जास्त काळजी घ्यावी.\nसाहजिकच हे सगळं वाचुन कुणाच्याही मनात प्रश्न येईल कि हे सगळं ह्याच मुलाच्या वाटयाला का आलं ह्यानी तर अजून कुठलंच वाईट कर्म केलेल नाही. काही मुलांचा जन्म व्यवस्थित होतो तर काही मुलांना जन्मापासूनच आजारपणाला सामोरे जावे लागते. हे असं का होतं ह्यानी तर अजून कुठलंच वाईट कर्म केलेल नाही. काही मुलांचा जन्म व्यवस्थित होतो तर काही मुलांना जन्मापासूनच आजारपणाला सामोरे जावे लागते. हे असं का होतं पुनर्जन्म न मानणाऱ्या लोकांना ह्याच उत्तर कधीच सापडणार नाही.\nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nConsultation - सापाच्या साक्षीने..\nरविवार सकाळची पहिलीच Appointment अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळ...\nमी कुत्रा पाळू का\nज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने \"मी कुत्रा पाळू का\" असा प्रश्न विचारला. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2019/11/blog-post_15.html", "date_download": "2021-09-27T04:09:11Z", "digest": "sha1:K5KSXDDTOUZN54JDDSM4EG3E6X6G73NF", "length": 6862, "nlines": 77, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: भामटा", "raw_content": "\nएक व्यक्ती (स्वतःला ज्योतिष अभ्यासक म्हणवणारी) पत्रिका दाखवायला आली. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या होत्या त्यामुळे माझ्या ज्योतिष ज्ञानाबद्दल त्यांची खात्री पटली. Consultation दरम्यान माझ्या असं लक्षात आलं कि ते स्वतःला अभ्यासक म्हणवत असले तरी त्यांचं ज्ञान अगदीच थातूर मातुर आहे.\nस्वतःचं विचारून झाल्यानंतर त्यांनी दुसरी एक पत्रिका माझ्यासमोर ठेवली जी एका मोठ्या नावाजलेल्या मंत्र्याची होती. निवडणूका जवळ आल्या होत्या. हे मंत्री त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत असा दावा करत \"ह्या निवडणुकीत त्यांना यश मिळेल का\" असा त्यांनी मला प्रश्न केला. मी त्यांना म्हंटल कि \"पहिली गोष्ट, त्यांना (त्या मंत्र्याला) माझा reference द्या आणि त्यांना त्यांचं भविष्य जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर त्यांना मला consultation द्येयला जरूर आवडेल & it will be an honor for me\". ह्यावर मात्र ती व्यक्ती \"तुम्ही मला सांगा आणि मी तुमच भाकीत त्यांना नक्की सांगतो\" ह्या मुद्यावर अडून बसली. मी त्यांना म्हंटल कि तुम्ही स्वतः ज्योतिष अभ्यासक आहात, तुम्ही मला तुमचं reading सांगा आणि आपण ज्योतिष नियमानुसार ह्या पत्रिकेवर चर्चा करू. ह्या गोष्टीला देखील ती व्यक्ती तयार होईना, फक्त भाकीत सांगा, ह्यावरच सगळा भर \" असा त्यांनी मला प्रश्न केला. मी त्यांना म्हंटल कि \"पहिली गोष्ट, त्यांना (त्या मंत्र्याला) माझा reference द्या आणि त्यांना त्यांचं भविष्य जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर त्यांना मला consultation द्येयला जरूर आवडेल & it will be an honor for me\". ह्यावर मात्र ती व्यक्ती \"तुम्ही मला सांगा आणि मी तुमच भाकीत त्यांना नक्की सांगतो\" ह्या मुद्यावर अडून बसली. मी त्यांना म्हंटल कि तुम्ही स्वतः ज्योतिष अभ्यासक आहात, तुम्ही मला तुमचं reading सांगा आणि आपण ज्योतिष नियमानुसार ह्या पत्रिकेवर चर्चा करू. ह्या गोष्टीला देखील ती व्यक्ती तयार होईना, फक्त भाकीत सांगा, ह्यावरच सगळा भर आता ह्या व्यक्तीचा प्लॅन माझ्या लक्षात आला, त्या व्यक्तीला मी सांगितलेलं भविष्य हे स्वतःच्या नावावर मंत्र्याला सांगून भाव खायचा होता. त्या व्यक्तीची पत्रिका मी नुकतीच बघितली असल्यामुळे ती व्यक्ती हे असं करूच शकते हे समजायला मला जास्ती वेळ लागला नाही. त्यामुळे मी त्या मंत्र्याच भविष्य त्यांना सांगितलंच नाही हे वेगळं सांगायला नको. मुद्दा हा कि अशा व्यक्तींपासून व्यावसायिक ज्योतिषांनी सावध राहावे. सगळेच 'ज्योतिष अभ्यासक' भामटे नसतात पण काही भामटे हे 'ज्योतिष अभ्यासक' बनून येतात, म्हणून सावधान \nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nConsultation - सापाच्या साक्षीने..\nरविवार सकाळची पहिलीच Appointment अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळ...\nमी कुत्रा पाळू का\nज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने \"मी कुत्रा पाळू का\" असा प्रश्न विचारला. ...\nज्योतिष आणि दैवी मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/06/02/monsoon-rain-ahmednagar-nashik-jalgaon-news-imd-weather/", "date_download": "2021-09-27T03:10:59Z", "digest": "sha1:HSN5WHNIYYBQOWPI2JJD27SM2TSP7AVR", "length": 11468, "nlines": 162, "source_domain": "krushirang.com", "title": "अर्र.. ‘त्या’ जिल्ह्यात होणार सरासरीपेक्षा कमी पाऊस; पहा काय म्हणतोय हवामान अंदाज - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\nअर्र.. ‘त्या’ जिल्ह्यात होणार सरासरीपेक्षा कमी पाऊस; पहा काय म्हणतोय हवामान अंदाज\nअर्र.. ‘त्या’ जिल्ह्यात होणार सरासरीपेक्षा कमी पाऊस; पहा काय म्हणतोय हवामान अंदाज\nनाशिक : यंदाच्या मॉन्सून काळातील पावसाचा सुधारित अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि भागात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवली असतानाच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाला वाटते.\nअंदमानात पोहोचलेला मॉन्सून केरळात येण्यास उशीर होत आहे. मॉन्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता असतानाच सुधारित अंदाजामध्ये मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याचे म्हटलेले आहे. हवामान खात्यांचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी याबाबतची माहिती सांगितली आहे. जम्मू-काश्मीर, लेह आणि लडाख प्रदेशात सामान्यपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nतर, महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि मराठवाडा भागातील अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एकूणच करोना संकटाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना या बातमीने झटका बसणार आहे. कारण, शेतमाल विकण्याची पंचाईत असतानाच आता पाऊस कमी झाल्यास त्याही संकटाशी शेतकऱ्यांना दोन हात करावे लागणार आहेत.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nखडसेंच्या घरी झालेय ‘हे’ बोलणे; पहा काय म्हटलेय खासदार रक्षा खडसे यांनी\nत्यामुळे पोरांना जन्म घालणेही झालीय डोकेदुखी; पहा चीनमध्ये नेमका काय झालाय प्रॉब्लेम\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/06/09/canara-bank-claims-to-be-the-cheapest-lender/", "date_download": "2021-09-27T03:10:04Z", "digest": "sha1:5Q44VGJ2JHXPLKTWPP4O4MH4BJCXTTM3", "length": 12934, "nlines": 166, "source_domain": "krushirang.com", "title": "'ही' बँक देतेय स्वस्तात कर्ज.. मग पाहताय काय, करा की अर्ज..! पहा किती व्याजदर आहे..? - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\n‘ही’ बँक देतेय स्वस्तात कर्ज.. मग पाहताय काय, करा की अर्ज.. पहा किती व्याजदर आहे..\n‘ही’ बँक देतेय स्वस्तात कर्ज.. मग पाहताय काय, करा की अर्ज.. पहा किती व्याजदर आहे..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली : आयुष्यात प्रत्येकाचे एक स्वप्न असतेच, ते म्हणजे ‘फिरायला गाडी नि राहायला माडी’.. आता हे स्वप्न साकार करायचे, तर खिसा भरलेला लागतो. मग अशा वेळी मदतीला येतात बँका.. पण बँकाकडून कर्ज घेतानाही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.. नाहीतर नाकापेक्षा मोतीच जड होण्याची शक्यता असते. कर्जाचे हप्ते भरता भरता जीव मेटाकुटीला येतो. तर एका बँकेने आपण स्वस्तात मस्त कर्ज देण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. कोणती बँक आहे ही, किती व्याजदराने कर्ज देते, त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकेल, याबाबत जाणून घेऊ या..\n.. तर कॅनरा बँकेने (Canara bank) सर्वात स्वस्त कर्ज देत असल्याचा दावा केला आहे. सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत असल्याची घोषणा बँकेने ट्विटवरून केली आहे. बँकेच्या माहितीनुसार, 7.35 टक्के एमसीएलआर (MCLR) आणि 6.90 टक्के आरएलएलआर (RLLR) दराने कर्ज दिलं जात आहे. अर्थात बँकेच्या काही अटी-शर्ती आहेत. त्याचं पालन केल्यानंतरच कर्ज दिलं जाईल.\nघर किंवा वाहनासाठी कॅनरा बँकेचे कर्ज घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता. तसंच बँकेच्या https://canarabankcsis.in/canaraila/newmain.aspx ही लिंकवर ‘लोन सेक्शन’वर क्लिक करा. तुम्हाला कशासाठी कर्ज घ्यायचं आहे, त्यावर क्लिक करून अप्लाय करू शकता. त्यानंतर बँकेचे कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधतील. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही लोनच्या ‘इएमआय’बद्दल माहिती मिळवू शकता.\nएमसीएलआर (MCLR) कमी-जास्त केल्याचा परिणाम हा नवं कर्ज घेणाऱ्यांसोबतच, 2016 नंतर ज्यांनी कर्ज घेतलं होतं, अशा सगळ्यांवरच होतो. एप्रिल-2016 पूर्वी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज देण्यासाठी किमान व्याजदर ठरवून दिले जात असत, त्यांना बेस रेट म्हणत. या दरापेक्षा कमी दराने कर्ज देण्याची बँकांना परवानगी नव्हती.\n1 एप्रिल 2016 नंतर ‘एमसीएलआर’ लागू करण्यात आला. कर्जासाठी ‘मिनिमम रेट’ नक्की करण्यात आला. त्यानंतर पुढे ‘एमसीएलआर’च्या आधारावरच कर्ज देण्यास सुरुवात झाली.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\n..तर शिवसेनेचे अडसूळ होतील खासदार; राणा यांच्या पदाचे काय होणार याकडे लागले राज्याचे लक्ष\nमोदी-ठाकरे भेटीद्वारे होईल ‘ते’ही साटेलोटे; महाराष्ट्र भाजप पेचात, पहा नेमकी काय झालीय अर्ध्या तासात चर्चा\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/what-exactly-is-going-to-happen-to-pf-ass97", "date_download": "2021-09-27T04:17:00Z", "digest": "sha1:FJVNFGOU6ZKDQYRJBLAL6CTLII7ZHJCQ", "length": 29008, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अर्थभान : ‘पीएफ’चे नक्की काय होणार आहे?", "raw_content": "\nअर्थभान : ‘पीएफ’चे नक्की काय होणार आहे\nडॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट\nअर्थ मंत्रालयाने भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) संदर्भात नवी नियमावली नुकतीच अधिसूचित केली आहे. अर्थात, हा नवा निर्णय नाही.काही माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या येऊ लागल्याने सर्वसामान्यांचा गैरसमज होत आहे. चालू आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडतानाच ही बाब जाहीर करण्यात आली होती. त्याविषयी ‘कोणाच्या ‘पीएफ’चे व्याज करपात्र होणार’ या मथळ्याखालील माझा लेख फेब्रुवारी २०२१ मध्येच ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाला होता. या विषयासंदर्भातील काही ठळक मुद्दे येथे मांडत आहे.\nप्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(११) अंतर्गत भविष्यनिर्वाह निधीवर (पीएफ) मिळणारे व्याज हे कोणत्याही मर्यादेशिवाय पूर्णपणे करमुक्त होते. मात्र, अर्थसंकल्प २०२१ मधील बदलानुसार एक एप्रिल २०२१ नंतर खासगी किंवा सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्याने भरायच्या योगदानाची (कॉँट्रीब्युशन) वार्षिक रक्कम निर्धारित केलेल्या पात्र रकमेपेक्षा अधिक असल्यास, अशा अधिकच्या योगदानावर जमा होणारे व्याज करपात्र झाले आहे. तथापि, प्राप्तिकर हा कर्मचाऱ्याच्या वार्षिक योगदानावर लागू होणार नसून, योगदान केलेल्या रकमेच्या फक्त व्याजावर लागू होणार आहे.\nज्या खासगी वा सरकारी सेवकांचे वार्षिक योगदान अनुक्रमे अडीच लाख व पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना या तरतुदी लागू नसल्याने, त्यांचे ‘पीएफ’ खात्यावर मिळणारे व्याज पूर्वीप्रमाणेच करमुक्त असणार आहे.\nआता दोन स्वतंत्र खाती\n‘पीएफ’मध्ये अनुक्रमे अडीच लाख व पाच लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान देणाऱ्या खासगी व सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर प्राप्तिकर लागू करण्यासाठी नवे कलम ९डी समाविष्ट करण्यात आले आहे. त्या अंतर्गत विद्यमान पीएफ खाती आता दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जाणार आहेत. त्यांना ‘करपात्र’ योगदान भविष्यनिर्वाह निधी’ आणि ‘करमुक्त’ योगदान भविष्यनिर्वाह निधी’ म्हणून संबोधिले जाणार आहे. ३१ मार्च २०२१ रोजी ‘पीएफ’मधील संचित रक्कम करमुक्त असलेल्या खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे; जेणेकरून त्यावर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर आकारला जाणार नाही.\nपहिली अडीच लाख किंवा पाच लाख रुपयांची ‘पीएफ’ योगदानाची वर्गणी करमुक्त खात्यात जमा केली जाईल, तर त्यापेक्षा अधिक जमा केलेली वर्गणी ही करपात्र खात्यात जमा केली जाईल. करमुक्त खात्यावरील व्याज कधीही करपात्र ठरणार नाही, तर करपात्र खात्यातील योगदानावरील व्याज दरवर्षी करपात्र ठरणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.\nउच्च कर गटाला फटका\nदरवर्षी रु. अडीच किंवा रु. पाच लाखांपेक्षा जास्त योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्याजाच्या उत्पन्नावर आता कर लावला जाणार आहे. असे करदाते उच्च कर गटवारीत असल्याने सर्वसाधारणपणे ३०.८% दराने (किंवा त्याहून उच्च दराने) संबंधित करदात्याच्या खात्यात जमा केल्या गेलेल्या व्याजावर प्राप्तिकर भरावा लागणार आहे. याचा अर्थ व्याजाचे पैसे प्रत्यक्षात हाती न येता देखील त्यावर त्याच वर्षात प्राप्तिकर भरावा लागणार आहे. याचा फटका उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य नागरिकांनी फार मोठी चिंता करण्याचे कारण नाही.\nएक एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’च्या रकमेवर जमा होणारे व्याज पुढील वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल करताना एकूण उत्पन्नात समाविष्ट करणे बंधनकारक ठरणार आहे.\nखासगी क्षेत्रात काम करणारे श्री. अजित यांनी दरमहा रु. २० हजार योगदान जमा करून ‘पीएफ’मध्ये रु. २.४० लाख जमा केले व वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एक लाख रुपये स्वेच्छेने अधिक जमा केले. अशा वेळी या खातेदाराच्या ‘करमुक्त पीएफ’ खात्यात रु. २.५० लाख जमा केले जातील, तर ‘करपात्र पीएफ’ खात्यात रु. ९० हजार जमा केले जातील.\nअर्थ मंत्रालयात काम करणारे श्री. मुकेश यांनी दरमहा रु. ६० हजार रुपये ‘पीएफ’मध्ये गुंतविले. त्यातील पूर्वसंचित रकमेतील रु. ६० हजार काही निमित्ताने काढले. अशा बाबतीत करमुक्त खात्यात रु. पाच लाख जमा केले जातील व उर्वरीत रु. १.६० लाख करपात्र खात्यात जमा करण्यात येतील.\nकरपात्र कर्मचाऱ्यास ‘पीएफ’वर ८.५० टक्के दराने व्याज मिळत असेल, तर आता नव्या तरतुदीनुसार, जर संबंधित कर्मचारी ३०.८ टक्के करदराच्या गटवारीत असेल, तर त्याला आता करपश्चात ५.८५ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. करमुक्त कर्मचाऱ्यास त्याच्या व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर देणे आवश्यक नसल्याने पूर्वीच्याच ८.५ टक्के दराने व्याज मिळत राहील.\n(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/11/10/China-is-encroaching-into-Nepal-s-land-.html", "date_download": "2021-09-27T03:33:02Z", "digest": "sha1:AI3E2Q7TBRT5TARATSJBVKTDO5646WZY", "length": 5958, "nlines": 23, "source_domain": "www.icrr.in", "title": " नेपाळी भूमीवर चीनचे अतिक्रमण. - ICRR ICRR - नेपाळी भूमीवर चीनचे अतिक्रमण.", "raw_content": "\nनेपाळी भूमीवर चीनचे अतिक्रमण.\nनेपाळी भूमीवर चीनचे अतिक्रमण.\nतिबेटमध्ये सुरु असलेल्या रोड प्रकल्पाच्या आडून चीन नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण करीत असल्याचे नेपाळच्या सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.\nचीनच्या सीमेला लागून असलेल्या सांखुवासभा, रसुवा, सिंधुपालचौक आणि हुमला या चार वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील सुमारे ३६ हेक्टर जमिनीवर चीनने अतिक्रमण केले असल्याचे नेपाळच्या न्यूज पोर्टल खबरहब ने आपल्या सविस्तर अहवालात म्हटले आहे.\nयासंबंधीचा सविस्तर अहवाल -\nहुमला जिल्ह्यातील भगदरे नदीच्या पात्रातील सहा हेक्टर आणि कर्नाली जिल्ह्यातील चार हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करून ती तिबेटच्या फुरंग प्रांताला जोडण्यात आली आहे. तसेच सांजे नदी आणि रासुवाच्या जांभू खोला येथील सुमारे सहा हेक्टर नेपाळी जमीन दक्षिणी तिबेटमधील केरुंग प्रांतात अतिक्रमणाद्वारे समाविष्ट करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.\nसिंधुपालचौक जिल्ह्यातील भोटेकोशी आणि खरणेखोला भागातही चीनने १० हेक्टरपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केल्याचे अहवालात म्हटले आहे.\nकमळखोला, अरुण नदी व सुमजुंग नदीच्या आसपासचे नऊ हेक्टर क्षेत्र चीनने ताब्यात घेऊन तिबेटच्या टिंगीसन क्षेत्राला जोडले आहे.\nकालापानी प्रांताला भारताचा हिस्सा दाखवल्याबद्दल नेपाळ नाराज आहे. भारत आणि नेपाळमध्ये यामुळे वाद चालू आहेत. ३१ ऑक्टोबर २०१९ ला जम्मू, काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर भारताने आपला अधिकृत नकाशा जारी केला. त्या नकाशात उत्तराखंड आणि नेपाळ यांच्या मधील कालापानी आणि लिपू लेख प्रांत भारताचे भाग असल्याचे दाखवले गेले. नेपाळचा दावा आहे की हे प्रांत त्यांचे आहेत.\nनेपाळने यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने यावर खुलासा करताना म्हटले आहे की या नकाशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश असल्याचे दाखविले गेले आहे. याशिवाय नकाशात कसलाही बदल केला गेला नाही. पूर्वापार चालत आलेला नकाशा तसाच ठेवण्यात आला आहे.\nयासंबंधी बोलताना रवीश कुमार म्हणाले की, नेपाळ आणि भारताच्या सीमेविषयी अजून काहीच निश्चित नाहीये. दोन्ही देश एकमेकांशी सामोपचाराने बोलून यावर तोडगा काढतील. नकाशामध्ये केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख याना केंद्रशासित प्रदेश म्हणून दाखवले गेले आहे. बाकी पूर्वापार चालत आलेल्या नकाशात आम्ही कसलीही छेडछाड केली नाही. सीमारेषेसंबंधी दोन्ही देश सामंजस्याने निर्णय घेतील असे आश्वासन त्यांनी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane/technical-difficulties-in-msedcl-1301710/", "date_download": "2021-09-27T05:24:49Z", "digest": "sha1:LAQJXQXOJTPEHUKB4GZDKFBH3FCP3GNF", "length": 18045, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Technical difficulties in MSEDCL|तांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष करून मीटरच्या नोंदी!", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nतांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष करून मीटरच्या नोंदी\nतांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष करून मीटरच्या नोंदी\nवाढीव वीज देयके मिळण्याची शक्यता\nWritten By लोकसत्ता टीम\nवाढीव वीज देयके मिळण्याची शक्यता\nमहावितरणने अधिकाधिक ग्राहकाभिमुख व पारदर्शक होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करण्याचे तंत्र अवलंबले आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा फटका ग्राहकांना बसत असल्याचा आरोप ग्राहकांकडुन केला जात आहे. यासंबंधी तक्रारींचा पाऊस महावितरणच्या कार्यालयात पडू लागला आहे. ग्राहकाभिमुख सेवा देताना या सेवेतील तांत्रिक अडथळ्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी महावितरणला खासगी सेवा देणाऱ्या एजन्सीकडून करण्यात येत आहेत. वीज मीटरचे वाचन करण्यासाठी महावितरणने ‘मोबाइल अ‍ॅप’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीतील सॉफ्टवेअर व मीटर वाचन करण्यात काही तांत्रिक दोष एजन्सीचालकांना भेडसावत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून महावितरण वीजदेयकांची निर्मिती करीत असल्याने ग्राहकांना वाढीव आकाराची देयक मिळण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोप ग्राहक करत आहेत.मीटर वाचन करताना येणाऱ्या अडचणींमुळे वीजदेयकांची निर्मिती करतानाही विलंब होऊ लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चालू महिन्यांची देयके अद्याप ग्राहकांना वाटप करण्यात आली नसल्याचे समजते. कल्याण परिमंडळाच्या शहरी, ग्रामीण पट्टय़ात ‘मोबाइल अ‍ॅप’ प्रणालीच्या माध्यमातून या अडचणी येण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी विजेचे मीटर वाचन (रीडिंग) करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी असायचे. महावितरणचा कारभार अधिकाधिक तंत्रज्ञानाकडे झुकू लागल्याने प्रत्यक्ष मीटर वाचनाचे कामही कमी करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महावितरणने मीटर वाचक कमी केले आहेत. ही कामे खासगी एजन्सीना (आऊटसोर्सिग) देण्यात आली आहेत. मागील काही वर्षांपासून खासगी एजन्सी मीटर वाचन करण्याची कामे करीत आहेत.या प्रणालीमुळे खासगी एजन्सीचालकांना मीटरचे वाचन करताना अनेक अडथळे येत आहेत, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. मीटरचे वाचन योग्यरीतीने करता येत नाही. अनेक ग्राहकांच्या मीटरचे वाचन करता न आल्याने ती वीजदेयके कशी काढायची असा प्रश्न एजन्सीचालकांना पडला आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे वापर वीज युनिटपेक्षा वीजदेयकाचे आकडे फुगीर येत आहेत. महावितरणने अचानक ही मोबाइल अ‍ॅपप्रणाली विकसित केल्याने एजन्सीचालकांना तातडीने ती स्वीकारणे कठीण होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महावितरण आणि एजन्सीचालक यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. महावितरण एजन्सीचालकांना रेटून मोबाइल अ‍ॅपवर कामे करण्यास भाग पाडत असल्याने एजन्सीचालकांमध्ये नाराजी आहे. या सगळ्या गोंधळामुळे ग्राहकांना चालू महिन्याची वीजदेयके उशिरा मिळण्याची शक्यता एजन्सीचालकांकडून व्यक्त केली जात आहे.\nग्राहकांना अचूक वीज देयक देण्यासाठी ही प्रणाली सुरू केली आहे. ‘जीपीएस’ पध्दतीने या मीटरच्या नोंदींची माहिती घेतली जाते. त्यामुळे वाचनातील त्रुटी कमी झाल्या आहेत. सुमारे साडे चार लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून वीज मीटर नोंदणी, तक्रारी ग्राहकांना करता येऊ शकतात. एक कळ दाबली की महावितरणची सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एजन्सी चालक काही म्हणत असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही. जसे तांत्रिक दोष निदर्शनास येत आहेत. त्याप्रमाणे ते वेळीच दुरूस्त करण्यात येत आहेत. ग्राहकांना नेहमीप्रमाणे देयक मिळतील, यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nमोबाईल अ‍ॅपद्वारे मीटरचे वाचन\nग्राहकांकडील मीटर वाचनाची नोंद नोंदणी पुस्तक किंवा वहीत नोंदून घेण्याची सुरूवातीची पध्दत बंद करण्यात आली आहे. कॅमेऱ्याने मीटर वाचनाचे छायाचित्र घेऊन ते वीज देयकावर प्रसिध्द करून त्या आधारे ग्राहकांना वीज देयक देण्यात येऊ लागली आहेत. मीटर वाचनात कोणतीही हेराफेरी न करता ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या वीज युनिटचे वीज देयक देण्यात येते हे दाखविण्याचा महावितरणच्या या स्तुत्य प्रयत्नाचे ग्राहकांनी नेहमीच स्वागत केले. मीटरच्या तत्पर वाचनासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी पध्दतीची वीज मीटर महावितरणने कोटय़वधी रूपये खर्च करून खरेदी केली. ती काही ठिकाणी बसवली. त्याचा वापर सुरू केला. तत्पूर्वी इन्फ्रा रेड पध्दतीची मीटर बसविण्यात आली होती. ‘टेक्नोसॅव्ही’च्या नावाने हा खर्च सुरू असतानाच महावितरणने आता ‘मोबाईल अ‍ॅप’ प्रणाली सुरू केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nरस्तेदुरुस्ती युद्धपातळीवर ; ठाण्यातील सर्वच यंत्रणांना जाग\nठाण्यात अवजड वाहतुकीस बंदी\nठाण्यातील खड्ड्यांप्रकरणी चार अभियंते निलंबित\nमेगाब्लॉकनिमित्त आज कल्याण-डोंबिवली विशेष बस सेवा\nपीडित मुलगी उपचारानंतर रुग्णालयातून घरी\nखड्ड्यांत गेली नोकरी… पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील चार अभियंते निलंबित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_5.html", "date_download": "2021-09-27T03:20:25Z", "digest": "sha1:7WPMSEBZQ6OQ2UIJLCTJQYNIJDBC3ZHV", "length": 20554, "nlines": 168, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "खोट्या ठरावाद्वारे फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत संचालक पदासाठी खोटा दाखला | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nखोट्या ठरावाद्वारे फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत संचालक पदासाठी खोटा दाखला\nतरडोली (ता.बारामती) येथील हनुमान विकास सोसायटीशी कोणताही संबंध नसताना तरडोलीमधील रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी खोटे शिक्के, बनावट लेटरपॅड, खोट्या सह्या करून सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी सोसायटी प्रतिनिधी म्हणून स्वतःच्या नावाचा खोटा ठराव केला. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी रामचंद्र भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nयासंदर्भात हनुमान सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप धायगुडे यांनी वडगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वास्तविक २०१९ मध्ये धायगुडे यांच्या नावाचा ठराव संबंधित संस्था यांनी सोमेश्वर साखर कारखाना निवडणूकीसाठी मतदानासाठी प्रतिनिधी म्हणून पाठवला होता. मात्र, प्रत्यक्षात मतदारयादीत रामचंद्र विठ्ठल भोसले यांचे नाव आले. धायगुडे यांच्यासह संचालक मंडळ यांनी यासंदर्भात सोमेश्वर साखर कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग पुणे यांच्याकडे चुकीचे नाव आले कसे याची विचारणा करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी खोटे शिक्के, खोट्या सह्या आणि खोटे लेटरपॅड वापरून भोसले यांनी स्वतःच्या नावाचा मतदान प्रतिनिधी म्हणून खोटा ठराव कारखाना आणि निवडणूकीसंदर्भात पुढील यंत्रणा यांच्याकडे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. दरम्यान, धायगुडे यांच्या नावचा ठराव कोणी, कुठे आणि कसा गहाळ केला हे आजही गुलदस्त्यात आहे कारखान्याने भोसले यांचा ठराव खरा समजुन त्यांच्या नावाचा समावेश मतदार यादीत केला.भोसले यांनी फिर्यादीसह हनुमान विकास संस्था, सोमेश्वर कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग पुणे यांची एका वेळी फसवणूक केली आहे. शिवाय धायगुडे यांचा कारखाना निवडणूकीसाठी मतदान करण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. यासंदर्भात वडगाव पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.दरम्यान, २००९ मध्ये कर्जमाफी काळात हनुमान विकास संस्था यांचे सचिव म्हणून रामचंद्र भोसले काम करत होते. त्यावेळी कर्जमाफी मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांकडून कर्जाची रक्कम वसूल करून ती बॅंकेत न भरता त्याचा अपहार करण्याचा प्रकार भोसले यांनी केला होता. शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात न्याय मागण्यासाठी धाव घेतली होती. खुद्द पवार यांनी याप्रकरणी भोसले यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज पुन्हा त्याच सोसायटीचा भोसले यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी खोटा ठराव करून केलेली फसवणूक तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.\nदरम्यान भोसले यांना आज बारामती न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : खोट्या ठरावाद्वारे फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत संचालक पदासाठी खोटा दाखला\nखोट्या ठरावाद्वारे फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत संचालक पदासाठी खोटा दाखला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-vetran-actress-nazima-hold-record-number-of-rape-scenes-5683891-PHO.html", "date_download": "2021-09-27T03:52:29Z", "digest": "sha1:V6KYRUYJLFHSE2CXSU3R3FUBGBMMNSRU", "length": 4272, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vetran Actress Nazima Hold Record Number Of Rape Scenes | या अभिनेत्रीने केले होते सर्वात जास्त रेप सीन, गंभीर आजाराने झाला होता मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया अभिनेत्रीने केले होते सर्वात जास्त रेप सीन, गंभीर आजाराने झाला होता मृत्यू\nबॉलिवूडमध्ये साठ आणि सत्तरच्या दशकातील अभिनेत्रींचे नाव समोर येते नाजिमा यांचे नाव नक्कची घेतले जाते तसे पाहिले तर नाजिमा यांना बॉलिवूडमध्ये सपोर्टींग रोल जास्त मिळाले पण त्यांच्या नावे एक रेकॉर्ड आहे ते फार कमी जणांना माहीत आहे. नाजिमा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जिच्या नावावर सर्वात जास्त रेप सीन चित्रीत करण्यात आले आहेत. त्यांना 1972 साली बेस्ट अॅक्ट्रेस इन सपोर्टींग रोममध्ये नॉमिनेट केले होते. वयाच्या 27 व्या वर्षी झाला होता कॅन्सरने मृत्यू...\n- नाजिमाने फार कमी वयात नाव कमवले. केवळ 22 वर्षाची असतानाच तिच्या असण्याने अनेक लीडींग हिरोईन्सचे धाबे दणाणले होते. लहानश्या करीअरमध्ये नाजिमाने 30 हून अधिक चित्रपटात काम केले होते.\n- वयाच्या 27 व्या वर्षी नाजिमाचा कॅन्सरने मृत्यू झाला. 1975 साली नाजिमाने जगाला अळविदा केला.\n- नाजिमाच्या सालस लुकमुळे तिला अभिनेत्रीच्या लहान बहिणीची भूमिका मिळत असे. इतकेच नाही तर बॉलिवूडमध्ये 'बॉलीवुड की बहन' या नावाने ओळखले जाऊ लागले.\n- लीड हिरोईन म्हणून तिचा शेवटचा चित्रपट 1975 साली रिलीज झाला. त्याचे नाव होते 'दयार-ए-मदीना'.\nपुढच्या स्लाईडवर वाचा, तर या कारणाने नाजिमाला करावे लागले सर्वात जास्त रेप सीन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-maharashtra-government-established-commette-for-increasing-income-5577247-NOR.html", "date_download": "2021-09-27T04:52:11Z", "digest": "sha1:DLYXCMO4K2AXCJ646DCWRH44M7QQY5IB", "length": 7172, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "maharashtra government established commette for increasing income | राज्य सरकारला शाेध नव्या महसूल वाढीच्या स्रोतांचा, 8 ते 10 हजार कोटींचे लक्ष्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्य सरकारला शाेध नव्या महसूल वाढीच्या स्रोतांचा, 8 ते 10 हजार कोटींचे लक्ष्य\nनागपूर - सरकारी तिजाेरीवर कर्जाचा डाेंगर असताना खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसवणे राज्य सरकारला कठीण झाले अाहे. त्यामुळे सरकारने महसूलवाढीसाठी नव्या स्रोतांचा शोध सुरू केला आहे. कोणकोणत्या क्षेत्रांतून राज्याचा महसूल वाढवता येईल, याचा शोध घेण्यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती नेमली असून या समितीला शिफारसी करायच्या आहेत.\nराज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच ही समिती स्थापन केली आहे. या समितीत दिनेशकुमार जैन यांच्यासह प्रधान सचिव सुजाता सौनिक, गृह आणि उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, व्ही. गिरीराज, महसूलचे मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, नगर विकासचे प्रधान सचिव नितीन करीर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला महसूलवाढीचे नवे स्रोत शोधण्याचे काम देण्यात आले आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार हे दर आठवड्याला या समितीच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.\nया समितीची रचना पाहता महसूलवाढीसाठी राज्य सरकारचा गृह, उत्पादन शुक्ल, महसूल, कृषी, नगरविकास, परिवहन आणि उच्च व तंत्रशिक्षण या विभागांवर भर राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. साधारणत: तीन महिन्यांत समितीचे कामकाज पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राज्य शासनाने विविध करांमध्ये केलेली वाढ, दंड, शुल्क, करविरहित महसूल, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या व्यक्तिरिक्त नवे स्रोत शोधण्याचे लक्ष्य समितीला देण्यात आले आहे, हे विशेष.\n८ ते १० हजार कोटींचे लक्ष्य\nराज्याच्या महसुलात किमान ८ ते १० हजार कोटींची भर कशी पडू शकेल, यासाठीच ही समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. राज्य शासनाला विकासाची नवी कामे हाती घ्यावयाची असल्याने महसूलवाढीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दबाव वाढत असताना राज्य शासन त्यावर गंभीर विचार करत अाहे. कर्जमाफीसाठी अभ्यास सुरूच असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. एकदा कर्जमाफी केल्यावर शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहू नये, यासाठीही उपाययोजना आवश्यक असून शासन प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-people-with-snakes-temple-processions-are-removed-5390256-PHO.html", "date_download": "2021-09-27T03:50:38Z", "digest": "sha1:KASURBHT6IF3NX26UROOBJA4JM6YHRU6", "length": 2832, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "People With Snakes Temple Processions Are Removed. | PHOTOS : बिहारमधील बेगूसराय जिल्‍ह्यात काढली जाते सापांची मिरवणूक; वाचा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : बिहारमधील बेगूसराय जिल्‍ह्यात काढली जाते सापांची मिरवणूक; वाचा...\nग्रामस्‍थांनी नदीतून पकडलेले साप.\nबेगूसराय - बिहारच्‍या बेगूसराय जिल्‍ह्यात नाग पंचमीच्‍या पूर्वी मंसुरचक आणि गढपुरा परिसरील अनेक गावांमध्‍ये दरवर्षी नदीतून साप पकडण्‍यातची परंपरा आहे. यंदाही मंगळवारी नागरिकांनी मोठ्या संख्‍येने साप पकडले. सुरुवातीला गावातील पूजारी हे नागाची पूजा करतात. त्‍यानंतर ढोल ताशांच्‍या निनादात ते नदीकाठी जातात. तिथे स्‍थान केल्‍यानंतर ग्रामस्‍थ नदीतून साप पकडतात. त्‍यानंतर सापांना हातात पकडून मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते.\nपुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mrinmayee-ranade-write-about-hot-seat-5961589.html", "date_download": "2021-09-27T05:01:40Z", "digest": "sha1:MQVIQA3IQJCNNMR4I3NYFWW743RY3GDV", "length": 5535, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mrinmayee Ranade write about hot seat | हाॅट सीटवरची मानसिकता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेबीसीवर मागच्या आठवड्यात प. बंगालच्या आसनसोल जिल्ह्यातला एक गरीब आणि अधू मुलगा हाॅट सीटवर होता. त्याच्या दोन्ही पायांचे तळवे आतल्या बाजूला वळलेले आहेत, त्यामुळे तो बूट घालू शकत नाही. याची लहानपणापासून वाटणारी खंत त्याने दोनतीनदा बोलून दाखवली. इथे जे पैसे जिंकेन, त्यातनं पायाचं आॅपरेशन करणार, बूट घालणार आणि अख्खं आसनसोल हिंडून काढणार असं त्याचं स्वप्न. चारही हेल्पलाइन वापरून तो २५ लाखांपर्यंत पोहोचला होता. हे उत्तर चुकलं तर त्याला फक्त ३.२० लाख रुपये मिळणार होते. उत्तर माहीत नाही हे मान्य करून खेळ सोडला तर १२.५० लाख. जयप्रकाश नारायणांचं चरित्र कोणी लिहिलंय, असा प्रश्न होता. उत्तराबद्दल १०० टक्के खात्री नसतानाही त्याने उत्तर दिलं आणि ते चुकलं.\nत्याच्या आधी बीडमधल्या एक बाई आल्या होत्या. भाड्याच्या छोट्या घरात मूल वाढवायचं नाही म्हणून तिने कर्ज काढून छोटा फ्लॅट विकत घेतलेला. नोकरीही साधीशी होती. तिनेही खात्री नसताना उत्तर देऊन साडेबारा लाखांवर पाणी सोडलं आणि ३.२० लाख रुपये घेऊन घरी गेली.\nया दोघांनाही पैशाची अतिशय गरज होती, हे स्पष्ट होतं. केबीसीमध्ये अनेकदा आर्थिक परिस्थिती उत्तम असलेले लोकही येतात, त्यांच्यासाठी पैसे जिंकण्यापेक्षा अमिताभला भेटणं वा हाॅट सीटवर बसणं अधिक महत्त्वाचं असतं. या दोघांनाही तेच अधिक हवंहवंसं वाटलेलं असू शकेल. पण खात्री नसताना दिलेलं उत्तर चुकल्याने, नऊ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचं प्रेक्षकांनाही वाईट वाटतंच. हे सगळं आधीच माहीत असतं, अमिताभ सतत आठवण करून देत असतो, त्यामुळे अधिक खंत वाटते.\nया बिनधास्त वागण्यामागची मानसिकता काय असते मोह, स्वत:वरचा जादा विश्वास, इथवर नशिबाने साथ दिलीय पुढेही देईल, अशी खात्री की आणखी काही मोह, स्वत:वरचा जादा विश्वास, इथवर नशिबाने साथ दिलीय पुढेही देईल, अशी खात्री की आणखी काही दोष नाही द्यायचा या स्पर्धकांना अजिबात हं. त्या वेळी प्रत्यक्ष हाॅट सीटवर बसलेलं असताना मेंदू काय करेल, हे सांगता येत नाही, हेही खरंच की.\n- मृण्मयी रानडे, मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Huben+at.php", "date_download": "2021-09-27T03:40:49Z", "digest": "sha1:LIETM336QPJDEGKDRR7XSXJWVNJWIWL2", "length": 3405, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Huben", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Huben\nआधी जोडलेला 4872 हा क्रमांक Huben क्षेत्र कोड आहे व Huben ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Hubenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hubenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 4872 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHubenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 4872 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 4872 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-pride-Bible.html", "date_download": "2021-09-27T04:37:50Z", "digest": "sha1:MQ2QB3APB7HMLZEWNIN4HL5BMAK7ENC6", "length": 8069, "nlines": 29, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "गर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nगर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते\nदेव ज्या प्रकारच्या गर्वाचा द्वेष करतो (नीतिसूत्रे 8:13) आणि चांगल्या प्रकारे केलेल्या कामाबद्दल आपण ज्या प्रकारचा अभिमान बाळगू शकतो त्यामध्ये फरक आहे किंवा प्रियजनांच्या प्रप्तीवरती आपण ज्या प्रकारचा अभिमान व्यक्त करतो (2 करिंथ 7:4) त्यामध्ये फरक आहे. आत्म-नीतिमत्त्वामुळे किंवा स्वाभिमानामुळे उद्भवणारा गर्हा पाप आहे आणि देव त्याचा तिरस्कार करतो कारण त्याचा शोध घेण्यास हा अडथळा आहे.\nस्तोत्रसंहिता 10:4 स्पष्ट करते की गर्विष्ठ लोक स्वतःशी इतके व्यस्त असतात की त्यांचे विचार देवापासून दूर असतात: “त्याच्या गर्वाने दुष्ट त्याचा शोध घेत नाही; त्याच्या सर्व विचारांमध्ये देवासाठी जागा नाही.” अशा प्रकारचे गर्विष्ठ अभिमान हे नम्रतेच्या भावनेच्या विरुद्ध आहे जे देव शोधतो: “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय 5:3). “आत्म्याचे दिन” ते आहेत जे त्यांची संपूर्ण आध्यात्मिक दिवाळखोरी ओळखतात आणि देवाच्या दैवी कृपेला बाजूला ठेवून त्यांची असमर्थता ओळखतात. दुसरीकडे, गर्विष्ठ लोक त्यांच्या अभिमानाने इतके आंधळे झाले आहेत की त्यांना वाटते की त्यांना देवाची गरज नाही किंवा त्याहून वाईट म्हणजे देवाने त्यांना जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे कारण ते त्याच्या स्वीकृतीस पात्र आहेत.\nसंपूर्ण शास्त्रामध्ये आपल्याला गर्वाच्या परिणामांबद्दल सांगितले जाते. नीतिसूत्रे 16:18-19 आपल्याला सांगते की “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.” सैतानाला गर्वामुळे स्वर्गातून बाहेर फेकण्यात आले (यशया 14:12-15). विश्वाचा योग्य शासक म्हणून स्वतः देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करण्याचा स्वार्थी धैर्य त्याच्याकडे होता. परंतु देवाच्या अंतिम निर्णयामध्ये सैतानाला नरकात टाकले जाईल. जे लोक देवाच्या विरोधात उठतात त्यांच्यासाठी पुढे आपत्तीशिवाय काहीच नाही (यशया 14:22).\nगर्वाने अनेक लोकांना येशू ख्रिस्ताला तारणहारा म्हणून स्वीकारण्यापासून रोखले आहे. पाप कबूल करणे आणि आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आपण अनंतकाळचे जीवन मिळवण्यासाठी काहीही करू शकत नाही हे स्वीकारणे हे अभिमानी लोकांसाठी सतत अडथळा आहे. आपण स्वतःबद्दल बढाई मारू नये; जर आपल्याला बढाई मारायची असेल तर आपण देवाच्या गौरवाची घोषणा केली पाहिजे. आपण स्वतःबद्दल जे बोलतो त्याचा अर्थ देवाच्या कामात काहीच नाही. देव आपल्याबद्दल जे सांगतो तेच फरक पाडते (2 करिंथ 10:18).\nगर्व इतका पापी का आहे गर्व म्हणजे देवाने साध्य केलेल्या गोष्टीचे श्रेय स्वतःला देणे. गर्व म्हणजे जे वैभव केवळ देवाचेच आहे ते घेणे आणि ते स्वतःसाठी ठेवणे. गर्व हा मूलतः आत्मपूजा आहे. देवाने आपल्याला सक्षम केले नसते आणि सांभाळून ठेवले नसते तर या जगात आपण जे काही साध्य करतो ते शक्य झाले नसते. “तुला निराळेपण कोणी दिले गर्व म्हणजे देवाने साध्य केलेल्या गोष्टीचे श्रेय स्वतःला देणे. गर्व म्हणजे जे वैभव केवळ देवाचेच आहे ते घेणे आणि ते स्वतःसाठी ठेवणे. गर्व हा मूलतः आत्मपूजा आहे. देवाने आपल्याला सक्षम केले नसते आणि सांभाळून ठेवले नसते तर या जगात आपण जे काही साध्य करतो ते शक्य झाले नसते. “तुला निराळेपण कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस” (1 करिंथ 4:7). म्हणूनच आपण देवाला गौरव देतो आणि केवळ तोच त्यास पात्र आहे.\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nगर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/3/5/Balochistan-Pulwama-Balakot-Pakistan-Kashmir-IAF-strike.html", "date_download": "2021-09-27T04:35:49Z", "digest": "sha1:27ZHD5SPPV3TBGBZKYG3G6VGHADO5GZA", "length": 29628, "nlines": 55, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय ICRR - बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय", "raw_content": "\nबलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय\nबलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय\nभारत- पाकिस्तान सैनिकी तणाव आणि पाकिस्तानच्या वांशिक स्वातंत्र्य आंदोलनांचे विश्लेषण\nपुलवामा हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान सैनिकी तणावाचा आणि या तणावाचे पाकिस्तानवर होणारे संभाव्य आर्थिक, भौगोलिक, राजकीय आणि सैनिकी परिणाम यांचा थोडक्यात आढावा.\nपाकिस्तानच्या मुख्य भूमीवर खायबर पख्तुनख्वा प्रांतात असलेल्या बालाकोट या डोंगराळ भागात जैश-ए-मोहम्मद च्या आतन्कवादी प्रशिक्षण केंद्रावर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याने आशिया खंडातील सामरिक समीकरणे आमूलाग्र बदलली आहेत. १९७१ नंतर प्रथमच भारतीय लढाऊ विमाने नियंत्रण रेषा- LoC आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानात दाखल झाली. कोणत्याही प्रकारच्या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ल्याला पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांच्या भीतीने सैनिकी उत्तर नं देण्याचे भारताचे धोरण या हल्ल्यांनी मोडीत निघाले.\n२०१६ ला उरी हल्ल्यानंतर भारतीय स्पेशल फोर्सेसनी LoC पार करून अतिरेकी तळांवर हल्ले केले पण त्यामुळे भारत पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून कारवाई करून शकतो ही भीती पाकिस्तानच्या मनात बसली, याव्यतिरिक्त आतंवादाचा बंदोबस्त यात झाला नाही. LoC पार एका कारवाईने आतंकवादाचा बंदोबस्त होईल असं मानणं हा शुद्ध भोळेपणाही होता. स्पेशल फोर्सेसच्या कारवाईने आयएसआय अतिरेकी ताल सतत हलवत राहिली आणि पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल बाजवा यांचे LoC चे दौरे मोठ्या प्रमाणात वाढले, जेणेकरून भारत सीमापार परत छापेमारी करू शकणार नाही.\nयापलीकडे जाऊन भारत पाकिस्तानी अतिरेकी संघटनांवर पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर हवाई हल्ले करेल ही शक्यता पाकिस्तानी सेने, आयएसआय आणि अतिरेकी संघटना यांनी कधीही विचारात घेतली नाही. त्यामुळेच बालाकोट हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी सेनेचा प्रवक्ता ले.जन. असिफ गफूर यांनी स्वतःच घोषित करून टाकलं कि भारतीय विमाने पाकिस्तानच्या हद्दीत येऊन गेली आणि निर्जन जागी काही \"पेलोड्स \" टाकून पळाली संध्याकाळी भारतीय विदेश सचिव विजय गोखले यांनी या कारवाईची अधिकृत माहिती जगाला दिली. यामुळे पाकिस्तानच्या आण्विक दहशतवादाची अखेर झाली. आण्विक शस्त्रांच्या आडोशाने आपण भारताला दबावात ठेऊ ही पाकिस्तानची कल्पना कायमसाठी मोडीत निघाली आहे.\nबालाकोट नंतर जैश चं काय झालं \nपाकिस्तानमधुन येणाऱ्या बातम्यांवरून असं सिद्ध होतंय कि बालाकोट हल्ल्यानंतर आयएसआय ने पाकिस्तानच्या पशातून बेल्टमधील ख्यबर पख्तुनख्वा आणि फाटा प्रदेशात हे सर्व शिल्लक अतिरेकी हलवले आहेत. या अतिरेक्यांना त्यांनी डुरंन्ड लाईनच्या जवळ असलेल्या पाकिस्तानी सेनेच्या वेगवेगळ्या तळांवर आणि किल्ल्यांवर लपवून ठेवलं आहे. याच प्रदेशात अफगाणिस्तान मधील तालिबान आणि इराण विरोधी सुन्नी अतिरेकी गट जैश उल अद्ल यांचे तळ आहेत. आणि इथुनच सोव्हिएट विरोधात अमेरिकेची सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांनी मुजाहिदीनांना प्रशिक्षण दिले होते. इथलं मिरानशाह हे शहर हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी ची जन्मस्थान आहे आणि मौलाना सामी उल हक (तालिबानचा पितामह) याने सुरु केलेल्या मदरसा हक्कानीया इथूनच चालतो.\nपश्तुन यावेळी पाकिस्तानला मदत करतील\n१९४८ च्या पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धापासून कट्टर सुन्नी मुस्लिम असलेले पश्तुन हे पाकिस्तानी सैन्यसोबत सतत भारताविरोधात उभे राहिले आहेत. परंतु गेल्या एक वर्षात यात आमूलाग्र बदल झाला आहे. मंजूर अहमद पशतीन या युवा पश्तुन कार्यकर्त्याने नकिबुल्लाह मेहसूद नावाच्या युवा गायकाच्या हत्त्येनंतर पश्तुन तहफ्फुज मुव्हमेंट नावाची चळवळ सुरु केली. नकिबुल्लाह ह्या युवा पश्तुन गायकाला, बदनाम पोलीस अधिकारी राव अन्वर याने एका खोट्या चकमकीत अतिरेकी असल्याचा शिक्का मारून ठार मारले. त्यानंतर सुरु झालेली हि लोकशाही चळवळ पश्तुन प्रदेशात मोठा जनाधार मिळवत आहे. एकेकाळी हेच पश्तुन युवक अफगाणिस्तानमधील जिहाद मध्ये शहीद झालेल्या मुजाहिदीनांची शौर्य गीते गात होते परंतु आता त्यांच्या तोंडावर \"दा संगा आझादी दा\" (हे स्वातंत्र्य काय कामाचं\" (हे स्वातंत्र्य काय कामाचं) हे पीटीएम चं गीत आहे. कारण पाकिस्तानी सत्ता पंजाब्यांच्या हातात एकवटलेली आहे आणि त्यात बलूच, पश्तुन, मुहाजिर, सिंधी यांना काडीची किंमत नाही.\nपश्तुन नेत्यांचा पाकिस्तानी सैन्याला ठेंगा\nयावेळी ही परिस्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानी सैन्याने वझिरिस्तानमधील जानीखेल येथे पश्तुन ट्रायबल नेत्यांची एक बैठक बोलावून त्यांना भारत विरोधी युद्धात सैन्याला साथ देण्याची विनवणी केली. पण ही विनंती त्यांनी साफ साफ फेटाळून लावली. काही महिन्यांपुर्वी वझिरीस्तानमधील संसद सदस्य अली वझीर यांनी सोशल मीडियावर या भूमिकेचा जाहीर उच्चार केला होता. त्यांनी म्हटलं होतं, \"पश्तुन्स यापुढे १९७१ ची चूक करणार नाहीत, सैन्याने पाठींबा गृहीत धरू नये\nपाकिस्तानसोबत \"अयुद्ध\" हेच खरं युद्ध\n२००१ च्या संसद हल्ल्यानंतर भारताने सीमेवर सैन्याची प्रचंड मोठी तैनाती केली होती. जवळपास एक वर्ष दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष युद्ध करण्याच्या स्थितीत तैनात होते. या तैनातीत दोन्ही देशांचे अब्जावधी रुपये खर्च झाले. पुलवामा नंतरही अशाच प्रकारची सैन्य तैनाती दोन्ही बाजुंनी सुरु आहे. पण यावेळी त्यात थोडा फरक आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान यावेळी अत्यंत दुविधेमध्ये आहे, आणि यापुढे भारत काय कारवाई करेल याचा पाकिस्तानला अजूनही अंदाज आलेला नाही. पण एक गोष्ट पक्की आहे, कि भारत कोणतीही मोठी सैन्य कारवाई सध्या करणार नाही\nसध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन सैन्य सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.\nभारताने सीमेवर केलेल्या आक्रमक सैन्य तैनातीमुळे पाकिस्तानला तशीच तैनाती करणं अत्यावश्यक आहे. यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था अब्जावधी रुपये रोज जाळत आहे. भारतीय हल्ल्यांनी पाकिस्तानची प्रवासी आणि व्यापारी विमान वाहतूक गेला आठवडाभर पूर्णपणे बंद आहे. चीनसह अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाकिस्तानवरील विश्वास पूर्ण उडत चालला आहे.\nअशीच सैन्य तैनाती दीर्घकाळ चालू ठेवावी लागली तर पाकिस्तानात महागाई कळस गाठेल आणि अंतर्गत अशांतता वाढत जाईल. एक वेळ अशी येईल कि सैन्यसुद्धा सामाजिक उद्रेक थांबवू शकणार नाही.\nपाकिस्तानला युद्ध फायदेशीर ठरेल\nहोय, प्रत्यक्ष युद्ध झाल्यास पाकिस्तानला ते फायदेशीर ठरेल. पाकिस्तानी सैन्य अधिकारी कोणत्याही भारत पाक युद्धाला धार्मिक रंग देण्यात कसूर ठेवत नाहीत. भारताची पाकिस्तानवर केली जाणारी सैन्य कारवाई पाकिस्तानला पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतील. अरब देशातील कट्टर वहाबी आणि सलाफी अब्जाधीश हिंदू भारताचं इस्लामिक पाकिस्तानवर आक्रमण परतवून लावण्यासाठी आपली तिजोरी पाकिस्तानवर उधळू शकतात. त्याशिवाय आशिया खंडात आपलं वर्चस्व सतःपित करण्यासाठी आतुर चीन, भारताविरोधात पाकिस्तानला मुबलक शस्त्र पुरवठा करू शकतो.\nपाकिस्तानात सध्या पश्तुन लोकांमधील अस्वस्थता दाबण्यासाठी पाकिस्तान युद्धाचा खुबीने वापर करू शकतो. पराकोटीचे कट्टर सुन्नी मुस्लिम असलेले पश्तुन \"अल्लाहू अकबर\" च्या एका नाऱ्यावर पाकिस्तानी सेनेच्या खांद्याला खांदा लाऊन उभे राहू शकतात.\nम्हणूनच एकही गोळी नं झाडात केलेलं युद्ध पाकिस्तानला नामोहरम करण्यासाठी पुरेसं आहे. अर्थात भारतालाही याची आर्थिक किंमत मोजावीच लागेल, पण प्रत्यक्ष युद्धापेक्ष टी कितीतरी कमी असेल आणि यात भारतीय सैनिकांची होणारी अपरिमित हानी वाचू शकेल.\nहे \"वॉर ऑफ ऍट्रीशन\" स्वतंत्र बलुचिस्तान, सिंधुदेश आणि मुहाजिर राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून देईल.\nभारताची सैन्य तैनाती सुरु झाल्या झाल्या पाकिस्तानने बलुचिस्तान आणि पश्तुन भागातून घाईघाईने सैन्याची हलवाहलव सुरु केली आहे. सध्या पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तान आणि इराण सीमेवरून भारतीय सीमेवर नेलं जात आहे. यामुळे बलुच गटांचे पाकिस्तानी सैन्यावर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय सैन्याने रिकाम्या केलेल्या २०० च्या आसपास पाकिस्तानी चौक्या आणि ठाणी बलुच योद्ध्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत. गेल्या एक महिन्यात बालुच हल्ल्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.\nएका वरिष्ठ बलुच कमांडरच्या म्हणण्यानुसार भारताची आक्रमक सैन्य तैनाती दीर्घकाळ पाकिस्तानी सीमेवर राहिल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला जाईल आणि बलुच , सिंधी, मुहाजिर स्वातंत्र्य आंदोलनाला यातून मोठं बाळ मिळेल.\nबलुचिस्तान स्वातंत्र्यात इस्राएलची भूमिका\nपुलवामा हल्ल्यानंतर भारताला सर्वात आधी आणि जाहीर समर्थन इस्राएल ने घोषित केलं. भारतीय विमानांनी इस्राएल निर्मित स्पाईस २००० हे स्मार्ट बॉम्ब बालकोट हवाई हल्ल्यात जैश विरुद्ध वापरले. शिवाय इस्राएलने भारताला बालाकोट हल्ल्यासाठी ताजी आणि अचूक गुप्तचर सूचना दिली असण्याची शक्यता खूप जास्त आहे. इस्राएलची इराणसोबत असलेली पराकोटीची शत्रुता स्वतंत्र बलुचिस्तान साठी एक मोठी संधी आहे. इराणची वैश्विक-इस्लामी महत्वाकांक्षा ठेचण्यासाठी अमेरिका, इस्राएल आणि सौदी सध्या एकत्र काम करत आहेत. आणि पाकिस्तान इराण संबंध सध्या चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे इराणला दाबण्यासाठी अगदी खेटून असलेला बलुचिस्तान स्वतंत्र देश असणं इस्राएल साठी सध्याची तात्काळ गरज आहे. इराणचा सीस्तान- बलुचिस्तान प्रांत बलुचिस्तानचा भाग असल्याचा बलुची दावा करतात आणि इराणी सत्ता बलुच लोकांवर अत्याचार करत असते. याचा फायदा उठवून इस्राएल स्वतंत्र बलुचिस्तान साठी आपली शक्ती लावेल किंवा सध्या लावत आहे असं मानायला भरपूर जागा आहे.\nभारत-पाकिस्तान संघर्षाने बलुचिस्तान साठी ही अद्वितीय संधी दरवाजात आणुन ठेवली आहे.\nभारत-पाकिस्तान तणावात चीनची भूमिका काय असेल\nचीनने पाकिस्तानात CPEC अंतर्गत ७६ अब्ज डॉलर्सची अवाढव्य गुंतवणुक केली आहे. बलुचिस्तान मधील ग्वादर बंदर चीनने आपल्या ताब्यात घेऊन त्याचा विकास करण्याचं काम जोरात सुरु आहे. याशिवाय बलुचिस्तानमधील अनेक खाणी उत्खननासाठी चीनच्या ताब्यात आहेत. चीन पंजाबी पाकिस्तानशी हातमिळवणी करून आमची साधनसंपत्ती लुटत आहे असा बलुच नेत्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे सर्व प्रमुख बलुच सशस्त्र संघटना चीनच्या प्रकल्पांवर सतत हल्ले करत असतात. विद्रोही नेते डॉ. अल्लाह नजर बलुच आणि दिवंगत नेता उस्ताद अस्लम चीनला बलुचिस्तान सोडुन जाण्याबद्दल सतत इशारे देत असतात. काही महिन्यांपूर्वी उस्ताद अस्लमने आपला मुलगा रेहान याला एका चिनी कंपनीच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यासाठी पाठवुन त्याचा व्हिडीओ त्यांनी प्रकाशित केला होता.\nकराचीच्या चिनी दुतावासावर ३ बलुच विद्रोह्यांनी हल्ला केल्यानंतर उस्ताद अस्लमने एक मोठा व्हिडीओ प्रकाशित करून चीनला परत इशारा दिला होता कि त्यांनी तात्काळ बलुचिस्तानची लूट थांबवावी.\nअशा परिस्थितीत चीन आपली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणुक सुरक्षित राखण्यासाठी पाकिस्तानच्या विभाजनाला मूक संमती देईल का का वाटेल त्या स्थितीत तो पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील का वाटेल त्या स्थितीत तो पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील पाकिस्तानच्या सोबत उभा राहून चीन मलाक्का स्ट्रेट मधून होणारी स्वतःची क्रूड ऑइल वाहतूक धोक्यात घालून घेईल का पाकिस्तानच्या सोबत उभा राहून चीन मलाक्का स्ट्रेट मधून होणारी स्वतःची क्रूड ऑइल वाहतूक धोक्यात घालून घेईल का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत आणि याची उत्तरे येणार काळ देऊ शकेल.\nअनेक विरोधाभासांनी भरलेले आणि सतत वांशिक हिंसाचाराने व्यापलेले पाकिस्तान ही एक अस्थायी राजकीय व्यवस्था होती. १९४७ मध्ये ब्रिटिशांच्या भूराजकीय गरज भागवण्यासाठी \"पाकिस्तान\" नावाची हंगामी व्यवस्था निर्माण करण्यात आली. सध्याच्या वैश्विक राजकारणात ती पूर्वीएवढी प्रासंगिक आणि उपयुक्त राहिलेली नाही. १९७१ ला तिचं पाहिलं विभाजन झालं आणि आता अजून ३ विभाजने होण्याच्या मार्गावर आहेत.\nभारताने सध्याच्या स्थितीत मोठा सैनिक संघर्ष स्वतःहून सुरु नं करता, आणि सध्याची आक्रमक सैनिकी तैनाती जराही कमी नं करता पाकिस्तानवर जीवघेणा सैनिकी दबाव कायम ठेवला पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानी अर्थव्यवस्था धाराशायी होईल आणि बलुच, पश्तुन, सिंधी, मुहाजिर ही वांशिक राष्ट्रवादी आंदोलने जोमाने मन वर काढू शकतील.\nअफगाणिस्तानातील रक्तरंजित तालिबान आतंकवाद आणि कश्मीर मधील रक्तपात याची मुळे पाकिस्तानात खोलवर रुजलेली आहेत त्यामुळे पाकीस्तान पूर्णपणे खंडीत केल्याशिवाय यावर कोणताही उपाय नाही. पुलवामाच्या दुर्दैवी घटनेने आपल्याला हेच कटु सत्य परत एकदा सांगितलं आहे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची संधीही दिली आहे. आपण त्यादिशेने पुढे जात आहोत असंच सध्या दृश्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/18/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-27T03:08:07Z", "digest": "sha1:4MHABIUPKV4POY77FZZDCYUWRGSAECZD", "length": 13892, "nlines": 163, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ कंपनीची टिश्यू कल्चर केळीची रोपे निघाली खराब; शेतकरी आणि संघटनाही झाली आक्रमक - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n‘त्या’ कंपनीची टिश्यू कल्चर केळीची रोपे निघाली खराब; शेतकरी आणि संघटनाही झाली आक्रमक\n‘त्या’ कंपनीची टिश्यू कल्चर केळीची रोपे निघाली खराब; शेतकरी आणि संघटनाही झाली आक्रमक\nअर्थ आणि व्यवसायअहमदनगरकृषी व ग्रामविकास\nपुणे : जिल्ह्यातील थेऊर येथील राईज एन शाईन या कंपनीने शेतकर्‍यांना विकलेली केळीची उती संवर्धित (टिश्यू कल्चर) रोपे खराब निघाल्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी कंपनीच्या विरोधात तक्रार केली असून ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याची माहीती कंपनीचे ग्राहक व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र‍चे अध्यक्ष अनिल चव्ह‍ण यांनी दिली आहे.\nत्यांनी म्हटले आहे की, सन २०२०-२१ च्या हंगामात अनिल चव्ह‍णसह अनेक शेतकर्‍यांनी पुणे जिल्ह्यातील थेऊर स्थित राईज एन शाईन या कंपनीकडून उती संवर्धित रोपे विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्तायक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली आहे. पिक पुर्ण होईपर्यंत खते मशागत व पीक संरक्षणा याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनीने केले आहे. असे असताना प्रत्यक्षात फळे लहान आकाराची आली. झाडे खूप उंच वाढली व कमजोर बुंध्यामुळे केळीची झाडे मोडू लागली. बाजारात इतर केळींपेक्षा अर्ध्या किमतीलासुद्धा ही उत्पादित केळी विकणे मुष्कील झाले. पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना या सदोष रोपांमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.\nमग अनिल चव्हाण यांनी इतर शेतकर्‍यांना सोबत घेऊन दौंड येथील तालुका कृषी अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करून पिकाच्या पंचनाम्य‍ची मागणी केली आहे. केळीबरोबरच या कंपनी कडून खरबुजाची रोपे घेणार्‍या शेतकर्‍यांचीही अशीच फसवणुक झाल्याचे समोर आले आहे. चव्हाण यांच्या तक्रारीची दखल घेत दि. १७ मे २०२१ रोजी कृषी विभागाच्या तज्ञ पथकाने केळी व खरबूज या पिकांची सदोष रोपे व बियाण्यापासून तयार झालेल्या पिकांची समक्ष पहाणी करून पंचनामे केले. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ मिलिंद जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी साठे, तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम, कृषी अधिकारी नंदकुमार जरांडे, महेश शिंदे, मंडल कृषी अधिकारी दिनेश फडतरे, कृषी पर्यवेक्षक प्रभाकर बोरावरे, कृषी सहायक भंडारी व राईज इन शाईन कंपनीचे कदम व आडसूळ साहेब आणि केळी उत्पादक शेतकरी अनिल चव्हाण, राजेंद्र भोसले व 60 ते 65 खरबूज उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते. पहाणी करणार्‍या तज्ञ समितीचा अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी राईज एन शाईन या कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी दिली.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nVideo : वैतागलो यार.. या बदलत्या नियमांच्या चक्रव्यूहात.. सरकारी यंत्रणेची काहीच जबाबदारी नाही का..\nकरोना रुग्णांना नाही, तर ‘त्यांना’ होत आहे काळी बुरशी; पहा यावरील माहिती\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bajajallianz.com/marathi/contactless-insurance.html", "date_download": "2021-09-27T04:56:47Z", "digest": "sha1:5KLKVJMDNTI5KOFQGQQ6DS2ZQYCEMXGR", "length": 48189, "nlines": 293, "source_domain": "www.bajajallianz.com", "title": "कॉन्टॅक्टलेस इन्शुरन्स: ऑनलाईन खरेदी, नूतनीकरण व क्लेम| बजाज आलियान्झ", "raw_content": "\nलाँग टर्म टू व्हीलर इन्शुरन्स\nकार थर्ड पार्टी इन्शुरन्स\nटू व्हिलर थर्ड पार्टी इन्शुरन्स\nकमर्शियल वहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स\nइतर उत्पादने / सोल्यूशन्स\nभारत भ्रमण ट्रॅव्हल इन्शुरन्स\nसिनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nप्रधान मंत्री फसल बीमा योजना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजना फर्मिट्रा मोबाइल अ‍ॅप कार्यशाळा आणि फोटो गॅलरी\nहेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529\n24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858\nग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720\nबजाज अलियांझकडून काँटॅक्टलेस इन्शुरन्स\nअलीकडेच कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे एका रात्रीत कोणतीही सूचना न देता गोष्टींची उलथापालथ होऊ शकते हे स्पष्ट झाले आहे. आणि एखादी गोष्ट विम्याची गरज स्पष्ट करत असेल तर ती हीच अनिश्चितता आहे.\nपरंतु ही अनिश्चितता असतानाही, एक गोष्ट सातत्यपूर्ण राहिली आहे, ती म्हणजे काळजी. काळजीने आपले मार्ग शोधले आहेत. अगदी सोशल डिस्टंसिंगमध्येही- मग तो व्हॉट्सएप मेसेजच्या स्वरूपात असो, तुमची चौकशी करणारा तुमचा मित्र किंवा तुमच्या आवडीच्या खिचडीची रेसिपी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर शिकवणे असो किंवा स्टोअरला भेट न देता किराणा माल ऑनलाइन ऑर्डर करण्याची क्षमता असो. बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्स उत्पादनांद्वारे आमची काळजी विनासंपर्क करणे साध्य केले आहे. बजाज अलियांझ काँटॅक्टलेस इन्शुरन्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.\nकोविड- 19 च्या जागतिक साथीमुळे एक खूप मोठा बदल घडवून आणला आहे आणि तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग सक्तीचे केले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अंतर राखणे ही सर्वाधिक परिणामकारक पद्धत दिसून आली आहे. या साथीमुळे बाहेरील जगाशी संपर्क साधणे लोकांसाठी आणखी काळजीचे ठरले आहे कारण तुम्ही ग्लोव्ह्स घातले आणि स्वच्छता राखल्यावरही विषाणूच्या संपर्कात येण्याची काळजी तुम्हाला लागून राहते. अशी परिस्थिती असताना काँटॅक्टलेस राहणे हे काळजीमुक्त होण्याची सर्वांत मोठी पद्धत आहे.\nबजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही तुम्हाला मनःशांती देण्याची जबाबदारी घेतो. आणि हे एक इन्शुरन्स काँटॅक्टमुक्त पद्धतीने देण्याशिवाय करण्याची वेगळी चांगली पद्धत नाही. आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्सबाबत नेमके तेच करत आहोत. अगदी तुलना करण्यापासून ते खरेदीपर्यंत आणि क्लेम दाखल करेपर्यंत आम्ही सर्व काही काँटॅक्टलेस शक्य केले आहे.\nकाँटॅक्टलेस इन्शुरन्स कसा खरेदी करायचा\nकोविड-१९ च्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे धोके उद्भवलेले असताना आम्हाला तुम्हाला नक्कीच हे सांगायची गरज नाही की, आत्ता स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला चांगल्या हेल्थ इन्शुरन्स कव्हरने सुरक्षित करण्याची उत्तम वेळ असेल. आणि हे विनासंपर्क कसे साध्य करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास आमच्याकडे त्यावरचा उपाय काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या माध्यमातून आहे.\nतुम्ही तुमचा इन्शुरन्स काँटॅक्टमुक्त पद्धतीने खरेदी करण्याच्या विविध पद्धती आहेत-\n✓ केअरिंगली युवर्स अ‍ॅप : आमच्या केअरिंगली युवर्स अ‍ॅपचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी उपयुक्त पॉलिसी निवडू शकता आणि स्वतःला सुरक्षित करण्यासाठी काँटॅक्टलेस व्यवहार पूर्ण करू शकता.\n✓ वेबसाइट: तुम्ही तुमच्या घरातून आरामात आमची वेबसाइट ब्राऊझ करू शकता आणि तुमची ऑनलाइन पॉलिसी प्रत मिळवण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंट करू शकता.\n✓ बोइंग: तुम्हाला खरेदीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी आमच्या चॅटबोटचा वापर करायचा असल्यास तुम्हाला इन्शुरन्सच्या गरजांसाठी मदत करणारा बोइंग आहे.\nइन्शुरन्सचे पेमेंट चेकने करावे लागायचे दिवस गेले, जिथे कुणीतरी प्रीमियम घेण्यासाठी तुम्हाला भेटायला येत असे. आता तुम्ही तुमच्या प्रीमियमसाठी पेमेंट करण्यासाठी संपूर्ण काँटॅक्टलेस व्यवहारांची निवड करू शकता.\nतुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी काँटॅक्टलेस पेमेंट आमची वेबसाइट किंवा आमच्या अ‍ॅप द्वारे करता येईल. तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी कॉलवर बोलून आणि आम्ही पाठवत असलेल्या लिंकवर जाऊन जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता. आता हे सोपे आणि सुरक्षित वाटते, नाही का आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्सबाबत नेमके तेच करायचे होते.\nबजाज अलियान्झकडून जनरल इन्शुरन्स प्लॅन्स\nमग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही कोणत्या प्रकारचे काँटॅक्टलेस इन्शुरन्स प्लॅन ऑनलाइन खरेदी करू शकता आमच्याकडे तुमच्यासाठी असलेले विविध प्लॅन्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा.\nआमच्याकडे विविध प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स आहेत, अगदी तुमच्या सर्वांगीण वैयक्तिक पॉलिसींपासून, फॅमिली फ्लोटर पर्याय, क्रिटिकल इलनेस प्लॅन्स, पर्सनल अॅक्सिडेंट प्लॅन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉलिसी आणि तुम्हाला कर वाचवण्यासाठी मदत करू शकणारे प्लॅन्स.\nआमच्या सर्वांगीण टू-व्हीलर आणि कार इन्शुरन्स पॉलिसीज विविध प्रकारच्या कव्हरेजसोबत येतात आणि तुमचे संरक्षण उत्तम बनवण्यासाठी विविध प्रकारच्या अॅड-ऑन्सही देतात.\nतुम्ही हाती घेत असलेल्या सर्व डिजिटल कार्यांमुळे तुमचे ऑनलाइन अस्तित्वही सुरक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आमच्या इंडिव्हिज्युअल सायबर सेफ इन्शुरन्ससोबत आम्ही तुम्हाला कव्हर करतो.\nया साथीच्या काळात तुमचे घर तुमच्यासाठी एक बालेकिल्ला बनला आहे. आमच्या इन्शुरन्स पॉलिसीसोबत तुमचे घर आणि आतील साहित्यासाठी संपूर्ण इन्शुरन्ससोबत सुरक्षित राहील याची काळजी तुम्ही घेऊ शकता.\nप्रवास करण्याचा विचार तुम्ही सध्या तरी करत नसलात तरी तुम्ही प्रवास कराल तेव्हा आमचा काँटॅक्टलेस इन्शुरन्स तुमच्या अज्ञात (आणि ज्ञात) प्रदेशांमध्ये पाठीराखा ठरेल.\nकाँटॅक्टलेस इन्शुरन्स क्लेम प्रोसेस\nएक विमा कंपनी म्हणून क्लेमची वेळ ही आमची खरी तपासणी आहे. आणि त्याचमुळे आम्ही आमच्या ग्राहकांसठी काँटॅक्टलेस इन्शुरन्स क्लेमचे फायदे आमच्या ग्राहकांसाठी विस्तारित केले आहेत. तुम्ही तुमचा क्लेम आमच्यासोबत नोंदणीकृत करण्यासाठी आमचा केअरिंगली युवर्स अ‍ॅप, आमची वेबसाइट आणि आमच्या व्हॉट्सअॅपवरील सेवा वापरू शकता. तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेला भेट न देता- पूर्णपणे काँटॅक्टलेस पद्धतीने तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता, क्लेम फॉर्म्स भरू शकता आणि क्लेम प्रोसेस पुढे चालवू शकता.\nकेअरिंगली युवर्स अ‍ॅपची काँटॅक्टलेस वैशिष्टे.\nकेअरिंगली युवर्स अ‍ॅप हा तुमच्या सर्व ऑनलाइन जनरल इन्शुरन्स गरजांसाठीचे केंद्रस्थान असून ते काँटॅक्टलेस व्यवहारांसाठी आहे. त्यात अनेक वैशिष्टे आहेत जी आमच्या अ‍ॅपवरील काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या केंद्रस्थानी आहेत.\nतुम्ही जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंट पूर्ण करण्यासाठी केअरिंगली युवर्स अ‍ॅपचा वापर करू शकता.\nऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल अत्यंत सुलभ आहे जिथे आमचा अ‍ॅप तम्हाला संपूर्ण काँटॅक्टलेस व्यवहार करण्याची परवानगी देतो आणि त्याचवेळी तुम्हाला रिन्यूअल रिमाइंडरही देतो.\nकाँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या बाबतीत क्लेम प्रोसेस खऱ्या अर्थाने हिरो ठरते. आमच्या केअरिंगली युवर्स अ‍ॅपवर तुम्ही आमच्याकडे ऑनलाइन क्लेम दाखल करू शकता, तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता आणि तुमचे क्लेम्स ट्रॅक करू शकता. या अ‍ॅपवर आमची क्रांतीकारक मोटर ओटीएस आणि हेल्थ सीडीसी क्लेम प्रोसेस आहे जी तुम्हाला तुमचा मोटर आणि हेल्थ इन्शुरन्स क्लेम * काही तासांत सेटल करायला मदत करते.\nआमच्या केअरिंगली युवर्स अ‍ॅपचा वापर करून तुमचे संपर्काचे तपशील तुम्ही काही क्लिक्सद्वारे सहजपणे बदलू शकता.\nतुम्ही काँटॅक्टलेस इन्शुरन्सचे फायदे काँटॅक्टलेस व्यवहारांद्वारे खरेदी करून मिळवल्यावर तुम्ही आमच्या अ‍ॅपचा वापर करून एकाच ठिकाणी तुमच्या पॉलिसीचे व्यवस्थापन करण्यसाठी करू शकता.\nया वैशिष्ट्यामुळे तुम्ही कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याच्या धोक्याची तपासणी काही साध्या प्रश्नांची उत्तरे देऊन करू शकता.\nतुम्हाला आमच्यासोबत तुमची इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करायची असेल तर आमच्याकडे त्यासाठी पूर्णपणे काँटॅक्टलेस उपाययोजना आहे. आमचे ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल पर्याय तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल माध्यम देतात.\nतुमच्या ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअलसाठी आमच्या वेबसाइटवर लॉग इन करा किंवा केअरिंगली युवर्स अॅपचा वापर करा.\nबजाज अलियांझकडून डिजिटल उपक्रम.\nबजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना काँटॅक्टलेस इन्शुरन्सची सोय आणि सुरक्षितता देऊ इच्छितो. आणि याच बाबतीत आमचे डिजिटल उपक्रम आमच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आमच्याकडे तुमच्यासाठी विविध प्रकारचे पर्याय आहेत जिथे तुम्ही विनासंपर्क पद्धतीने तुमच्या ऑनलाइन जनरल इन्शुरन्सच्या गरजा पूर्ण करू शकता. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेतः\nआमच्या ऑल इन वन अ‍ॅपमुळे तुम्हाला एकाच अ‍ॅपद्वारे तुमची पॉलिसी खरेदी करणे, रिन्यू करणे आणि व्यवस्थापन करणे शक्य होते.\nआमची वेबसाइट ही आमच्या पॉलिसीबद्दल शिकण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, तुमच्या गरजेसाठी अनुरूप पॉलिसी खरेदी करा. तुम्ही आमच्या वेबसाइटद्वारे कोणताही जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता आणि तुमची पॉलिसी जारी करण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंटही करू शकता. तुम्ही तुमचे ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल करू शकता आणि तुमचे क्लेम्स ऑनलाइन सूचित करू शकता.\nआमचा चॅटबोट बोइंग, हा आमच्या डिजिटल उत्पादनांमधील आणखी एक आहे जो तुम्हाला तुमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्स गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.\nव्हॉट्सएप हे तुमचे संवादाचे प्राधान्याचे माध्यम असल्यास आम्ही तुम्हाला तेथेही मदत करू शकतो. सुरूवात करण्यासाठी आम्हाला 75072 45858 येथे हाय पाठवा.\nतुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही आम्हाला 80809 45060 येथे मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही लगेच फोन करू.\nतुम्हाला आमच्यापर्यंत एसएमएसद्वारे पोहोचायचे असल्यास वरी असे लिहून 575758 वर पाठवा. तुम्हाला आमची काँटॅक्टलेस केअर देण्याची ही आणखी एक पद्धत आहे.\nखूप वापरकर्त्यांसाठी अनुकूल आणि ग्राहक केंद्रित ऑनलाइन प्रक्रिया\nधोरण घेताना आम्ही पुनरावलोकन करू शकतो अशा सर्व पर्यायांसह वेबद्वारे त्रास मुक्त.\nवेबसाइटवरील कार विमा हवामान आहे; इतके सोपे आणि सोयीस्कर केले.\nचला तर मग, काँटॅक्टलेस इन्शुरन्स सोपा करूया.\nकाँटॅक्टलेस इन्शुरन्स कसा काम करतो\nकाँटॅक्टलेस इन्शुरन्स नेहमीच्या इन्शुरन्सप्रमाणेच काम करतो, फक्त त्यामुळे तुम्हाला पॉलिसी खेदी करणे, नूतनीकरण करणे, क्लेम दाखल करणे किंवा तुमच्या इतर कोणत्याही पॉलिसीशी संबंधित गरजा असल्यास त्या काँटॅक्टलेस पद्धतीने करण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे तर काँटॅक्टलेस इन्शुरन्स म्हणजे तुमच्या इन्शुरन्सच्या सर्व गरजा कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय, डिजिटल किंवा व्हर्च्युअल माध्यमाद्वारे, काँटॅक्टलेस व्यवहारासह पूर्ण केल्या जातात.\nमला सर्व जनरल इन्शुरन्स प्लॅन्स ऑनलाइन खरेदी करता येतील का \nतुमच्या मोटर, हेल्थ, सायबर, ट्रॅव्हल आणि होम इन्शुरन्स पॉलिसी नक्कीच ऑनलाइन खरेदी करता येतील.\nफक्त काही अपवादात्मक स्थितींमध्ये तुम्हाला ऑफलाइन प्रक्रिया दिली जाईल जिथे कंपनी प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या गरजा किंवा प्रपोजल्सबाबत चर्चा करेल.\nहेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी मला आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे का \nतुमचे वय एका विशिष्ट वयोगटाखाली असल्यास आणि तुमचा वैद्यकीय इतिहास स्वच्छ असल्यास वैद्यकीय तपासणीची गरज नाही. तुमचे वय एका विशिष्ट वयोगटापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला वैद्यकीय तपासणीची गरज भासू शकते. त्याची तपासणी तुमच्या विमा कंपनीसोबत करणे सर्वोत्तम ठरेल.\nतथापि, काँटॅक्टलेस इन्शुरन्सची गरज लक्षात घेऊन अनेक कंपन्या ऑनलाइन मेडिकल तपासणीचे मार्गही तपासत आहेत.\nपॉलिसी जारी करण्यापूर्वी माझ्या वाहनाचीही तपासणी केली जाईल का \nतुमचा आधीचा इन्शुरन्स संपलेला असल्यास तुमच्या वाहनाची विमा जारी करण्यापूर्वी तपासणी केली जाऊ शकते. परंतु विमा कंपन्या एपद्वारे वाहनांच्या सेल्फ तपासणीसाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधत आहेत जसे, आमची इ-पिन, ज्यातून विमा प्रक्रिया खरोखर विनासंपर्क होते.\nकाँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे \nकाँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही कोणत्याही इतर माध्यमातून विमा खरेदीसाठी लागणारी कागदपत्रेच आहेत. तुम्ही ज्या प्रकारचा इन्शुरन्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहात त्यानुसार तुम्हाला सादर करावी लागणारी कागदपत्रे वेगळी असू शकतात. उदा, तुमच्या वाहनासाठी तुम्हाला आरसीची प्रत द्यावी लागेल. कागदपत्रे तुमच्या विशिष्ट केसवरही अवलंबून असू शकतात.\nमात्र बऱ्याच वेळी तुम्हाला तुमचा काँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी काही ठराविक कागदपत्रे हाताशी ठेवावी लागतील. क्लेम प्रोसेसदरम्यान विविध प्रकारची कागदपत्रे लागतील.\nमला माझा पॉलिसी दस्तऐवज कसा मिळेल \nकाँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या बाबतीत तुमची पॉलिसी तुम्हाला डिजिटल स्वरूपात पाठवली जाईल. तुम्ही तुमचा काँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदीसाठी वापरणार असलेला प्लॅटफॉर्म लक्षात घेऊन (उदा. एप, वेबसाइट इत्यादी) तुमच्या पॉलिसीची सॉफ्ट प्रत तुम्हाला डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल, तुम्हाला इमेलद्वारे पाठवली जाईल किंवा एपवर उपलब्ध असेल किंवा इ-कार्डच्या स्वरूपातही पाठवली जाईल. तुम्हाला आमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेवा वापरून व्हॉट्सअॅपवरही पीडीएफ प्रत मिळू शकेल.\nमाझा इन्शुरन्स क्लेम ऑनलाइन सेटल केला जाईल का \nहो, नक्कीच केला जाईल. काँटॅक्टलेस व्यवहारांसोबत आमची क्लेम प्रोसेस तुम्हाला क्लेम रजिस्टर आणि ट्रॅक करण्याच्या प्रक्रियेतून नेईल आणि क्लेमची रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. कॅशलेस क्लेमच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च करायची गरज नाही. आम्ही नेटवर्क हॉस्पिटलसोबत थेट व्यवहार करून तुमचा क्लेम सेटल करण्याची काळजी घेऊ.\nबजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आमच्याकडे तुमच्या क्लेमसाठी विविध प्रकारचे काँटॅक्टलेस व्यवहार आहेत जसे मोटर ओटीएस आणि हेल्थ सीडीसी. या ऑनलाइन प्रक्रियांमुळे तुम्हाला आमच्या एपद्वारे तुमचे हेल्थ आणि मोटर क्लेम्स सेटल करता येतील आणि क्लेमची रक्कम तुम्ही त्याला मान्यता दिली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. काँटॅक्टलेस इन्शुरन्स यापेक्षा जास्त काँटॅक्टमुक्त होऊ शकतो का \nमला माझ्या मोबाइलवरून इन्शुरन्स कसा खरेदी करता येईल \nऑनलाइन जनरल इन्शुरन्स तुमच्या मोबाइलवरून सहजपणे खरेदी करता येईल. तुमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे विविध पर्याय आहेत. तुम्ही आमची वेबसाइट, आमचा केअरिंगली युवर्स अ‍ॅप, आमच्या व्हॉट्सअॅपच्या सेवा, आमचा चॅटबोट बोइंग यांचा वापर करून तुमच्या मोबाइल फोनद्वारे सहजपणे जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता.\nकोरोनाव्हायरस शब्दकोष: 14 महत्वाचे\nसर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी संबंधित\nलॉन्ग टर्म टू व्हिलर इन्शुरन्स\nनिवडक काढून टाकलेल्या इंशुरन्स पॉलिसींची यादी\nटॉप अप हेल्थ प्लॅन\nइतर हेल्थ इंश्युरंस प्लॅन्स\nहेल्थ इंश्युरंस क्लेम प्रक्रिया\nहेल्थ इंश्युरंस रिन्यू करा\nबंद केलेल्या व बंद केल्याचे समजण्यात आलेल्या योजनांची यादी\nहेल्थ इंश्युरंस अंडररायटिंग पॉलिसी\nमागे घेतलेल्या पोलिसीचे विवरण\n1 ऑक्टोबर 2020 पूर्वीची हेल्थ पॉलिसी\nनिवडक काढून टाकलेल्या इंशुरन्स पॉलिसींची यादी\nट्रॅव्हल इंश्युरंस नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nट्रॅव्हल इंश्युरंसच्या इतर योजना\nजनतेसाठी खुली केलेली माहिती\nकोरोना विषाणू करता हेअल्थ इन्शुरन्स\nमागे घेतलेल्या उत्पादनांची यादी\nसंपर्क करासेल्स 1800-209-0144 (टोल फ्री) सेवा 1800-209-5858 (टोल फ्री)\nईमेल पाठवा - जनरल इंश्युरंस\nआमची शाखा शोधा - जनरल इंश्युरंस\nपंतप्रधान फसल बिमा योजना\nपंतप्रधान सुरक्षा बिमा योजना\nवेदर बेस्ड क्रॉप इंश्युरंस स्कीम\nआमचे स्थान इथे आहे\nआमच्या माहितीपत्रासाठी नोंद करा\nबजाज अलायंझ जनरल इंश्युरन्स कंपनी\nसर्व तक्रारी 2 आठवडे नियत कालावधीत बंद केल्या आहेत.\nडिजिटल व्हा, केअरिंगली युअर्स अ‍ॅप डाऊनलोड करा\nबजाज अलायंझ लाईफ इंश्युरंस आयआरडीएआय सार्वजनिक माहिती वापरासाठीच्या शर्ती प्रायव्हसी पॉलिसी साईट मॅप\nविमा उतरवणे, ही विमा काढून देणाऱ्या व्यक्तींनी संभाव्य ग्राहकांना केलेली विनंती आहे विमा घेण्याआधी फायदे, वगळलेल्या गोष्टी, मर्यादा, अटी व शर्ती, याच्या अधिक माहितीसाठी विक्रीचीे माहितीपुस्तिका/योजनेबाबतचे लिखाण काळजीपूर्वक वाचा\nमाझ्या टेलिफोन/मोबाईल क्रमांकाची एनडीएनसी वर नोंद केली असली तरीही अथवा अकारण फोन करण्यासंबंधीच्या टे्लिकॉम रेग्युिलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची [TRAI] बंधने/मार्गदर्शक तत्वे असली तरीही, मी जर या वेबसाईटवर आलो अथवा बजाज अलायंज जनरल इंश्युरन्स कंपनी मर्यादित (बाजिकचीा उत्पादने/सेवेसंबंधी चौकशी करताना / पडताळून बघताना अर्ध्यातूनच वेबसाईट बघणे सोडले किंवा मी मला परत फोन करण्यासाठी विनंती केली, तर असे समजण्यात येईल की मी बाजिकला मला परत फोन करण्यासाठी अधिकार दिले आहेत किंवा बाजिकच्या विविध विमाउत्पादने/सेवेसंबंधी विनंती करुन माहिती देण्यासाठी व विकत घेण्यासाठी यानुसार अधिकार देत आहे.\nयासंबंधी मला कुठली ही तक्रार असणार नाही अथवा मी TRAI कडे बाजिक ने मला तथाकथित, अकारण फोन केल्यासंबंधी तक्रार करणार नाही.\nया वेबसाईटवर वापरण्यात आलेल्या प्रतिमा व त्यातील मॉडेलचे\nउत्तेजित फोन कॉलपासून सावध रहा: विमा पॉलिसीची विक्री, बोनसची घोषणा किंवा प्रीमियमची गुंतवणूक यासारख्या कार्यात आयआरडीएआय गुंतलेला नाही. अशा प्रकारचे फोन कॉल प्राप्त करणार्‍यांना पोलिस तक्रार नोंदविण्याची विनंती केली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-09-27T04:41:31Z", "digest": "sha1:KZQACQ7SMSHT3GWBNQH3KSDPARBJLXX3", "length": 15901, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच – देवेंद्र फडणवीस | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच – देवेंद्र फडणवीस\nइंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच – देवेंद्र फडणवीस\nमुंबई,दि.१९(पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. आधी पंधरा वर्षे ज्यांचं सरकार होतं ते एक इंचही जागा मिळवू शकले नाहीत असं मत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागा मिळाली त्यावेळी भूमिपूजनही झालं होतं. तरीही आज इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करणं, लगेच तो रद्द करणं हे सगळं अनाकलनीय आहे. काहीही करायचं असेल तर लपूनछपून करु नका राजरोसपणे करा असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.\nदरम्यान इंदू मिल या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी काही मोजक्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये. येत्या काही दिवसांत सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचं स्पष्ट केलं.\nPrevious articleपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 15 दिवसाचा ‘कर्फ्यू’ \nNext articleपुतळा उभारण्याला माझा विरोध आहे, पण… – प्रकाश आंबेडकर\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nभारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये खेळणार एक मात्र कसोटी सामना\n‘मुस्लीम हॉटलमध्ये बिर्याणी खायला नको’, असे हे धर्मगुरु का म्हणाले…\n“हिंदूंची लोकसंख्या जिथे जिथे कमी झाली आहे तिथे…”\nहत्येच्या घटनांनी शहर आज पुन्हा हादरलं; गेल्या आठ दिवसात शहरातील ही...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+07584+de.php", "date_download": "2021-09-27T05:08:24Z", "digest": "sha1:G7YJVSZG522TASPOPKFJADRCDLDVXOOC", "length": 3572, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 07584 / +497584 / 00497584 / 011497584, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 07584 हा क्रमांक Altshausen क्षेत्र कोड आहे व Altshausen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Altshausenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Altshausenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 7584 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAltshausenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 7584 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 7584 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+26+mz.php", "date_download": "2021-09-27T05:09:37Z", "digest": "sha1:UJYEPQTYYR5UZQSYOG34UNZX3DOR3AZZ", "length": 3559, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 26 / +25826 / 0025826 / 01125826, मोझांबिक", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 26 (+258 26)\nआधी जोडलेला 26 हा क्रमांक Nampula क्षेत्र कोड आहे व Nampula मोझांबिकमध्ये स्थित आहे. जर आपण मोझांबिकबाहेर असाल व आपल्याला Nampulaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मोझांबिक देश कोड +258 (00258) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nampulaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +258 26 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNampulaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +258 26 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00258 26 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-newa-jilha-parishad-sinchan-work-cancal-212238", "date_download": "2021-09-27T03:06:58Z", "digest": "sha1:PHTVD2KUP3BUSADSLGSAIX56YGOAOZEU", "length": 25381, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"लघुसिंचन'च्या रद्द कामांचे तपासणार निकष", "raw_content": "\n\"लघुसिंचन'च्या रद्द कामांचे तपासणार निकष\nजळगाव : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने बारा कोटींच्या कामांचे नियोजन केले होते. त्यासंदर्भात कोणालाही माहिती नसल्याने सदर कामे रद्द करण्याचा ठराव यापूर्वी झाला होता. परंतु, सदर कामे \"जलयुक्‍त शिवार'च्या निकषांप्रमाणे आहेत किंवा नाही याची खात्री पदाधिकाऱ्यांना करून देण्यासाठी \"सीईओं'च्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीतर्फे पुढील सभेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेत सदरची कामे स्थगित ठेवण्याचा निर्णय आजच्या सभेत झाला.\nजिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आज अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. \"सीईओ' डॉ. बी. एन. पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांच्यासह कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, मनोहर पाटील, नानाभाऊ महाजन उपस्थित होते.\nमागील महिन्यात झालेल्या \"स्थायी'च्या सभेत सिंचनाच्या बारा कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश थांबविले होते. मात्र, \"जलयुक्त शिवार'च्या निकषांनुसार 70 टक्के दुरुस्ती आणि 30 टक्के नवीन कामे घ्यावी लागतात. ही कामे नसल्याने नेमक्‍या बारा कोटींतील कामे कुठल्या निकषाने होणार आहेत, हे कार्यकारी अभियंता वगळून अन्य अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी सभागृहाला पटवून द्यावे. यानंतरच कामांना कार्यारंभ आदेश देण्यास विरोध नसल्याचा मुद्दा सभेत मांडला. याकरिता \"सीईओं'च्या अध्यक्षतेखाली \"एसीईओं'चा समावेश असलेली समिती स्थापन केली. तिने महिनाभरात म्हणजे पुढील सभेपर्यंत कामांचे निकष सभेत सांगतील, असे निश्‍चित करण्यात आले.\nजुन्या इमारतींसाठी \"बीओटी' नाही\n\"स्थायी'च्या सभेत जुनी इमारत पाडून तेथे नवी इमारत उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये इमारत निर्लेखित करून सर्व कायदेशीर बाबी तपासून नवीन इमारत \"बीओटी' तत्त्वावर न उभारता त्यासाठी शासनाकडून निधी घ्यावा, असा निर्णय झाला. इमारत \"बीओटी' तत्त्वाला सदस्य नानाभाऊ महाजन व शशिकांत साळुंखे यांनी विरोध दर्शविला. तसेच शिवतीर्थ मैदानावर व्यापारी संकुल उभारून ती दुकाने आणि राजकमल टाकीजवळील पशुवैद्यक रुग्णालयाची जागा \"बीओटी' तत्त्वावर देण्याबाबत चर्चा केली.\nचौदाव्या वित्त निधी खर्चावर चर्चा\nसभेत ग्रामपंचायत विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रामुख्याने ग्रामपंचायतींना थेट मिळणारा 14 व्या वित्त आयोगाचा निधी अनेक ग्रामपंचायतींनी खर्च केलेला नाही. याबाबत आढावा घेण्यासाठी सर्व तालुक्‍यांच्या पंचायत समित्यांना 4 ते 12 सप्टेंबरदरम्यान सीईओ, अति.सीईओंसह पदाधिकारी भेटी देऊन तेथे सभा घेणार आहेत. यावेळी चर्चा करून सर्व निधी मार्चपर्यंत खर्च करण्याचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. तसेच ग्रामनिधी कर्ज म्हणून 20 कोटी रुपये थकीत असून, वर्षभरात केवळ 60 लाख वसूल केल्याने त्यावर नाराजी व्यक्‍त करण्यात आली.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=2", "date_download": "2021-09-27T03:53:40Z", "digest": "sha1:HLXKG7CETHPLOUSPL5FB2PFFN5ZE6OUL", "length": 6156, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nअभियांत्रिकीचे दिवस- भाग ९ लेखनाचा धागा\n--८, आणि--९ लेखनाचा धागा\nअभियांत्रिकीचे दिवस भाग- ७ लेखनाचा धागा\nबग फिक्सिंग लेखनाचा धागा\nमाझे डॉक्टर ---२ लेखनाचा धागा\nलेखक होण्यास काय लागते\n ('माझ्या नेटक्या गोष्टी'तुन.\" लेखनाचा धागा\nआठवणी... पहिल्यांदा काही केल्याच्या/अनुभवल्याच्या लेखनाचा धागा\nआफ्रिकेचा प्राणीमित्र वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2546867/hotstar-webseries-city-of-dreams-season-2-cast-priya-bapat-behind-the-scenes-information-photos-sdn-96/", "date_download": "2021-09-27T05:12:08Z", "digest": "sha1:VBPX2JDPGTPGEFWGNJJ7BTVCOZWN4J3S", "length": 11331, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "City of Dreams 2: पहा पडद्यामागची पौर्णिमा गायकवाड | Hotstar webseries City Of Dreams Season 2 cast priya bapat behind the scenes information photos sdn 96", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nCity of Dreams 2: पहा पडद्यामागची 'पौर्णिमा गायकवाड'\nCity of Dreams 2: पहा पडद्यामागची ‘पौर्णिमा गायकवाड’\nमराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही गाजलेली वेब सीरिज आहे.\nराजकीय घराणं, या कुटूंबापासून दूर असलेले राजकीय वारसदार आणि त्यांच्यात सुरू असलेली राजकीय चढाओढ या भोवती फिरणाऱ्या या वेब सीरिजने अनेकांची मनं जिंकली. या सीरिजचं आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.\n'सिटी ऑफ ड्रिम्स २'च्या सेटवरचे काही फोटो प्रिया बापटने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nपहिला सीझन हा दमदार अभिनय आणि राजकीय नाट्यामुळे प्रचंड गाजला होता. त्यानंतर प्रेक्षक हे दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.\nया वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत.\nमराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे 'सिटी ऑफ ड्रिम'चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता.\n'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकनुर यांनी केले आहे.\nरोहित बनवलीकर आणि नागेश कुकनुर यांनी सहलेखन केले होते.\nही सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार.\n(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट / इन्स्टाग्राम)\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/2021-14-03-03/", "date_download": "2021-09-27T03:44:15Z", "digest": "sha1:WZKEHPJRBODOQZ4UKZR5KUNUPTQN7Y6A", "length": 21791, "nlines": 81, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सूर्या देवा च्या कृपे ने या 4 राशी चे प्रगतीद्वारे उघडतील, घर बांधण्याची इच्छा पूर्ण होणार...", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/सूर्या देवा च्या कृपे ने या 4 राशी चे प्रगतीद्वारे उघडतील, घर बांधण्याची इच्छा पूर्ण होणार…\nसूर्या देवा च्या कृपे ने या 4 राशी चे प्रगतीद्वारे उघडतील, घर बांधण्याची इच्छा पूर्ण होणार…\nV Amit 9:35 am, Sun, 14 March 21\tराशिफल Comments Off on सूर्या देवा च्या कृपे ने या 4 राशी चे प्रगतीद्वारे उघडतील, घर बांधण्याची इच्छा पूर्ण होणार…\nज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल सतत बदलत राहते, ज्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात बरेच बदल दिसून येतात. ज्योतिष तज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रहांची हालचाल चांगली असेल तर त्याचा परिणाम आयुष्यात शुभ होतो, परंतु ग्रहांची हालचाल चांगली नसेल तर आयुष्यात बर्‍याच समस्या उद्भवतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो. हे थांबविणे शक्य नाही.\nज्योतिषशास्त्रीय गणितांनुसार, काही राशीचे लोक असे आहेत ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती प्रबळ असेल. या राशीच्या लोकांना सूर्य देवाच्या आशीर्वादाने प्रगतीचा मार्ग प्राप्त होईल आणि ते हसत हसत आपले जीवन व्यतीत करणार आहेत. या राशीच्या लोकांना सन्मान प्राप्त होईल. तर चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशीचे लोक कोण आहेत\nजाणून घ्या की कोणत्या राशीला लाभ होणार\nमिथुन राशीवर सूर्य देवाची विशेष कृपा राहील. आपले येणारे दिवस खूप चांगले सिद्ध होतील. जुन्या मित्रांसह आपण एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता, जो आपल्याला भविष्यात चांगला फायदा देईल. भावंडांशी सुरू असलेला मतभेद संपेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होईल. थांबलेली कामे प्रगतीपथावर येतील. करिअरमध्ये प्रगती करण्याचे बरेच मार्ग आहेत. प्रभावशाली लोकांना मार्गदर्शन मिळेल. आपण कठीण परिस्थितींचा सामना करण्यास देखील सक्षम असाल. तुमची विचारसरणी सकारात्मक असेल.\nतुला राशीच्या लोकांचा चांगला काळ जाईल. सूर्यदेव यांच्या आशीर्वादाने नोकरी व व्यवसायात यश मिळेल. संपत्ती मिळण्याची संधी मिळेल. मानसिक चिंता संपेल. आपली सकारात्मक ऊर्जा वाढेल. आपण आपले विचार कार्य करू शकता. पालकांचे आरोग्य सुधारेल. रोजगाराचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. जर आपण राजकारणाच्या क्षेत्राशी जोडलेले असाल तर आपणास यश मिळण्याची दाट शक्यता आहे. दिलेले पैसे परत मिळू शकतात.\nवृश्चिक राशीच्या लोकांना सूर्यदेवच्या कृपेने शुभ बातमी मिळू शकते. कामकाजात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. पाहुणे घरात येऊ शकतात. एखाद्याला मांगलिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. नोकरी क्षेत्रात पदोन्नतीबरोबरच पगाराच्या वाढीची चांगली बातमीही मिळू शकते. घरातील सुखसोयी वाढतील. पूर्वजांच्या मालमत्तेचा फायदा होण्याची शक्यता आहे. सासरच्या बाजूकडून संबंध सुधारतील. प्रेमाचे आयुष्य जगणार्‍या लोकांचा चांगला काळ जाईल. आपण लवकरच प्रेम विवाह करू शकता.\nमीन राशीच्या लोकांना सूर्य देव विशेष आशीर्वाद देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य परिणाम मिळेल. व्यवसाय चांगला होईल. आपण आपला व्यवसाय वाढविण्यात यशस्वी होऊ शकता. महत्त्वाच्या कामात वडिलांचे सहकार्य असेल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. आपल्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात. आपले भविष्य मजबूत करण्यात आपण यशस्वी होऊ शकता. आईचे आरोग्य सुधारेल. खाण्यापिण्याची आवड वाढेल.\nइतर राशींचा वेळ कसा असेल\nमेष राशीच्या लोकांना जुन्या त्रासांबद्दल खूप चिंता वाटेल. आपण आपला विचार सकारात्मक ठेवला पाहिजे. वाहन चालवताना खबरदारी घ्या. आपल्या मुलाच्या भविष्याशी संबंधित कोणतीही शुभ माहिती मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. कुटुंबातील सदस्य तुमचे पूर्ण सहकार्य करतील. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे कारण काही लोक तुमच्या कामावर नजर ठेवू शकतात. सामाजिक वर्तुळ वाढेल. मनाच्या अस्वस्थतेमुळे कामकाजात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण आहे. जीवनसाथी यांचे प्रत्येक प्रसंगी समर्थन मिळेल.\nवृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात थोडा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला आपला राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित कोणताही वाद असल्यास तो सोडवला जाऊ शकतो. जुन्या मित्रांना पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती सामान्य असेल. आपल्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण एखाद्या सामाजिक कार्यक्रमात वेळ घालवू शकता.\nकर्क राशीच्या लोकांना मिश्र वेळ मिळेल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील, परंतु तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मनात विविध प्रकारचे विचार उद्भवू शकतात, ज्यावर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटेल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. आई-वडिलांसोबत धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी असू शकते. खासगी नोकरीत काम करणार्‍या लोकांना थोडा सावध राहावे लागेल कारण ऑफिसात कोणाशी वाद होऊ शकतो. आपण आपल्या स्वत: च्या व्यवसायावर काम केले पाहिजे, इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करू नका.\nसिंह राशी असलेल्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी अन्यथा पैशाची हानी होऊ शकते. एखाद्या विशिष्ट मित्राशी संघर्ष होण्याची शक्यता आहे, यामुळे आपले मन खूप चिंतेत राहील. जर आपण प्रवासाला जात असाल तर प्रवासादरम्यान वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक समस्या सुटू शकतात. पालकांना आशीर्वाद आणि समर्थन मिळेल जे आपला आत्मविश्वास मजबूत बनवतील. अचानक एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावर निर्णय घ्यावा लागू शकतो, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जीवनाथी प्रत्येक चरणात आपले समर्थन करतील.\nकन्या राशी धावपळीचा काळ राहील. तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. मुलांच्या भविष्याबद्दल काळजी आपल्याला त्रास देऊ शकते. अपूर्ण कामांकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी क्षेत्रात मोठे अधिकारी आपले सहकार्य करतील. अचानक एखाद्या प्रिय नातेवाईकाला भेटून तुमचे मन आनंदित होईल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाल्याचे दिसून येण्याची शक्यता. आपल्या जोडीदारा सोबत आपले नाते दृढ होईल.\nधनु राशीच्या लोकांना धर्माच्या कार्यात अधिक रस असेल. महान लोकांना मदत मिळू शकते. नोकरीच्या क्षेत्रात अधिक धाव घ्यावी लागेल. शारीरिक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला आपले अन्न आणि पेय सुधारण्याची आवश्यकता आहे. आपल्या उत्पन्नानुसार खर्चांवर नियंत्रण ठेवावे अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुलाचे भविष्य चिंताग्रस्त असेल. कोणतेही मोठे निर्णय घेण्यास टाळा.\nमकर राशीच्या लोकांना मानसिक ताणतणावातून जावे लागेल. आपण आपल्या जीवन साथीदाराच्या आरोग्याबद्दल काळजीत असाल. व्यवसायाशी संबंधित लोकांचे नुकसान होण्याची शक्यता असते, म्हणून आपण खूप सावध राहिले पाहिजे. आपण आपले भाषण नियंत्रित केले पाहिजे. जे कपड्यांचे व्यापारी आहेत त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. देवाची भक्ती केल्याने तुमचे मन शांत होईल.\nकुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मिश्रित परिणाम मिळतील. कोणत्याही गोष्टीबद्दल मनात काही चिंता असेल. नफ्याच्या संधी मिळू शकतात. प्रभावशाली लोकांना भेटू शकेल. व्यवसाय चांगला होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घर बांधण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious आर्थिक राशिभविष्य 14 मार्च : धन आणि करियर मध्ये चमकणार या राशी चे नशीब\nNext आर्थिक राशिभविष्य 15 मार्च 2021 : मनी-करियर बाबतीत या राशी चे नशीब चमकणार, काय या मध्ये तुमची राशी आहे\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/category/alibag/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-27T03:38:37Z", "digest": "sha1:W23IXLGLEOTWYFPD3RZLDHV6MJBYNQ2N", "length": 8629, "nlines": 275, "source_domain": "krushival.in", "title": "तळा - Krushival", "raw_content": "\nतळे प्रा.आ. केंद्रात दोन अधिकार्‍यांची नियुक्ती\nनारायण अ‍ॅलर्टमुळे कळणार दरड पडताना संदेश; पोलादपूर तालुक्यातील तरुणांनी बनविले यंत्र\nरायगड जिल्ह्यात 173 नवे कोरोना रुग्ण\nरोहा- मुरुड आणि अलिबाग तालुक्याशी जोडणाऱ्या मांदाड खाडी पुलाला तडे\nRainfall update: नांदगाव- मुरूड रस्त्याची भयानक परिस्थिती, पहा व्हिडिओ\nखा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध साहित्याचे वाटप\n| तळे | वार्ताहर |खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजूंना महिला व बालकल्याण समाज कल्याण अपंग कल्याण पंचायत...\nपावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना वेग\nबळीराजा सुखावलातळे | वार्ताहर |7 जूनला कोकणासह सर्वत्र मान्सूनने हजेरी लावली. उन्हाळ्याच्या उकाड्यातून दिलासा मिळत असताना शेतकरी वर्गाची पेरणीसाठी कामे...\n स्थानिकांनी दिले खासदार, आमदाराच्या पुत्रांविरोधात निवेदन\n माणगाव येथील पॉस्को भंगारवाद आता अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला आहे. खासदार आणि आमदार...\nकुडा लेणीसह, देवकुंड धबधब्याचा होणार विकास\nरायगडच्या पर्यटनाला मिळणार उभारी; पर्यटन विकास आराखड्यास शासनाची मान्यता माणगाव निसर्गरम्य (Raigad) रायगडच्या पर्यटनाला नव्याने उभारी मिळणार आहे....\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/06/02/technology-gadgets-reliance-agm-2021-affordable-jio-5g-phone/", "date_download": "2021-09-27T03:38:41Z", "digest": "sha1:43OIVRKSNKZSBSMRX6ZTEGOS5QMRUT7P", "length": 13607, "nlines": 164, "source_domain": "krushirang.com", "title": "बाब्बो.. तयार आहात ना.. 2500 रुपयांमध्ये 5G फोन घ्यायला तयार..? वाचा की ऑफरवाली बातमी - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\nबाब्बो.. तयार आहात ना.. 2500 रुपयांमध्ये 5G फोन घ्यायला तयार.. वाचा की ऑफरवाली बातमी\nबाब्बो.. तयार आहात ना.. 2500 रुपयांमध्ये 5G फोन घ्यायला तयार.. वाचा की ऑफरवाली बातमी\nमुंबई : स्मार्टफोनच्या बाजारात आणि एकूण तंत्रज्ञानात जगभरात आपला डंका प्रस्थापित करण्यासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी तयार झालेले आहेत. रिलायंस इंडस्ट्रीजच्या आगामी जनरल मिटींगमध्ये (Reliance AGM 2021) ते यासाठीच्या घोषणेसाठी तयार असल्याचे वृत्त आहे. रिलायंस आणि गुगल मिळून 2500 रुपयांमध्ये 5G फोन बाजारात आणणार असून, त्याचीच घोषणा मिटींगमध्ये होण्याची शक्यता आहे.\nलाखो भारतीय जिओच्या पहिल्या 5 जी स्मार्टफोनची वाट पहात आहेत. सन 2016 मध्ये जिओने 4G जी सिम आणि 4G जी स्मार्टफोन (LYF) लाँच करून बाजारात हलचल निर्माण केली होती. आता हीच कंपनी जास्तीतजास्त ग्राहकांनाजोडण्यासाठी 5 जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. अशी बातमी आहे की रिलायन्स आपल्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (रिलायन्स एजीएम 2021) आपला पहिला 5 जी स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. रिलायन्स एजीएम 24 जून रोजी होणार आहे. यूट्यूबवर YouTube ती लाइव्ह प्रसारित केली जाईल.\nगेल्या वर्षी जिओने सांगितले होते की, ते सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. त्यासाठी ते गुगलबरोबर (Google) सहकार्य करत आहेत. गुगलनेही याची पुष्टी केली. गुगलबरोबरच्या भागीदारीमुळे जिओचा पहिला 5 जी स्मार्टफोन अँड्रॉइड व्हर्जनचा (android smartphone mobile) असेल याचीही खात्री झाली आहे. जिओच्या 5 जी स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपये असेल असा अनेक अहवालांमध्ये दावा केला जात आहे. सध्या भारतीय बाजारात सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. जिओने बर्‍याच वेळा असेही म्हटले आहे की, त्यांना भारत 2G विनामूल्य सेवेचा देश बनवायचा आहे आणि त्यासाठी ते सर्व प्रयत्न करत आहेत.\nअशा परिस्थितीत अशी अपेक्षा केली जाऊ शकते की जिओ आपल्या 2 जी ग्राहकांना थेट 5 जीवर आणण्यासाठी कॉम्बो ऑफर जाहीर करेल. 5 जी स्मार्टफोनशिवाय जिओ लॅपटॉप येण्याचीही बातमी आहे. जिओच्या लॅपटॉपचे नाव जिओबुक असेल असे सांगितले जात आहे. JioBook लॅपटॉपची सुरूवातीची किंमत 9,999 रुपये असेल असे म्हटले जात आहे. JioBook अन्य बर्‍याच प्रकारांमध्येदेखील बाजारात आणला जाईल. या व्यतिरिक्त 4 जी कनेक्टिव्हिटी JioBook मध्ये देखील उपलब्ध असेल. जिओच्या लॅपटॉप जिओबुकमध्ये अँड्रॉईड फॉर्क्ड असेल. जे जिओओएस म्हणून ओळखले जातील. सर्व Jio अॅप्स लॅपटॉपमध्ये असतील.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nनफेखोरांकडून शेअर विक्रीचा सपाटा, त्याचा शेअर बाजारावरील परिणाम जाणून घेण्यासाठी वाचा..\nभाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवरच हल्ला; हिस्ट्रीशीटर गुन्हेगारालाही सोडले मोकाट; पहा नेमका काय घडलाय प्रकार\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2021-09-27T04:54:42Z", "digest": "sha1:X4YEX2SSLMWRQJTGLUXMI75NVGSGVJHX", "length": 15098, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Chinchwad पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nपतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nवाकड, दि. २७ (पीसीबी) – पतीचे कर्ज फेडण्यासाठी माहेराहू दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे केली. यावरून विवाहितेचा वेळोवेळी छळ करण्यात आला. ही घटना 2015 ते 26 जुलै 2021 या कालावधीमध्ये वारुंजी फाटा, कराड येथे घडली.\nपती राजेंद्र एकनाथ कारंडे, सासू व नणंद (तिघेही रा. वारुंजी फाटा, ता. कराड, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने सोमवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना पती राजेंद्र कारंडे, सासू आणि नणंद यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांनी माहेराहून पतीचे कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. त्यासाठी वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious article‘उभा चिरून टाकेल’ म्हणत टोळक्याकडून तरुणास मारहाण\n कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी तर\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\nप्रेमप्रकरणाबाबत तरुणीच्या घरी सांगण्याची भीती घालून एक लाख उकळले\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nविक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक\nमाफी मागण्याच्या बहाण्याने महिलेची गैरवर्तन\nज्येष्ठ कॉंग्रेस नेते, तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं...\n‘…. म्हणून चंद्रकांत पाटलांनी अग्रलेखाला दिलेलं उत्तर ‘सामना’ ने जसंच्या तसं...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=4", "date_download": "2021-09-27T04:20:50Z", "digest": "sha1:A37M3FPC24MK7VC4FDIE5AR46MX2CIT6", "length": 6187, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nअभियांत्रिकीचे दिवस - भाग ६ लेखनाचा धागा\nपत्नी, पती और वह\nखंत.. एक व्यक्त करणे लेखनाचा धागा\nमला नवरा लागतो लेखनाचा धागा\nविनोदी लेखक एक मूलभूत चिंतन लेखनाचा धागा\n\"यंटायर पॉलिटिकल सायन्स\" ही डिग्री कुठे मिळेल \nकडू कारले आणि त्यापासून बनलेले चविष्ट पदार्थ वाहते पान\nसंवाद सूत्र लेखनाचा धागा\nपडेल तो चढेल काय\n'हिंदीचा धसका आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा' लेखनाचा धागा\nनमस्कार चमत्कार लेखनाचा धागा\nआठवणींच्या राज्यात लेखनाचा धागा\nआठवणींच्या राज्यात- आई, देव कुठे राहतो\nआठवणींच्या राज्यात- किस्सा क्रमांक ६ -जुळ्यांचा जन्म लेखनाचा धागा\nआठवणींच्या राज्यात- किस्सा क्रमांक ७ मराठीचे तीन तेरा लेखनाचा धागा\nआठवणींच्या राज्यात- किस्सा़ ५ भांडकुदळ काकू लेखनाचा धागा\nबाबू न्हायाचं दुकान लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/science-technology-news-marathi/bangalore-mechanical-engineer-ac-helmet-to-make-your-demaag-cool-nrvb-65647/", "date_download": "2021-09-27T04:49:17Z", "digest": "sha1:KIAGIH4GLT5FEIN624C7DNC443IQHC53", "length": 12076, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आता डोकं तापणारचं नाहीये | 'या' फुनसुक वांगडूने तयार केलंय असं हेल्मेट; याची किंमत जाणून तुम्ही म्हणाल कसलं भारीये | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nआता डोकं तापणारचं नाहीये‘या’ फुनसुक वांगडूने तयार केलंय असं हेल्मेट; याची किंमत जाणून तुम्ही म्हणाल कसलं भारीये\nया फुनसुक वांगडूने तयार केलंय असं हेल्मेट; याची किंमत जाणून तुम्ही म्हणाल कसलं भारीये\nसंदीप दहिया याने या हेल्मेटची निर्मिती केली आहे. हे हल्मेट तयार करण्यासाठी त्याला साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे.\nबंगळुरूच्या एका मॅकेनिकल इंजिनीअरने एक बढिया हेल्मेट तयार केले आहे. हे हेल्मेट उकाड्यातही तुमचं डोकं थंड ठेवणार आहे कारण या हेल्मेटमध्ये चक्क एसी बसविला आहे.\nइशारा : आता व्हॉट्सॲप खिसा कापणार, ‘हा’ बदल केल्याने घ्यावा लागणार नवा फोन; नायतर…\nसंदीप दहिया याने या हेल्मेटची निर्मिती केली आहे. हे हल्मेट तयार करण्यासाठी त्याला साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे. बाइकच्या बॅटरी सप्लायमधून होणाऱ्या डीसी पावरच्या मदतीने हे हेल्मेट कार्य करते. याची किंमत ४० हजार रुपये आहे.\nसॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलईडी टीव्ही घरी आणा आणि घ्या मनोरंजनाचा एक उत्तम अनुभव\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/24/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-09-27T04:30:59Z", "digest": "sha1:KJBXHUKIZYY6AN5HNEODGUUKC6ZUJZGH", "length": 10926, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "नमाज घरीच अदा करा; गळाभेटीऐवजी फोनवर द्या शुभेच्छा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nनमाज घरीच अदा करा; गळाभेटीऐवजी फोनवर द्या शुभेच्छा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन\nMay 24, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tउपमुख्यमंत्री अजित पवार, कोरोना, रमजान ईद\nमुंबई, दि. 24: ईद-उल-फितर तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला ‘कोरोना’विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.\n‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून राज्यासह देशात टाळेबंदी सुरु आहे. या टाळेबंदीत पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. अजूनही ‘कोरोना’चे संकट असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात थांबूनच ‘रमजान ईद’ची नमाज अदा करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये, जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्यक्ष गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवर नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात. ‘कोरोना’चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. सर्वांनी केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रमजान ईद आनंदाने साजरी करावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.\n‘कोरोना’ची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, आता हळूहळू टाळेबंदी उठविण्याबाबत सरकार योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करेल. आता आपल्याला ‘कोरोना’ सोबतच राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करायची आहे. त्यासाठी सरकार योग्य ते नियोजन करत आहे. नागरिकांच्या योग्य सहभागाची आवश्यकता आहे. या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी या कामी सरकार सोबत राहण्याचा संकल्प करुया, ‘कोरोना’ची लढाई जिंकल्यानंतरच मिठी ईद उत्साहाने साजरी करुया, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.\n← महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले\nलॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक →\nपुण्यात दिवसभरात तब्बल 399 कोरोना रुग्ण, 10 बळी\nकोरोना रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणावा- कुणाल कुमार\nकोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा – केंद्रीय समितीचे निर्देश\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=5", "date_download": "2021-09-27T04:37:14Z", "digest": "sha1:KEUNX4FL4YOKOM6QF2IABYYYKTFYJAUE", "length": 5654, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nआठवणींच्या राज्यात - Embarrassing moments लेखनाचा धागा\nनानांचा बदला लेखनाचा धागा\nइस्मे तेरा घाटा लेखनाचा धागा\nअति शहाण्यांची जत्रा भाग २ - finding नि.मो लेखनाचा धागा\nअति शहाण्यांची जत्रा लेखनाचा धागा\nशेंगा आणि टरफले लेखनाचा धागा\nनिगूतीची बर्फी लेखनाचा धागा\nएक नाते -dear friends लेखनाचा धागा\nनवे शब्द लेखनाचा धागा\nFm Radio एक मित्र लेखनाचा धागा\nन्यू नॅार्मल-ओल्ड नॅार्मल- एक अवघड प्रवास लेखनाचा धागा\nबस क्रमांक ५४७३ लेखनाचा धागा\nमाझ्या घरचे “रसमलाई” प्रकरण - लेखनाचा धागा\nश्रीमंत पेशवे वाहते पान\nबाईचं घरात लक्श पाहिजे लेखनाचा धागा\nएखाद्याला कसं खुश करावं.. \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.blueschip-store.com/parts/EP3SE260F1152C4/37309.html", "date_download": "2021-09-27T04:04:32Z", "digest": "sha1:K2NZRB2XUQOB4H5ILDRTHCZZS3Z4CPDM", "length": 31161, "nlines": 169, "source_domain": "mr.blueschip-store.com", "title": "EP3SE260F1152C4 | Altera (Intel® Programmable Solutions Group) EP3SE260F1152C4 स्टॉक Blueschip-store. कॉम पासून उपलब्ध सर्वोत्कृष्ट किंमतीसह EP3SE260F1152C4.", "raw_content": "\nइंटरफेस - सेंसर, कॅपेसिटिव टचविशेषीकृत आयसीपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - विशेष हेतूपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - लिनीर रेग्युलेटरपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेखीय + स्विचिंगपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेषीयपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज संदर्भपीएमआयसी - व्ही / एफ आणि एफ / व्ही कन्व्हर्टरपीएमआयसी - थर्मल मॅनेजमेंटपीएमआयसी - पर्यवेक्षकपीएमआयसी - डीसी कन्व्हर्टरला आरएमएसपीएमआयसी - ऊर्जा पुरवठा नियंत्रक, मॉनिटर्सपीएमआयसी - पॉवर ओव्हर इथरनेट (पीओई) कंट्रोलरपीएमआयसी - पॉवर मॅनेजमेंट - स्पेशलाइज्डपीएमआयसी - पॉवर डिस्ट्रीब्यूशन स्विच, लोड ड्रायव्हपीएमआयसी - पीएफसी (पॉवर फॅक्टर दुरुस्ती)पीएमआयसी - किंवा कंट्रोलर, आदर्श डायोड्सपीएमआयसी - मोटर ड्राइव्हर्स, कंट्रोलरपीएमआयसी - लाइटिंग, बॅलास्ट कंट्रोलरपीएमआयसी - एलईडी ड्राइव्हर्सपीएमआयसी - लेसर ड्राइव्हर्सपीएमआयसी - हॉट स्वॅप कंट्रोलरपीएमआयसी - गेट ड्राइव्हर्सपीएमआयसी - पूर्ण, अर्ध-ब्रिज ड्राइव्हर्सपीएमआयसी - एनर्जी मीटरिंगपीएमआयसी - डिस्प्ले ड्राइव्हर्सपीएमआयसी - वर्तमान नियमन / व्यवस्थापनपीएमआयसी - बॅटरी मॅनेजमेंटपीएमआयसी - बॅटरी चार्जर्सपीएमआयसी - एसी डीसी कन्व्हर्टर, ऑफलाइन स्विचरमेमरी - कंट्रोलरमेमरी - एफपीजीए साठी कॉन्फिगरेशन प्रॉममेमरी - बॅटरीमेमरी\nप्रेसिजन ट्रिम केलेले प्रतिरोधकहोल रेझिस्टर्सद्वारेस्पेशलाइज्ड रेसिस्टर्सरेझिस्टर नेटवर्क, अॅरेचिप रेझिस्टर - पृष्ठभाग माउंटचेसिस माउंट रेसिस्टर्सअॅक्सेसरीज\nट्रिमर, व्हेरिएबल कॅपेसिटर्सथिन फिल्म कॅपेसिटर्सटॅन्टलम कॅपेसिटर्सटॅन्टलम - पॉलिमर कॅपेसिटर्ससिलिकॉन कॅपेसिटर्सनिओबियम ऑक्साइड कॅपेसिटर्समीका आणि पीटीएफई कॅपेसिटर्सफिल्म कॅपेसिटर्सइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर्स (ईडीएलसी), सुपरकॅपससिरेमिक कॅपेसिटर्सकॅपेसिटर नेटवर्क, अॅरेएल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर्सअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर्सअॅक्सेसरीज\nव्हीसीओ (व्होल्टेज कंट्रोल केलेले ऑसीलेटर)एकट्याने प्रोग्रामर उभे राहासॉकेट आणि इन्सुलेटर्सरेझोनेटरप्रोग्राम करण्यायोग्य ओसीलेटरपिन कॉन्फिगर करण्यायोग्य / निवडण्यायोग्य ओसीलेटरओसीलेटरक्रिस्टल्स\nट्रान्झिस्टर - विशेष हेतूट्रान्झिस्टर - प्रोग्राम करण्यायोग्य अनजंक्शनट्रान्झिस्टर - जेएफईटीट्रान्झिस्टर - आयजीबीटी - सिंगलट्रान्झिस्टर - आयजीबीटी - मॉड्यूलट्रान्झिस्टर - आयजीबीटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - सिंगलट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - आरएफट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगल, प्री-बायेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगलट्रान्झिस्टर - बायिपॉलर (बीजेटी) - आरएफट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरे, पूर्व-ट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरेथिरिस्टर्स - टीआरएसीएक्सथिरिस्टर्स - एससीआर - मॉड्यूलथिरिस्टर्स - एससीआरथिरिस्टर्स - डीआयएसीएस, सिडॅकपॉवर ड्राइव्हर मॉड्यूलडायोड्स - जेनर - सिंगलडायोड्स - जेनर - अॅरेजडायोड्स - व्हेरिएबल कॅपेसिटन्स (वैरिकॅप्स, व्हॅरॅकडायोड्स - आरएफडायोड्स - रेक्टिफायर्स - सिंगलडायोड्स - रेक्टिफायर्स - अॅरेडायोड्स - ब्रिज रेक्टिफायर्स\nकेबल पुल स्विचटॉगल स्विचथंबव्हील स्विचस्पर्श स्विचस्नॅप ऍक्शन, मर्यादा स्विचस्लाइड स्विचनिवडक स्विचरोटरी स्विचरॉकर स्विचपुशबटन स्विच - हॉल इफेक्टपुशबटन स्विचप्रोग्राम करण्यायोग्य प्रदर्शन स्विचनेव्हिगेशन स्विच, जॉयस्टिकचुंबकीय, रीड स्विचकीपॅड स्विचकीलॉक स्विचडीआयपी स्विचकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - लेन्सकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - प्रकाश स्रोतकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - संपर्क ब्लॉककॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - शरीरअॅक्सेसरीज - कॅप्सअॅक्सेसरीज - बूट्स, सीलअॅक्सेसरीज\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट(247,374)\nएलईडी ड्राइव्हर्सडीसी डीसी कन्व्हर्टरअॅक्सेसरीजएसी डीसी कन्व्हर्टर\nलेसर डायोड, मॉड्यूल - अॅक्सेसरीजझीनॉन लाइटिंगस्क्रीन ओव्हरले स्पर्श करापॅनेल निर्देशक, पायलट लाइट्सऑप्टिक्स - रिमोट फॉस्फर लाइट सोर्सऑप्टिक्स - रिफ्लेक्टरऑप्टिक्स - लाइट पाईप्सऑप्टिक्स - लेंसLEDs - स्पॅकर्स, स्टँडऑफLEDs - दीपक बदलणेLEDs - सर्किट बोर्ड इंडिकेटर, अॅरे, लाइट बार, बार एलईडी थर्मल उत्पादनेएलईडी लाइटिंग किट्सएलईडी प्रकाश - व्हाइटएलईडी प्रकाश - रंगएलईडी लाइटिंग - सीओबी, इंजिन, मॉड्यूलएलईडी निर्देश - स्वतंत्रलेसर डायोड्स, मॉड्यूलदिवे - इंकंडेसेंट्स, नियॉनदिवे - कोल्ड कॅथोड फ्लोरोसेंट (सीसीएफएल) & amp; यूइनव्हर्टरइन्फ्रारेड, यूव्ही, व्हिस्बल एमिटरफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - ड्राइव्ह सर्किट्रफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - डिट्रिटफायबर ऑप्टिक्स - ट्रान्सीव्हर मॉड्यूलफायबर ऑप्टिक्स - स्विच, मल्टीप्लेक्सर्स, डेमल्टीप्फायबर ऑप्टिक्स - प्राप्तकर्ताफायबर ऑप्टिक्स - ऍट्युनेटरइलेक्ट्रोल्युमिनिसेंटप्रदर्शन, मॉनिटर - इंटरफेस कंट्रोलरमॉड्यूल प्रदर्शित करा - व्हॅक्यूम फ्लोरोसेंट (व्हीडिस्प्ले मॉड्यूल - एलईडी डॉट मॅट्रिक्स आणि क्लस्टरमॉड्यूल डिस्प्ले - एलईडी कॅरेक्टर आणि न्यूमेरिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी, ग्राफिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी कॅरेक्टर आणि न्डिस्प्ले बेझल, लेंस\nचाहते - अॅक्सेसरीज - फॅन कॉर्डथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर मॉड्यूलथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर असेंब्लीजथर्मल - पॅड्स, पत्रकेथर्मल - लिक्विड कूलिंगथर्मल - हीट सिंकथर्मल - ऍडेसिव्ह, एपॉक्सिस, ग्रीसेस, पेस्ट्सथर्मल - अॅक्सेसरीजचाहते - फिंगर गार्ड, फिल्टर्स & amp; आळसचाहते - अॅक्सेसरीजडीसी फॅनएसी फॅन\nयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अडॅप्टर्सयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अॅक्सेसरीजयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टरटर्मिनल - वायर कनेक्ट करण्यासाठी बोर्ड कनेक्टर्सटर्मिनल्स - वायर स्पिलीस कनेक्टरटर्मिनल - वायर पिन कनेक्टरटर्मिनल्स - बुर्ज कनेक्टरटर्मिनल्स - स्पेशल कनेक्टरटर्मिनल्स - स्पॅड कनेक्टरटर्मिनल्स - सॉल्डर लग कनेक्टरटर्मिनल - स्क्रू कनेक्टरटर्मिनल - रिंग कनेक्टरटर्मिनल्स - आयताकार कनेक्टरटर्मिनल्स - क्विक कनेक्ट्स, क्विक डिस्कनेक्ट कनेक्टर्मिनल - पीसी पिन, सिंगल पोस्ट कनेक्टरटर्मिनल - पीसी पिन रीसेप्टिकल्स, सॉकेट कनेक्टरटर्मिनल्स - मॅग्नेटिक वायर कनेक्टरटर्मिनल्स - चाकू कनेक्टरटर्मिनल - घरे, बूटटर्मिनल्स - फॉइल कनेक्टरटर्मिनल्स - बॅरल, बुलेट कनेक्टरटर्मिनल्स - अॅडॅप्टर्सटर्मिनल्स - अॅक्सेसरीजटर्मिनल स्ट्रिप आणि बुर्ज बोर्डटर्मिनल जंक्शन सिस्टमटर्मिनल ब्लॉक्स - बोर्ड टू वायरटर्मिनल ब्लॉक्स - स्पेशलाइज्डटर्मिनल ब्लॉक - पॉवर वितरणटर्मिनल ब्लॉक्स - पॅनेल माउंटटर्मिनल ब्लॉक्स - इंटरफेस मॉड्यूलटर्मिनल ब्लॉक्स - शीर्षलेख, प्लग आणि सॉकेट्सटर्मिनल ब्लॉक्स - दीन रेल, चॅनेलटर्मिनल ब्लॉक्स - संपर्कटर्मिनल ब्लॉक्स - बॅरियर ब्लॉकटर्मिनल विभाग - अडॅप्टर्सटर्मिनल ब्लॉक्स - अॅक्सेसरीज - वायर फेर्यूल\nटीव्हीएस - वरिस्टर्स, एमओव्हीटीव्हीएस - थिरिस्टर्सटीव्हीएस - मिश्रित तंत्रज्ञानटीव्हीएस - डायोड्सथर्मल कटऑफ (थर्मल फ्यूज)सर्ज सप्रेशन आयसीपीटीसी रीसेट करण्यायोग्य फ्यूजप्रकाश संरक्षणइन्सुश करंट लिमिटर्स (आयसीएल)ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर (जीएफसीआय)गॅस डिस्चार्ज ट्यूब आर््रेस्टर्स (जीडीटी)फ्यूजफ्युसेहोल्डर्सइलेक्ट्रिकल, स्पेशालिटी फ्यूजस्विच घटक डिस्कनेक्ट करासर्किट ब्रेकर्सअॅक्सेसरीज\nव्हिडिओ केबल्स (डीव्हीआय, एचडीएमआय)यूएसबी केबल्सविशेष केबल असेंब्लीसॉलिड स्टेट लाइटिंग केबल्सस्मार्ट केबल्सआयताकृती केबल असेंब्लीपॉवर, लाइन केबल्स आणि एक्स्टेंशन कॉर्डजोडण्यायोग्य केबल्समॉड्यूलर केबल्सएलजीएच केबल्सजम्पर वायर, प्री-क्रिमड लीड्सफ्लॅट फ्लेक्स, रिबन जम्पर केबल्सफ्लॅट फ्लेक्स केबल्स (एफएफसी, एफपीसी)फायरवॉयर केबल्स (आयईईई 13 9 4)फायबर ऑप्टिक केबल्सडी-उप केबल्सडी-आकार, सेंट्रॉनिक केबल्सकोएक्सियल केबल्स (आरएफ)परिपत्रक केबल असेंब्लीसीरीज़ अॅडॉप्टर केबल्स दरम्यानबॅरल - पॉवर केबल्सबॅरल - ऑडिओ केबल्स\nघर > उत्पादने > इंटीग्रेटेड सर्किट्स (आयसीएस) > एम्बेडेड - एफपीजीए (फील्ड प्रोग्राम करण्यायोग्य गे > EP3SE260F1152C4\nप्रतिमा फक्त संदर्भासाठी आहेत.\nउत्पादनाच्या तपशीलांसाठी उत्पादन तपशील पहा.\nBluesChip-Store.com, 1 वर्षाच्या वॉरंटी मधील आत्मविश्वासाने EP3SE260F1152C4 खरेदी करा\nलीड फ्री स्टेटस / आरओएचएस स्थिती\nलीड फ्री / आरओएचएस आज्ञापालन\nप्रदर्शित त्यापेक्षा जास्त प्रमाणात कोटेशन साठी विनंती सबमिट करा.\nलॉजिक घटक / सेलची संख्या:\nएलएबी / सीएलबीची संख्या:\nI / O ची संख्या:\nनमी संवेदनशीलता स्तर (एमएसएल):\nलीड फ्री स्टेटस / आरओएचएस स्थिती:\nआम्ही EP3SE260F1152C4 पुरवठा करू शकतो, EP3SE260F1152C4 पीरस आणि लीड टाइमची विनंती करण्यासाठी विनंती कोट फॉर्म वापरू. Blueschip-store. कॉम एक व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक घटक वितरक. उपलब्ध इलेक्ट्रॉनिक घटकांच्या ++ दशलक्ष लाईन वस्तू अल्प लीड टाईममध्ये पाठविल्या जाऊ शकतात, ताबडतोब वितरणासाठी स्टॉकमधील इलेक्ट्रॉनिक घटकांच्या 250 हजाराहून अधिक भागांमध्ये भाग क्रमांक EP3SE260F1152C4 समाविष्ट असू शकतो. प्रमाणानुसार EP3SE260F1152C4 ची किंमत आणि लीड टाइम आवश्यक, उपलब्धता आणि गोदाम स्थान. आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आमचा विक्री प्रतिनिधी तुम्हाला भाग # EP3SE260F1152C4 वर किंमत आणि वितरण प्रदान करेल. आम्ही सहकार्याचे दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्यासह कार्य करण्यास उत्सुक आहोत.\nEP3SE260F1152C4 साठी संबंधित भाग\nलॅन इंटरफेस आणि पल्स ट्रान्सफॉर्मर दरम्यान कोणत्या प्रकारचा संबंध विद्यमान आहे\nपल्स ट्रान्सफॉर्मर लॅन मॉड्यूलमध्ये महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक म्हणून जोडला जातो ...\nएफपीजीए आणि एमसीयू दरम्यान फरक काय आहे\nएक: ऑपरेटिंग स्पीड कारण एफपीजीए हार्डवेअर सर्किट आहे, ऑपरेटिंग गती थेट क्रिस्टल ऑन...\nकन्व्हर्टरचे कार्य दुसर्या सिग्नलमध्ये एक सिग्नल बदलणे आहे. इलेक्ट्रिक डिव्हाइसे...\nकॅपेसिटर आणि रेझिस्टर दरम्यान फरक\nइलेक्ट्रिक डिव्हाइसेस अतिशय जटिल आणि नाजूक आहे. आम्ही इलेक्ट्रिक डिव्हाइसचे संरक...\nक्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय\nजेव्हा आपण क्रिस्टल ऑस्किलेटर पहाल तेव्हा, आपण कधीही विचार केला आहे की ते कोणत्या ...\nथर्मल व्यवस्थापन एक मार्ग आहे जे ऑब्जेक्टचे तापमान एका विशिष्ट श्रेणीमध्ये राखते....\nसर्किट संरक्षण, मूलभूत, व्होल्टेज, ओटी, टीएफआर आणि ओसीओव्हीवर वर्तमानपणे सर्किटमध...\nकिती प्रकारचे रेझिस्टर आहेत\nप्रतिरोधक एक वर्तमान मर्यादित घटक आहे जो सर्किटमध्ये मर्यादा मर्यादित करू शकतो. त...\nटीव्हीएस डायोड आणि जेनर डायोड दरम्यान फरक\nटीव्हीएस डायोड आणि जेनर डायोड दोन्ही व्होल्टेज स्थिरीकरण म्हणून वापरू शकतात. दोन्...\nकॉपीराइट © 2020 इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय वितरक - Blueschip-store. कॉम\nपत्ता: खोली 1205, 12 / एफ, समुद्रसपाटी इमारत, नाही. क्वीन्स रोड सेंट्रलच्या 59-65, एच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/749950", "date_download": "2021-09-27T04:03:36Z", "digest": "sha1:RIHYN4CAQJQSTCUIYVRM5YDQ7W5K2A2O", "length": 2999, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ग्वातेमाला सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ग्वातेमाला सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:४४, १ जून २०११ ची आवृत्ती\n३६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१३:०४, २९ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nMovses-bot (चर्चा | योगदान)\n०७:४४, १ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23178/", "date_download": "2021-09-27T05:02:01Z", "digest": "sha1:PBJ4LWF4QYW6TPRG7KIBC6XRUDW6J3U5", "length": 21094, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सोझा, फ्रान्सिस न्यूटन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसोझा, फ्रान्सिस न्यूटन : (१२ एप्रिल १९२४). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आधुनिक भारतीय चित्रकार. गोवा येथे एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्म. त्यांनी ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’, मुंबई येथे १९४० मध्ये कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला तथापि १९४७ मध्ये त्यांनी देशप्रेमाने प्रेरित होऊन महाविद्यालयाच्या इंग्रजी प्राचार्यांच्या विरोधात निदर्शनात भाग घेतल्याने त्यांची जे. जे. मधून हकालपट्टी करण्यात आली. या काळात त्यांच्यावर मार्क्सवादी राजकीय विचारसरणीचा प्रभाव होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सुरुवातीच्या काळातील सामाजिक वास्तववादी चित्रांमध्येही उमटलेले दिसते. त्या दृष्टीने त्यांच्या चित्रांची शीर्षके अन्वर्थक आहेत. उदा., आफ्टर वर्क द होल डे इन द फील्ड्स, वुई हॅव नो राइस टू इट एनिमीज ऑफ द पीपल प्रोलेटॅरिएट ऑफ गोवा इत्यादी. जे. जे. स्कूलमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करून काही काळ पक्षाचे कामही केले पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास होऊन त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी १९४७ मध्ये हुसेन, रझा, आरा व अन्य काही समकालीन चित्रकारांसमवेत ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ नामक प्रागतिक चित्रकार संघाची स्थापना केली. त्यानंतर दोन वर्षांनी १९४९ मध्ये ते लंडन येथे स्थायिक होण्याच्या उद्देशाने गेले. या काळातील त्यांची चित्रनिर्मिती पाश्चात्त्य आधुनिक चित्रशैलीने, विशेषतः अभिव्यक्तीवादी शैलीने संस्कारित झालेली दिसून येते. मुख्यतः झार्झ र्वो, सुटीन, पिकासो या चित्रकारांचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. पोर्तुगीज-भारतीय परंपरेतील बायझंटिंन शैलीतील चित्रप्रतिमांचा प्रभावही त्यांच्या चित्रांवर दिसतो, तसेच भारतीय, विशेषतः खजुराहो येथील कामशिल्पांच्या प्रभावातून त्यांच्या चित्रांतील स्त्री-प्रतिमांमधील लैंगिक कामोत्तेजक भाव प्रकटले आहेत. उदा., हाफ न्यूड गर्ल इन अ चेअर (१९६०), सिटिंग न्यूड (१९६२) या त्यांच्या चित्रांतील नग्न, अर्धनग्न स्त्रिया स्थूल, पुष्टकाय व कामोद्दिपक भाव सूचित करणाऱ्या आहेत, तर पुरुषप्रतिमा धूर्त, कावेबाज व दुष्प्रवृत्त भासतील अशा रंगवल्या आहेत. त्यांचे द थ्री गर्ल्स (१९४९) हे चित्र मथुरा येथील यक्षीच्या शिल्पाचा प्रभाव दर्शवते. अशा विविध, भिन्न भिन्न प्रेरणाप्रभावांतून त्यांनी स्वतःची खास वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र चित्रशैली घडवली. सोझा यांच्या कॅथलिक ख्रिश्‍चन कौटुंबिक पार्श्वभूमीने त्यांच्या अनेक चित्रांना विषय पुरवले. ही चित्रे बायबलच्या जुन्या व करारांतील प्रसंगांवर आधारित आहेत. उदा., क्रूसिफिक्शन (१९५९), डीपोझिशन (१९६४) ही चित्रे. आध्यात्मिक आशय असलेल्या या चित्रांतील खिन्न, शोकात्म भाव लक्षणीय आहेत. त्यांचे फिलॉसॉफर (१९६१) हे तैलरंगातील चित्र व फिशरविमेन (१९४८) हे जलरंगातील चित्र यांनाही रसिकमान्यता लाभली. त्यांच्या चित्रांत आध्यात्मिकता व विषयवासना यांचे सारख्याच तीव्रतेने केलेले उत्कट चित्रण आढळते, तसेच भेसूर व भग्नमनस्क भासणाऱ्या विरूपित स्त्री-पुरुष प्रतिमाही दिसतात. व्यक्तीच्या आत्मपीडन व परपीडन विकृती, तसेच मानवी अस्तित्वाचा शोध घेत असताना प्रत्ययाला येणाऱ्या आत्मविसंगती व अंतर्विरोध अशा स्वरूपाच्या आधुनिक मानसिकतेची पार्श्वभूमी त्यांच्या चित्रनिर्मितीमागे जाणवते. धीट व बंडखोर वृत्ती, प्रक्षोभक व धक्कादायक प्रतिमासृष्टी व चित्रभाषा, व्यक्तिप्रतिमांचे भेसूर व भयावह विरूपण, सौंदर्यान्वेषी दृष्टिकोनातून केलेले मूर्तिभंजन ही त्यांच्या चित्रनिर्मितीची काही वैशिष्ट्ये त्यांच्या आधुनिक मानसिकतेची निदर्शक आहेत.\nसोझा यांना चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. त्यांनी भारतात तसेच परदेशांत अनेक एकल चित्रप्रदर्शने (वन मॅन शो) भरवली. त्यांची चित्रे लंडन, पॅरिस, झूरिक, व्हेनिस, न्यूयॉर्क, साऊँ पाउलू, रीओ दी जानेरो, कैरो इ. ठिकाणी प्रदर्शित झाली, तसेच काही आंतरराष्ट्रीय कलासंग्रहालयांतून कायमस्वरूपी जतन केली आहेत. उदा., लंडन येथील टेट गॅलरी, कंटेम्पररी आर्ट सोसायटी, वेकफील्ड सिटी म्यूझीयम, मेलबर्न येथील कलासंग्रहालय इ. ठिकाणी त्यांची चित्रे पाहावयास मिळतात. भारतात बडोदा म्यूझीयम, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली येथील कलासंग्रहालयांत त्यांची चित्रे जतन केली आहेत. त्यांनी लिहिलेले वर्ड्स अँड लाइन्स हे आत्मकथन १९५९ मध्ये लंडन येथे प्रकाशित झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27930/", "date_download": "2021-09-27T04:20:57Z", "digest": "sha1:K6IJ7MODTEOFP265WNDPMPGE5NV4VTF6", "length": 32113, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बजाज घराणे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबजाज घराणे : भारतातील एका महत्त्वाच्या उद्योगसमूहाचे प्रवर्तक घराणे. वर्धा येथील शेठ बच्छराज बजाज यांनी वयाच्या चौथ्या वर्षी दत्तक घेतलेले ⇨जमनालाल बजाज (४ नोव्हेंबर १८८९-११ फेब्रुवारी १९४२) हे या उद्योगसमूहाचे संस्थापक. शेठ बच्छराज यांचा पाच लाखांचा घरगुती व्यवसाय जमनालालांना मिळाला होता. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात, जमनालाल बजाज यांनी व्यापारी, पतपेढीदार आणि कापूस व्यापारी म्हणून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९२६ मध्ये या समूहातील ‘बच्छराज फॅक्टरीज लि.,’ मुंबई, हा पहिला निगम, तर १९३१ साली ‘हिंदुस्तान शुगर मिल्स लि’., गोलागोकरनाथ उत्तर प्रदेश हा पहिला साखर कारखाना स्थापन झाला.\nमहात्मा गांधी जमनालालांना ‘व्यापारी राजपुत्र’ (मर्चट प्रिन्स) म्हणून संबोधीत. आपण मिळविलेल्या प्रचंड संपत्तीचा जमनालालांनी जनकल्याणार्थ विश्वस्तनिधी निर्माण करून विनियोग केला. प्रामाणिकपणा व दीर्घ परिश्रम हे त्यांच्या व्यवसायाचे ब्रीदवाक्य होते.\nकेवळ पैसे भरपूर प्रमाणात कमविणे हे बजाज उद्योगसमूहाचे ध्येय कधीच नव्हते. युध्दकालीन तेजीचा फायदा या उद्योगधुरीणांनी इतरांप्रमाणे केव्हाही करून घेतला नाही. बजाजांकरवी अनेक न्यास उभारण्यात आले त्याचप्रमाणे अनेक सुयोग्य कारणांकरिता प्रचंड प्रमाणात देणग्या देण्यात आल्या. उदा., मुंबई विद्यापीठास १० लाख रूपयांची देणगी देऊन उभारण्यात आलेली ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’.\nद्वितीय महायुध्दोत्तर काळात झालेली बजाज घराण्याची वाढ ही कमलनयन व रामकृष्ण या दोन बंधूच्या कर्तृत्वाची साक्षच होय. सध्या बजाज उद्योगसमूह अनेक प्रकारच्या औद्योगिक व उपभोग्य वस्तूंचे उत्पादन व वितरण करतो. १९७७ मध्ये या समूहाच्या १८ उत्पादनसंस्थांमधून १७,००० वर लोक गुंतलेले असून समूहाची एकूण वार्षिक उलाढाल १६४ कोटी रूपयांवर होती. आंतरराष्ट्रीय अग्रेसर परदेशी कंपन्याबरोबर तांत्रिक, वित्तीय व व्यवस्थापकीय सहकार्य करून यशस्वी झालेले जे काही थोडेफार भारतीय उद्योग आहेत, त्यांमध्ये बजाज उद्योगसमूहाचा वरचा क्रम लागतो. त्याचबरोबर देशी तांत्रिक विशिष्ट ज्ञानाच्या विकासावर अधिकाधिक भर दिला जात आहे. कुर्ला या मुंबईच्या उपनगरात असलेल्या ‘मुकुंद आयर्न अँड स्टील वर्क्स’ या विशिष्ट प्रकारचे पोलाद निर्माण करणाऱ्या सहयोगी कारखान्यात (स्था.१९३७) अद्ययावत संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. बजाज उद्योगसमूहाने आपल्या काही कारखान्यांच्या कामगारांकरिता कारखान्यांच्या परिसरातच घरे बांधली असून बहुतेक सर्व बजाज कामगांराना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाते. हिंदुस्तान शुगर मिल्स लि. या कारखान्याच्या परिसरात एक माध्यमिक शाळाही चालविली जाते. ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अनुदाने देण्यात येतात. मुकंद आयर्न अँड स्टील वर्क्स आपल्या तांत्रिक व बिगरतांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करते.\nकमलनयन बजाज (१९१५-७२) : जमनालाल व जानकीदेवी यांचे हे प्रथम पुत्र. राजकारण व समाजकारण यांचा वारसा त्यांना परंपरेने लाभला होता. लोकसभेचे ते अनेक वर्षे सदस्य होते. (१९५७-७०) महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारक निधीचे ते एक विश्वस्त असून ‘खादी व ग्रामोद्योग मंडळा’चे सदस्य म्हणून तसेच ‘निसर्गोपचार सल्लागार समिती’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. यांशिवाय अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाशी त्यांचा संबंध होता. कमलनयन बजाजांचा गांधीच्या तत्त्वज्ञानावर व सिध्दांतावर दृढ विश्वास असल्याने, ते आचरणात आणले तरच आपल्याला त्रस्त करणारे विविध राष्ट्रीय प्रश्न दूर करता येतील, ही त्यांची श्रध्दा होती. त्यांच्या मते भारतात सामाजिक क्रांती परस्परसामंज्यस व त्याग यांमुळेच घडून येऊ शकेल हिंसाचारांनी नव्हे. कमलनयन यांनी आपल्या पूर्वीच्या व्यवसायात दृढीकरण व आधुनिकता आणली, एवढेच नव्हे तर विद्युत उपकरणे (बजाज इलेक्ट्रीकल्स), स्कूटर, तीन-चाकी मालवाहू गाड्या व रिक्षा (बजाज ऑटो), सिमेंट (उदयपूर सिमेंट वर्क्स), आयुर्वेदिय औषधनिर्मिती (आयुर्वेद सेवाश्रम लि.) इ. विविधांगी उद्योग सुरू केले. वयाच्या अवघ्या सत्तावनाव्या वर्षी त्यांचे आकस्मित निधन झाले.\nरामकृष्ण बजाज (२२ सप्टेंबर १९२३− ) : हे जमनालाल व जानकीदेवी यांचे द्वितीय पुत्र आणि कमलनयन बजाजांचे धाकटे बंधू जन्म वर्धा येथे. रामकृष्णाचे शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात चालू असतानाच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याकरिता त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनी १९४०-४५ यांदरम्यान तीन वेळा कारावास भोगला. रामकृष्ण १९७२-७६ दरम्यान विदर्भ विकास निगमाचे अध्यक्ष होते. यांशिवाय बच्छराज अँड कंपनी लि. हिंदुस्तान शुगर मिल्स लि. मॅचवेल इलेक्ट्रिकल्स इंडिया लि. हर्क्युलस हॉइस्ट्स लि. वगैरे कंपन्यांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. मुकंद आयर्न अँड स्टील लि. चे ते उपाध्यक्ष होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (१९६४-६८), कौन्सिल फॉर फेअर बिझिनेस प्रॅक्टिसेस (१९६९-७१), नॅशनल कमिटी ऑफ इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (१९७८-७९), इंडियन मर्चट्स चेंबर (१९७९-८०) इ. नामवंत संस्थांचे ते अध्यक्ष होते. सांप्रत रामकृष्ण ‘बजाज इंटरनॅशनल प्रा.लि.’ मुंबई, या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात.\nरामकृष्णांनी जापान की सैर, रूसी युवकोंके बीच, अटलांटिक के उसपास ही हिंदी तर द यंग रशिया व सोशल रोल ऑफ बिझिनेस ही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.\nरामकृष्णांनी १९६२ मध्ये काँग्रेस पक्षाचा त्यात केला व औद्योगिक उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केले. ‘कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस’ या संस्थेच्या प्रमुख संस्थापकांपैकी रामकृष्ण हे एक असून या संस्थेने व्यापार व्यावसायिकांसाठी एक आचारसंहिता तयार केली आहे. रामकृष्णांच्या मते गैरव्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांमुळे संबंध व्यापारी वर्गाची बदनामी होऊ नये म्हणून ही आचारसंहिता कार्यवाहित आणली जाणे अत्यावश्यक आहे.\nराहूल बजाज (१० जून १९३८− ) : हा कमलनयन व सावित्री बजाज यांचा मुलगा. बजाज घराण्याची ही तिसरी पिढी. ते १९७२ पासून बजाज ऑटो लि’. या प्रख्यात स्कूटरनिर्मिती कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात. ‘महाराष्ट्र स्कूटर्स लि’. या सातारा येथील महाराष्ट्र शासन (सरकारी क्षेत्र) व खाजगी क्षेत्र यांच्या संयुक्त क्षेत्रीय प्रकल्पाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.\nबहुतेक सर्व बजाज उद्योगांचे उत्पादन व नफा ह्यांचे आकडे वाढीव आलेख दर्शवितात. बजाज ऑटो लि.मध्ये (स्था.१९४५) स्कूटर, मालवाहू तीन-चाकी गाड्या व त्यांचे सुटे भाग यांची निर्मिती केली जाते. स्कूटर व तीन-चाकी गाड्यांची निर्मिती करणारा भारतातील सर्वांत मोठा व जगामधील दुसरा कारखाना म्हणून याची गणना होते. १९७६-७७ मध्ये १.१७ लक्ष स्कूटरचे या कारखान्यातून उत्पादन झाले. बजाज ऑटोने इंडोनेशिया व तैवान या देशांत आपल्या तांत्रिक सहकार्याने स्कूटरनिर्मितीचे कारखाने उभारले आहेत. बजाज ऑटोने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सहकार्याने सातारा येथे महाराष्ट्र स्कूटर्स लि. या नावाचा संयुक्त क्षेत्रीय कारखाना उभारला असून १९७७-७८ या दुसऱ्या वर्षात त्यामधून २४,००० स्कूटरची निर्मिती झाली. भारतातील सर्वात जुन्या साखरकारखान्यापैंकी एक असलेल्या हिंदुस्तान शुगर मिल्समधून (स्थापना १९३१) प्रतिवर्षी अद्यापही मोठ्या प्रमाणावर सारखेचे त्याचप्रमाणे सु. १८ लक्ष गॅलन औद्योगिक अल्कोहॉल यांचे उत्पादन होत असते. १९७६-७७ या साली १,३०५ लक्ष रू.किंमतीचे साखर व अल्कोहॉल यांचे उत्पादन झाले. या कारखान्याच्या ‘उदयपूर सिमेंट वर्क्स’ या दुय्यम कंपनीद्वारे १९७६-७७ मध्ये १.८५ लक्ष टन सिमेंटचे उत्पादन झाले. उदयपूर, हैदराबाद व वाराणसी येथील बजाज नियंत्रित ‘आयुर्वेद सेवाश्रमां’मधून (१९३०) १९७६-७७ मध्ये १.८ कोटी रू. किंमतीची सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदीय औषधे इत्यादींचे उत्पादन झाले. ‘बजाज टेंम्पो’ या कारखान्यामधून ‘मॅटॅडॉर’ वाहनांची निर्मिती केली जाते. ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ ही प्रथमतः वितरणसंस्था होती. ती १९५२ मध्ये बजाज उद्योग समूहाने आपल्या छत्राखाली आणली. दिवे, नलिका, पंखे,फिटिंग्ज, गृहोपयोगी उपकरणे, त्याचप्रमाणे शेतीसाठी मोटर व पंप इत्यादींचे वितरण बजाज इलेक्ट्रिकल्स द्वारे केले जाते. १९७६-७७ मध्ये तिची १४७४.५ लक्ष रूपयांची एकूण विक्री झाली. मॅचवेल इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लि. (स्थापना १९४६.) हा कारखाना सर्व प्रकारच्या विजेच्या पंख्यांचे तसेच ॲल्युमिनियम प्रेशर डाय-कास्ट उपकरणांचे उत्पादन करतो. १९७५-७६ मध्ये त्यामधून ४२२.६ लक्ष रू. किंमतीचे उत्पादन झाले. ‘हिंद लॅम्प्स’ (स्था.१९५१) मधून लहान आकाराच्या स्वयंप्रकाशी दिव्यांचे तसेच तदनुषंगित उपकरणांचे उत्पादन होते. १९७५-७६ मध्ये ६२४.२ लक्ष रू. किमतीचे उत्पादन झाले.\nबजाज उद्योगसमूहाने आतापर्यंत अनेक सार्वजनिक धर्मादाय कारणांकरिता सु. २ कोटी रूपयांचा विनियोग केला आहे. १९७६ मध्ये रामकृष्ण बजांजांनी जमनालालांच्या स्मरणार्थ स्थापिलेल्या ५० लक्ष रूपयांच्या ‘जमनालाल बजाज प्रतिष्ठाना’द्वारा समाजसेवा, विज्ञान व तंत्रविद्या यांचा ग्रामीण विकासार्थ विशेष उपयोग आणि स्त्रिया व मुले यांच्या कल्याणार्थ विशेष प्रकारचे कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा प्रत्येकी एक लक्ष रूपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पहिले दोन पुरस्कार १९७८ पासून, तर तिसरा पुरस्कार १९८० पासून देण्यात येऊ लागला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+01727+uk.php", "date_download": "2021-09-27T03:46:47Z", "digest": "sha1:5BZJGPAWJ7M5GYUGCGQSXZVLUTAYNS3T", "length": 4232, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 01727 / +441727 / 00441727 / 011441727, ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nक्षेत्र कोड 01727 / +441727 / 00441727 / 011441727, ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nआधी जोडलेला 01727 हा क्रमांक St Albans क्षेत्र कोड आहे व St Albans ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला St Albansमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 (0044) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला St Albansमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +44 1727 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSt Albansमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +44 1727 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0044 1727 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/migrant-worker-lynched-on-suspicion-of-being-thief-in-malda-west-bengal-hrc-97-2594326/", "date_download": "2021-09-27T05:26:29Z", "digest": "sha1:JI66X6DFLQPIMBDVAV5ZQ2DHXSED5YSB", "length": 13118, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Migrant Worker Lynched on Suspicion of Being Thief in Malda west Bengal | नागपूरहून घरी परतलेल्या तरुणाची चोर असल्याच्या संशयातून जमावानं केली हत्या", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nनागपूरहून घरी परतलेल्या तरुणाची चोर असल्याच्या संशयातून जमावानं केली हत्या\nनागपूरहून घरी परतलेल्या तरुणाची चोर असल्याच्या संशयातून जमावानं केली हत्या\nचोर असल्याच्या संशयातून जमावानं मारहाण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nदेशात मॉब लिंचींगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. केवळ संशयातून जमावाने केलेल्या मारहाणीत अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका बांगडीवाल्याला जमावाने मारहाण केल्याची घटना ताजीच असताना अशीच एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. चोर असल्याच्या संशयातून जमावानं मारहाण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुळचा पश्चिम बंगालमधील हा तरुण नागपूरमध्ये काम करत होता आणि काही दिवसांपूर्वीच घरी परतला होता. तरुणाचे हात-पाय बांधून त्याला जबर मारहाण करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. प्रताप मोंडल असं मृत तरुणाचं नाव आहे.\nमृत २४ वर्षीय प्रताप मोंडल हा नागपूरहून मालदा जिल्ह्यात घरी परतला होता. त्याला चोर असल्याचा संशयातून जमावाने मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. हरिश्चंद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पिपुलताळा गावातील लोकांच्या जमावाने प्रताप मंडलला पकडले, त्याचे हात व पाय दोरीने आणि लोखंडी साखळीने बांधले आणि शुक्रवारी रात्री त्याला जबर मारहाण केली. न्यूज १८ने यासंदर्भात वृत्त दिलंय.\nप्रताप हा मालिओर गावातील रहिवासी होता. मारहाणीनंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्याला चाचल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. हरिश्चंद्रपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजयकुमार दास म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींना सोडले जाणार नाही. मृत प्रतापची आई संजू मोंडलने आपला मुलगा चोर नसून त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida/kamalpreet-kaur-enters-final-round-of-tokyo-olympics-2020-womens-discuss-throw-pmw-88-2547400/", "date_download": "2021-09-27T04:55:10Z", "digest": "sha1:M5IBYGP7ZIZW2G6YT7ZZEYJCBKBIHR66", "length": 13375, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kamalpreet kaur enters final round of tokyo olympics 2020 women's discuss throw | भारताच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेक अंतिम फेरीत झोकात प्रवेश!", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nTokyo Olympics 2020 : भारताच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेक अंतिम फेरीत झोकात प्रवेश\nTokyo Olympics 2020 : भारताच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेक अंतिम फेरीत झोकात प्रवेश\nKamalpreet Kaur enters Final : भारताची रेकॉर्डब्रेकर कमलप्रीत कौरनं टोक्यो ऑलिम्पिकच्या थाळीफेक प्रकारामध्ये अंतिम फेरी गाठली आहे.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nकमलप्रीत कौरचा महिला थाळीफेक प्रकारात अंंतिम फेरीत प्रवेश (संग्रहीत छायाचित्र)\nरविवारची सकाळ भारतीयांसाठी सुपर संडे ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवसाची सुरुवातच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग ठरली आहे. भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur enters final) आपल्या कामगिरीतलं सातत्य आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीमध्ये कमलप्रीत कौरनं तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० मीटरच्या वरची कामगिरी केल्यामुळे तिचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालं. त्यामुळे भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे. मात्र, त्याचवेळ भारतासाठी दुसरी आशा ठरलेली सीमा पुनिया मात्र सोळाव्या स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरी गाठू शकलेली नाही.\nटोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी झालेल्या फेरीमध्ये भारताच्या कमलप्रीत कौरनं तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० हून जास्त मीटरवर थाळीफेक केली. यामध्ये पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा ६३.९७ मीटर अशी कामगिरी कमलप्रीत कौरनं नोंदवली. यामुळे तिनं ग्रुप बीच्या क्वालिफायर लिस्टमध्ये दुसरं स्थान पटकावत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.\nकोण आहे कमलप्रीत कौर\nमूळची पंजाबच्या श्री मुख्तार साहिब जिल्ह्याच्या कबरवाला गावातली असणारी कमलप्रीत कौर हिनं लहानपणापासूनच थाळीफेक सरावाला सुरुवात केली होती. दहावीत असताना तिनं राज्य स्तरीय थाळीफेक स्पर्धेत भाग घेतला होत. त्या स्पर्धेत ती जिंकू शकली नाही. मात्र, तिनं चौथ्या क्रमांकाची कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलं. या वर्षी मार्च महिन्यामध्येच तिनं टोक्यो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी खेळताना राष्ट्रीय विक्रम करत ६५ मीटरची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जून महिन्यात तिनं तिचाच विक्रम मोडत ६६.५९ मीटरची कामगिरी करून दाखवली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nऑस्ट्रेलियाचा अश्वमेध भारताने रोखला\nहर्षलपुढे मुंबई इंडियन्स हतबल\nराजस्थानची आज हैदराबादशी गाठ\nजडेजामुळे चेन्नई पुन्हा अग्रस्थानी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=6", "date_download": "2021-09-27T04:48:16Z", "digest": "sha1:XQZX5J2ZAIYX6FF5PAIJ65SFKVSQYQWL", "length": 5732, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nपाच मिनिट मे आयाच.. लेखनाचा धागा\nरेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT लेखनाचा धागा\nआखुडबुद्धी राजाला हजार लाईक्स मिळाले लेखनाचा धागा\nशाकाहारी ड्रॅगन वाहते पान\nओसाडगावचा पाटील वाहते पान\nउंटावरचा शहाणा वाहते पान\nगुरूघंटाल स्वामीला उचकी का लागली\n' ताप ' गंधर्व वाहते पान\n“आई” : एक ‘भरून पावलेली’ जनरेशन गॅप \nआठशब्दकथा- ऊगीच आपलं कायपण\nबास झाला आता तुमचा लाड...\n' आमच्या काळात' असं नव्हतं वाहते पान\nघरच्या घरी हातभट्टी कशी करावी \nपाकिस्तानी मराठा वाहते पान\nअभियांत्रिकीचे दिवस - भाग ३ लेखनाचा धागा\nउकिरडा ( एक अ-राजकीय प्रहसन ) लेखनाचा धागा\nआतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60056", "date_download": "2021-09-27T05:16:29Z", "digest": "sha1:JVFBEQRVLY4CSKZHQPBUJBFPYU3KY676", "length": 18156, "nlines": 245, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली मास्टरशेफ -- मनीमोहोर -- पॅनकेक सँडविच | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली मास्टरशेफ -- मनीमोहोर -- पॅनकेक सँडविच\nमायबोली मास्टरशेफ -- मनीमोहोर -- पॅनकेक सँडविच\nमंडळी, ह्या वर्षीची पा़कृ स्पर्धा डोक्याला खूपच चालना देणारी आहे. म य ब ल ह्या मायबोलीच्याच आद्याक्षरांपासुन सुरु होणारे कमीत कमी तीन घटक पदार्थ वापरुन पदार्थ करायचा आहे. संयोजकांच्या ह्या कल्पनेचे खूप खूप कौतुक . मी खूप विचार करुन पॅनकेक सँडविच हा पदार्थ तयार केला आहे. बघा वाचुन आवडतो का ते\nमुख्य घटक: बीट, लाल भोपळा आणि मैदा\nसाहित्य : पॅनकेक साठी\nएक वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, लोणी, चिमुट भर मीठ , एक चमचा साखर आणि एक वाटी होल दुध\nएक एक वाटी बीट आणि लाल भोपळ्याचा कीस, लोणी, मावा अर्धी वाटी, क्रंच साठी बदाम मनुके , वेलची पावडर, साखर.\nप्रथम लोण्यावर बीटचा किस परतुन घ्या तो थोडा मऊ झाला की त्यात लाल भोपळयाचा कीस घालुन दोन्ही मऊ शिजवून घ्या . नंतर त्यात साखर घालुन पुन्हा परतुन घ्या. शेवटी मावा घालुन दोनच मिनीटं परतुन घ्या. त्यात मनुका आणि बदामाचे काप घाला आणि गॅस बंद करुन वेलची पावडर घाला. स्टफिंग साठी बीट, लाल भोपळा हलवा तयार आहे.\nमैदा आणि बेकिंग पावडर दोन तीन वेळा चाळुन घ्या म्हणजे चांगल मिक्स होईल . नंतर त्यात थोडसं मीठ, एक चमचा साखर, थोडसं लोणी घाला . साधारण एक वाटी दूध अंदाजाने घालुन मिश्र्ण हलक्या हाताने एक जीव करा . मिश्रण साधारण भ़ज्यांच्या पीठा इतके घट्ट ठेवा. तुम्ही जो तवा वापराता नेहमी डोसे- घावन करायला, तो गॅस वर तापत ठेवा. तव्याला थोडे लोण्याचे ग्रीसिंग करुन घ्या. तवा तापला की त्यावर हे मिश्रण ओता . गॅस बारीक करा. मिश्रणाला भोकं पडु लागली की झाकण ठेवा. दोन मिनीटांनी उलटा आणि दुसर्‍या बाजुने भाजून घ्या घ्या. असे दोन पॅन केक करुन त्यामधे वर लिहीलेला हलवा पसरवा आणि चार भागांमध्ये कट करा. वरुन मध किंवा मेपल सिरप घालुन खायला द्या आणि तुम्ही पण खा.\n१) पॅन केक हा पाश्चात्य देशात ब्रेकफास्ट साठीचा लोकप्रिय पदार्थ आहे. त्याच हे फ्यूजन चवीला खूपच छान लागत होते, पॅन केक वरुन थोडे क्रिस्पी, आतुन मऊ लुसलुशीत, आत बीट- लाल भोपळा हलवा, मध्येच लागणारा बदामाचा क्रंच, वरुन मधाचा गोडवा आणि स्वाद.... अहाहा .... मला तर पॅनकेक म्हणजे आपले घावनच वाटत होते पण चवीत खूपच फरक आहे. करुन बघा. नक्की आवडतील तुम्हाला.\n२) ह्यात तुम्ही अंड ही घालु शकता आवडत असेल तर . मी खात नाही आणि इथे चालणार ही नव्हतं . तसेच यात मैद्या ऐवजी कणीक वापरली तर जास्त हेल्दी होईल\n३) बीट - लालभोपळा हलवा नुसता ही चवीला अप्रतिम लागत होता. हे दोन्ही पदार्थ मुलचं काय मोठी ही खात नाहीत आवडीने . एकदा त्यांना कशाचा आहे ते न सांगता वाढाच. कळणार ही नाही कशाचा बनवलाय ते.\n४) हलव्यात साखर बेतानी घाला कारण बीट आणि लाल भोपळा ह्यांना नैसर्गिक गोडी आहे.\n४) ह्यात हलव्या ऐवजी सफरचंद, पेअर, केळ, अननस ह्याचे बारिक तुकडे मधात कॅरमलाईज करुन घालु शकता. ते ही छान लागतील.\n५) हा एक ब्रेकफास्ट्चा अतिशय हेल्दी ऑप्शन आहे\n६) बीट आणि लाल भोपळ्याच्या फुलांची सजावट केली आहे\n खटपट आहे पण चांगलं\n खटपट आहे पण चांगलं लागेल.\nपहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी खूप खूप आभार झंपी.\nमला पण वाटल होत खूप खटपट होईल पण काहीच नाहीये खटपट. हलवा काल इतर स्वयंपाक करताना केला आणि पॅन केक अक्षरशः दहा मिनीटात झाले.\nमस्त दिसताहेत. लंच टाइमलाच\nलंच टाइमलाच आला धागा\nलावला का पयला लंबर .. ममो,\nलावला का पयला लंबर .. ममो, तुझ्या पाकृची वाट बघतच होते. मस्त हीच, गाजराची फुले मस्त सजवलीये... सोप्पी हीच, गाजराची फुले मस्त सजवलीये... सोप्पी नक्की करून पाण्यात येईल...\nमानव, मंजू, केश्वे खूप खूप\nमानव, मंजू, केश्वे खूप खूप धन्यवाद प्रतिसादासाठी\nगाजराची फुले मस्त सजवलीये >> मंजू , ती लाल भोपळ्याची फुल आहेत. बीट आणि लाल भोपळा मुख्य घटक पदार्थ आहेत म्हणून\nममो.. एकदम डोकेबाज आणि हेल्दी\nममो.. एकदम डोकेबाज आणि हेल्दी एंट्री.. कीपीटप\nरेसिपी भारी आणि सजावट तर\nरेसिपी भारी आणि सजावट तर अप्रतिम \n सॅलॅडची पानं फुलं पण भारी\nमस्त दिसतेय पा.कृ. मनीमोहोर.\nमस्त आयडिया.. फोटो ही खूप\nमस्त आयडिया.. फोटो ही खूप छान.\nमस्त पाकृ, ममो. फुलं खूप छान\nमस्त पाकृ, ममो. फुलं खूप छान दिसत आहेत.\nमस्तं आहे पाकृ. सजावट पण\nमस्तं आहे पाकृ. सजावट पण छानच. ब ल म वापरलेत\nएकदम भारी पाककृती. आणि फोटो\nएकदम भारी पाककृती. आणि फोटो पण तोंपासु...........\nममो,पाककृती,सजावट,फोटो सर्वच मस्त.स्पर्धेसाठी शुभेच्छा\nमस्त. मनीमोहोर तुम्हाला काहीच\nमस्त. मनीमोहोर तुम्हाला काहीच कठीण नाही, such an expert you are\nममो, पाककृती, सजावट, पेशकश\nममो, पाककृती, सजावट, पेशकश सर्व काही सुंदर \nपाककृती, सजावट, पेशकश सर्व\nपाककृती, सजावट, पेशकश सर्व काही सुंदर \nवा, कल्पक पाककृती आहे एकदम\nवा, कल्पक पाककृती आहे एकदम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nनैरोबीतले दिवस - भाग २ दिनेश.\nआईस्क्रिम पाकक्रुती हवी आहे. पन्तश्री\nपुण्यातली खादाडी - नवी सांगवी, जुनी सांगवी, औंध , पिम्पळे गुरव किल्ली\nभारताच्या विविध प्रांतात आढळणार्‍या माशांच्या पेस्ट आणि त्यांचे उपयोग एम्बी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/about/horoscope-today-in-marathi/", "date_download": "2021-09-27T03:14:45Z", "digest": "sha1:ISGUV4QHQF2JF2M4MG6LSLONUPG4PJ5L", "length": 4839, "nlines": 50, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Horoscope Today in Marathi Archives - Marathi Gold", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nआज मोहिनी एकादशी भगवान विष्णु यांची कृपा या 5 राशीला लाभ देणार\nV Amit 7:43 pm, Sat, 22 May 21\tAstro Comments Off on आज मोहिनी एकादशी भगवान विष्णु यांची कृपा या 5 राशीला लाभ देणार\nपंचांग अनुसार 23 मे 2021 रविवार मोहिनी एकादशी चा दिवस. आज चंद्र कन्या राशी मध्ये गोचर करत आहे. मेष राशिभविष्य (Mesh, 23 May 2021) मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळेल. आपल्याकडे चांगला काळ असेल. लव्ह लाइफ जगणाऱ्या लोकांना चांगली वेळ येत असल्याचे दिसते आहे. लव्हमेट काही गोड गोष्टीसह थोडा वेळ …\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_275.html", "date_download": "2021-09-27T03:35:29Z", "digest": "sha1:G533Z3TXKSRXUTZRXWBYQZ5MBU4MHQDV", "length": 10665, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "गंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar गंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द\nगंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द\nगंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द\nअन्न व औषध प्रशासनाची कारवाई...\nअहमदनगर ः किचनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर, मरून पडलेली झुरळे, फ्रिज डीपफ्रिज मध्ये लेबल नसणारे अन्नपदार्थ इ. गंभीर त्रुटी आढळणार्‍या नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडीतील हॉटेल औरस यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सात दिवसासाठी रद्द करण्यात आला आहे.\nअन्न व औषध प्रशासन राज्य अहमदनगर यांच्यावतीने अहमदनगर शहरांमध्ये डिसेंबर 2020 मध्ये राबविण्यात आलेल्या नववर्षाच्या स्वागताचे निमित्त हॉटेल तपासणी मोहीमे अंतर्गत हॉटेल औरस हॉटेल कपिराज, नगर मनमाड रोड सावेडी अहमदनगर याची तपासणी दि 30 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती.\nतपासणीवेळी हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गंबीर त्रुटी आढळून आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये झुरळांचा वापर मोठ्या प्रमाणात आढळून आला. काही मशनरी मध्ये झुरळे मरून पडल्याचे आढळून आले. किचन मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली.कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झाल्याचे आढळून आले. बारमध्ये मॉकटेल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश मुदतबाह्य झाल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थ यावर कोणत्याही प्रकारचे लेबल वर्णन आढळून आलेले नाही.हॉटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे ,गोदामा मधील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे,. सदर ठिकाणी मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळले किचन मधील फ्रीज व डीप फ्रीजमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्तपणे साठविणे, साठविलेल्या तयार अन्नपदार्थांवर कोणत्याही प्रकारचे लेबल नसणे कामगारांची अस्वच्छता असे दोष आढळल्यामुळे सदर हॉटेलला जानेवारी 2021 रोजी सुधारणा नोटीस देण्यात आली या नोटीसला संबंधित हॉटेलने मुदतीत काहीही खुलासा दिला नाही म्हणून 1 फेब्रुवारी रोजी फे रतपासणी केली असता 34 मुद्द्यापैकी केवळ 6 मुद्द्यांची पुर्तता करण्यात आली याबाबत हॉटेलची सुननावणी 25 फेब्रुवारी घेण्यात आली.त्यावेळीही समाधान कारक खुलासा न केल्याने हॉटेलचा परवाना सहाय्यक आयुक्त परिमंडळ 01, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी 26.4.2021 ते 2.5 2021 पर्यंत सात दिवसांसाठी निलंबित केलेला आहे.निलंबन कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू नये असे निर्देश देण्यात आले आहे. ही कारवाई शिंदे सहाय्यक आयुक्त अन्न अहमदनगर परिमंडळ 01 यांच्या मार्गदर्शनाखाली पवार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/P_30.html", "date_download": "2021-09-27T03:55:41Z", "digest": "sha1:D3A5IBOD5PHURH3GL6VATP5DBAGZIG6K", "length": 8817, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "प्राचार्य रवींद्र पटेकर आज सेवानिवृत्त ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar प्राचार्य रवींद्र पटेकर आज सेवानिवृत्त \nप्राचार्य रवींद्र पटेकर आज सेवानिवृत्त \nप्राचार्य रवींद्र पटेकर आज सेवानिवृत्त \nविद्यार्थी व शिक्षकांसाठी आयुष्य वेचले.\nनगर :दादासाहेब रुपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पटेकर हे 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज (ता.31) सेवानिवृत्त होत आहे. गुगल मीट या सोशल मीडियावर दुपारी 3 ते 5 यावेळेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मेढे यांनी दिली.\nबहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्‍वस्त ऍड. संघराज रूपवते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. संघाचे अध्यक्ष बी.आर. कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिक्षक संघटनेचे नेते प्रा.डॉ. सुधाकर शेलार व प्रा. विलास साठे हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत\nपारनेर तालुक्यातील वडगाव आमली येथील रहिवासी असलेले प्रा.पटेकर यांनी वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील ओ.पी.एम. बेसिक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण म्हणून नोकरीस प्रारंभ केला. विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची तळमळ आणि शिकविण्याची हातोटी पाहून बहुजन शिक्षण संघाने त्यांना शिक्षक म्हणून नियुक्‍ती केली. सिद्धार्थ विद्यालय (संगमनेर), सजनाबाई भंडारी विद्यालय (पुणे), महात्मा फुले विद्यालय (घुलेवाडी, संगमनेर), त्यानंतर नगरला दादासाहेब रुपवते विद्यालयात प्राचार्य म्हणून उल्लेखनीय काम केले.\nमागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्यांक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे दहा वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले. शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर आंदोलने, न्यायलयीन लढाईच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिला. नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची निवडणूक ही त्यांनी लढविली होती. नाशिक महसूल विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांचा मोठा आधार होता.\nटीम नगरी दवंडी at May 30, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_68.html", "date_download": "2021-09-27T04:52:30Z", "digest": "sha1:OZ6NE4ILKV2AHRJ2WVSWDFBKRJPTYVCR", "length": 16593, "nlines": 169, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "भाटघरची पाणीपातळी खालावल्याने वीजनिर्मिती बंद | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nभाटघरची पाणीपातळी खालावल्याने वीजनिर्मिती बंद\nभाटघर धरणाच्या पाणीपातळीत अत्यंत घट झाली आहे. त्यामुळे तेथील जलविद्युत निर्मिती केंद्रातील वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली.\nधरणातून 30 मे रोजी होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरण परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा शिल्लक राहावा या हेतूने विसर्ग बंद केला आहे. सद्यस्थितीत धरणार 6.40 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे जलविद्युत निर्मिती बंद झाली आहे. दरम्यान धरण 100% भरल्यानंतर येथील जलविद्युत वीजनिर्मिती सुरू केली जाणार आहे. यादरम्यानच्या काळात तेथील यंत्रणेची दुरूस्तीची कामे सुरू राहणार आहेत.\nइंग्रज राजवटीत 1918 साली भाटघर धरण बांधण्यात आले. यानंतरच्या काळात भाटघर धरणाच्या पूर्व बाजूला भिंतीलगत जलविद्युत निर्मिती केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उभारले. ही इमारत सात मजली असून, जमीन पातळीच्या वर तीन मजले आहेत. तर जमीन पातळीच्या खाली चार मजले आहेत. या इमारतीचे बांधकाम 1978 साली पूर्ण झाले होते. यानंतर जलविद्युत वीजनिर्मिती सुरू झाली. जलविद्युत वीजनिर्मिती केंद्रात 24 तासांत 16 मेगावॅट वीजनिर्मिती होते. या केंद्रात अधिकारी व कामगारवर्ग असे एकूण 28 जण सेवेत आहेत.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : भाटघरची पाणीपातळी खालावल्याने वीजनिर्मिती बंद\nभाटघरची पाणीपातळी खालावल्याने वीजनिर्मिती बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/category/alibag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1/", "date_download": "2021-09-27T03:01:55Z", "digest": "sha1:R74I5Z7RSVYNJI55JZT6T4B7OYAM4DJ3", "length": 11558, "nlines": 312, "source_domain": "krushival.in", "title": "मुरुड - Krushival", "raw_content": "\nविहूर पुलाच्या खचलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण\nमुरूडमध्ये मोजक्याच पर्यटकांची हजेरी\nमुरुडमध्ये कोळंबीची मासेमारी सुरू\nसाखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना साधेपणाने\nHome Category रायगड मुरुड\nविहूर पुलाचा खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष\nमुरुड -मुंबईला जोडणार्‍या महत्वाच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे सदरचा प्रवास करताना प्रवाशी मात्र भीतीने...\nआर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन\nनांदगांव येथे जिल्हा कृषी मेळाव्याचे आयोजन मुरूड जंजिरा सध्याच्या जागतिक हवामान बदलामुळे,नैसर्गिक वादळांसारख्या आस्मानी संकटे व कोव्हिड-19 महामारीमुळे...\nश्री सदस्यांनी केले गणपती मूर्तींचे पुनर्विसर्जन\nमुरुड व एकदरा परिसरातील दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी मुरुडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येत पार पडले होते....\nमुरूडमध्ये कोलंबीची आवक वाढली\nसमुद्रात निवात आल्याने मुरूड किनार्‍यावर कोलंबी मासळी मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुरूड...\nमुरुड येथील राधा कृष्ण मित्र मंडळातर्फे आदर्श तहसिलदार म्हणून गौरवण्यात आलेल्या वंदना मकू तसेच आरसीएफमधून...\nमारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल\nमुरुड तालुक्यातील उंडरगाव येथील अविनाश नाईक यांच्या राहत्या घरात घुसून शिविगाळ व हाताबुक्क्याने मारहाण केल्याबद्दल...\nमुरुड समुद्र किनारी ऑइलचे तवंग\nमुरुड समुद्र किनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ऑइल वाहून आले असून सदरचा समुद्र किनारा मोठ्या...\nकाशिद समुद्रात दोघेजण बुडाले; एकाला वाचविण्यात यश\nरायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अतिउत्साही पर्यटक जिवावर बेतून समुद्राच्या पाण्याशी...\nमारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा\nमुरुड | वार्ताहर |मुरुड तालुक्यातील उंडरगाव येथील अविनाश नाईक यांच्या राहत्या घरात घुसून शिविगाळ व हाताबुक्यांने मारहाण केल्या बद्दल 4...\nमोरयाच्या जयघोषात रायगडात बाप्पांचे विसर्जन\nमुरूड तालुक्यात 3000 गौरी-गणपतींचे विसर्जनमुरूड | वार्ताहर |मंगळवारी मुरूड तालुक्यात घरगुती सुमारे 3000 गौरी गणपतींचे विधिवत आणि शांततेत समुद्र किनारी...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/like-papaya-papaya-seeds-are-also-good-for-health/", "date_download": "2021-09-27T03:54:41Z", "digest": "sha1:S4WPOQW7GRCI53RSWX4OAMPJVNVOGO5O", "length": 9514, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nपपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक\nपपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. तसाच शरिराला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी देखील पपईचा उपयोग होतो. पपईसारख्याच तिच्या बियाही शरिरासाठी उपयुक्त असतात. यांचा उपयोग त्वचेची अॅलर्जी, कॅन्सर आणि लहान मुलांचे पोटाचे विकार अथवा जंत यांसारखे विकार दूर करण्यासाठी करण्यात येतो. पपईच्या बियांमध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल गुण मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे शरिराचा इन्फेक्शन आणि अॅलर्जीपासून बचाव होतो. तसेच या शरिरातील विषारी घटक शरिराबाहेर टाकण्यासाठी मदत करतात.\nगेल्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये एकाही पोलीसाला कोरोना नाही\nचला तर मग जाणून घेऊयात पपईच्या बियांचे शरिराला होणारे फायदे…\nपपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असतात.\nपपईच्या बिया इन्फेक्शन किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जळजळ, सूज किंवा दुखणं यापासून आराम देण्यास फायदेशीर आहेत.\nपपईच्या बियांचा वापर फेसवॉश सारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेवर झालेले इन्फेक्शन सुद्धा दूर होतात. पपईच्या बियांचा पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावावे.\nजर ऊसाचे पैसे भागवले नाही तर विधानसभेत उठवणार मुद्दा\nकॅन्सरसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये आयसोथायोसायनेट नावाचे तत्व असते. जे कॅन्सरवर उपचार म्हणून आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते.\nपपईच्या बियांच्या सेवनाने किडनीसंबंधीच्या सर्व तक्रारी दूर होण्यास मदत होते. याच्या बिया किडनीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. किडनी स्टोन आणि किडनीचे कार्य नीट चालण्यासाठी पपईच्या बियांचे सेवन गुणकारी मानले जाते.\nमजुरांच्या बँक खात्यात सरकार टाकणार दोन हजार रुपये; अशी करा नोंदणी\nकोरोना रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी – बाळासाहेब थोरात\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.blueschip-store.com/parts/DS21455(2)/6873091.html", "date_download": "2021-09-27T04:30:14Z", "digest": "sha1:D27BX6DJFUQ4HXKTT3GDUHCKHYGY2YFB", "length": 30360, "nlines": 173, "source_domain": "mr.blueschip-store.com", "title": "DS21455+ | Maxim Integrated DS21455+ स्टॉक Blueschip-store. कॉम पासून उपलब्ध सर्वोत्कृष्ट किंमतीसह DS21455+.", "raw_content": "\nइंटरफेस - सेंसर, कॅपेसिटिव टचविशेषीकृत आयसीपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - विशेष हेतूपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - लिनीर रेग्युलेटरपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेखीय + स्विचिंगपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - रेषीयपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज रेग्युलेटर - डीसी डीसी स्विचिपीएमआयसी - व्होल्टेज संदर्भपीएमआयसी - व्ही / एफ आणि एफ / व्ही कन्व्हर्टरपीएमआयसी - थर्मल मॅनेजमेंटपीएमआयसी - पर्यवेक्षकपीएमआयसी - डीसी कन्व्हर्टरला आरएमएसपीएमआयसी - ऊर्जा पुरवठा नियंत्रक, मॉनिटर्सपीएमआयसी - पॉवर ओव्हर इथरनेट (पीओई) कंट्रोलरपीएमआयसी - पॉवर मॅनेजमेंट - स्पेशलाइज्डपीएमआयसी - पॉवर डिस्ट्रीब्यूशन स्विच, लोड ड्रायव्हपीएमआयसी - पीएफसी (पॉवर फॅक्टर दुरुस्ती)पीएमआयसी - किंवा कंट्रोलर, आदर्श डायोड्सपीएमआयसी - मोटर ड्राइव्हर्स, कंट्रोलरपीएमआयसी - लाइटिंग, बॅलास्ट कंट्रोलरपीएमआयसी - एलईडी ड्राइव्हर्सपीएमआयसी - लेसर ड्राइव्हर्सपीएमआयसी - हॉट स्वॅप कंट्रोलरपीएमआयसी - गेट ड्राइव्हर्सपीएमआयसी - पूर्ण, अर्ध-ब्रिज ड्राइव्हर्सपीएमआयसी - एनर्जी मीटरिंगपीएमआयसी - डिस्प्ले ड्राइव्हर्सपीएमआयसी - वर्तमान नियमन / व्यवस्थापनपीएमआयसी - बॅटरी मॅनेजमेंटपीएमआयसी - बॅटरी चार्जर्सपीएमआयसी - एसी डीसी कन्व्हर्टर, ऑफलाइन स्विचरमेमरी - कंट्रोलरमेमरी - एफपीजीए साठी कॉन्फिगरेशन प्रॉममेमरी - बॅटरीमेमरी\nप्रेसिजन ट्रिम केलेले प्रतिरोधकहोल रेझिस्टर्सद्वारेस्पेशलाइज्ड रेसिस्टर्सरेझिस्टर नेटवर्क, अॅरेचिप रेझिस्टर - पृष्ठभाग माउंटचेसिस माउंट रेसिस्टर्सअॅक्सेसरीज\nट्रिमर, व्हेरिएबल कॅपेसिटर्सथिन फिल्म कॅपेसिटर्सटॅन्टलम कॅपेसिटर्सटॅन्टलम - पॉलिमर कॅपेसिटर्ससिलिकॉन कॅपेसिटर्सनिओबियम ऑक्साइड कॅपेसिटर्समीका आणि पीटीएफई कॅपेसिटर्सफिल्म कॅपेसिटर्सइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर्स (ईडीएलसी), सुपरकॅपससिरेमिक कॅपेसिटर्सकॅपेसिटर नेटवर्क, अॅरेएल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर्सअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर्सअॅक्सेसरीज\nव्हीसीओ (व्होल्टेज कंट्रोल केलेले ऑसीलेटर)एकट्याने प्रोग्रामर उभे राहासॉकेट आणि इन्सुलेटर्सरेझोनेटरप्रोग्राम करण्यायोग्य ओसीलेटरपिन कॉन्फिगर करण्यायोग्य / निवडण्यायोग्य ओसीलेटरओसीलेटरक्रिस्टल्स\nट्रान्झिस्टर - विशेष हेतूट्रान्झिस्टर - प्रोग्राम करण्यायोग्य अनजंक्शनट्रान्झिस्टर - जेएफईटीट्रान्झिस्टर - आयजीबीटी - सिंगलट्रान्झिस्टर - आयजीबीटी - मॉड्यूलट्रान्झिस्टर - आयजीबीटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - सिंगलट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - आरएफट्रान्झिस्टर - एफईटी, एमओएसएफईटीएस - अॅरेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगल, प्री-बायेट्रान्झिस्टर - बिप्लोर (बीजेटी) - सिंगलट्रान्झिस्टर - बायिपॉलर (बीजेटी) - आरएफट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरे, पूर्व-ट्रान्झिस्टर - द्विध्रुवीय (बीजेटी) - अॅरेथिरिस्टर्स - टीआरएसीएक्सथिरिस्टर्स - एससीआर - मॉड्यूलथिरिस्टर्स - एससीआरथिरिस्टर्स - डीआयएसीएस, सिडॅकपॉवर ड्राइव्हर मॉड्यूलडायोड्स - जेनर - सिंगलडायोड्स - जेनर - अॅरेजडायोड्स - व्हेरिएबल कॅपेसिटन्स (वैरिकॅप्स, व्हॅरॅकडायोड्स - आरएफडायोड्स - रेक्टिफायर्स - सिंगलडायोड्स - रेक्टिफायर्स - अॅरेडायोड्स - ब्रिज रेक्टिफायर्स\nकेबल पुल स्विचटॉगल स्विचथंबव्हील स्विचस्पर्श स्विचस्नॅप ऍक्शन, मर्यादा स्विचस्लाइड स्विचनिवडक स्विचरोटरी स्विचरॉकर स्विचपुशबटन स्विच - हॉल इफेक्टपुशबटन स्विचप्रोग्राम करण्यायोग्य प्रदर्शन स्विचनेव्हिगेशन स्विच, जॉयस्टिकचुंबकीय, रीड स्विचकीपॅड स्विचकीलॉक स्विचडीआयपी स्विचकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - लेन्सकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - प्रकाश स्रोतकॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - संपर्क ब्लॉककॉन्फिगर करण्यायोग्य स्विच घटक - शरीरअॅक्सेसरीज - कॅप्सअॅक्सेसरीज - बूट्स, सीलअॅक्सेसरीज\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट\nवीज पुरवठा - बोर्ड माउंट(247,374)\nएलईडी ड्राइव्हर्सडीसी डीसी कन्व्हर्टरअॅक्सेसरीजएसी डीसी कन्व्हर्टर\nलेसर डायोड, मॉड्यूल - अॅक्सेसरीजझीनॉन लाइटिंगस्क्रीन ओव्हरले स्पर्श करापॅनेल निर्देशक, पायलट लाइट्सऑप्टिक्स - रिमोट फॉस्फर लाइट सोर्सऑप्टिक्स - रिफ्लेक्टरऑप्टिक्स - लाइट पाईप्सऑप्टिक्स - लेंसLEDs - स्पॅकर्स, स्टँडऑफLEDs - दीपक बदलणेLEDs - सर्किट बोर्ड इंडिकेटर, अॅरे, लाइट बार, बार एलईडी थर्मल उत्पादनेएलईडी लाइटिंग किट्सएलईडी प्रकाश - व्हाइटएलईडी प्रकाश - रंगएलईडी लाइटिंग - सीओबी, इंजिन, मॉड्यूलएलईडी निर्देश - स्वतंत्रलेसर डायोड्स, मॉड्यूलदिवे - इंकंडेसेंट्स, नियॉनदिवे - कोल्ड कॅथोड फ्लोरोसेंट (सीसीएफएल) & amp; यूइनव्हर्टरइन्फ्रारेड, यूव्ही, व्हिस्बल एमिटरफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - ड्राइव्ह सर्किट्रफायबर ऑप्टिक्स - ट्रान्समिटर्स - डिट्रिटफायबर ऑप्टिक्स - ट्रान्सीव्हर मॉड्यूलफायबर ऑप्टिक्स - स्विच, मल्टीप्लेक्सर्स, डेमल्टीप्फायबर ऑप्टिक्स - प्राप्तकर्ताफायबर ऑप्टिक्स - ऍट्युनेटरइलेक्ट्रोल्युमिनिसेंटप्रदर्शन, मॉनिटर - इंटरफेस कंट्रोलरमॉड्यूल प्रदर्शित करा - व्हॅक्यूम फ्लोरोसेंट (व्हीडिस्प्ले मॉड्यूल - एलईडी डॉट मॅट्रिक्स आणि क्लस्टरमॉड्यूल डिस्प्ले - एलईडी कॅरेक्टर आणि न्यूमेरिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी, ग्राफिकडिस्प्ले मॉड्यूल - एलसीडी, ओएलडीडी कॅरेक्टर आणि न्डिस्प्ले बेझल, लेंस\nचाहते - अॅक्सेसरीज - फॅन कॉर्डथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर मॉड्यूलथर्मल - थर्मोइलेक्ट्रिक, पिल्टियर असेंब्लीजथर्मल - पॅड्स, पत्रकेथर्मल - लिक्विड कूलिंगथर्मल - हीट सिंकथर्मल - ऍडेसिव्ह, एपॉक्सिस, ग्रीसेस, पेस्ट्सथर्मल - अॅक्सेसरीजचाहते - फिंगर गार्ड, फिल्टर्स & amp; आळसचाहते - अॅक्सेसरीजडीसी फॅनएसी फॅन\nयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अडॅप्टर्सयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टर - अॅक्सेसरीजयूएसबी, डीव्हीआय, एचडीएमआय कनेक्टरटर्मिनल - वायर कनेक्ट करण्यासाठी बोर्ड कनेक्टर्सटर्मिनल्स - वायर स्पिलीस कनेक्टरटर्मिनल - वायर पिन कनेक्टरटर्मिनल्स - बुर्ज कनेक्टरटर्मिनल्स - स्पेशल कनेक्टरटर्मिनल्स - स्पॅड कनेक्टरटर्मिनल्स - सॉल्डर लग कनेक्टरटर्मिनल - स्क्रू कनेक्टरटर्मिनल - रिंग कनेक्टरटर्मिनल्स - आयताकार कनेक्टरटर्मिनल्स - क्विक कनेक्ट्स, क्विक डिस्कनेक्ट कनेक्टर्मिनल - पीसी पिन, सिंगल पोस्ट कनेक्टरटर्मिनल - पीसी पिन रीसेप्टिकल्स, सॉकेट कनेक्टरटर्मिनल्स - मॅग्नेटिक वायर कनेक्टरटर्मिनल्स - चाकू कनेक्टरटर्मिनल - घरे, बूटटर्मिनल्स - फॉइल कनेक्टरटर्मिनल्स - बॅरल, बुलेट कनेक्टरटर्मिनल्स - अॅडॅप्टर्सटर्मिनल्स - अॅक्सेसरीजटर्मिनल स्ट्रिप आणि बुर्ज बोर्डटर्मिनल जंक्शन सिस्टमटर्मिनल ब्लॉक्स - बोर्ड टू वायरटर्मिनल ब्लॉक्स - स्पेशलाइज्डटर्मिनल ब्लॉक - पॉवर वितरणटर्मिनल ब्लॉक्स - पॅनेल माउंटटर्मिनल ब्लॉक्स - इंटरफेस मॉड्यूलटर्मिनल ब्लॉक्स - शीर्षलेख, प्लग आणि सॉकेट्सटर्मिनल ब्लॉक्स - दीन रेल, चॅनेलटर्मिनल ब्लॉक्स - संपर्कटर्मिनल ब्लॉक्स - बॅरियर ब्लॉकटर्मिनल विभाग - अडॅप्टर्सटर्मिनल ब्लॉक्स - अॅक्सेसरीज - वायर फेर्यूल\nटीव्हीएस - वरिस्टर्स, एमओव्हीटीव्हीएस - थिरिस्टर्सटीव्हीएस - मिश्रित तंत्रज्ञानटीव्हीएस - डायोड्सथर्मल कटऑफ (थर्मल फ्यूज)सर्ज सप्रेशन आयसीपीटीसी रीसेट करण्यायोग्य फ्यूजप्रकाश संरक्षणइन्सुश करंट लिमिटर्स (आयसीएल)ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर (जीएफसीआय)गॅस डिस्चार्ज ट्यूब आर््रेस्टर्स (जीडीटी)फ्यूजफ्युसेहोल्डर्सइलेक्ट्रिकल, स्पेशालिटी फ्यूजस्विच घटक डिस्कनेक्ट करासर्किट ब्रेकर्सअॅक्सेसरीज\nव्हिडिओ केबल्स (डीव्हीआय, एचडीएमआय)यूएसबी केबल्सविशेष केबल असेंब्लीसॉलिड स्टेट लाइटिंग केबल्सस्मार्ट केबल्सआयताकृती केबल असेंब्लीपॉवर, लाइन केबल्स आणि एक्स्टेंशन कॉर्डजोडण्यायोग्य केबल्समॉड्यूलर केबल्सएलजीएच केबल्सजम्पर वायर, प्री-क्रिमड लीड्सफ्लॅट फ्लेक्स, रिबन जम्पर केबल्सफ्लॅट फ्लेक्स केबल्स (एफएफसी, एफपीसी)फायरवॉयर केबल्स (आयईईई 13 9 4)फायबर ऑप्टिक केबल्सडी-उप केबल्सडी-आकार, सेंट्रॉनिक केबल्सकोएक्सियल केबल्स (आरएफ)परिपत्रक केबल असेंब्लीसीरीज़ अॅडॉप्टर केबल्स दरम्यानबॅरल - पॉवर केबल्सबॅरल - ऑडिओ केबल्स\nघर > उत्पादने > इंटीग्रेटेड सर्किट्स (आयसीएस) > इंटरफेस - दूरसंचार > DS21455+\nप्रतिमा फक्त संदर्भासाठी आहेत.\nउत्पादनाच्या तपशीलांसाठी उत्पादन तपशील पहा.\nBluesChip-Store.com, 1 वर्षाच्या वॉरंटी मधील आत्मविश्वासाने DS21455+ खरेदी करा\nलीड फ्री स्टेटस / आरओएचएस स्थिती\nलीड फ्री / आरओएचएस आज्ञापालन\n(यूएस डॉलर्समध्ये) एक कोट मिळवा\nप्रदर्शित त्यापेक्षा जास्त प्रमाणात कोटेशन साठी विनंती सबमिट करा.\nनमी संवेदनशीलता स्तर (एमएसएल):\nलीड फ्री स्टेटस / आरओएचएस स्थिती:\nआम्ही DS21455+ पुरवठा करू शकतो, DS21455+ पीरस आणि लीड टाइमची विनंती करण्यासाठी विनंती कोट फॉर्म वापरू. Blueschip-store. कॉम एक व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक घटक वितरक. उपलब्ध इलेक्ट्रॉनिक घटकांच्या ++ दशलक्ष लाईन वस्तू अल्प लीड टाईममध्ये पाठविल्या जाऊ शकतात, ताबडतोब वितरणासाठी स्टॉकमधील इलेक्ट्रॉनिक घटकांच्या 250 हजाराहून अधिक भागांमध्ये भाग क्रमांक DS21455+ समाविष्ट असू शकतो. प्रमाणानुसार DS21455+ ची किंमत आणि लीड टाइम आवश्यक, उपलब्धता आणि गोदाम स्थान. आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आमचा विक्री प्रतिनिधी तुम्हाला भाग # DS21455+ वर किंमत आणि वितरण प्रदान करेल. आम्ही सहकार्याचे दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्यासह कार्य करण्यास उत्सुक आहोत.\nDS21455+ साठी संबंधित भाग\nलॅन इंटरफेस आणि पल्स ट्रान्सफॉर्मर दरम्यान कोणत्या प्रकारचा संबंध विद्यमान आहे\nपल्स ट्रान्सफॉर्मर लॅन मॉड्यूलमध्ये महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक म्हणून जोडला जातो ...\nएफपीजीए आणि एमसीयू दरम्यान फरक काय आहे\nएक: ऑपरेटिंग स्पीड कारण एफपीजीए हार्डवेअर सर्किट आहे, ऑपरेटिंग गती थेट क्रिस्टल ऑन...\nकन्व्हर्टरचे कार्य दुसर्या सिग्नलमध्ये एक सिग्नल बदलणे आहे. इलेक्ट्रिक डिव्हाइसे...\nकॅपेसिटर आणि रेझिस्टर दरम्यान फरक\nइलेक्ट्रिक डिव्हाइसेस अतिशय जटिल आणि नाजूक आहे. आम्ही इलेक्ट्रिक डिव्हाइसचे संरक...\nक्रिस्टल ऑसिलेटर म्हणजे काय\nजेव्हा आपण क्रिस्टल ऑस्किलेटर पहाल तेव्हा, आपण कधीही विचार केला आहे की ते कोणत्या ...\nथर्मल व्यवस्थापन एक मार्ग आहे जे ऑब्जेक्टचे तापमान एका विशिष्ट श्रेणीमध्ये राखते....\nसर्किट संरक्षण, मूलभूत, व्होल्टेज, ओटी, टीएफआर आणि ओसीओव्हीवर वर्तमानपणे सर्किटमध...\nकिती प्रकारचे रेझिस्टर आहेत\nप्रतिरोधक एक वर्तमान मर्यादित घटक आहे जो सर्किटमध्ये मर्यादा मर्यादित करू शकतो. त...\nटीव्हीएस डायोड आणि जेनर डायोड दरम्यान फरक\nटीव्हीएस डायोड आणि जेनर डायोड दोन्ही व्होल्टेज स्थिरीकरण म्हणून वापरू शकतात. दोन्...\nकॉपीराइट © 2020 इलेक्ट्रॉनिक घटकांचे विश्वसनीय वितरक - Blueschip-store. कॉम\nपत्ता: खोली 1205, 12 / एफ, समुद्रसपाटी इमारत, नाही. क्वीन्स रोड सेंट्रलच्या 59-65, एच", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta/harassment-of-married-women-for-5-lakh-136223/", "date_download": "2021-09-27T04:07:03Z", "digest": "sha1:NC6LZQRXLV4E7RSY5FWRDB7LXMJ4ULEE", "length": 11707, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जेसीबी मशीनसाठी पाच लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nजेसीबी मशीनसाठी पाच लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ\nजेसीबी मशीनसाठी पाच लाखांची मागणी करून विवाहितेचा छळ\nजे.सी.बी. मशीन खरेदीसाठी माहेरातून पाच लाखांची रक्कम आणत नाही म्हणून पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी बाबूराव शंकर राठोड व त्याचे वडील शंकर राठोड या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nजे.सी.बी. मशीन खरेदीसाठी माहेरातून पाच लाखांची रक्कम आणत नाही म्हणून पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी बाबूराव शंकर राठोड व त्याचे वडील शंकर राठोड या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nराठोड हे रत्नागिरी जिल्हय़ात दापोली येथे राहतात. प्रीति बाबूराव राठोड (वय २७, रा. सोनामाता नगर, विजापूर रोड, सोलापूर) हिने यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापूरच्या प्रीति हिचा विवाह काही वर्षांपूर्वी दापोलीच्या बाबूराव राठोड याजबरोबर झाला होता. परंतु बांधकाम व्यवसायासाठी जे.सी.बी. मशीन खरेदी करायची असल्याने त्याकरिता पाच लाखांची रक्कम कमी पडते. ही रक्कम प्रीती हिने माहेरातून आणावी म्हणून सासरच्या मंडळींनी तगादा लावला. दापोलीसह गुलबर्गा, हैदराबाद व सोलापूर येथे तिचा छळ करण्यात आला. माहेरातून पाच लाखांची रक्कम आणली नाहीतर सासरी नांदविण्यासाठी ठेवणार नाही, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे वैतागून तिने पोलिसात धाव घेतली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=7", "date_download": "2021-09-27T04:56:35Z", "digest": "sha1:BXKTWQSBWAHV5YGHOYY6FG7NRZRUKARQ", "length": 6034, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nअभियांत्रिकीचे दिवस भाग - ४ लेखनाचा धागा\nतू एक विश्वकर्मा लेखनाचा धागा\nलेबनीज रोमिओ वाहते पान\nउत्पादन नव्हे, अनुभूती विका\nमोत्या शीक रे..... लेखनाचा धागा\nपरत चावडी लेखनाचा धागा\nओरिजनल आणि ट्रेन्ड सेटर वाहते पान\nमे 9 2020 - 7:43pm स्वाती_आंबोळे\nमाझे काही 'पाक'धार्जिणे हितशत्रू \nतैमुरची मम्मी ते आरवची आई लेखनाचा धागा\nमे 4 2020 - 8:04am चितले शन्कर\nलोकडाऊन ३.० - भांडी घासण्याची पाककृती लेखनाचा धागा\nप्रवासवर्णनातील मायनर त्रुटी लेखनाचा धागा\nएक कोतबो धागा आणि मायबोलीकरांचे प्रतिसाद\nकोरोनामुळे गावी परतलेल्यांसाठी सूचना वजा सल्ला लेखनाचा धागा\n‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती लेखनाचा धागा\nकथा माझ्या दहा कोटींची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_468.html", "date_download": "2021-09-27T03:45:37Z", "digest": "sha1:57J76CH2NGPJUFZTPBM7ZFIATOL2CNOC", "length": 10861, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "आ संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar आ संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव\nआ संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव\nआ संग्राम जगताप यांचा जनसेवक सन्मानाने गौरव\nचितळेरोड हातगाडी व भाजीविक्रेता संघटनेच्या वतीने\nअहमदनगर ः कोरोनाच्या संकटकाळात शहरात गंभीर परिस्थिती उद्भवली असताना सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देऊन आधार देण्याचे कार्य केल्याबद्दल चितळेरोड हातगाडी व भाजीविक्रेता संघटनेच्या वतीने जनसेवक सन्मानाने आमदार संग्राम जगताप यांचा गौरव करण्यात आला. तर चितळे रोड येथील भाजी विक्रेत्यांना भांडे (स्टीलचे डबे) वाटप करण्यात आले.\nचितळे रोड येथे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, उपाध्यक्ष शरद मडूर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, शुभम झिंजे, कार्याध्यक्ष अरुण खिची, बाळासाहेब जगताप, उबेद शेख, अरविंद शिंदे, दीपक सुळ, संतोष गुगळे, संतोष पोखरणा, अमित खामकर, राजूमामा जाधव, सुनिल काळे, राजेंद्र पडोळे, आनंद पुंड, डॉ. कवडे, दुर्गा खिची, श्रीदेवी आरगोंडा आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात संजय झिंजे म्हणाले की, आमदार म्हणून नव्हे तर जनसेवक म्हणून संग्राम जगताप यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना धीर दिला. कोरोना रुग्णांना उपचार, ऑक्सिजन बेड व औषधे मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले होते. अशा परिस्थितीमध्ये नगरकरांना त्यांनी आधार देण्याचे कार्य केल्याचे सांगितले.\nआमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात भाजी विक्रेत्यांवर निर्बंध घालण्यात आल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. मात्र संघटनेच्या वतीने पाठपुरावा करुन हातावर पोट असलेल्या भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्यात आला. सर्वसामान्यांच्या हितासाठी जो कार्य करतो त्याला जीवनात काही कमी पडत नाही. तर आलेले संकट देखील टळतात. जनहितासाठी केलेल्या कामाची दखल घेतली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध शिथील होण्यासाठी नगरमधून चालविण्यात आलेल्या चळवळीची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुभाष गुंदेचा यांनी संकटकाळात शहराला आधार देणारा आमदार शहराला लाभला. कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना, शासनस्तरावर पाठपुरावा करुन व जनतेत मिसळून खांद्याला खांदा लाऊन आमदार संग्राम जगताप यांनी कार्य केले. शहराचे प्रश्न सोडवून विकासात्मक दिशेने घेऊन जाणार्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी सर्वसामान्यांचा आधार देत आमदार जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन सुरेखा शेकटकर यांनी केले. आभार शुभम झिंजे यांनी मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/20/manmohan-sing-and-nitin-gadakari-on-corona-vaccine-production-issue-of-modi-govt/", "date_download": "2021-09-27T04:08:46Z", "digest": "sha1:VB3NLMYBPCDGLY7KFABQER5GWKP7MT63", "length": 12467, "nlines": 164, "source_domain": "krushirang.com", "title": "कोविड लसीकरण : मनमोहन सिंग-गडकरी फॉर्म्युल्यावर मोदी सरकारच्या निर्णयाकडे लागले देशाचे लक्ष - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nकोविड लसीकरण : मनमोहन सिंग-गडकरी फॉर्म्युल्यावर मोदी सरकारच्या निर्णयाकडे लागले देशाचे लक्ष\nकोविड लसीकरण : मनमोहन सिंग-गडकरी फॉर्म्युल्यावर मोदी सरकारच्या निर्णयाकडे लागले देशाचे लक्ष\nआरोग्य व फिटनेसट्रेंडिंगताज्या बातम्या\nपुणे : सध्या देशभरात करोना विषाणूवर मात करण्याच्या कामात औषधांची कमतरता, ऑक्सिजन टंचाई, बनावट औषधे आणि अपुऱ्या प्रमाणात होत असलेला लस पुरवठा हेच महत्वाचे प्रश्न आहेत. मात्र, त्यावर ठोस तोडगा काढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला यश आलेले नाही. अशावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्यानंतर आता मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोपा आणि वेगळा फॉर्म्युला सांगितला आहे. त्यावर केंद्र सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\nडाॅ. मनमाेहन िसंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते की, जास्तीत जास्त कंपन्यांना लस निर्मितीचा परवाना देण्याची कार्यवाही करावी. याद्वारे उत्पादन वाढवून पुरवठा सुरळीत करावा. त्याचाच पुनरुच्चार आता स्वदेशी जागरण मंचाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. एकाच कंपनीऐवजी १० कंपन्यांना लसनिर्मितीचा परवाना दिल्यास पुरवठ्यातील अडचणी दूर होतील असा सल्ला गडकरी यांनी दिला आहे. अनेकांनी गडकरी यांच्या या सल्ल्याला पाठींबा दिला आहे.\nगडकरींनी म्हटले आहे की, लस तयार करण्यासाठी एकाऐवजी १० कंपन्यांना परवाना द्यावा आणि त्याची रॉयल्टीही घ्यावी. प्रत्येक राज्यात २-३ प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडे लसनिर्मितीची क्षमताही आहे. फॉर्म्युला देऊन त्यांच्याकडून लस तयार करून शक्य होईल. मग देशासाठी लागणाऱ्या लस सोडून लसचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास लसींची निर्यात करता येईल. यावर काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार जयराम रमेश म्हणाले आहेत की, ‘मात्र तुमचे (गडकरी) बॉस ऐकत आहेत का हेच तर डाॅ. मनमाेहन िसंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते.’\nसंपादन : विनोद सूर्यवंशी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nमराठा आरक्षण मोर्चाबद्दल खासदार संभाजीराजे यांनी मांडली ‘ती’ महत्वाची भूमिका..\nओबीसीमध्ये ‘त्या’ पद्धतीने द्यावे मराठा आरक्षण; पहा नेमकी काय मागणी आहे ठोक मोर्चाची\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://komalrishabh.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2021-09-27T04:21:18Z", "digest": "sha1:TTCGHJ3DF6URWAU3LRLLLVTXVNUJ3UKU", "length": 14427, "nlines": 154, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nकिराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...\nआज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात..\nकिराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे.\nअसं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला. त्यामुळं ह्या घराण्याला नावं 'किराणा घराणं' असं पडलं. हे कधी झालं याची काही माहीती मिळत नाही. त्यानं पुढे जाऊन 'इस्लाम' धर्माचा स्विकार केला होता असं मानलं जातं.\nगोपाल नायकांपासुन किराण्याच्या ४ उपशाखा निघाल्या त्या अशा..\n१.१ उस्ताद अजीम खाँ २.१ उस्ताद बंदे अली खाँ ३.१ उस्ताद गफुर खाँ ४.१ मेहेबूब बक्ष\n१.२ मौला बक्ष २.२ उस्ताद नन्हे खाँ ३.२ उस्ताद वाहीद खाँ ४.२ रेहमान खाँ\n१.३ अब्दुल घानी खाँ २.३ उस्ताद काले खाँ ३.३ शकुर खाँ ४.३ अब्दुल माजीद खाँ\n२.४ उस्ताद अब्दुल करीम खाँ ३.४ मशकूर अली ४.४ अब्दुल हमीद खाँ\n३.५ मुबारक अली ४.५ अब्दुल बशीर खाँ\n४.५.१ नीयाज़ अहमद खाँ\n४.५.२ फैयाज़ अहमद खाँ\nएक आपले लोकप्रिय उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब सोडले तर बाकीच्या शाखा एक तर काळाच्या ओघात नाहीश्या झाल्या किंवा विविध कारणांमूळे पुढे येऊ शकल्या नाहीत.\nआता बघुयात उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचा शिष्य परीवार..\n१. रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व,\n५. उस्ताद अब्दुल रेहमान उर्फ सुरेशबाबु माने, (खाँसाहेबांचे मोठे चिरंजीव),\n६. हिराबाई बडोदेकर, (खाँसाहेबांची मोठी मुलगी)\nबघा, वर एकसे एक नावं. एका नाव झाकावं आणि दुसरं उघडावं अशी एक एक नावं आणि अशी त्यांची कारकिर्द..\nआता सवाई गंधर्वांचे शिष्यगण बघुयात,...\n१. गानतपस्विनी गंगुबाई हनगल,\n२. पं. भीमसेन जोशी (अण्णा),\n३. पं. फिरोज़ दस्तुर,\n४. डॉ. प्रभा अत्रे,\n५. पं. संगमेश्वर गुरव,\nपं. संगमेश्वर गुरव यांच गाणं ऐकण्याचा योग कधी आला नाही पण आपण सगळेच जण बाकीच्या वरील मोठ्या लोकांचे गाणं भरभरुन ऐकत आहोत. वरील ह्या मोठ्या गुरुंच्या शिष्यांपैकी खालील शिष्य जे किराण्याची पताका धरुन आहेत किंवा होते असे,\n१. कै. कृष्णा हनगल (गंगुबाई हनगल यांची मुलगी),\nह्या सगळ्यांनी आपापली गायकी सिद्ध केलेली आहेच. ह्या सगळ्यांना ही लक्षवेधक लोकप्रियता मिळाली कारण किराण्याची एका विशिष्ठ पद्धतीने विकसित होत जाणारी ख्याल व आलापीची पद्धत. आणि त्यातून विकसित होत जाणारा प्रत्येक स्वर.\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांनी घराणेदार पेशकश करताना त्यात निरनिराळ्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या सरगमांचा अलंकारी प्रयोग केला होता. खाँ साहेबांनी अजुन एक नोंद घ्यावी असा छान केलेला प्रयोग म्हणजे किराणा घराण्याच्या भरदार गायकीत भावपुर्ण, आर्त, सुंदर अशा प्रणयप्रिय चिंजाचा अंतर्भाव. मंडळी, खाँ साहेबांचा स्वःताचा आवाज अतिशय नादमय आणि नाजूक होता त्यामूळे त्या चिजा अजुनच खुलत असत. खाँ साहेब स्वःत अतिशय जागरुक असत आपला आवाज जपण्यासाठी बरंका.\nकिराण्याची गोष्ट चालू असताना पं. भीमसेन (अण्णा) यांच्या शिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही, इतकं त्यांच कार्य मोठं आहे. अण्णांच्या गायकीनं किराणा घराणं चांगल्या पद्धतीने बदलाला सामोरं गेलं. आजच्या काळात ते किराण्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत तर बाकीचे बिनीचे शिलेदार.\nअहोरात्र केलेला रियाझ, अखंड असलेली गुरुभक्ती, प्रचंड विचार व विद्वत्ता ह्या आणि अश्या असंख्य कारणांनी किराणा घराणं कायम लोकप्रिय राहिलेलं आहे आणि तसच राहु दे अशी प्रार्थना करुन इथेच थांबतो.\nहा लेख इथेही पाहु शकता...\nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nपन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोषनमस्कार मंडळी, भा...\n१९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोब...\nसंगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर... भाग -१नमस्का...\nकिराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास... सप्रेम नमस्का...\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-27T04:44:29Z", "digest": "sha1:Z2NNHABPUYH756WSMXRG5RJIYDTVTQZN", "length": 18372, "nlines": 154, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चिखली आणि वाकडमध्ये नागरिकांना जबरदस्तीने लुटले; तब्बल दोन लाखांचा ऐवज लंपास | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Others चिखली आणि वाकडमध्ये नागरिकांना जबरदस्तीने लुटले; तब्बल दोन लाखांचा ऐवज लंपास\nचिखली आणि वाकडमध्ये नागरिकांना जबरदस्तीने लुटले; तब्बल दोन लाखांचा ऐवज लंपास\nपिंपरी, दि.१४ (पीसीबी) : चिखली आणि वाकड परिसरात नागरिकांना जबरदस्तीने लुटण्याच्या तीन घटना घडल्या. तिन्ही घटनांमध्ये एकूण दोन लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला असून या प्रकरणी सोमवारी (दि. 13) चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nचिखली पोलीस ठाण्यात पद्मा विलास धायबर (वय 53, रा. कोयनानगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मा धायबर रविवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास कृष्णानगर येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. भाजी खरेदी करून परत घरी येत असताना रस्ता ओलांडताना एका दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nदरम्यान, दुसऱ्या एका घटनेत वेझावंदन वेलकनू (वय 45, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी काळाखडक भुमकर चौक ते डांगे चौक या मार्गावरून रिक्षाने जात होते. रिक्षाचालकाने अन्य दोन अनोळखी व्यक्ती सोबत संगनमत करून फिर्यादी यांना रिक्षातून खाली उतरवले आणि वेलकनू यांना एका दुचाकीवर बसण्यास सांगितले. फिर्यादी यांच्या डोळ्यावर मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन आणि 1000 रुपये असा नऊ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लंपास करत चोरटे पळून गेले.\nनीता दादासाहेब शिंदे (वय 50, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीता शनिवारी रात्री सव्वादहा वाजता रहाटणी फाटा येथे शतपावली करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 75 हजारांचे सोन्याचे मिनीगंठण जबरदस्तीने चोरून नेले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत\nPrevious articleमेफेड्रोन विक्रीसाठी मुंबईतून आलेला शम्स झवेरी पोलिसांच्या जाळ्यात\n चिंचवड, पिंपरी, रावेत, वाकड मधून अल्पवयीन मुले बेपत्ता\n शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील सिनेमागृहही ‘या’ दिवशी होणार सुरु\n‘पिंपरीत महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारणार’: ॲड. नितीन लांडगे\nबंद पडलेल्या ट्रकमधून एक लाखाचे भंगार चोरीस\n“भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा” : आ. चंद्रकांतदादा पाटील\nमराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवारांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\n“… म्हणून ती काही सांगण्यासारखी बाब नाही”; अमित शहांच्या भेटीनंतर राणेंचा खुलासा\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“एका पदासाठी ५ ते १५ लाखांची मागणी करणारे दलाली नक्की कोण\n“ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार\nजितेंद्र वाघ यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.chinimandi.com/mahavikasaaghadi-pattern-cooperative-sugar-factory-elections-baramati-in-marathi/", "date_download": "2021-09-27T05:06:40Z", "digest": "sha1:A5CPGNNZ3F7TKZ6NIEBV6G5Z3MT22RTW", "length": 13571, "nlines": 227, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "माळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Hot News in Marathi माळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nमाळेगाव कारखाना निवडणूकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nबारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भेट घेतली. यावेळी राज्याप्रमाणेच माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ’महाविकासआघाडी’ पॅटर्न राबविण्याचे संकेत पवार यांनी दिले. याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\nमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.\nयावेळी पवार म्हणाले, माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ विरोध असताना देखील करण्यात आली. मात्र, अपेक्षित पध्दतीने कारखाना चालला नाही. कारखान्यात अनेक वेळा ऊसाचा रस वाया गेला. गेटकेन गाळपाला प्राधान्य देण्याच्या सत्ताधार्‍यांंच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे गहु पिकाचे नुकसान झाले. मध्यंतरी निरा डावा कालव्याबाबत निर्णय झाला. त्यावेळी सत्ताधार्‍यांच्या विचाराचे सरकार असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका पवार यांनी केली. इथुन पुढे माळेगावला बाहेरच्या ऊसाशिवाय गत्यंतर नाही. 3400 रुपये दर सत्ताधार्‍यांनी दिला आहे. त्यापैकी 234 रुपये अद्याप मिळालेले नाही. पाच वर्षात 50 रुपयांची ठेव मिळालेली नाही. जवळपास 284 रुपये देणे बाकी आहे. राजकारण खुल्या मनाने करायचे असते तर त्यांनी नवीन संचालक मंडळ येण्याची वाट पाहणे अपेक्षित होते, असा टोला पवार यांनीमाळेगांवच्या सत्ताधार्‍यांना लगावला.\nमहाविकास आघाडीकडुन जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. 2 लाखांच्या पुढील, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तो निर्णय घेताना राज्य सरकारला झेपेल, विकासकामांवर परीणाम होणार नाहि, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. बारामती तालुक्याला कर्जमाफीचा 120 कोटींचा लाभ होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nयावेळी सहकारमहर्षी म्हणवून घेणार्‍या सत्ताधार्‍यांनी त्या काळात सुरवातीला साखर नाममात्र दराने विकली. त्यामुळे सभासदांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. अनावश्यक नोकरभरती करुन शेतकर्‍यांच्या प्रपंचाचे नुकसान केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी केला.\nयावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्तविक केले. मदन देवकाते, योगेश जगताप, गुलाबराव देवकाते, अनिल जगताप विश्‍वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती नीता बारवकर, किरण गुजर, संदीप जगताप, केशव जगताप, संजय भोसले, शौकत कोतवाल आदी उपस्थित होते.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nब्राजील के राष्ट्रपति ने एथेनॉल मिश्रण को कम करने की चेतावनी दी\nब्राजील के राष्ट्रपति ने एथेनॉल मिश्रण को कम करने की चेतावनी दी\nब्राजीलिया: ब्राजील के राष्ट्रपति जायर बोलसोनारो ने उच्च गैसोलीन कीमतों के लिए एथेनॉल मिश्रण को दोषी ठहराते हुए यह संकेत दिया कि वह मिश्रण...\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने गन्ना किसानों को एक बड़ी खुशखबरी दी है उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदित्यनाथ ने रविवार को गन्ना मूल्य (SAP) में...\nगोदावरी बायोरिफाइनरीज ने Sebi के पास IPO दस्तावेज जमा कराए\nहालही में देश में कई कंपनियों ने आईपीओ (Initial public offering) में रूचि दिखाई है अब इस कड़ी में गोदावरी बायोरिफाइनरीज (Godavari Biorefineries) का...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nडोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3430 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला. कर्नाटक:...\nब्राजील के राष्ट्रपति ने एथेनॉल मिश्रण को कम करने की चेतावनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+San+Martin+pe.php", "date_download": "2021-09-27T05:01:40Z", "digest": "sha1:663NJ7ICOCL5NTQUJENDGV5LJV55LFQ7", "length": 3393, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड San Martín", "raw_content": "\nक्षेत्र कोड San Martín\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड San Martín\nशहर/नगर वा प्रदेश: San Martín\nक्षेत्र कोड San Martín\nआधी जोडलेला 42 हा क्रमांक San Martín क्षेत्र कोड आहे व San Martín पेरूमध्ये स्थित आहे. जर आपण पेरूबाहेर असाल व आपल्याला San Martínमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. पेरू देश कोड +51 (0051) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला San Martínमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +51 42 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSan Martínमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +51 42 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0051 42 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/4/26/Sri-Lanka-government-considering-burqa-ban-after-terror-attacks-.html", "date_download": "2021-09-27T04:53:05Z", "digest": "sha1:O477RW2EJETLETXLOMQQF5TY6GXLBSTO", "length": 5215, "nlines": 19, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या विचारात. ICRR - दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या विचारात.", "raw_content": "\nदहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या विचारात.\nदहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या विचारात.\nश्रीलंकन चर्च आणि हॉटेल्सवर झालेल्या अतिशय भयंकर अश्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार देशात बुरख्यावर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. बुरख्यावर बंदी आणण्याविषयी श्रीलंकन सरकार मुस्लिम समाजातील नेत्यांशी सल्लामसलत करण्याचा विचार करीत आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून स्थानिक वृत्तपत्र डेली मिररला कळविण्यात आले. या विषयी राष्ट्रपती मैथ्रिपाला सिरीसेना यांच्याशी देखील चर्चा झाली आहे.\nदेमातागोडा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग असल्याचे आणि बुरख्यामुळे त्या तेथून सहीसलामत निसटल्याचे श्रीलंकन डिफेन्स सोर्सनी वृत्तपत्रांना सांगितल्याचा दावा वृत्तपत्रे करीत आहेत.\nकोलाम्बोचे उपनगर असलेल्या देमातागोडा येथे रविवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक शस्त्रे सापडली आहेत.\nदरम्यान, सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टी ( यूएनपी) चे संसदीय सदस्य आशु मरसिंघे यांनी बुरख्यावर बंदी आणण्यासाठीच्या कारवाईकरिता या निर्णयाच्या बाजूने असलेल्या लोकांची जमवाजमव सुरु केली.\nआशु मरसिंघे यांनी या बंदी विषयी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की,\" देशाच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्यात यावी. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. इस्लाम मध्ये बुरखा वापरण्याची सक्ती नाही. खरंतर बुरखा हा मुस्लिमांचा पारंपारिक पोशाख नाही. सुदैवाने आमच्या या निर्णयाला मुस्लिम तत्त्ववेत्त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत.\"\nयूएनपीचे खासदार मुजीबूर रहमान यांनी प्रस्तावित बंदीला पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले,\"माझी पत्नी बुरखा वापरत नाही आणि मी माझ्या मुलींनाही ते वापरण्याची सक्ती करणार नाही. लवकरच मुस्लिम धार्मिक गट यावर एक निवेदन देतील.\"\nया बॉम्बस्फोटात किमान ३५९ लोक मृत्युमुखी पडले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/loksabha/bjp-start-high-tech-election-war-room-in-aurangabad-380500/", "date_download": "2021-09-27T05:25:56Z", "digest": "sha1:MWWJTO3YKJ2D3DJZYVTIKOKVHT2OW3CQ", "length": 13424, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "औरंगाबादला भाजपची ‘वॉर रूम’! – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nऔरंगाबादला भाजपची ‘वॉर रूम’\nऔरंगाबादला भाजपची ‘वॉर रूम’\nलोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संगणकीय कामांसाठी ‘वॉर रूम’ सुरू केला आहे. राजकीय युद्धाच्या तयारीस ५०जणांचे पथक गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत झाले आहे.\nलोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संगणकीय कामांसाठी ‘वॉर रूम’ सुरू केला आहे. राजकीय युद्धाच्या तयारीस ५०जणांचे पथक गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत झाले आहे. राज्यातील तब्बल ८९ हजार मतदान केंद्रांची माहिती अद्ययावत करण्याचे काम येथे केले जाते. कॉल सेंटरसारखी या केंद्राची रचना असून, संगणकतज्ज्ञांची मोठी फळी हे काम करीत आहे. एका मतदान केंद्रासाठी दहा युवक कार्यकत्रे, भाजपच्या भाषेत ‘वनबूथ टेन यूथ’ अशी रचना केली आहे.\nमहायुती जागावाटपात कोणत्या जागा कोणत्या मित्रपक्षाला हे न पाहता प्रत्येक मतदान केंद्रासाठी कार्यकत्रे सज्ज ठेवले आहेत. मतदान केंद्रासाठी प्रमुख कार्यकर्त्यांला सूचना देण्यास प्रत्येकाचे भ्रमणध्वनी एकत्रित करण्यात आले आहेत. त्यांना औरंगाबादच्या केंद्रातून सूचना दिल्या जातात. ज्याचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत, ते नक्की भाजपचे कार्यकत्रेच आहेत का, याची खात्री करून घेण्यात आली आहे. मोदींच्या राज्यातील सभांसाठी द्यावयाचे निरोप याच केंद्रातून दिले जातात. कार्यकर्त्यांना आपलेपणा वाटावा, म्हणून मोदींच्या सभेची वैयक्तिक निमंत्रणे देण्यात आली होती.\nमतदान केंद्रापर्यंत जाण्यास मतदारांना त्रास होऊ नये म्हणून मतदान ओळखपत्रावरील ‘इपीक क्रमांक’ कळविल्यास त्या मतदाराचे केंद्र कोणते, तेथे कसे जायचे याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत लगोलग देण्याची व्यवस्था केली आहे. ५०जण प्रत्येक मतदान केंद्रातून येणारी माहिती संगणकावर संकलित करतात. त्याच्या विश्लेषणाचेही काम सतत सुरू असते, अशी माहिती या वॉर रूमची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. विजया रहाटकर यांनी दिली.\nवॉर रूममध्ये काम करणारे ५०जणांचे पथक प्रशिक्षित आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात काय सूचना द्यायच्या, तेथील राजकीय स्थिती काय, तो कोणाशी बोलतो आहे, याची जाणीव कार्यकर्त्यांना करून देण्यात आली आहे. उत्तम भाषा व संगणकावर त्वरेने काम करण्याची क्षमता असणाऱ्यांमुळे वेगवेगळय़ा प्रकारची माहिती वॉर रूममध्ये उपलब्ध होते. मतदान केंद्रप्रमुखाचा रक्तगट ते त्याच्यासमवेत काम करणाऱ्या १० कार्यकर्त्यांनी नक्की काय करायचे, या सूचनाही येथून दिल्या जाणार आहेत.\nमोदींच्या समर्थनार्थ त्यांना ‘मिस कॉल’ द्या, या योजनेचा प्रसारही याच वॉर रूममधून झाला. आता भाजपशी सहानुभूती असणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी त्यांच्या व्यवसायानुरूप आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कसे जोडून घेता येईल, याचा आराखडा बनविणे सोपे जाईल, असा दावा ही जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ़ विजया रहाटकर यांनी केला आह़े\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/web-exclusive-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2021-09-27T04:45:13Z", "digest": "sha1:I2FYKGLG2QB4DVB25AO6FEIUUUHTF6NP", "length": 5246, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "WEB EXCLUSIVE : केमिकलचा वापर करून भाजीपाला होतोय टवटवीत? ABP Majha -", "raw_content": "\nWEB EXCLUSIVE : केमिकलचा वापर करून भाजीपाला होतोय टवटवीत\nWEB EXCLUSIVE : केमिकलचा वापर करून भाजीपाला होतोय टवटवीत\nWEB EXCLUSIVE : केमिकलचा वापर करून भाजीपाला होतोय टवटवीत\n

नाशिक : 'केमिकलचा वापर करून भाजीपाला टवटवीत केला जातो, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात' या आशयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचं एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमध्ये समोर आलं आहे..

'केमिकलचा वापर करून भाजीपाला टवटवीत केला जातो, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात' या आणि अशा विविध मेसेजेसमुळे भाजीपाला खरेदी करतांना आपली फसवणूक तर होत नाहीय ना रोजच्या जेवणात शिळा भाजीपालाच आपण ताजा आहे समजून खात नाहीय ना रोजच्या जेवणात शिळा भाजीपालाच आपण ताजा आहे समजून खात नाहीय ना असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दरम्यान एबीपी माझाने या संपूर्ण प्रकरणाचा रिअलिटी चेक केला. 

\nPrevious PostNashik Rains : सुरगणा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे Bhivtas धबधबा प्रवाहित\nNext PostNashik Currency Note : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून नोटांचं बंडल गहाळ प्रकरणाचा छडा\nOBC Reservation : आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक, नाशिकच्या द्वारका चौकात रास्तारोको\nPower Cut | …म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी आमदारांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं\nपशुखाद्याच्या ट्रकमधून लपविले ‘घबाड’; पोलिसांकडून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_76.html", "date_download": "2021-09-27T04:29:12Z", "digest": "sha1:BJKPQXFDAJXZHLEJ5X6RVGHCJOFCCAQ3", "length": 19733, "nlines": 173, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "आज दिसणार सुपरमुन : चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nआज दिसणार सुपरमुन : चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ\nचंद्र हा पृथ्वी भोवती लम्ब वर्तुळाकार कक्षे मध्ये फिरत असतो .त्यामुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ अंतरावरती येतो किंवा लांब अंतरावरती जातो.ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जवळच्या अंतरावरती येतो त्या स्थानाला पेरीजी असे म्हणतात तर पृथ्वीपासून लांब अंतरावरती असणाऱ्या चंद्राच्या स्थानास अपोजी असे म्हणतात.ज्यावेळी चंद्र हा पृथ्वी च्या जवळ येतो त्या वेळी चंद्राला सुपरमून असे म्हणतात.खगोल शास्त्रात सुपरमून ची कुठलीही अधिकृत व्याख्या नाही.परुंतु अमेरिकन खगोल अभ्यासक रिचर्ड नोले नुसार चंद्र ज्यावेळी पृथ्वी पासून ३६१७६६ किलोमीटर अंतराच्या पेक्षा कमी अंतरावरती येतो त्यावेळी चंद्राला सुपरमून असे म्हणतात.\nया वर्षातील पहिले चंद्रग्रहण , दुसरा सुपरमून आणि सुपर ब्लड मून एकाच वेळेस होण्याचा योग २६ मे रोजी आला आहे. भारतात चंद्रग्रहण हे दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी सुरु होऊन संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी संपणार आहे.त्यामुळे आपल्या भागातून चंद्र ग्रहण बगावयास मिळणार नाही .\nनॉर्थ अमेरिका ,अलास्का ,आशियातील काही भाग ,न्यूझीलंड , ऑस्ट्रेलियाचा काही भाग ,पॅसिफिक ,अटलांटिक ,इंडियन ओशेंन या भागामध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे.त्यामुळे फक्त त्या भागामधूनच सुपर ब्लड मून बगावयास मिळणार आहे .अर्थात ह्या चंद्रग्रहणाचा वेळेस पृथ्वीच्या वातावरणात असणाऱ्या धूळ आणि ढगा वरती चंद्राचा रंग हा डार्क ब्राऊन किंवा लाल किंवा पिवळा अवलंबून आहे.भारताचा बाबतीत विचार करावयाचा झाल्यास अतिपूर्वेकडील ओरिसा मधील काही भाग , पश्चिम बंगाल ,आसाम , मणिपूर इत्यादी भागामधून अल्प काळासाठी फक्त मोक्ष पाहावयास मिळणार असल्याने व भारताच्या इतर भागामधून ग्रहण पाहवयास मिळणार नाही त्यामुळे भारतामधून सुपर ब्लड मून बगता येणार नाही . परंतु सुपर मून मात्र पाहता येणार आहे .२६\nमे रोजी या वर्षातील दिसणाऱ्या दुसऱ्या सुपरमूनला फुल्ल फ्लॉवर मून या बरोबर कॉर्न प्लॅंटींग मून किंवा मिल्क मून असे देखील म्हणतात . तो एप्रिल महिन्यात दिसलेल्या चंद्राच्या अंतरा पेक्षा १५७ किलोमीटर किंवा ९८ मैल जवळ अंतरावरती दिसणार आहे व त्याचे अंतर हे ३५७४६३ किलोमीटर एवढे आहे .तसेच तो नेहमीच्या चंद्र पेक्षा ७ टक्के मोठा आणि १५ टक्के तेजस्वी दिसणार आहे .\nयापूर्वी २६ जानेवारी १९४८ सालानंतर १४ नोव्हेंबर २०१६ साली चंद्र हा पृथ्वीच्या फार जवळ म्हणजे ३५६५०९ किलोमीटर एवढ्या अंतरावरती आला होतो .यानंतर या अंतरापेक्षा कमी म्हणजेच ३५६४४६ किलोमीटर अंतरावरती चंद्र २५ नोव्हेंबर २०३४ साली येणार आहे .\nप्रा .डॉ.मिलिंद मनोहर कारंजकर\nपदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख\nविवेकानंद कॉलेज कोल्हापूर .\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : आज दिसणार सुपरमुन : चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ\nआज दिसणार सुपरमुन : चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/carlos-sanchez-dashaphal.asp", "date_download": "2021-09-27T04:53:46Z", "digest": "sha1:FXMWCRYDBXFOVPYIWS4MAY4NIPIJYW3D", "length": 21049, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कार्लोस सांचेझ दशा विश्लेषण | कार्लोस सांचेझ जीवनाचा अंदाज Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » कार्लोस सांचेझ दशा फल\nकार्लोस सांचेझ दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 76 W 39\nज्योतिष अक्षांश: 5 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकार्लोस सांचेझ प्रेम जन्मपत्रिका\nकार्लोस सांचेझ व्यवसाय जन्मपत्रिका\nकार्लोस सांचेझ जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकार्लोस सांचेझ 2021 जन्मपत्रिका\nकार्लोस सांचेझ ज्योतिष अहवाल\nकार्लोस सांचेझ फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकार्लोस सांचेझ दशा फल जन्मपत्रिका\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर January 22, 1994 पर्यंत\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 1994 पासून तर January 22, 2010 पर्यंत\nया वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2010 पासून तर January 22, 2029 पर्यंत\nतुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2029 पासून तर January 22, 2046 पर्यंत\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2046 पासून तर January 22, 2053 पर्यंत\nखासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2053 पासून तर January 22, 2073 पर्यंत\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2073 पासून तर January 22, 2079 पर्यंत\nस्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2079 पासून तर January 22, 2089 पर्यंत\nयशाचा आणि समृद्धीचा काळ तुमची वाट पाहत आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि तुमची प्रतिमा उंचावेल. एकुणातच हा काळ तुमच्यासाठी सर्वांगीण यशाचा असेल.\nकार्लोस सांचेझ च्या भविष्याचा अंदाज January 22, 2089 पासून तर January 22, 2096 पर्यंत\nया वर्षी केवळ एक घटक टाळा तो म्हणजे अति-आत्मविश्वास. घरावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रांरींवर जरा अधिक खर्च होईल. कौटुंबिक नाती जपण्याकडे कल असू दे. तुमचे कच्चे दुवे शोधून त्यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होईल किंवा तुमच्या प्रेमभावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. तुमचा प्रवास व्यर्थ जाईल आणि त्याने नुकसान होण्यीचच शक्यता आहे.\nकार्लोस सांचेझ मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकार्लोस सांचेझ शनि साडेसाती अहवाल\nकार्लोस सांचेझ पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/chance-of-torrential-to-very-heavy-rains-in-some-parts-of-the-state-tomorrow-orange-alert-issued-in-these-districts/", "date_download": "2021-09-27T04:27:11Z", "digest": "sha1:QN7B2UVKTKKSBJV7U2AREYP4S3TYHY3O", "length": 8217, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "राज्यात उद्या ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी", "raw_content": "\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nराज्यात उद्या ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी\nराज्यातील बहुतांश भागात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. तर पुढील काही दिवस राज्यात भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेन्ज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.\nराज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.\nउद्या मंगळवारी ( 14 सप्टेंबर ) पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट दिला आहे.\nराज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज\nसतर्क राहा: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nपुढेचे चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nजिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; तर ‘या’ धरणांच्या साठ्यामध्ये वाढ\nबेरोजगारांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/if-flood-situation-arises-handle-the-situation-with-good-coordination-guardian-minister-update/", "date_download": "2021-09-27T04:36:50Z", "digest": "sha1:YVXP5Z37CJMFTEC6J7INB6MLZ76GGF6J", "length": 14479, "nlines": 101, "source_domain": "krushinama.com", "title": "पूरपरिस्थिती निर्माण झाली तर उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा – बाळासाहेब पाटील", "raw_content": "\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nपूरपरिस्थिती निर्माण झाली तर उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा – बाळासाहेब पाटील\nसातारा – मागील वर्षीच्या पूरपरिस्थितीत सातारा तसेच सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. अनेक लोकांना यात जीव गमवावा लागला होता. यावर्षी मात्र कोणत्या धरणातून किती विसर्ग केला जाणार आहे, याची पूर्व कल्पना विविध माध्यमातून पुराचा प्रादूर्भाव होणाऱ्या सातारासह, सांगली जिल्ह्यातील यंत्रणा, लोक प्रतिनिधी तसेच गाव पातळीपर्यंत देण्यासाठी उत्तम समन्वय असलेली सक्षम यंत्रणा उभी करावी अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.\nकोयना धरणाच्या सुरक्षेची दक्षता घेऊन जलवाहतूक – अजित पवार\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना व धरणातील पाणीसाठा, पूर परिस्थिती नियोजनाबाबत बैठक पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता श्री. मिसाळ लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nयेत्या २० एप्रिलपासून राज्यात पुन्हा कापूसखरेदी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस – बाळासाहेब पाटील\nपुर रेषेच्या आत ज्यांची घरे आहेत, त्यांना पुन्हा नोटीसा द्या, संभाव्य धोक्याची माहिती देऊन त्यांचे स्थलांतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, पाटण तालुक्यातील ६ गावे व कराड तालुक्यातील ९ गावे पुराच्या प्रादूर्भावात मोडतात या गावांना आतापासूनच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच वीर धरण भरल्यानंतर नीरादेवघर आणि भाटघर धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवा आणि त्या प्रमाणे जनतेला अलर्ट करा. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या पुलावरुन वाहतूक व पायी जणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोडकळीस आलेल्या किंवा जुन्या घरात जे नागरिक राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.\nखते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी – राधाकृष्ण विखे पाटील\nपूर परिस्थितीच्या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये\nआपत्तीच्या कालावधीत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाने अफवा पसरणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना अलर्ट करावे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पुर व पावसामुळे संभाव्य आपत्ती झाल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला १०७७ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.\nनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण\nभीमा खोऱ्यात येणाऱ्या आणि कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या सर्व धरणासाठी पूर नियंत्रण अधिकारी नियुक्त केले असून या सर्वांबरोबर उत्तम समन्वय ठेऊन काम करा, जेणे करून वेळच्या वेळी पाण्याचा विसर्ग होईल आणि लोकांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी २४ तास दक्ष राहा अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.\nकोकण कृषी विद्यापीठाला जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखले तातडीने द्या – कृषिमंत्री चंद्रकांत पाटील(\nकोरोना संसर्गामुळे अधिक बाधित झालेल्या गावांमध्ये कॅम्प लावून तपासणी करावी\nकोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील जी गावे अधिक बाधित झाली आहेत, अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने कॅम्प लावून गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. मोटार सायकलवरुन डबलसीट जात असले तर अशांवर कारवाई करावी. तसेच मास्क न लावता बाहेर फिरत असतील तर अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी केल्या.\nकोरोना झालेल्या बाधितावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जवळपास सर्वांना आता उपचार घेता येणार आहे. तसेच लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची ठरवून दिलेल्या दिवशी ६ मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी. त्यामुळे त्यांची क्षमता लक्षात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले.\nमाथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा गुलाबराव पाटीलांनी घेतला आढावा\nभाजपने फक्त भाषणं केली, कर्जमाफी नाही – जयंत पाटील\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/23/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-27T03:16:53Z", "digest": "sha1:QTMHI6H42QJMYKDXMVISUTWYHALLAD22", "length": 11803, "nlines": 107, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "दिवसभरात ३० हजार ६२४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nदिवसभरात ३० हजार ६२४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री\nMay 23, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tघरपोच मद्यविक्री, मदयविकी, राज्य उत्पादन शुल्क\nराज्यात ५ हजार ९७५ अनुज्ञप्ती सुरू\nमुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजूरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत. आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.\nराज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात (3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. राज्यात दि. 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. आज एका दिवसात अंदाजित 30,624 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.\nऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.\nदि.24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल दि.21 मे, 2020 रोजी राज्यात 83 गुन्हे नोंदविण्यात आले असून 38 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 28 लाख 92 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nदि.24 मार्च, 2020 पासून दि.21 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,067 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,702 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 606 वाहने जप्त करण्यात आली असून 16 कोटी 45 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nअवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ असून commstateexcise@gmail.com हा ई-मेल आहे\n← महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन →\nराज्यात 15 मे पासून आतापर्यंत 31 लाख 55 हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री\n१५ मेपासून आतापर्यंत ९ लाख ४७ हजार ग्राहकांना घरपोच मद्य\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17268/", "date_download": "2021-09-27T03:13:34Z", "digest": "sha1:F4ZVSGXCZMCAYQLCWVLXQ74ZHL5XZESQ", "length": 33146, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जोशी, नारायण मल्हार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nजोशी, नारायण मल्हार : (५ जून १८७९–३० मे १९५५). भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे जन्म. त्यांचे वडील वेदविद्यासंपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई १९२७ साली निधन पावली त्यांच्या दोन मुलींपैकी ज्येष्ठ मुलगीही १९३४ मध्ये मरण पावली. त्यांचे दोन पुत्र सुविद्य व सुस्थितीत आहेत. नारायणरावांचे दोन बंधू महादेवराव व वामनराव हे अनुक्रमे संस्कृत पंडित आणि मराठी लेखक म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. न्यू इंग्‍लिश स्कूलमधून मॅट्रिक व १९०१ मध्ये डेक्कन कॉलेजातून बी. ए. उत्तीर्ण. पदवी मिळविल्यानंतर जोशींनी सहा महिने अहमदनगर येथे दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. १९०१–१० या काळात अहमदनगर व पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई व रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना १९२२–४७ या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.\nसमाजसेवेच्या इच्छेने १९०९ मध्ये जोशी ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले. संस्थेच्या ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९११ मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढावयाचे ठरल्यामुळे जोशींना मुंबईत राहणे भाग पडले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते मुंबईतच राहिले. १९११ मध्येच त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापिली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते १९५५ पर्यंत निगडीत होते. १९११–१३ या काळात त्यांनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळपीडीतांसाठी साहाय्यनिधी गोळा केला. हळूहळू जोशींनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले आणि तत्संबंधीच्या सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील कामगारवस्त्यांमध्ये अनेक कल्याणकेंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग इ. चालविले लंडनमधील टॉयन्बी हॉलच्या धर्तीवर कामगारांसाठी दोन मोठी सभागृहे बांधली. १९१७ साली भारत सरकारतर्फे मेसोपोटेमियाला भेट देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधीमंडळाचे ते एक सदस्य होते. १९२१ साली त्यांनी कामगार समाचारनामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले.\nजोशींनी ३१ ऑक्टोबर १९२० साली ‘आखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली १९२९ पर्यंत ते तिचे कार्यवाहही होते. या संघटनेमधील कम्युनिस्ट मतप्रणालीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा १९२९ साली नागपूर येथील अधिवेशनात आयटकमध्ये फूट पडली आणि जोशींना आयटक सोडावी लागली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी निराळी संघटना काढली. पुढे १९३३ मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ ह्या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्‌स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडीत होते. १९२६ मध्ये त्यांनी ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’ ही कापडगिरणी कामगारांची संघटना स्थापिली तिचे ते अध्यक्षही होते. ‘नॅशनल सीमेन्स युनियन’ या संघटनेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. भारतीय खलाशांच्या कामाच्या स्थितीबाबत जोशींनी मोठी कळकळ व आस्था दाखवून तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. भारत सेवक सामाजामध्ये युद्धविषयक व इतर धोरणांबद्दल मतभेद झाल्यामुळे १९४० मध्ये जोशींनी समाजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरिता त्यांनी १९३७–३८ मध्ये ‘मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना’ (बाँबे सिव्हिल लिबर्टीज युनियन) स्थापन केली. या संघटनेस पंडित नेहरूंचाही पाठिंबा मिळाला.\nवॉशिंग्टन येथे १९१९ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने १९२२–४८ या काळात जोशींनी सोळा वेळा यूरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. लंडन येथे १९३०–३२ या कालावधीत भरलेल्या तीन गोलमेज परिषदांवर, तसेच संयुक्त संसदीय समितीवर जोशींना सरकारने नेमले होते. १९२९–३० मध्ये भारतीय कामगारांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या शाही आयोगाचे जोशी एक सभासद होते. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या (१९३७) ‘कामगार उपसमिती’चे ते अध्यक्ष होते. ‘मुंबई सामाजिक सुधारणासंस्थे’चे सचिव (१९१५–३०), मुंबई महानगरपालिकेचे सदस्य (१९१९–२२) व रेल्वे कामगार महासंघाचे अध्यक्ष (१९२९) अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले.\nजोशी १९२१–४७ एवढा प्रदीर्घ काळ दिल्लीच्या मध्यवर्ती विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा या काळात त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. जेष्ठत्वाच्या नात्याने त्यांना ‘विधानसभेचे पिता’ अशी सन्मान्य पदवी मिळाली. अनेक कामगारकल्याणविषयक कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय जोशींनाच आहे. कारखाना अधिनियम (१८८१), कामगार हानिपूर्ती अधिनियम (१९२४), भारतीय कामगार संघटना अधिनियम (१९२६), वेतन प्रदान अधिनियम (१९३६), बालकामगार रोजगारी अधिनियम (१९३८) इ. अधिनियमांमध्ये जोशींच्या सतत प्रयत्नांमुळे कामगारानुकूल अशा अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. कामगारांच्या हितसंबंधांना बाध येत असेल, तर जोशी हे सरकारलाही विरोध करीत. त्याचप्रमाणे काँग्रेसमधील अथवा कामगार संघटनांमधील हिंसक प्रवृत्ती त्यांना मान्य नव्हत्या. काँग्रेसने ‘शाही कामगार आयोगा’वर बहिष्कार घातला, तेव्हा जोशींनीही काँग्रेसच्या ‘मजूर समिती’ च्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.\nजोशी १९४८ मध्ये कामगार संघटना क्षेत्रातून निवृत्त झाले. १९५१ मध्ये कराची येथे भरलेल्या पहिल्या ‘आशियाई कामगार संघटना परिषदे’ने कामगार संघटनांचा ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांना अध्यक्षपद देऊन गौरविले. जोशींनी आपल्या उर्वरीत आयुष्यात अनेक कामगार संघटनांना उपयुक्त सल्ला दिला व मार्गदर्शन केले. त्यांमध्ये मुंबईची ‘ट्रॅन्स्‌पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन’ (वाहतूक बंदर कामगार संघटना) हि विशेषेकरून होती. या संघटनेला त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकारी कार्यक्रमांचे संवर्धन करण्यात विशेष साहाय्य केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संघटनेतर्फे दरवर्षी एक व्याखानसत्र आयोजित केले जाते.\nजोशींना कामगार संघटनांमधील दुफळीबाबत अतिशय खेद वाटत असे. सर्व क्षेत्रांतील कामगारांनी एकत्र येऊन, राजकीय मतमतांतरे बाजूला ठेवून एकच बळकट अशी कामगार संघटना उभारावी असे त्यांचे ठाम मत होते. सहकारतत्त्वांवर त्यांची मोठी श्रद्धा होती. कामगारांमध्ये शिक्षणाचा वेगाने प्रसार व्हावा अशी जोशींची उत्कट इच्छा होती. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचेही ते कट्टर पुरस्कर्ते होते. कामगार संघटनेची वाढ बाह्य घटकांपेक्षा अंतर्गत घटकांमार्फतच व्हावी, असे त्यांचे आग्रही मत होते.\nभारतातील कामगार संघटनांच्या विकासाचे रोपटे प्रथम जोशींनी लावले आणि कामगारांची प्रगती व कल्याण साधणारे अनेक कामगार कायदे संमत करण्यात मोठाच हातभार लावला परंतु समाजकल्याण व सुधारणा या क्षेत्रांतील जोशींची कामगिरी तितकीच मोलाची आहे. त्याकाळातही प्रौढ मताधिकाराचे ते खंदे पुरस्कर्ते होते. फेबियन सोसायटीचे ते सभासद होते. समाजवादी वृत्तीचे असल्यामुळे उद्योगांचे राष्ट्रीयीकरण व्हावे ह्या मताचे ते होते. खाजगी व्यक्तींच्या मक्तेदारीपेक्षा त्यांना शासनाची मक्तेदारी अधिक मान्य होती. जोशींनी अनेक संपांत प्रत्यक्ष भाग घेतला असला, तरी कामगारांनी संपावर जावे असे प्रोत्साहन वा सल्ला त्यांनी कामगारांना केव्हाही दिला नाही. कामगारांचा संपाचा हक्क कायदेशीर रीत्या रोखणे यास त्यांचा विरोध होता. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेकरिता संप हेच कामगारांच्या हातातील एकमेव हत्यार आहे, असे जोशी मानत.\nजोशी हे मूलतः उदारमतवादी परंपरेतील होते. गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारसरणीचा त्यांच्या मनावर अधिक प्रभाव होता. नामदार गोखल्यांच्या सहवासामुळे त्यांचे बहुमोल मार्गदर्शन जोशींना लाभले. जात, धर्म, जन्म किंवा मालमत्ता यांवर अधिष्ठित अशा हक्कांना व भेदभावांना जोशींचा विरोध होता. आर्थिक व सामजिक समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवरील प्रतिस्थापित समाजरचना हे त्यांचे स्वप्‍न व ध्येय होते. हे ध्येय लोकशाहीवादी मार्गांनी प्राप्त करण्यावर त्यांचा अटळ विश्वास होता.\nजोशी हे सडेतोड वक्ते व लेखक होते. त्यांनी मध्यवर्ती विधानसभेत केलेली अनेक भाषणे गाजलेली आहेत. त्यांना निकोप शरीरयष्टी लाभली होती. १९५२ साली मुंबई येथे जोशींनी कामगारक्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या अखंड कार्याप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मदिनी (५ जून) त्या वेळचे भारत सरकारचे मजूरमंत्री व्ही. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामगारवस्तीमधील ‘डिलाइल रोड’ चे ‘ना. म. जोशी मार्ग’ असे नामंतरण करण्यात आले.\n२. जोशी, व्ही. के. कामगार पुढारी ना. म. जोशी यांचे चरित्र, मुंबई, १९५७.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postजोग, रामचंद्र श्रीपाद\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/bidens-afghanistan-blunder-will-come-back-to-haunt-the-us-and-its-allies", "date_download": "2021-09-27T03:58:25Z", "digest": "sha1:6P2HN54Y3Z3X4AHBM2DTG3KDYQ34TLUE", "length": 25042, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बायडन यांच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान देशोधडीला - द वायर मराठी", "raw_content": "\nबायडन यांच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान देशोधडीला\nबायडन यांचा या एका निर्णयाने भयंकर असे नवे मानवी संकट जगापुढे उभे राहिले आहे. लाखो निष्पाप जनतेला आपली मातृभूमी सोडून निर्वासितांचे जिणे जगावे लागले आहे. अफगाण जनतेच्या अनेक पिढ्यांना सक्तीचे हे जगणे जगावे लागणार आहे. याला कारणीभूत आहे तो बायडन यांचा अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय.\nअफगाणिस्तानातून सर्व अमेरिकी फौजा मागे घेण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी लागू केल्यामुळे काही दिवसांत अमेरिकेच्या पाठिंब्यावर उभे असलेले अफगाणिस्तानातील लोकशाही सरकार खाली पडले आणि तालिबानने देशाची सर्व सूत्रे हाती घेतली.\nअफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेऊ नका अशा सूचना, सल्ले, इशारे बायडन यांना अमेरिकेचे संरक्षण खाते, गुप्तचर यंत्रणा, लष्कर प्रमुख, राजनैतिक अधिकारी, आंतरराष्ट्रीय निरीक्षक यांनी दिले होते. पण या सगळ्यांकडे बायडन यांनी दुर्लक्ष केले.\nशनिवारी रात्री अफगाणिस्तानातील बगराम येथील हवाई तळावरून अमेरिकेची शेवटची सैन्य तुकडी विमानाने मायदेशी निघाली आणि दुसरीकडे तालिबानने एखाद्या वणव्यासारखे अफगाणिस्तान ताब्यात घेतले.\nमझार-ए-शरीफ, हेरात ताब्यात घेतल्यानंतर तालिबान काबूलमध्ये घुसण्याची संधी शोधत होते. त्यांनी त्यांचा पूर्वीचा बालेकिल्ला कंदाहार ताब्यात घेतला व पुढे काही तासांत संपूर्ण काबूलला त्यांनी वेढा घातला. अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोकसंख्या काबूलमध्ये राहते. तालिबानची आगेकूच पाहून हजारो काबूलवासिय सैरावैरा धावू लागले. रविवारी काबूलचे अध्यक्षीय कार्यालय त्यांनी ताब्यात घेतले. आपले झेंडे फडकवले. त्या अगोदर अध्यक्ष अशरफ घानी यांनी काबूलहून पलायन केले होते.\nअमेरिकेच्या वकिलातीत अडकलेले काही राजनयिक अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांच्या सुटकेसाठी बायडन यांनी ६ हजार सैन्य पाठवण्याचे ठरवले होते. ही घोषणा १९७५ सालच्या व्हिएटनाममधील सायगांव घटनेची आठवण करून देणारी होती. व्हिएटनाममध्ये दारुण पराभव झाल्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने अडकलेल्या आपल्या कर्मचार्यांची, नागरिकांची सुटका करण्यासाठी दुतावासाच्या छतावर हेलिकॉप्टर उतरवले होते. बायडन यांचा हा निर्णय इतिहासाची पुनरावृत्तीच म्हटला पाहिजे.\nअमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन\nअफगाणिस्तानाला वार्यावर सोडणार्या अमेरिकेच्या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. पण बायडन यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती हा काही माझा प्रश्न नाही असे उत्तर दिले. अमेरिकेने दोन दशके अफगाणिस्तानात आपले सैन्य तैनात ठेवले होते. या काळात सैन्यावरचा खर्च, सैनिकांच्या जीवाचे मोल मोजले. अफगाणिस्तानाच्या सैन्याला प्रशिक्षण दिले. आता हे अफगाण सैनिक त्यांच्या देशासाठी संघर्ष करतील असे बायडन यांचे म्हणणे आहे.\nअफगाणिस्तानच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, तालिबानविरोधात लढण्यासाठीची यंत्रणा कुचकामी आहे. अफगाण सरकार, अफगाण नॅशनल सिक्युरिटी व अफगाण लष्करात भ्रष्टाचार मुरला आहे, असा अमेरिकेचा आरोप होता. पण हा आरोप करण्याअगोदर सहा महिन्यांपूर्वी हेच बायडन याच यंत्रणांवर विश्वास दाखवत तालिबानला या यंत्रणा रोखू शकतील असे सांगत होते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, दीडेक वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेने तालिबानशी शांतता करार केला होता, त्यानंतर अफगाण नॅशनल सिक्युरिटी व अफगाण लष्कराने तालिबानला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. यात त्यांचे अनेक सैनिक मारले गेले होते. फेब्रुवारी २०२०नंतर अमेरिका व मित्र राष्ट्रांच्या सैन्याचा तालिबानशी थेट संघर्ष उडालेला नाही. त्यांची हानी झालेली नाही. पण अफगाण सैन्याचे सर्व प्रयत्न अखेर व्यर्थ ठरले व त्यांना देश तालिबानकडे सोपवावा लागला. हे झाले कसे\nअमेरिका जो दावा करत आहे तो अवास्तव आहे. अफगाण सैन्याला सक्षम करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अपुरे होते. जर ते अपुरे नसते तर एकामागोमाग एक शहरे तालिबानच्या ताब्यात गेली नसती. तालिबानशी थेट दोन हात करण्याइतपत शस्त्रसामग्री अफगाण सैन्याकडे नव्हती. त्यांचा तोफखानाही मर्यादित आहे. हे सर्व सैन्य अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून होते. त्यामुळे अमेरिकेच्या फौजा ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे अफगाणिस्तानातून माघारी जाऊ लागल्या त्याने प्रश्न बिकट झाला हे स्पष्ट दिसते.\nबायडन यांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. पण या निर्णयाबरोबर अन्य संरक्षण व्यवस्थाही अमेरिका व त्यांच्या मित्र देशांनी अफगाणिस्तानातून काढून घ्यायला सुरूवात केली. या मित्र राष्ट्रांच्या १६ हजार कंत्राटदारांकडे संरक्षण व्यवस्थांच्या देखभालीचे काम होते. यात जमिनीवरच्या सर्व सुविधा, वाहने, रडार, अफगाण सैन्यांना देण्यात येणारा पगार यांचा समावेश होता. या सर्व व्यवस्था काही दिवसांत काढून घेण्यात आल्या. त्यामुळे अधिकच कमजोर असलेल्या अफगाण सैनिकांकडे असलेली साधनसामग्री कामास आली नाही. दुर्गम भागात तैनात असलेल्या अफगाण सैन्याच्या तुकड्यांचे स्थलांतरण झूम व फेस टाइममार्फत करण्याची वेळ आली. त्यात तालिबानने अफगाण हवाई दलातील वैमानिकांना ठार मारण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनेक परदेशी तंत्रज्ञांनी देशातून पळून जाण्यास सुरूवात केली. हा सगळा प्रकार अफगाण सैन्यासाठी मोठा धक्का होता. अशा बिकट परिस्थितीत तालिबानला रोखण्याची जबाबदारी अफगाण नॅशनल आर्मी स्पेशल ऑपरेशन्स कमांडकडे आली. हे दल प्रदीर्घ काळ लढण्यासाठी तयार करण्यात आलेले नाही. ते कमी कालावधीची मिशन पार करू शकते. या दलातील सैनिकांना मोठे प्रदेश ताब्यात घेऊन तालिबानशी संघर्ष करणे केवळ अशक्य होते. त्यात अमेरिकेच्या बी-५२ या लष्करी विमानांचा खरा धसका तालिबानपेक्षा सामान्य नागरिकांनी घेतलेला दिसून आला. जमिनीवरचे सैन्य सक्षम नसणे, गुप्तचर खात्यांकडून माहिती न मिळणे, हवाई दलाकडून कोणतीही मदत न मिळणे यामुळे अफगाण लष्कर तालिबानपुढे निष्प्रभ ठरले.\nया सर्व घटनाक्रमात आणखी एक घटना अफगाण लष्करासाठी डोकेदुखी ठरली. अमेरिकेने अफगाण सरकारवर दबाव आणून ५ हजार तालिबान बंदिवानांना सोडून त्यांना अफगाण सैन्यात सामील करण्याचा निर्णय घेतला होता. हे कैदी पुढे महत्त्वाच्या शहरांवर ताबा घेताना दिसून आले. दुसरीकडे तालिबानच्या नेतृत्व फळीतील महत्त्वाचे नेते पाकिस्तानमध्ये आश्रयास होते. अफगाणमधील राजकीय नेते दोहामध्ये वाटाघाटी करत होते. यातून कोणतेच सकारात्मक चित्र उभे राहिले नाही. काबूलमधील राजकीय आघाड्यांमध्ये आत्मविश्वासही निर्माण झाला नाही.\nअफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी हे सर्व पाहात बसले. तर त्यांच्यासोबतचे कम्युनिस्ट नेते बाबराक करमाल आपल्याच खुशमस्कर्यांमध्ये कोंडाळ्यात अडकून होते. या दोघांना बदलत चाललेल्या परिस्थितीचा अदमास घेता आला नाही. अफगाणिस्तानच्या प्रत्येक प्रांतात तालिबान प्रवेश करत असताना घानी कोणतेच धोरण आखू शकले नाही.\nघानी यांचे अफगाणिस्तानाच्या राजकारणातील महत्त्व वेगाने कमी होऊ लागले आहे, असा इशारा यापूर्वी अनेक विशेषज्ञ, पत्रकार, राजकीय विश्लेषकांनी दिला होता. अफगाण जनताही घानी यांच्या प्रशासनाला व युद्ध धोरणांना वैतागली होती. घानी यांनी आपल्या कार्यकाळात सर्व जणांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले नाहीत.\n१९९२मध्ये मुजाहिदीन, अमेरिका, सौदी अरेबिया व पाकिस्तानच्या मदतीने तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला होता, त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष डॉ. नजीबुल्ला यांची कम्युनिस्ट सत्ता उलथवत त्यांना जाहीररित्या ठारही केले होते. आता बरोबर दोन दशकांनंतर तशीच परिस्थिती अफगाणिस्तान पाहात आहे. तालिबानची राजवट पुन्हा आली आहे व घानी यांना देश सोडून जावा लागला आहे.\nबायडन यांचे अफगाणिस्तानला वार्यावर सोडण्याचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असून असा निर्णय घ्यावा म्हणून त्यांना देण्यात आलेले सल्ले अयोग्य होते, त्यांची वेळ योग्य नव्हती. हे टाळता आले असते. अमेरिकेने व त्यांच्या मित्र राष्ट्रांनी काही सैन्य ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असते. तालिबानसोबत जो काही करार पूर्वीच्या सरकारने केला होता, त्या कराराची चिकित्सा बायडन पुन्हा करू शकले असते.\nबायडन हे अमेरिकेच्या राजकारणात जुने जाणते नेते आहेत. पाकिस्तान लष्कराचे अमेरिका व जगाशी असलेले दुटप्पी वर्तन याची त्यांना कल्पना आहे. पाकिस्तान हा तालिबानला पोसणारा देश आहे हे सर्वश्रुत आहे. हक्कानी गटाला पाकिस्तानकडून होणारी सर्व प्रकारची मदत, अल काईदाचे या प्रदेशातील अस्तित्व व त्यांचे या सर्वांशी असलेले सख्य बायडन यांना माहिती आहे. पण बायडन यांनी या संबंधांकडे सहजपणे दुर्लक्ष केले. अमेरिकी काँग्रेसच्या अफगाण स्टडी ग्रुपच्या सूचनांना त्यांनी अव्हेरले. अफगाणिस्तानला वार्यावर सोडल्यास १८ महिने ते ३ वर्षे या काळानंतर अमेरिकेला या दहशतवाद्यांचा धोका निर्माण होऊ शकतो, हा सल्लाही त्यांनी दुर्लक्षिला. उलट अल-काइदा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारून अमेरिकेने विजय मिळवला व आमचे उद्दिष्ट्य पार पडले असे बायडन यांनी जाहीर केले.\nअमेरिकेला त्यांच्या या बेजबाबदारपणाचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील यात शंका नाही. अमेरिका सुपर पॉवरच्या बढाया मारत असल्या तरी त्यांचे मित्र देश व सहकारी वार्यावर सोडल्यामुळे निश्चित चिंताक्रांत होतील. अमेरिकेवर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. जिहादच्या विरोधात लढण्याची अमेरिकेची क्षमता कमी झाली का, असाही एक मुद्दा निर्माण झाला आहे.\nबायडन यांचा या एका निर्णयाने भयंकर असे नवे मानवी संकट जगापुढे उभे राहिले आहे. लाखो निष्पाप जनतेला आपली मातृभूमी सोडून निर्वासितांचे जिणे जगावे लागले आहे. अफगाण जनतेच्या अनेक पिढ्यांना सक्तीचे हे जगणे जगावे लागणार आहे. याला कारणीभूत आहे तो बायडन यांचा अफगाणिस्तान सोडण्याचा एकमेव निर्णय.\nमोहम्मद ताकी, हे पाकिस्तानी-अमेरिकी स्तंभकार आहेत.\nपेट्रोल-डिझेल दर कमी होणार नाहीतः सीतारामन\nपिगॅसस प्रकरणः समिती नेमण्यावर याचिकाकर्त्यांची हरकत\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/06/sagarika-musics-konkancha-ganpati/", "date_download": "2021-09-27T04:28:11Z", "digest": "sha1:NN5GAMEQGH7H5O5FZAH75IEI6MYXQ5EK", "length": 10281, "nlines": 107, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "सागरिका म्युझिकचा 'कोकणचा गणपती' - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nसागरिका म्युझिकचा ‘कोकणचा गणपती’\nSeptember 6, 2021 September 6, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअवधूत गुप्ते, कोकणचा गणपती, गणेशोत्सव 2021, चिंतामणी सोहोनी, वैशाली सामंत, सागरिका म्युझिक, स्वप्नील बांदोडकर\nअवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि चिंतामणी सोहोनी यांचा म्युझिक व्हिडिओ\nगणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे . बाप्पाच्या आगमनाची तयारी प्रत्येक घरात, राज्यात नव्हे तर तर जगात जेथे कुठेही बाप्पाचे भक्त आहेत तेथे सुरु झाली आहे. गणपती बाप बुद्धीची, विद्येचं , बुद्धीचं आणि कलेचं दैवत आहे. संगीत क्षेत्रासाठी हि बाप्पा म्हणजे एक पर्वणी असते. बाप्पाची नानाविध रूपं आहेत. नानाविध प्रकारे बाप्पाची पूजा केली जाते. कोकणातील लोकांसाठी हा गणपतीचा म्हणजेच चतुर्थीचा सण अगदी जिव्हाळ्याचा , आपुलकीचा आणि अभिमानाचा विषय असतो , आणि म्हणूनच मुंबईतले सगळे चाकरमानी गणपतीसाठी अगदी जय्यत तयारी करून कोकणची वाट धरतात.\nसंगीत क्षेत्रात आपले वैविध्य आणि वेगळंपण नेहमीच जपणाऱ्या सागरिका म्युझिकने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या वर्षी सागरिका म्युझिक रसिकांसाठी कोकणचा गणपती घेऊन आले आहेत. हो “कोकणचा गणपती ” हे गाणं ऑडिओ आणि विडिओ या रूपात सागरिका आपल्यासाठी घेऊन आले आहेत.\nचिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गायलं हि आहे. चिंतामणी सोबत या गाण्यात महाराष्ट्रातील ३ सुप्रसिद्ध गायक वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी आपला स्वरसाज या गाण्याला दिला आहे. रघुनाथ मतकरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.\nसागरिका दास यांनी दिग्दर्शन केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा अगदी कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण करून देतो. कोकणातली घरगुती गणपतीची सजावट इत्यादी पाहून आपणही अगदी कोकणात असल्याचं वाटतं .या गाण्याचा ऑडिओ ६ सप्टेंबरपासून सर्व streaming प्लॅटफॉर्म्स वर ऐकायला मिळेल तर चिंतामणी सोहोनी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित केलेला व्हिडिओ ७ सप्टेंबर ला सागरिका म्युझिकच्या मराठी YouTube channel वर पाहता येईल .\n← INTERVIEW – बाजिंद म्हणजे लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्व – वैभव चव्हाण\nहोंडातर्फे भारतातील पहिले व्हर्च्युअल दालन लाँच →\nग्राहक पेठेचा उपक्रम – विघ्नहर्ता गणेशाची ; मूर्ती आमची किंमत तुमची\nपुण्यातील ५१ गणेश मंडळांचा विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ\nहिंदू-मुस्लिम बांधवांनी कोविड काळात माणुसकी जिवंत ठेवली – महापौर मुरलीधर मोहोळ\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://rohanprakashan.com/editorial-unlock-2020/", "date_download": "2021-09-27T03:21:02Z", "digest": "sha1:BSM7X2ZV4SLAJMJG3BAMLHWJ6Y5UHEBB", "length": 28083, "nlines": 241, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "मनाची ‘लॉकडाउन' स्थिती ‘अनलॉक' करण्यासाठी… - Rohan Prakashan", "raw_content": "\nमनाची ‘लॉकडाउन’ स्थिती ‘अनलॉक’ करण्यासाठी…\nमनोगत / रोहन साहित्य मैफल\nलॉकडाउन केलेली गोष्ट ‘अनलॉक’ करण्यासाठी चावी लागणारच. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक कारणांसाठी, अनेक प्रकारची, अनेक आकारांची कुलुपं वापरावी लागतात. वापरली नाहीत तरी, आपल्या मानसिक समाधानासाठी तरी, त्यांची उपलब्धता आपण ठेवत असतो. या कुलुपांत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावणाऱ्या मोठ्या आणि प्रगत कुलुपापासून प्रवासाला जाण्यासाठीच्या छोट्या एअरबॅगला लावण्याचं छोटं तकलादू कुलूप असू शकतं. या दोन टोकाच्या उदाहरणांदरम्यान अनेक आकारांच्या, अनेक प्रकारांच्या कुलुपांवर मदार ठेवून आपण आपल्या चीजवस्तूंची सुरक्षा जपत असतो. त्याचप्रमाणे आपली सुरक्षिततेची भावना जपत असतो. किंवा त्या कुलुपांकडून मनाला सुरक्षिततेची हमी मिळवून देत असतो. अनेक वेळा ही कुलुपं आणि त्याच्या चाव्या गोंधळही उडवून देतात. समोर ‘लॉक’ लावलेलं दिसतं, पण चावी सापडत नाही. मग चिडचिड होते. तर कधी समोर असंख्य चाव्या दिसत असतात. आता त्यांची लॉक्स नेमकी कोणती असा प्रश्न पडतो. चाव्या आणि कुलुपं यांच्या अशा जंजाळात अडकायचं नाही, म्हणून मी माझ्या चिजवस्तूंच्या सुरक्षेसाठी ‘लॉक अँड की’ ही संकल्पना फारशी वापरतच नाही. माझी भिस्त असते, ती माणसांवर… त्यांच्यावरच्या विश्वासावर… परंतु सर्वसाधारणपणे माणसं कुलुप-चावी, ‘लॉक अँड की’ अशा धारणांवर सुरक्षेसाठी विसंबून असतात.\nअगदी अलीकडपर्यंत ‘लॉकडाउन’ ही संज्ञा, किंवा हा शब्दप्रयोग उद्योगजगतापर्यंत सीमित होता. म्हणजे कामगारांविषयीचे प्रश्न निर्माण झाले की एखाद्या उद्योगाची टाळेबंदी जाहीर व्हायची. किंवा एखादा उद्योग डबघाईला आला की ही टाळेबंदी अर्थात लॉकडाउन जाहीर व्हायचा. मग आंदोलनं, मोर्चे, वाटाघाटी, चर्चा, मध्यस्ती अशा विविध मार्गांनी तोडगा निघाला तर ठीक… नाही तर कोर्टकचेरी आली… प्रकरणाचं आणखी चिघळणं आलं. अशा वेळी कोणतीही टाळेबंदी किंवा आता प्रत्येकाला माहीत झालेला शब्दप्रयोग ‘लॉकडाउन’ उघडला जाऊ शकतो असा विश्वास प्रत्येकाच्या मनात असायला हवा.\nकरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध सरकारांनी विविध प्रकारचे लॉकडाउन जाहीर केले, ते अमलात आणले. जनसामान्यांनीही प्रतिसाद दिला. कारण शेवटी करोनापासूनच्या त्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न होता. सरकारने जसजशा करोना मुकाबल्यासाठीच्या सोई-सुविधा निर्माण केल्या तसतसे लॉकडाउन शिथील करण्यात आले, उठवण्यात आले. आणि त्याच बरोबर एक गोष्ट स्पष्ट होत गेली, की करोना हा विषाणू लगेच अंतर्धान पावणार नाही, की उतरणीला लागणार नाही. किंवा त्याच्या हल्ल्याला नामोहरम करणारी लसही (व्हॅक्सिन) दृष्टिपथात नाही, की त्या विषाणूवर प्रतिहल्ला करणारी औषधं नजीकच्या काळात निर्माण होण्याची शक्यता नाही. एका बाजूला ही वस्तुस्थिती, तर दुसऱ्या बाजूला आपलं दैननंदिन जीवन सुरू ठेवणं, चरितार्थासाठी बाहेर पडणं अपरिहार्य आहे ही वस्तुस्थिती. सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली, लॉकडाउन उठवलं, तरी अशी वस्तुस्थिती स्वीकारून वास्तवाला सामोरं जाणं यासाठी मनं ‘अनलॉक’ करणं आलं. आणि मनं अनलॉक करण्यासाठी, योग्य अशा चावीची गरज आहे.\nहीच नेमकी गरज काय आहे अशा किती आणि कशा प्रकारच्या चाव्यांची गरज आहे, या विषयीचा खल गंभीरपणे ‘टीम-रोहन’मध्ये होता होता, त्या चर्चांतून एक विषय तावून-सुलाखून निघाला आणि ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हा कथासंग्रह मार्गी लावला गेला. दुसरा विषय चर्चेत होता तो समस्यांना थेट भिडणारा. म्हणजेच आरोग्यविषयक आणि इतर दैनंदिन जीवनाविषयीच्या समस्यांबाबत जनसामान्यांना मार्गदर्शन करणारा. परंतु, कधी तज्ज्ञ लेखकांना गाठलं जाणार, कधी आराखडे तयार होणार, कधी ते लिहिणार, कधी त्यावर संपादकीय संस्कार करणार आणि कधी या पुस्तकांची निर्मिती होणार… हे सर्व होईपर्यंत करोना उतरणीला लागेल आणि या ‘चाव्यांची’ गरज भासणार नाही असं वाटून हा प्रकल्प स्थगित केला. मात्र नंतर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या केसेस, त्याबरोबर वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेतल्या आणि तज्ज्ञांशी विचार-विनिमय करून खात्री पटली की लोकांना पुढील मोठा काळ करोनासोबत जगावं लागणार आहे. अशा वेळी त्यांना बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास देणारी, नेमकी व विश्वासार्ह माहिती देणारी, योग्य मार्गदर्शन करणारी छोटेखानी पुस्तकं तयार करणं ही आज सामाजिक गरज आहे. त्यातून समाजहीतच साधलं जाणार आहे, हे लक्षात आलं. करोनाविषयक जितकी जागरुकता निर्माण होईल, तितका त्याचा प्रादुर्भाव मर्यादित राहील. जितकं नेमकं मार्गदर्शन मिळेल, तितकं जीवन सुसह्य होत जाईल. ‘टीम-रोहन’मधील चर्चांतून हे अंतिम निष्पन्न निघालं आणि या प्रकल्पाने पुन्हा उचल खाल्ली…\nलॉकडाउनमध्ये सापडलेली मनं अनेक पातळींवर ‘अनलॉक’ करणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे चार विषय ठरवण्यात आले…. चार छोटेखानी पुस्तकं ठरली, चार लेखक ठरले… म्हणजेच मनं उघडण्याच्या चार चाव्या निर्माण करायच्या… सेट ऑफ फोर कीज् अर्थात सेट ऑफ फोर बुक्स या मालिकेचं नामकरण केलं गेलं ‘अनलॉक मालिका’.\nपुढे सर्व टीम-रोहन कामाला लागली. अर्थात रोहन, प्रणव, अनुजा, नीता आणि मी स्वत:… विषय ठरवले, त्यानुसार लेखक ठरवले, पुस्तकांचे आराखडे ठरवले, लेखकांना संकल्पना सांगण्यात आल्या. मुख्य म्हणजे त्यांना या पुस्तकांची निकड व ‘अर्जन्सी’ पटवून देण्यात आली, आणि सर्वच लेखकांनी सहकार्य केलं. वास्तविक सहकार्य केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली. म्हणूनच या अनलॉक मालिकेचे खरे मानकरी म्हणजे या पुस्तकांचे लेखक होय. डॉ. लिली जोशी(प्रतिकारशक्ती कशी वाढवाल); डॉ. धनंजय केळकर व डॉ. समीर जोग(‘करोना’सोबत जगताना…); डॉ. विजया फडणीस(‘करोना’काळातील मानसिक आरोग्य); रेणू दांडेकर(‘करोना’काळातील कल्पक पालकत्व) अशा चार तज्ज्ञ लेखकांनी चार विषयांवरची पुस्तकं लिहून दिली. ‘करोनासोबत जगताना…’ या पुस्तकांचे लेखक ‘कोवीड-वॉरीयर’ असल्याने, त्यांची व्यस्तता लक्षात घेऊन डॉ. अजेय हर्डीकर यांनी त्यांना लेखनास मदत करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. या सर्व लेखनाला पुस्तकरूप देण्यासाठी ‘टीम-रोहन’च्या संपादकांनी दिवस-रात्र काम करून पुस्तकं उभारली, ग्राफीक डिझाइनर प्राचीने मुखपृष्ठं साकारली… आणि चार पुस्तकांची ‘अनलॉक’ मालिका ‘रेकॉर्ड टाइम’मध्ये तयार झाली.\nकरोनाबाधित होण्याची शक्यता, बाधा झाल्यास कोणत्या दिव्याला तोंड द्यावं लागणार अशा विचारांनी व्यापलेली मनं… अशा धास्तावलेल्या मनांना शास्त्रीय ज्ञानावर आधारित नेमकी माहिती देऊन नेमकेपणाने मार्गदर्शन करून दिलासा देण्याचं काम या ‘अनलॉक’ मालिकेतील दोन पुस्तकं करणार आहेत. तर दोन पुस्तकं लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि मुलांच्या समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत, उपाय सांगणार आहेत. एकंदर सांगायचं तर ही ‘अनलॉक’ मालिका मनाचे दरवाजे खुले करायला मदत करून आत्मविश्वास प्रदान करणारी अर्थात, व्यापक समाजहीत साधणारी अशीच ठरणार आहेत… आणि आमचा उद्देशही तोच आहे…\n…‘तीळा तीळा दार उघड…’ ‘खुल जा सिम सिम…’ या झाल्या अरबी सुरस कथा अशा कोणत्या जादुई मंत्रांचे हे दिवस नव्हेत… हे दिवस आहेत खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे, शास्त्रीय आधार असलेल्या माहितीचे… कल्पक संकल्पनांचे… समर्पित प्रयत्नांचे. गुंतागुंतीची रचना असणाऱ्या कुलुपांना उघडण्यासाठी चाव्याही हव्यात प्रगत ज्ञानाच्या…\nपूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०\nकरोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…\nदैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…\n१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग\n२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल – डॉ. लिली जोशी\n३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस\n४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर\nपुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…\nमग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…\nतुम्हाला हेही वाचायला आवडेल…\nडॉक्टरची पाटी, गूगल आणि वाचन-उद्देश (प्रदीप चंपानेरकर)\nवाचनाने तुमचा दृष्टिकोन विस्फारायला हवा. विशेषत: सध्याच्या एकंदर सामाजिक वातावरणात याची नितांत आवश्यकता आहे.\nगेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे\n‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…\nगेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले\nया तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.\nलालबहादुर शास्त्री : अंधारयुगातील कवडसा…\nकाही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.\nनदीमित्र : मल्हार इंदुलकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nडेलमा (अरबस्तानच्या अनवट वाटा)\nखाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55281", "date_download": "2021-09-27T03:45:35Z", "digest": "sha1:JPR3JCZUNPOVLWIH23ODOAQCZIMLXCXX", "length": 3883, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - फिल्मवरचे जीवन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - फिल्मवरचे जीवन\nतडका - फिल्मवरचे जीवन\nजीवनात फिल्मी ठेवण आहे\nजणू फिल्मवरचे जीवन आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - उसणी मैत्री vishal maske\nमॅनेजमेंटच्या कचाट्यात vishal maske\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_96.html", "date_download": "2021-09-27T04:40:48Z", "digest": "sha1:TIBDGQUH5LSAKA3INM7ONAZBYZU3WVZ5", "length": 17317, "nlines": 169, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगाव येथे कळस दर्शनासाठी भावीकांची मंदीयाळी | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nसंकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगाव येथे कळस दर्शनासाठी भावीकांची मंदीयाळी\nअष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुरळक भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती . राज्य शासनाच्या सुचनेनुसार मंदिर बंद असल्याने काही भक्तगण चतुर्थीची नेहमीची वारी वाया जावू नये म्हणून मंदिराचा कळस व पायरीचे दर्शन घेऊन जात असताना आढळत होते .\nगेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाच्या सूचनेनुसार मयुरेश्वर मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे . मात्र दर संकष्टी चतुर्थीला मोरगाव , बारामती व जिल्हाभरातुन भाविक येथे गर्दी करताना आढळून येत आहेत . एरवी संकष्टी चतुर्थीस हजारो भावीक दर्शनासाठी येतात . मात्र लॉकडाऊन काळात चतुर्थीची वारी बंद पडु नये म्हणून मंदिर बंद असले तरी आज मंदिराबाहेरुन पायरीचे , कळसाचे दर्शन घेऊन जाताना भक्त आढळुन येत होते .\nआज पहाटे पाच वाजता गुरव मंडळींनी प्रक्षाळ पूजा झाली तर सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांनी श्रींची पूजा केली . दुपारी 12 व रात्री चंद्रोदयाच्या वेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टवतीने श्रींची पुजा करण्यात आली .ल रात्री चंद्रोदयाच्यावेळी मोजक्या पुजारी मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या आरतीनंतर मयुरेश्वरास महानैवेद्य दाखवण्यात आला . आज नेहमीप्रमाणे मंदिर बंद होते . मंदिराचा परिसर लॉकडाऊनमुळे लोखंडी बॅरिकेट्स लावून बंदिस्त केला होता . मात्र बाहेरून अनेक भक्तगण दर्शन घेऊन जात असताना आढळत होते\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगाव येथे कळस दर्शनासाठी भावीकांची मंदीयाळी\nसंकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगाव येथे कळस दर्शनासाठी भावीकांची मंदीयाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/06/06/%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-27T03:45:52Z", "digest": "sha1:WQMFPTLQ4YQVEEMDSTU4AL6KQZPHLGBM", "length": 10157, "nlines": 108, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवारच्या 'फेसबुक लाईव्ह' नमाज पठणास प्रतिसाद - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआझम कॅम्पस मशिदीत शुक्रवारच्या ‘फेसबुक लाईव्ह’ नमाज पठणास प्रतिसाद\nपुणे, दि. ६ – कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा ) नमाजचे’फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.मशीदीत न जाता मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले.\nअशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.५ जून रोजी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.\nआझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.२९ मे च्या शुक्रवार पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.\nएरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते. https://www.facebook.com/azamcampus1922\nयाआधी रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली होती.\n← शिवराज्याभिषेक दिन ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा\nपावसाळ्यापूर्वी नाल्यातील कामे न होण्यामागे भ्रष्टाचार – नगरसेविका अश्विनी कदम →\n‘आझम कॅम्पस’ च्या वतीने कँटोन्मेंट बोर्ड येथे शिवाजी महाराजांना अभिवादन\nपुस्तक परीक्षण स्पर्धेत तय्यबिया अहमद प्रथम\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.chinimandi.com/decide-frp-two-weeks-highcourt/", "date_download": "2021-09-27T04:00:04Z", "digest": "sha1:LDPXGITL6IT4OLGGLALKSEUSIYKZ2YZC", "length": 12453, "nlines": 227, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश\nकोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश\nकोल्हापूर : साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.\nचुडमुंगे म्हणाले, शुगरकेन कंट्रोल कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसात एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर आयुक्तांच्या पातळीवर निवेदने दिली, आंदोलने केली पण त्यांनी न्याय दिला नाही. ऊस जाऊन दोन महिने झाले तरी हातात पैसे न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.\nयासाठी ‘अंकुश’च्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन आयुक्तांनी दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौदा दिवसानंतर १५ टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पैसे आदा करावे लागणार आहेत.\nकोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०० कोटीची एफआरपी थकवली असून त्याचे व्याज ३० कोटी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. याबाबत सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असून दोन आठवड्यात कार्यवाही झाली नाहीतर आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. विकास शिखरे, रघूनाथ पाटील, प्रभाकर बंडगर, मनोज राजगिरे, आशाराणी पाटील उपस्थित होते.\nन्यायालयीन लढाई करण्यासाठी जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी वर्गणी काढून दिली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही लढाई जिंकल्याचे चुडमुंगे यांनी सागिंतले.\nयड्रावकर पैसे द्या मग ‘हल्लाबोल’ करा\n‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ मधील शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्याचे ढोंग करत आहेत. विनय कोरे जिल्ह्याचे नेते म्हणतात आणि आतापर्यंत केवळ ४७ टक्के एफआरपी दिल्याची टीका चुडमुंगे यांनी केली.\nहसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत बसून एफआरपीचा कायदा मोडला तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे गप्प बसल्याचे सांगत गेले वर्षीपासून राजू शेट्टींचे नाव घ्यायचे नाही आणि त्यांच्या रस्त्याला जाणार नसल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने गन्ना किसानों को एक बड़ी खुशखबरी दी है उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदित्यनाथ ने रविवार को गन्ना मूल्य (SAP) में...\nगोदावरी बायोरिफाइनरीज ने Sebi के पास IPO दस्तावेज जमा कराए\nहालही में देश में कई कंपनियों ने आईपीओ (Initial public offering) में रूचि दिखाई है अब इस कड़ी में गोदावरी बायोरिफाइनरीज (Godavari Biorefineries) का...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nडोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3430 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला.कर्नाटक:...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nदेश भर के बाजार में मध्यम मांग देखी गई. सितंबर 2021 के महीने में घरेलू बिक्री के लिए 2.5 एलएमटी के अतिरिक्त कोटा की...\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Freising+de.php", "date_download": "2021-09-27T04:34:13Z", "digest": "sha1:J4C77AMO4MXQTCE36NZGH7YEXRLQB4QB", "length": 3400, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Freising", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Freising\nआधी जोडलेला 08161 हा क्रमांक Freising क्षेत्र कोड आहे व Freising जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Freisingमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Freisingमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 8161 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनFreisingमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 8161 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 8161 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/varun-dhawans-reaction-on-student-of-the-year-2-trailer-1875391/", "date_download": "2021-09-27T05:18:32Z", "digest": "sha1:USG7CAC7RXKRBRW5PJREXIUOJBPPPMFA", "length": 13268, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "varun dhawans reaction on Student of the Year 2 trailer|'स्टुडंट ऑफ द इअर २'चा ट्रेलर पाहून वरूण म्हणतो...", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\n'स्टुडंट ऑफ द इअर २'चा ट्रेलर पाहून वरूण म्हणतो…\n‘स्टुडंट ऑफ द इअर २’चा ट्रेलर पाहून वरूण म्हणतो…\nस्टुडंट ऑफ द इअर २’ हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट आहे\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपट सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना त्याची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतानाच अभिनेता वरुण धवननेही त्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.\n‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन हा मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता टायगर श्रॉफची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर वरुणने पाहिला. त्यानंतर त्याने त्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.\n”स्टुडंट ऑफ द इअर २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या नव्या स्टुडंटचं मनापासून अभिनंदन. कोणत्याही चित्रपटाचा सीक्वल करणं ही सोपी बाब नसते. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तू यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तुझी हीच मेहनत आता जगासमोर येणार आहे”, असे म्हणत वरूणने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.\nदरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. याच चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुमारे ७५ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. आता सीक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा पुनीत मल्होत्रावर आहे. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘गोरी तेरे प्यार मैं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nअरुंधतीच्या वागण्याचा प्रेक्षकांना आला कंटाळा; सोशल मीडियावर उडवली खिल्ली\nआमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या दिवशी होणार प्रदर्शित\nनोरा फतेहीचा राजेशाही थाट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल\n“स्नेहा वाघसोबत घटस्फोटानंतर झालो होतो कबीर सिंग” ; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारचा मोठा खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/the-world-was-conquered-by-the-love-of-that-mauli/", "date_download": "2021-09-27T05:09:56Z", "digest": "sha1:TDOWNBVY6ZW4K6XHOBPBNPASJI3LCVH2", "length": 17206, "nlines": 99, "source_domain": "krushinama.com", "title": "जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने!", "raw_content": "\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nजग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने\nसहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट घडविण्यात बालकल्याण समितीला यश\nअकोला – आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशाच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यांनी. शासनाच्या बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत या आईने फोडलेला हंबरडा…. उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. आपल्या लेकराला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला.\nआईची माया ही गरीब, श्रीमंती तसेच कोणतीही भाषा, धर्म, प्रांत अशा कोणत्याही सीमा जाणत नाही. आई ही आई असते आणि तिचं लेकरु तिला सर्वात प्रिय असतं. अशीच ही आई…. दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव. संसाराची कर्तीसवरती. नवरा विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजुरी करुन गुजराण.\nमहागडे औषध नाही, तर पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर का फायदेशीर असतो, घ्या जाणून……\nदि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटुंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी दुष्ट व्यक्तीने अलगद उचलून नेलं. आईची झोप ती. लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्यासारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. आख्खं कुटुंब आकांत करु लागलं. नवरा, कच्ची बच्ची सगळी धाय मोकलून रडू लागली. प्रकरण पोलिसांत गेलं. शोध सुरु झाला. आई आणि लेकराची ताटातूट त्यात खाण्यापिण्याचे वांदे, एका लेकराचा शोध घ्यावा तर दुसऱ्या कच्च्याबच्च्यांना काय खाऊ घालणार हा यक्षप्रश्न. मोलमजुरी केली नाही तर खाणार काय हा यक्षप्रश्न. मोलमजुरी केली नाही तर खाणार काय पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार आणि जो आता डोळ्याला दिसत नाही, तो सुमित.. त्याचं काय आणि जो आता डोळ्याला दिसत नाही, तो सुमित.. त्याचं काय कुठं असंल, कसा असेल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल… कुठं असंल, कसा असेल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल… ह्या आशेवर दिवसामागून दिवस काढत होती ती. गावात जाऊन मोलमजुरी करायची. जमेल तसं अकोल्याला येऊन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवणं सुरु होतं. या आईची ही तडफड सुरु होती ती तब्बल दि.१६ मे पर्यंत.\nसुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली.\nजनहित शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा\nजीव भांड्यात पडला खरा, पण लेकरु ताब्यात मिळत नाही आणि त्याला प्रत्यक्ष बघत नाही तोवर ही आई कशी बरी स्वस्थ राहिल सुमितचा त्याच्या आई वडीलांचा फोटो व आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे, आणि न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, कायदेशीर सोपस्कार करुन नागपूर आणि अकोला इथल्या बालकल्याण समितीच्या ऑनलाईन बैठका झाल्या.\nतोवर ह्या माऊलीचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरुच होते. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या साथीमुळं लॉकडाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूरहून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं.\nसहकारी साखर कारखान्यांना बँक गॅरंटी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरु\nगाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसुसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. बाप डोळे टिपत होता. तिला सावरु की पोराला बघू असं झालं होतं त्याला. सुमितची भावंडं त्यांना तर बिचाऱ्यांना काही कळतच नव्हतं… हा आनंद कसा व्यक्त करायचा अखेर मायलेकराची भेट झाली. कित्ती कित्ती पापे घेतले तिनं त्याचे. सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… त्याची भावंडे त्याला ओंजारु गोंजारु लागली, बाप कुरवाळू लागला. हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. हे दृष्य बघणाऱ्या उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते…. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती… तिचं लेकरू तिच्या कडेवर घेऊन जग जिंकल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.\nही माय लेकरांची भेट घडविण्यात अनेक सहृद शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहयोग लाभला. त्यात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ. प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घाटे आणि नागपूर बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ह्या सगळ्यांना त्या आईनं लाख लाख धन्यवाद दिले.\nहाडे बळकट व मजबूत ठेवायची आहेत, तर मग करा हे उपाय\nआदिवासींच्या विकासाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – प्राजक्त तनपुरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/when-spraying-in-a-sugarcane-field-in-a-modern-way/", "date_download": "2021-09-27T05:09:12Z", "digest": "sha1:V7MVQUBLQ3FQJOQFWB5DVL4525WMTZSN", "length": 4348, "nlines": 85, "source_domain": "krushinama.com", "title": "आधुनिक पद्धतीने उसाच्या शेतात फवारणी करताना", "raw_content": "\n आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nआधुनिक पद्धतीने उसाच्या शेतात फवारणी करताना\nआधुनिक पद्धतीने उसाच्या शेतात फवारणी करताना\n आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\n आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nकृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन – कृषीमंत्री\nरक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे – राजेंद्र शिंगणे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2021-09-27T04:11:36Z", "digest": "sha1:JO2PF6UKTR4SFS2QGAVR6PYW4Z3WWOTK", "length": 19694, "nlines": 153, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘त्या’ व्हायरसचा सातारा जिल्ह्याला अजिबात धोका नाही | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra ‘त्या’ व्हायरसचा सातारा जिल्ह्याला अजिबात धोका नाही\n‘त्या’ व्हायरसचा सातारा जिल्ह्याला अजिबात धोका नाही\nसातारा,दि.२३(पीसीबी) – महाबळेश्वर येथील दोन वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस आढळून आला मात्र याचा नागरिकांना धोका नसल्याने काळजी करण्याचे कारण नसून नागरिकांनी झाडाखालील पक्षांनी खाल्लेली फळे न खाण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. निपाह व्हायरसचा सातारा जिल्ह्याला धोका नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज(मंगळवार) साताऱ्यात सांगितले आहे.\nतर, मागील २० वर्षे वटवाघुळांवर संशोधन करत असलेल्या डॉ.महेश गायकवाड यांनी महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये निपाह वायरसचे खंडण केले आहे. निपाह व्हायरस बहुतांश इंडोनिशिया, मलेशिया आणि नॉर्थ ईस्ट या भागात आढळतो मात्र आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही वटवाघळात निपाह वायरस आढळला नसल्याचा दावा, त्यांनी केला असून नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, अशा रिपोर्ट्समुळे वन्य जिवांवर घातक असे उपाय केले जातात. वन्यजीव संपल्यास अनेक वायरस मनुष्यांपर्यंत पोहचण्याचा धोका देखील डॉ.महेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.\nदरम्यान, महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये निपाह’ विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्ववर येथील गुहेतील दोन वटवाघुळात निपाह विषाणू सापडल्याचे समोर आले आहे.\nमार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. महाबळेश्वराच्या गुहेत सापडलेला वटवाघुळाच्या तपासणीत हा व्हायरस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या तपासात माहिती समोर आली आहे. महाबळेश्वरमध्ये घेतलेल्या नमुन्यामध्ये निपाह व्हायरस आढळला आहे. यामुळे श्वसनाचा त्रास होऊन मेंदूला सूज येवून मृत्यू होतो. अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रग्या यादव यांना सांगितलं की, महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता. मार्च २०२० मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरु शकतो.\nनिपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एनआयएने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. करोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता एक ते दोन टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ६५ ते १०० टक्के असते. त्यामुळेच या विषाणूचा धोका जास्त आहे.\nPrevious articleशितळानगर येथे 75 हजारांची घरफोडी\nNext article“काश्मिर प्रश्न सुटावा या पाकच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“हि अनैसर्गिक युती. यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही’: अनंत गीतेच्या...\n“राऊत माझे मित्रं. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी”; राऊतांच्या टीकेवर पाटलांचा...\n“कोल्हापूरचा पहेलवान गडी कुणाला ऐकणार नाही”: संजय राऊतांचा मुश्रीफांना पाठिंबा\n“सोमय्या यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे. ते माझी केवळ बदनामी...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2021-09-27T03:56:44Z", "digest": "sha1:HZVZF2CNU4FV7TZD5TKXQIVX2MX5AQBE", "length": 10024, "nlines": 127, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "मालेगाव महानगरपालिका आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर -", "raw_content": "\nमालेगाव महानगरपालिका आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर\nमालेगाव महानगरपालिका आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर\nमालेगाव महानगरपालिका आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर\nमालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षीय व राजकीय मतभेद विसरुन महानगरपालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांच्याविरुध्द वज्रमुठ वळली. आयुक्तांविरोधात सत्तारुढ कॉंग्रेस, शिवसेना सदस्यांनी आणलेला अविश्‍वास ठराव सर्वपक्षीय सदस्यांच्या पाठींब्यामुळे ८० विरुध्द ० मतांनी मंजूर झाला. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी चारला ऑनलाईन झालेल्या विशेष महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.\nमहापालिकेच्या २१ वर्षाच्या इतिहासात आयुक्तांविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनपाच्या ५४ सदस्यांनी श्री. कासार यांच्याविरुध्द अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. महापौर ताहेरा शेख यांनी विशेष अधिकारात यासाठी आज विशेष महासभा बोलाविली होती. सभेला राष्ट्रगीताला सुरवात झाली. सुरवातीला एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी हरकत नोंदवत आयुक्तांनी सुचविलेले ठराव सत्तारुढ गटाने मंजूर का केले हे ठराव रद्द कराल का हे ठराव रद्द कराल का असा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापाैरांनी हरकत फेटाळल्यानंतर ठरावावर मतदान घेण्यात आले.\nआयुक्तांविरुध्द अविश्‍वास ठरावाची सूचना माजी महापौर रशीद शेख यांनी आणली. या सूचनेला शिवसेनेचे सखाराम घोडके, भाजपचे सुनील गायकवाड, महागटबंधन आघाडीचे मुश्‍तकीम डिग्निटी आदींनी अनुमोदन दिले होते. विशेष महासभेसाठी पक्ष व गटनिहाय एकत्रित ऑनलाईन महासभेत सहभागी झालेल्या सदस्यांनी कॉंग्रेस, महागटबंधन आघाडी, शिवसेना, भाजप व एमआयएम या क्रमाने नगरसचिवांनी नाव पुकारताच हात उंचावून पाठींबा दिला. एमआयएमच्या भूमिकेविषयी साशंकता होती. मात्र गटनेते डॉ. खालीद परवेज यांच्यासह पाच सदस्यांनी या प्रस्तावाला पाठींबा दिला. ८३ पैकी ८० सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. विक्रमी बहुमताने ठराव मंजूर झाल्याची घोषणा महापौर ताहेरा शेख यांनी दिली. उपमहापौर निलेश आहेर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.\nहेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA' गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी\nजनता दलाचे नगरसेवक मुश्‍तकिम डिग्निटी व भाजपचे नगरसेवक मदन गायकवाड यांनी राज्य शासनाला तातडीने ठराव पाठवून २४ तासात आयुक्तांची बदली करावी अशी मागणी केली. महापौरांनी आयुक्तांविरुध्दचा अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. त्यांना आता कुठलेही काम करु देणार नाही अशी घोषणा केली. एमआयएमचे युनूस ईसा, सादिया लईक अहमद हे दोन सदस्य व शिवसेनेचे नारायण शिंदे असे तीन सदस्य आजारपणामुळे विशेष महासभेला अनुपस्थित होते.\nमतदान करणारे पक्षनिहाय सदस्य असे :\nमहागटबंधन आघाडी - २६\nहेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ\nPrevious Postद्राक्षनिर्यातीचा गोडवा यंदा कमी दहा टक्क्यांनी घट; १२ हजार कोटींपर्यंत उत्पन्न\nNext Postअवकाळी पावसामुळे रानमेव्यावर संकट; ढगाळ वातावरणामुळे आंबा, जांभळासह करवंदांचे उत्पादन घटणार\nनाशिक जिल्हा परिषदेत ‘लेटलतिफांना’ प्रशासनाकडून नोटीस\nमुस्लिम कारागिराच्या हस्तकलेतून देखण्या कलेची प्रचीती पैठणीच्या पदरावर साकारले राधाकृष्णाचे मनमोहक चित्र\nNashik | नाशिकमध्ये भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, शिवसेना कार्यकर्त्यांवर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/13/with-the-death-of-oscar-fernandes-congress-lost-a-great-organizer/", "date_download": "2021-09-27T04:46:04Z", "digest": "sha1:OYAICSFC6F3JBA7J43IS6SF4ZD4RYLLX", "length": 11769, "nlines": 108, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने काँग्रेसने उत्तम संघटक गमावला - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने काँग्रेसने उत्तम संघटक गमावला\nSeptember 13, 2021 September 13, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअविनाश बागवे, उल्हास पवार, ऑस्कर फर्नांडिस, कॉँग्रेस, माजी आमदार मोहन जोशी\nपुणे शहर काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली\nपुणे – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाने एक निष्ठावान नेता आणि उत्तम संघटक पक्षाने गमावला आहे, अशा शब्दात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजिलेल्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.\nज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे मेंगलोर येथे सोमवारी निधन झाले. या ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेशजी बागवे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सभेला माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे तसेच रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, विठ्ठल गायकवाड, प्रविण करपे, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, गौरव बोराडे, गणेश शेडगे, सुनील पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nकाँग्रेस पक्षाच्या संघटनेचा दांडगा अभ्यास ऑस्कर फर्नांडिस यांचा होता. पक्षाने सोपविलेल्या संघटनात्मक सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. ती कामगिरीही त्यांनी चोखपणे बजावली. फर्नांडिस यांच्या निधनाने पक्षाने उत्तम संघटक गमावला आहे, असे उल्हास पवार यांनी श्रद्धांजली सभेत बोलताना सांगितले. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध होते. त्यांच्या निधनाने माझीही वैयक्तिक हानी झाली आहे. असे पवार म्हणाले.\nकाँग्रेस पक्षाचे ऑस्कर फर्नांडिस हे अनुभवी, जाणकार नेते होते. पक्षाच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणारा, गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेला नेता आपल्यातून गेला आहे. गेल्या वर्षभरात काँग्रेसचे अहमदभाई पटेल, राजीवजी सातव असे नेते गेले. त्या दु:खातून सावरत असतानाच ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी समजली. जुन्या पिढीतील नेत्याचे निधन झाल्याने संघटनेला पोकळी जाणवत राहील, अशा शब्दात रमेशजी बागवे यांनी भावना व्यक्त केल्या.\nयुवक काँग्रेसपासून ऑस्कर फर्नांडिस काम करीत होते. कर्नाटकातील मेंगलोर येथून ते लोकसभेवर निवडून गेले होते. राज्यसभेचेही ते काही काळ सदस्य होते. पक्षातील विविध आघाड्यांची जबाबदारी ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होती आणि त्यांनी या आघाड्यांना मजबूत केले. नि:स्वार्थीपणे काम करणारा नेता काँग्रेसने गमावला. त्यांच्याशी माझा अनेक वर्षांचा परिचय होता. त्यांच्या निधनाने मलाही त्यांची उणीव भासत राहील, अशा शब्दात मा.मोहनदादा जोशी यांनी श्रद्धांजली वाहिली.\n← उद्या राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता\nमहिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री →\nशालेय फि पन्नास टक्के माफ करा; फि माफी नाकारणा-या शालेय संस्थांवर कारवाई करा- सचिन साठे\nप्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक सोमवारी पुण्यात\nसत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा – मोहन जोशी\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/09/13/appeal-to-apply-for-solar-agricultural-pumps-under-pradhan-mantri-kusum-yojana/", "date_download": "2021-09-27T04:57:33Z", "digest": "sha1:VRG7YHVEOFWYEHB54X62O4H5ZQVZ3XPQ", "length": 7586, "nlines": 97, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\nप्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nSeptember 13, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tप्रधानमंत्री कुसुम योजना, महाऊर्जा, सौर कृषीपंप\nमुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.\nप्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.\n← महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री\nकाँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनं ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या -चंद्रकांत पाटील →\nश्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आदित्य सामंत, विक्रमादित्य कुलकर्णी आघाडीवर\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-27T04:35:59Z", "digest": "sha1:SUPBXXMBE7MGQ53ROP47FOKFKDZZDIZ4", "length": 15627, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सावधान! थापा मारत असा लावला जातोय लाखोंचा चुना | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\n थापा मारत असा लावला जातोय लाखोंचा चुना\n थापा मारत असा लावला जातोय लाखोंचा चुना\nपिंपरी, दि.१४ (पीसीबी) : करारानुसार ट्रेड विकत न घेता 86 लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 25 नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2021 या कालावधीत ‘ब्लू रिच’, हिंजवडी येथे घडली.\nनंदकुमार पिराजीराव मुतकेकर (वय 48, रा. फेज वन, हिंजवडी) यांनी सोमवारी (दि. 13) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमनराज, हर्ष शर्मा आणि रूषभ जैन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फॉरेक्‍स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास कशा प्रकारे फायदा होतो, असे खोटे सांगून फिर्यादी नंदकुमार यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर करारनामा करीत त्यांचे ट्रेडिंग अकाऊंट तयार केले. मात्र, ठरल्याप्रमाणे ट्रेड विकत न घेता वेगळेच ट्रेड विकत घेत फिर्यादी नंदकुमार यांची 86 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस आणखी तपास करीत आहेत.\nPrevious article‘अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे’ ; शिवसेना आमदाराचा घणाघात\nNext articleमेफेड्रोन विक्रीसाठी मुंबईतून आलेला शम्स झवेरी पोलिसांच्या जाळ्यात\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या किवळे प्रवेशद्वारावर चेंबुरच्या धर्तीवर शिवसृष्टी उभारणार”- महापौर उषा उर्फ माई ढोरे\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची आर्थिक फसवणूक\n पहा कसा लागला लाखोंचा चुना…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n‘भाजप गटनेत्याचा खासगी ‘पीए’ स्मार्ट सिटीचा ‘पीआरओ’; स्मार्ट सिटीचे सीईओ असलेले...\nमार्शल ड्युटीवरील पोलिसांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा; पाच जणांना...\nमाफी मागण्याच्या बहाण्याने महिलेची गैरवर्तन\nआंध्र प्रदेशातील एका कंपनीला मिळाले होते तब्बल 72,000 कोटींचे हेरॉईन \nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44916", "date_download": "2021-09-27T04:05:52Z", "digest": "sha1:JTCJO4EAAZNJ5N57OLFQ43U3AJIPFUOE", "length": 5862, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नीळा कृष्ण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नीळा कृष्ण\nनीळा कृष्ण, ह्याच डोळा पाहु दे\nमला गोकुळाला जाऊ दे\nगोपिका बनुन रास-रंग खेळु दे\nमला गोकुळात राहु दे\nदूध दही लोण्याचे, उंच घडे फोडूनी\nबाल सवंगड्यांसवे मनोभावे खाउनी\nउष्ट्या, दही भरल्या हरीमुखातुन\nविश्वाचे प्रगट रुप पाहु दे\nमीरेचे विष पियुनी, कंसाला संपवूनी\nदैत्यांचे दमन करुनी, कालीयास मर्दुनी\nगलीत गात्र पार्थाला भगवदगीत सांगुनी\nपांडवांना विजयताना पाहु दे\nगोप गोपिकांचा तो प्रिय गिरीधर,\nगाई गुरां मोहवी, रानातून बासरीचा स्वर\nमी पण सारे हरूनी, मायेने कृष्णाच्या\nश्री चरणी एकरुप होऊ दे\nनीळा कृष्ण, ह्याच डोळा पाहु दे\nमला गोकुळाला जाऊ दे\nकसल गोडुल बाळ आहे..मस्त\nकसल गोडुल बाळ आहे..मस्त\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमाझी कार पुरंदरे शशांक\nदु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते (तरही) शेळी\nविडंगझल (झब्बू)- आले कुजलेले मिठ नसलेले योग\nआपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे चिनूक्स\nरस्ता रुंदीकरण.... आनंद पेंढारकर\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes/latest-marathi-joke-nck-90-bandya-and-mother-funny-marathi-joke-marathi-joke-whats-up-marathi-joke-puneri-marathi-joke-bandya-joke-joke-on-bandya-helo-joke-nck-90-2193005/", "date_download": "2021-09-27T03:27:03Z", "digest": "sha1:4C3YWIY6E7FA57FFNQBN3HGIXL7OK2BN", "length": 7927, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "latest marathi joke nck 90", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nMarathi joke : बंड्याच्या आईचे कडक उत्तर\nMarathi joke : बंड्याच्या आईचे कडक उत्तर\nवाचा भन्नाट मराठी विनोद\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nबंड्या – मोहब्बत थी इसलिए जाने दिया.. जिद्द होती तो….\nबंड्याची आहे – तूझं थोबाड बघून गेली आहे ती… म्हणे मोहब्बत थी….\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nउपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nहास्यतरंग : मी जे विचारेन…\nहास्यतरंग : इतिहासाचा पेपर…\nहास्यतरंग : तहान लागली…\nहास्यतरंग : वाचता येईल…\nहास्यतरंग : छान दिसता…\nहास्यतरंग : तुमचा फोन…", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ahmednagar_87.html", "date_download": "2021-09-27T04:20:02Z", "digest": "sha1:FXHHQBV46DTYDUK726DTK2YENBJWO6JG", "length": 7670, "nlines": 81, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking बोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे\nबोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे\nबोल्हेगाव, नागापूरच्या विकासासाठी निधीची तरतूद करावी : नगरसेवक वाकळे\nअहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी बोल्हेगाव नागापूरचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करावी, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे करताना नगरसेवक कुमारसिंह वाकळे.नगरसेवक वाकळे पुढे म्हणाले की, बोल्हेगाव, नागापूर हे ग्रामपंचायत असलेला भाग नव्याने महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट झाला आहे. या भागाच्या मुलभूत प्रशश्नापासून विकासाचे प्रशन मार्गी लावावे लागत आहे. याचबरोबर दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत. विकसाकामांसाठी मोठ्या निधीची उपलब्धता करुन द्यावी. याचबरोबर शहरामध्ये वृक्षलागवड करावी. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची खरी गरज आहे. प्लॉट धारकांनी आपल्या बंगल्याच्या आवारामध्ये ऑक्सिजनयुक्त असे झाडे लावल्यास त्याला घरपट्टीमध्ये सवलत द्यावी. वृक्षांची लागवड करीत असताना 10 ते 12 फुटांचे वृक्ष शहरामध्ये लावण्यात यावे. दरवर्षी शहरातील एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याचे उपक्रम हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_336.html", "date_download": "2021-09-27T04:37:47Z", "digest": "sha1:2V5TZAVG2WA5FL7CZRVNAIFVR7UR3OFD", "length": 17594, "nlines": 168, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "लोणीभापकर माध्यमिक विद्यालयात पालकसभा संपन्न | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nलोणीभापकर माध्यमिक विद्यालयात पालकसभा संपन्न\nलोणीभापकर माध्यमिक विद्यालयात पालकसभा संपन्न\nयेथील न्यू इंग्लिश स्कूल याठिकाणी नुकतीच पालक सभा आयोजित करण्यात आली होती. शाळा सुरू करण्यासंदर्भात ही पालक सभा घेण्यात आली होती. यामध्ये शाळेने, पालकांनी व ग्रामपंचायतीने कोणती काळजी घ्यायची या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. लोणी भापकर येथील पालकांनी शाळेला आवश्यक असणाऱ्या वस्तू लोकवर्गणीतून वैयक्तिक स्वरूपात देण्याचे कबूल केले. २ जुलैपासून इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ऑगस्ट पासून पाचवी ते आठवी आणि अकरावी हे उर्वरित वर्ग चालू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्या तसेच शाळेचा सर्व परिसर हायपोक्लोराईड या लिक्विडचा वापर करुन त्याची फवारणी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये शाळा चालू झाल्यानंतर पालकांनी आणि शाळेने मुलांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्यांना शाळेत लावताना तोंडाला मास्क लावलेले असावे त्याचबरोबर शाळेत आल्यानंतर सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण यांची सोय करण्यात येणार आहे. अशी माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली.\nयाप्रसंगी शाळेसाठी मान्यवर, शिक्षक तसेच पालकांनी रोख स्वरूपात व वस्तू स्वरूपात मदत करण्याचे जाहीर केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सहसचिव विजयसिंह भापकर, पळशीचे सरपंच रावसाहेब चोरमले, सायंबाचीवाडी उपसरपंच प्रमोद जगताप, लोणीभापकरचे सरपंच रविंद्र भापकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप, आजी माजी शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व पालक उपस्थित होते.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : लोणीभापकर माध्यमिक विद्यालयात पालकसभा संपन्न\nलोणीभापकर माध्यमिक विद्यालयात पालकसभा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/author/samrat-chakrabarti", "date_download": "2021-09-27T05:09:18Z", "digest": "sha1:7QVJWWO6JAH26OJSXGIITS56FA6TDNZL", "length": 2617, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सम्राट चक्रवर्ती, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nशाहीन बागमध्ये आजादीच्या गाण्यांनी नव्या वर्षाचे स्वागत\nशाहीन बागमधील निदर्शने दिल्लीच्या थंड हवेत उष्णता निर्माण करत आहेत. ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/vodafone", "date_download": "2021-09-27T04:34:53Z", "digest": "sha1:3FXIGQW6BYRQCVAH5OA5LGPC3QCTSSJX", "length": 3997, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Vodafone Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nनवी दिल्लीः सुमारे २० हजार कोटी रु.च्या पूर्वलक्ष्यी प्रभाव कराच्या थकबाकीसंदर्भात केंद्र सरकारशी सुरू असलेला खटला व्होडाफोन कंपनीने जिंकला आहे. या कं ...\nजिओच्या ‘2-G मुक्त भारत’चा व्होडाफोन-आयडियाला फटका\nरिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘2-G मुक्त भारत’ करण्याची घोषणा केल्याने त्याचा मोठा फटका देशात 2G सेवा देणार्या व्होडाफोन-आयडिया या म ...\nव्होडाफोन-आयडिया भारतातून हद्दपार होणार\nमागच्या वर्षी कंपनीच्या २५००० कोटी रुपयांच्या अधिकार प्रकरणामध्ये गुंतवणूक करण्यात बरीच रक्कम गमावल्यानंतर आता आणखी पैसा घालायचा नाही असे प्रमोटर्सनी ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/yahoo-news-websites-india-fdi-rules", "date_download": "2021-09-27T05:00:25Z", "digest": "sha1:CW5IJROCVXNRNKKIHVQVILDKV53XKO7M", "length": 8333, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘याहू’ची भारतातील वृत्त व क्रिकेट सेवा बंद - द वायर मराठी", "raw_content": "\n‘याहू’ची भारतातील वृत्त व क्रिकेट सेवा बंद\nनवी दिल्लीः तंत्रज्ञान क्षेत्रातील एकेकाळची बलाढ्य कंपनी असलेल्या याहूने भारतातील आपली माहिती सेवा देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे याहूकडून दिल्या जाणार्या बातम्या व क्रिकेटसंबंधित माहिती मिळणार नाही.\nडिजिटल मीडियामध्ये परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर सरकारने अनेक निर्बंध आणणारे कायदे केले आहेत. त्या मुळे याहू न्यूज व याहू क्रिकेट या सेवा आम्हाला देता येणे शक्य नाही असे या कंपनीने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. या सेवा बंद करण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते पण हा दुःखद निर्णय घ्यावा लागला असे याहूचे म्हणणे आहे.\nयाहू न्यूज व याहू क्रिकेट या सेवा बंद झाल्या असल्या तरी याहू मेल ही सेवा कार्यरत राहणार आहे. भारतासोबत अनेक दशकांचे आमचे संबंध आहेत, ते चालू राहावेत अशी आमची इच्छा असल्याचेही याहूच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nगेल्या वर्षी हफपोस्टनेही गाशा गुंडाळला होता\nगेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिका स्थित डिजिटल मीडिया कंपनी ‘हफपोस्ट’ची भारतातील डिजिटल प्रकाशन ‘हफपोस्ट इंडिया’चे काम बंद केले होते. गेली सहा वर्षे हे डिजिटल प्रकाशन काम करत होते. मोदी सरकारने देशातील डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये परदेशी आर्थिक मदतीवर अंकुश आणल्याने त्याचा थेट परिणाम ‘हफपोस्ट इंडिया’वर झाला होता.\nडिजिटल मीडियात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्के इतकी ठेवण्यात आली आहे. या पूर्वी अशी मर्यादा नव्हती. पण नव्या धोरणांमुळे भारतात काम करणे शक्य नसल्याचे ‘हफपोस्ट इंडिया’ कंपनीच्या सूत्रांनी ‘द वायर’ला सांगितले होते.\n‘हफपोस्ट इंडिया’मध्ये १२ पत्रकार काम करत होते.\nअमेरिकेतील संपर्क क्षेत्रातील बलाढ्य मानल्या जाणार्या ‘व्हेरिजॉन’ने ‘हफपोस्ट’ कंपनी अन्य एक कंपनी ‘बझफीड’ला विकली होती. पण भारत व ब्राझीलमध्ये हा करार झाला नव्हता.\n‘हफपोस्ट इंडिया’ बंद करण्याचा निर्णय ‘बझफीड’चे संस्थापक व सीईओ जोनाह परेटी यांनी जाहीर करताना भारतातील परदेशी गुंतवणुकीच्या नियमांकडे बोट दाखवले होते. परदेशी कंपन्यांना त्यांच्या वृत्तांवर नियंत्रण मानवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते.\nसुमारे सहा कोटी रु.च्या भांडवलावर ‘हफपोस्ट इंडिया’ २०१५मध्ये सुरू झाले होते.\n‘जीएम सोयाकेक आयातीचा निर्णय केंद्राने रद्द करावा’\nशालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2018/12/16/Secret-meeting-led-to-the-international-effort-to-stop-China-s-cyber-espionage-.html", "date_download": "2021-09-27T04:26:10Z", "digest": "sha1:YL24WJMEOYQ6VYEGFOQWXZFKLKUY5TK4", "length": 21840, "nlines": 44, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - चीनच्या सायबर हेरगिरीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची गुप्त बैठक. ICRR - चीनच्या सायबर हेरगिरीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची गुप्त बैठक.", "raw_content": "\nचीनच्या सायबर हेरगिरीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची गुप्त बैठक.\nचीनच्या सायबर हेरगिरीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाची गुप्त बैठक.\nया वर्षी जुलै महिन्यातील एका संध्याकाळी कॅनडामधील नोव्हा स्कॉटीया राज्यातील एका पूर्णपणे गुप्त आणि संरक्षित अश्या रिसॉर्टमध्ये 'Five Eyes' चे सभासद असलेल्या सर्व देशांच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख एका बैठकीसाठी एकत्र आले होते.\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो यांनी अटलांटिक प्रदेशातील राज्यांमधील वाढते धोके नियंत्रणात आणण्याचे आवाहन करतानाच जिओपॉलिटिकल धोक्यांविषयी आपली मतेही या बैठकीत मांडली. त्रुदो यांचे बोलणे संपल्यानंतर चर्चेचा सर्व रोख हा 'सर्व राष्ट्रांनी चीनच्या विरोधातील आपली खदखद अथवा विरोध जगजाहीर करावा किंवा कसे' या विषयाकडे वळला होता.\n१७ जुलैच्या त्या बैठकीनंतर; बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वच राष्ट्रांनी, म्हणजे ऑस्ट्रेलिया, युएस, कॅनडा, न्युझीलंड आणि युके या सर्वांनी चीनच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील महाकाय कंपनी 'हुवाई'स त्यांच्या नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क साठी उपकरणे पुरविण्यास बंदी घालून चीनविरोधात अभूतपूर्व अशी मोहीमच सुरु केली आहे. मागील आठवड्यात कॅनडातील व्हॅक्यूवर शहरात 'युएसकडून इराणवर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन' केल्याच्या आरोपाखाली हुवाई च्या चीफ फायनांशियल ऑफिसर 'मेंग वांचों' हीस अटक होऊन तर चीनविरोधातील या एकत्रित मोहिमेने कळसच गाठला आहे.\nमध्यंतरी युके मध्ये एका डबल एजंटवर झालेल्या रासायनिक हल्ला प्रकरणी सर्व देशांचे रशियाविरोधात एकत्र येणे ही देखील याच भविष्यकालीन घडामोडींची एक चुणूकच होती. त्यावेळी युकेने जाहीररीत्या रशियावर आरोपपत्र ठेवले होते आणि 'Five Eyes' देशांनी त्याला उघडपणे समर्थनच दिले होते. त्या घटनेनंतर रशियाच्या गुप्तचर संघटनेच्या दर्जामध्ये मोठी घसरण झाली हे सर्वांनीच मान्य केले.\nहेरगिरी आणि परकीय हस्तक्षेप हा कायमच एक व्यापक धोका असल्याची जाणीव त्या घटनेनंतर सर्वांनाच झालेली आहे. ९/११ च्या कुप्रसिद्ध हल्ल्यानंतर या धोक्याकडे दुर्लक्ष झाल्याचे परंतु सरतेशेवटी चीनचा कम्युनिस्ट पक्ष हाच सर्वांसाठी सर्वात मोठा धोका असण्यावर सर्वांचे एकमत झाले.\nया सर्वांना याचीदेखील जाणीव होती की चीनच्या विरोधात लढा देण्यासाठी आवश्यक असलेले माहिती संकलन, सांस्कृतिक सोयरीक आणि तांत्रिक बळ ते सोडल्यास इतर कुठल्याही आंतरराष्ट्रीय समुदायाकडे नाही.\nया बैठकीनंतर मायदेशात जाऊन उघडपणे चीनविरोधात आघाडी उघडण्याविषयी सर्वांनीच संमती दर्शविली नसली तरीही चीनविरोधात कृती करण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता. तसेच या मोहिमेत आपल्याबरोबर जपान आणि जर्मनीसारख्या देशांना बरोबर घेण्यावर मात्र सर्वांचे एकमत झाले होते.\nया बैठकीनंतर या सर्व देशांच्या गुप्तचर संघटना प्रमुखांकडून हुवाई कंपनीस 5G नेटवर्क्स पासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी जाहीर वक्तव्ये तसेच एकत्रित प्रयत्नांची एक शृंखला दिसून येत आहे.\nयाची सुरुवात ऑस्टेलियातून झाली. पंतप्रधान पदावरून दूर होण्याच्या आधीच्या रविवारी टुर्नबुल यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटचे काम करताना युएसचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून 'हुवाई आणि झेडटीई या दोन्ही चिनी कंपन्यांना देशाच्या 5G नेटवर्क मधून हद्दपार' करीत असल्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.\nऑस्ट्रेलियामध्ये नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क्सची निर्मिती करण्या संदर्भातील तत्कालीन सरकारने २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेली नियमावली त्यानंतर लगेचच आलेल्या सत्ताबदलाच्या गदारोळात खरेतर हरवूनच गेली.\nत्या नियमावलीत हुवाई कंपनीचे नाव प्रत्यक्षपणे घेतले गेले नव्हते परंतु बंदी घालताना 'असे विक्रेते ज्यांच्यावर परकीय सरकारने कायदेशीर बंधने घातली आहेत' असा उल्लेख त्यात करण्यात आला होता.\nत्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन सिग्नल्स डिरेक्टरेट चे डायरेक्टर जनरल माईक बर्जेस यांनी संस्थेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जाहीर वक्तव्य करून हुवाई कंपनीस पुन्हा एकदा प्रमुख राष्ट्रीय विषयाचे रूप दिले. अर्थात यावेळीही बर्जेस यांनी हुवाई किंवा झेडटीई कंपन्यांची प्रत्यक्ष नावे घेणे आपल्या भाषणात टाळले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील इलेक्ट्रॉनिक रहस्ये शोधून काढणाऱ्या एका संस्थेचे प्रमुख असलेल्या माईक यांची विचारसरणी एकदम स्पष्ट आहे.\"चोराला शोधून काढण्यासाठी चोरासारखाच विचार करणे आवश्यक असते. म्हणजेच वेळप्रसंगी तुम्हाला देखील चोराच्या भूमिकेत शिरणे भाग असते\". आपल्या टीव्ही मुलाखतीनंतर त्यांनी एक ट्विटर अकाउंट देखील सुरु केले आणि त्यावरून त्यांनी हुवाईवर सौम्य प्रमाणात शेरेबाजी देखील केली. २१ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड मध्ये एका 5G नेटवर्कचे कोर आणि ऍक्सेस पार्ट असे यशस्वी विभाजन केल्यानंतर त्याची बातमी देताना हुवाई कंपनीच्या अधिकाऱ्याने बर्जेस यांना ट्विटर वर टॅग केले. प्रतिक्रिये दाखल बर्जेस यांनी \"Thanks for sharing. In my business I've never seen anything 'fully isolated...'.\" असे ट्विट केले होते.\n७ दिवसांनंतर न्यूझीलंडने आपली मोबाईल फोन कंपनी स्पार्क ला 5G उपकरणांचा पुरवठा करण्यापासून हुवाई कंपनीस थांबविले.\nयानंतर ६ डिसेंबर रोजी कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसचे प्रमुख डेव्हिड व्हिग्नोल्ट यांनी या वाढत्या धोक्याविषयी आपले पहिले जाहीर वक्तव्य केले.\n\"समृद्ध आणि माहितीवर आधारभूत अश्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करून ती स्थिर ठेवण्याच्या कॅनडाच्या क्षमतेसाठी अत्यंत आवश्यक अश्या क्षेत्रांमध्ये परकीय शक्तींद्वारे हेरगिरी होण्याचा आलेख CSIS कडून नोंदविण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, 5G, बायोफार्मा आणि शुद्ध तंत्रज्ञान. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ही सर्वच क्षेत्रे कॅनडाच्या भविष्यकालीन प्रगतीचा पाया आहेत\".\nते चीनविषयीच बोलत आहेत याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. येत्या काही आठवड्यात ओटावाकडून हुवाई आणि झेडटीई या कंपन्यांवर प्राथमिक स्वरूपाची बंदी अपेक्षित आहे.\nडेव्हिड व्हिग्नोल्ट यांच्या या भाषणानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी MI6 च्या प्रमुखांनी देखील चीनविरोधात आपली शस्त्रे पारजली. युकेचा 'Five Eyes' बरोबर एक कळीचा प्रश्न आहे. १५ वर्षांपूर्वी ब्रिटिश टेलीकॉमने हुवाईबरोबर भागीदारीमध्ये एक कंत्राट केलेले आहे आणि आता जेव्हा जेव्हा युकेकडून चीनपासून असलेल्या धोक्याविषयी वक्तव्य केले जाते त्यावेळी या कंत्राटाचेच उदाहरण पुढे करण्यात येते. एका प्रश्नास उत्तर देताना अॅलेक्स यंगर यांनी ब्रिटनच्या या हुवाई प्रश्नावरच सरळसरळ निशाणा साधला.\n\"आपल्या अलायन्समधील काही देशांनी चीनविरोधात ठोस भूमिका स्वीकारलेली आपण पाहत आहोत. अश्या परिस्थितीत तंत्रज्ञान तसेच इतरही क्षेत्रात चीनचा मालकी हक्क आपण नक्की किती काळ कायम ठेवणार आहोत यावर आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे\", ते म्हणाले.\nत्याच दिवशी लगेचच आपल्या 3G आणि 4G मोबाईल ऑपरेशन्समधून हुवाईस दूर ठेवीत असल्याची तसेच आगामी 5G नेटवर्कमध्येही हुवाई कंपनीचे तंत्रज्ञान वापरणार नसल्याची घोषणा ब्रिटिश टेलिकॉम कंपनीकडून करण्यात आली.\nपरंतु जेव्हा चीनला विरोध करण्याची वेळ आली तेव्हा युनाइटेड स्टेट्स इतकी आक्रमकता कोणीच दाखविलेली नाहीये.\nजिना हॅस्पेल या सीआयए च्या नवीन प्रमुख आहेत. परंतु त्यांच्या येण्या अगोदरही सीआयएचे पूर्ण लक्ष चीनवरच केंद्रित होते. मेंग हिला झालेली अटक ही त्यांच्या चीनला वठणीवर आणण्याच्या प्रयत्नांतील एक पायरी म्हणता येईल.\nचालू असलेल्या ट्रेडवाॅर विषयी ट्रम्प यांनी घेतलेल्या ध्यासाकडे वॉशिंग्टनचे पूर्ण लक्ष असले तरीही चीनविरोधात केवळ ट्रम्प यांनीच आघाडी उघडली आहे असे म्हणणे साफ चुकीचे ठरेल. मागील दोन वर्षात काँग्रेस मधील रिपब्लिक्स आणि डेमोक्रॅट्स आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, स्टेट अँड सिक्युरिटी एजन्सीज या सर्वांचेच 'चीन हा धोरणात्मक धोका' असण्यावर एकमत झालेले आहे.\nयुएस प्रॉसिक्युटर्सनी चिनी हॅकर्स विरोधात खटला दाखल केला आहे तर इतर एका नाट्यपूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये एका अमेरिकन एजंटकडून चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या डेप्युटी डिरेक्टर येंजॉन शु यास लालूच दाखवून बेल्जीयम येथे बोलाविले जेथे त्यास लष्करी गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.\n'ऑपरेशन क्लाउड हॉपर' नावाने एक चिनी हॅकिंग कॅम्पेन चालविले जात असल्याचीही अटकळ बांधण्यात येत आहे. असेही समजले जात आहे की या कॅम्पेनचा शिरकाव ऑस्ट्रेलियासकट संपूर्ण जगातील नेटवर्क्समध्ये झालेला आहे.\nव्हाईट हाऊस कडून मागील महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या चीनवरील अर्धवार्षिक अहवालात त्यांनी चीनवर आरोपांचा भडीमार केलेला आहे. ते म्हणतात सायबर हेरगिरीच्या क्षेत्रातील आपली वागणूक चीनने कायमच ठेवलेली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही नितीमुल्यांचा त्याग करण्याचेच धोरण त्यांनी कायम स्वीकारले आहे.\nऔद्योगिक क्षेत्राच्या पातळीवरील सायबर धोका हे देखील अनेक कारणांपैकी एक कारण होते ज्यामुळे Five Eye इंटेलिजन्सच्या प्रमुखांना खात्री पटली की चीन आपल्या या हेरगिरीच्या कामात हुवाई कंपनीस जुंपण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि तसे झाल्यास हुवाई कंपनीपुढे देखील त्या कामासाठी होकार देण्याशिवाय गत्यंतर नसेल.\nया सगळ्या गोष्टीतूनच संपूर्ण जगाने आजवर न पाहिलेले असे चीनतर्फे चालविण्यात येत असलेले हेरगिरीचे महानाट्य उलगडत गेले.\nपाश्चिमात्यांनी प्रतिक्रिया देण्यास उशीर नक्कीच केला आहे परंतु आता मात्र त्यांनी या विरोधात कंबर कसली आहे हेदेखील तितकेच खरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/35386", "date_download": "2021-09-27T04:32:43Z", "digest": "sha1:7F2SKECCZFMQZAH7HWTA76MD44CVI2EO", "length": 9483, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बंगलोरमध्ये रक्ताची आवश्यकता आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /बंगलोरमध्ये रक्ताची आवश्यकता आहे\nबंगलोरमध्ये रक्ताची आवश्यकता आहे\nबंगलोरमध्ये माझ्या वृद्ध नातेवाईकांसाठी रक्तदात्यांची नितांत आवश्यकता आहे. दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागत असल्याने पर्यायी डोनर द्यावा लागतो आणि असे कोणी रक्तदान करु शकत असल्यास कृपया मला नाव व नंबर कळवाल का आम्ही डेटाबेस बनवत आहोत व जशी गरज लागेल तसे फोन करुन तुमची उपलब्धता वगैरे पाहून तुम्हांला फोन करु शकू.\nकुठे लिहायचे कळाले नाही म्हणून इथे रंगीबेरंगीवरच लिहिले. काही माहिती असेल, कोणी मित्र मैत्रिणी बंगलोरमध्ये असतील, रक्तदान करु शकत असतील, इच्छु़क असतील, तर कळवू शकलात तर बरे होईल.\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nशैलजा - http://www.maayboli.com/node/33225 या धाग्याची काही मदत होईल का ते पहा.\nशैलजा, रक्तगट कोणता आहे\nशैलजा, रक्तगट कोणता आहे माझ्या बंगलोरच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकते. दुर्मिळ रक्तगट असेल तर बहुतेक आयत्या वेळीच रक्त घेतले जाते असे मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते. अगोदर रक्तदान करून उपयोग होत नाही म्हणे माझ्या बंगलोरच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकते. दुर्मिळ रक्तगट असेल तर बहुतेक आयत्या वेळीच रक्त घेतले जाते असे मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते. अगोदर रक्तदान करून उपयोग होत नाही म्हणे बरं, इच्छुकांना रक्तदानासाठी बंगलोरमध्ये कोठे संपर्क करायला सांगायचे\nशैलजा, बंगलोर महाराष्ट्र मंडळाला संपर्क करून, त्यांच्या मार्फत जास्तीतजास्त स्थानिक लोकांना कळवता येत असेल तर बघ.\nअरु, अमूक एक रक्तगट हवा असे\nअरु, अमूक एक रक्तगट हवा असे नाही गं. माझ्या नातेवाईकांना ठराविक एक दिवसांनी रक्त बदलावे लागते, ते मिळते पण पर्यायी डोनर द्यावा लागतो - म्हणजे आम्हांला रक्त दिले जाते, तर आम्ही कोणी रक्तदाता द्यायचा.\nआम्ही देऊन झालेलं आहे. तुझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी असेल रक्त देऊ शकणारं तर मला नाव आणि नंबर कळवशील का मी पुढे कळवेन. लगेच प्रतिसाद दिल्याबद्दल आणि मदतीची तयारी दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद अरु.\nईनमीन तीन - धन्यवाद.\nमृण्मयी - धन्यवाद. हे सुचलेच नाही सगळ्या धावपळीत.\nमी तयार आहे. आणखी कुणी मिळतं\nमी तयार आहे. आणखी कुणी मिळतं का ते बघतो. कुठले हॉस्पिटल\nअजय, तुला मी इमेल टाकते\nअजय, तुला मी इमेल टाकते संपर्कातून. धन्यवाद रे.\nTajinder Pal S Bagga यांजकडून मिळालेली माहिती:\nअर्र धागा खाली निघुन गेला\nअर्र धागा खाली निघुन गेला होता उशिरा पाहिला.\nयशवंतपुरच्या लोकांना माहिती धाडली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nडी.एन.ए. की मुलांवरचे संस्कार\nकॅल्शियमचे स्त्रोत मी अमि\nमला मुलगीच हवी .. ऋन्मेऽऽष\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/chapter-10401-.html", "date_download": "2021-09-27T04:06:15Z", "digest": "sha1:Q4H7WKXJEZ44GCK57O4HY5TQ5BGFQFLH", "length": 16759, "nlines": 44, "source_domain": "santsahitya.org", "title": "संत निवृत्तीनाथांचे अभंग संत साहित्य Sant Sahitya", "raw_content": "\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग : संत निवृत्तीनाथांचे अभंग\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग\nगगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं जीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥\nतेची हें सांवळें स्वरूप गोजिरें कृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥\nपृथ्वीचें तळवट अनंत विराट आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥\nनिवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग धडपडणारा शाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan/big-b-amitabh-bachchan-hoisted-indian-flag-on-top-of-his-home-1441451/", "date_download": "2021-09-27T05:15:03Z", "digest": "sha1:A2VGA3TUIGECT6BO3CILEWE63E7VQ6BW", "length": 13119, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "big b amitabh bachchan hoisted indian flag on top of his home | बिग बींच्या घरावर फडकला तिरंगा", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nबिग बींच्या घरावर फडकला तिरंगा\nबिग बींच्या घरावर फडकला तिरंगा\n‘मी मोठ्या अभिमानाने माझ्या घरावर तिरंगा फडकवला आहे’\nWritten By लोकसत्ता टीम\nहिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आदबीने नाव घेतल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता अमिताभ बच्चन यांचे नाव अग्रस्थानी आहे. विविध समाजहिताच्या कामांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये हिरीरिने पुढे सरसावणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या राहत्या बंगल्यावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवला आहे.\nबच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बंगल्यावर फडकणाऱ्या तिरंग्याचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलेय की, ‘मी मोठ्या अभिमानाने माझ्या घरावर तिरंगा फडकवला आहे; आणि तुम्ही तुम्हीही असे केले पाहिजे..’ बिग बींच्या या ट्विटने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले आहे. हा तिरंगा फडकवण्यामागे नेमके कारण काय असावे तुम्हीही असे केले पाहिजे..’ बिग बींच्या या ट्विटने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले आहे. हा तिरंगा फडकवण्यामागे नेमके कारण काय असावे असा प्रश्नही अनेकांच्या मनात घर करत आहे.\nया एका फोटोमुळे सध्या अनेकांच्या नजरा बिग बींच्या सोशल मीडिया पोस्टकडे लागून राहिल्या आहेत, असे म्हणालायला हरकत नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे देशप्रेम आपण जाणतोच. एक कलाकार म्हणून ते जितके लोकप्रिय आहेत तितकेच एक भारतीय म्हणूनही ते नेहमीच आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतात. देशासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांनाही बिग बी नेहमीच पाठिंबा देतात. सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच योजनांचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपद त्यांनी आजवर भूषवले आहे. सध्या बिग बी चित्रपट वर्तुळात चर्चेत आहेत ते म्हणजे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटामुळे. या चित्रपटामधून अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. महानायक अमिताभ आणि परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या एकत्र येण्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात येणार असून, फिलिप मिडॉस टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ ठग्स’ या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nअरुंधतीच्या वागण्याचा प्रेक्षकांना आला कंटाळा; सोशल मीडियावर उडवली खिल्ली\nआमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या दिवशी होणार प्रदर्शित\nनोरा फतेहीचा राजेशाही थाट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल\n“स्नेहा वाघसोबत घटस्फोटानंतर झालो होतो कबीर सिंग” ; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारचा मोठा खुलासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/bjp-leader-ashish-shelar-slams-cm-uddhav-thackeray-on-his-statement-mumbai-metro-car-shed-social-media-jud-87-2360611/", "date_download": "2021-09-27T05:26:03Z", "digest": "sha1:IUPEH5AWUXFE2CYI3NQSHDWNZY5CIARG", "length": 13803, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp leader ashish shelar slams cm uddhav thackeray on his statement mumbai metro car shed social media | \"विषय श्रेय घेण्याचा नाही... प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच\"", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\n\"विषय श्रेय घेण्याचा नाही… प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच\"\n“विषय श्रेय घेण्याचा नाही… प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच”\nभाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\n“बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात राज्याची हक्काची आणि मोक्याची जागा केंद्राला दिली. तसंच वाढवण बंदर प्रकल्पास विरोध असलेल्या स्थानिकांची समजूत काढत आहोत. मग, राज्याच्या विकासकामात केंद्र सरकार अडथळे का आणते, असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूर कारशेडच्या वादावर चर्चेतून तोडगा काढू या,” असं आवाहन रविवारी केंद्र सरकारला केलं. “विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.\n“विषय क्रेडिटचा नाही. विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा. प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच. म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश. नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरु दंभ भारु॥,” असं शेलार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.\nआणखी वाचा- “उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही; फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”\nविषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा..\nप्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच\nम्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश..\nनको रे मना क्रोध हा खेदकारी\nनको रे मना काम नाना विकारी॥\nनको रे मना सर्वदा अंगिकारू\nनको रे मना मत्सरु दंभ भारु॥\nकांजूरचा हट्ट सोडा – फडणवीस\nमेट्रो प्रकल्पावरून अपश्रेय तुमच्या वाट्याला येऊ नये, यासाठी कांजूरमार्ग येथे कारशेडचा हट्ट सोडून ती आरेला करावी. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नये, अशी हात जोडून विनंती आहे, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनसंवादात मेट्रो कारशेड वादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, मुंबईकरांनी आधीच खूप भोगलं आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नसल्याचाही ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/Nagar_5.html", "date_download": "2021-09-27T04:56:54Z", "digest": "sha1:ZDDJW36FQ4PNYU6XZ7LDJN4DTKIMG4NH", "length": 8389, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking ko Nagar सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी.\nसोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी.\nसोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी.\nअहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाची दुसरी लाटेमध्ये महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा बातम्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे या ठिकाणी एवढे लोक मृत्यू झाले त्या ठिकाणी एवढे मृत्यूमुखी पडले कोरोना किती डेंजर आहे हे लोक दाखवतात आणि त्यामुळे जे कोणी आपले बांधव आहेत कोरोना पेशंट असतील किंवा ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशा लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि आज महाराष्ट्रात 50 ते 60 टक्के लोक हे कोणाला घाबरून मृत्युमुखी पडलेले आहे हे पाहता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कर्जत तालुका अध्यक्ष विशाल भुसारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सोशल मीडियावर जर कोणी कोरोना संदर्भात मृत्युमुखी पडलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुकला जर कोणी ठेवत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहेत. कोरोना बाधित रुग्ण हे रुग्णालयांमध्ये किंवा किविड सेंटर मध्ये सर्वांकडे मोबाईल आहे तिथे व्हिडिओ वायरल केलेले क्लिपा पाहून त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते कोरोणाच्या विरोधात लढण्याची व्यतिरिक्त ते घाबरून जातात असे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.\nटीम नगरी दवंडी at May 05, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_6.html", "date_download": "2021-09-27T03:27:24Z", "digest": "sha1:UR7ASO7BDRA4GS5TETBDVM4EZJCKWT4E", "length": 16392, "nlines": 169, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "धक्कादायक.... बारामतीत कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nधक्कादायक.... बारामतीत कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला\nधक्कादायक.... बारामतीत कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला\nसोमेश्वरनगर दि ६ एप्रिल\nबारामती शहरातील समर्थनगर परिसरात भाजीपाला विक्री करणा-या एका व्यावसायिकास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आज सिध्द झाले आहे. या नंतर समर्थनगर हे केंद्र धरुन तीन किलोमीटरचा परिसर कटेंनमेंट झोन म्हणून तर पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.\nदरम्यान, अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. अनेक लोकांना याची बाधा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने आता संबंधित लोकांचा तपास सुरू केल\nया घटनेनंतर आता बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये असे आव्हान कांबळे यांनी केले आहे. पोलिसांनी हा परिसर सील केलेला असून प्रत्येक वाहन तपासणीनंतरच सोडले जाणार हे. पोलिसांनी या ठिकाणी चौकी लावलेली असून या भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. रिक्षाचालक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असताना व इतरांची टेस्ट निगेटीव्ह आली असताना आता भाजीविक्रेता कोरोनाबाधित निघाल्याने बारामतीकरांची झोप उडाली आहे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : धक्कादायक.... बारामतीत कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला\nधक्कादायक.... बारामतीत कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2021/08/28/cvp-incorporated-la-fastest-growing-company-award/", "date_download": "2021-09-27T04:08:12Z", "digest": "sha1:J7L34HPQPYX7KGJLLZ4KFCROLFMXQKAF", "length": 9257, "nlines": 99, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "'सीव्हीपी' इन्कॉर्पोरेटेड' ला फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी अवॉर्ड - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\n‘सीव्हीपी’ इन्कॉर्पोरेटेड’ ला फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी अवॉर्ड\nAugust 28, 2021 August 28, 2021 maharashtralokmanch\t0 Comments\tअनिरुद्ध कुलकर्णी, फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी अवॉर्ड, सीव्हीपी\nपुणे : वॉशिंग्टन येथील सीव्हीपी इन्कॉर्पोरेटेड (कस्टमर व्हॅल्यू पार्टनर) कंपनीला ‘फास्टेस्ट ग्रोविंग कंपनी अवॉर्ड ‘ मिळाले आहे. मूळचे पुण्याचे असलेले अमेरिकास्थित उद्योजक अनिरुद्ध कुलकर्णी यांचा या पुरस्कारामुळे अमेरिकेत गौरव झाला आहे.२०२१ या वर्षातील अमेरिकेतील वेगवान प्रगती करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल हा सन्मान सलग अकराव्यांदा प्राप्त झाला आहे.आरोग्य,राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समस्या सोडवून त्यांना धोरणविषयक,तंत्रज्ञान,व्यवसाय,सायबर सुरक्षा,डेटा सायन्स विषयक सल्लासेवा देण्याचे काम ही कंपनी करते .\nसीव्हीपी इन्कॉर्पोरेटेड ही उद्योगव्यवसायांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सल्लासेवा देणारी कंपनी अनिरुद्ध कुलकर्णी यांनी पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थापन केली असून ते पुण्याच्या ‘कामायनी’ संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रीलेखा कुलकर्णी आणि कॅन्सर तज्ञ डॉ.अरविंद कुलकर्णी यांचे पुत्र आहेत.’अमेरिकेतील सन्मान ही आमच्या कामाची पावती असून अमेरिकेच्या उद्योगविश्वात आम्ही आम्ही दिलेल्या योगदानाचा यामुळे गौरव झाला आहे. उद्योगविश्वाला नव्या दिशा आणि अत्याधुनिक तंत्र ,सल्लासेवा देण्याचे काम आणखी वेगवान होऊ शकेल’,असे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले.\nअनिरुद्ध कुलकर्णी यांचा जन्म शिकागो,अमेरिके मध्ये 1964 यावर्षी झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील चॅम्पियन स्कूल येथे झाल्यानंतर ते परत पुढील शिक्षणासाठी कॅनडा आणि नंतर अमेरिका येथील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश मिळवून कॉम्प्युटर आणि ऑपरेशन रिसर्च या विषयात एम एस झाले.अमेरिकेत काही वर्षे नोकरी झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग अमेरिकेत उभारण्याचे ठरवून त्यांच्या पत्नी सौ प्रिया यांची साथ घेऊन सी व्ही पी कंपनी अमेरिकेत स्थापन केली. अनिरुद्ध कुलकर्णी या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ म्हणून काम करतात.\n← मुलांचे लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाही – डॉ. समीर दलवाई\nकेतकी माटेगावकरचं नवीन गीत रसिकांच्या भेटीला →\nटीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_948.html", "date_download": "2021-09-27T04:02:50Z", "digest": "sha1:CQCCPX6CPX4QOCRZ2PQM4JWW4M2Z5PZ2", "length": 7564, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत\nभैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत\nभैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने आंबेकर कुटुंबाला आर्थिक मदत\nअहमदनगर ः नगर तालुक्यातील भोयरे पठार गावातील भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच भोयरे पठार गावातील आंबेकर कुटुंबावर संकट कोसळा आहे कारभारी आंबेकर यांचा अपघाती निधन झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांच्या दोन मुलींच्या नावे बँक खात्यामध्ये 40 हजार रुपयाचे एफ डी करून धनादेश देण्यात आला\nघरामध्ये करता माणूस गेला तर संसाराचा गाडा पूर्णपणे थांबून जातो या भावनेने भैरवनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला व भविष्यात दोन्ही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी व अन्य खर्चासाठी उपयोगी पडणार असल्याची भावना संघटनेचे संजय मुठे यांनी व्यक्त केली यावेळी अध्यक्ष संजय मुठे, देवराम कोल्हे, नाना वाटोळे, प्रकाश मुठे, विजय उरमुडे, विक्रम अंबेकर, अशोक मुठे,दादाभाऊ बोरकर, बाळू आंबेकर, विकास आंबेकर, राजू झरेकर आदी सह भोयरे पठार गावातील भैरवनाथ आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/12/buy-a-cheap-home-or-shop/", "date_download": "2021-09-27T03:54:11Z", "digest": "sha1:4RGY6YWUVKZEEZK5BX6OVENUA4UCOE43", "length": 11963, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "स्वस्तात घ्या घर, दुकान..! या बँकेनं दिलीय संधी.. त्वरा करा! - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nस्वस्तात घ्या घर, दुकान.. या बँकेनं दिलीय संधी.. त्वरा करा\nस्वस्तात घ्या घर, दुकान.. या बँकेनं दिलीय संधी.. त्वरा करा\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली : स्वतःचे घर बांधण्याचे अनेकांचे स्वप्न असते. काहींना स्वतःचा उद्योग-धंदा सुरु करायचा असतो. मात्र, अडचण येऊन थांबते, ती पैशापाशी.. तुमचेही असेच काही स्वप्न असेल, तर काळजी करू नका.. लवकरच ते साकार होऊ शकते. ही काही भविष्यवाणी नाहीये, तर एक बँक तुमच्या मदतीला येतेय. तिच्या माध्यमातून तुमचे घराचे वा दुकानाचे स्वप्न साकार होऊ शकते.\nदेशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) सर्वसामान्य लोकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध करून दिलीय. आजपासून (ता.12) पंजाब नॅशनल बँक रेसिडेंशियल आणि कॉर्पोरेट मालमत्तांचा लिलाव करणार आहे. त्यात तुम्ही स्वस्तात मालमत्ता खरेदी करू शकता.\n‘पीएनबी’तर्फे ट्विट करून ही माहिती देण्यात आलीय. त्यात PNB e-Auction 12 मे 2021 रोजी होईल, असे म्हटले आहे. त्यात भाग घेण्यासाठी लोकांना ई-विक्री पोर्टल (e-Bikray Portal) https://ibapi.in वर भेट द्यावी लागेल. येथे लॉगिन करून स्वत:ची नोंदणी करा. कोरोनामुळे लिलावप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे.\nपीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, 10902 निवासी मालमत्ता, 2469 व्यावसायिक मालमत्ता, 1241 औद्योगिक मालमत्ता, 70 कृषी मालमत्ता लिलावासाठी उपलब्ध असतील. इच्छुक खरेदीदार त्यांच्या शहरानुसार निवडू शकतात. तपशीलवार माहितीसाठी https://ibapi.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा.\nबँकांनी लिलावात काढलेली ही मालमत्ता आहे. संबंधीत मालमत्तेच्या मालकाने कोणत्याही कारणास्तव कर्जाची परतफेड केली नसल्यास बँक ती मालमत्ता जप्त करून त्यांच्या नुकसानाची भरपाई करून घेते. यामुळे आपल्याला लिलावात स्वस्तपणे ही मालमत्ता खरेदीची संधी मिळू शकते.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\n तेलाची धार स्वस्त होतेय, पहा मोदी सरकारचा प्लॅन..\nभारतासाठी ‘ती’ आहे चिंतेची बाब; पहा नेमके असे का म्हटलेय डॅनिश कनेरियाने..\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/27/covid-19-the-new-york-times-news-narendra-modi-govt-india/", "date_download": "2021-09-27T05:03:10Z", "digest": "sha1:JIZYFVZGPSPINQJGJ2ZNCHHZYYA4ILCZ", "length": 13969, "nlines": 161, "source_domain": "krushirang.com", "title": "मोदी सरकारने केला मोठा दावा; म्हटलेय ‘न्युयॉर्क टाईम्सचा तोही अहवाल खोटाच..!’ - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % आंतरराष्ट्रीय", "raw_content": "\nमोदी सरकारने केला मोठा दावा; म्हटलेय ‘न्युयॉर्क टाईम्सचा तोही अहवाल खोटाच..\nमोदी सरकारने केला मोठा दावा; म्हटलेय ‘न्युयॉर्क टाईम्सचा तोही अहवाल खोटाच..\nदिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. आता जरी दुसरी लाट कमी होत असल्याचे दिसत असले तरी अजूनही दररोज लाखो रुग्ण सापडत आहेत. वाढत्या मृत्यूदराने सरकारचेही टेन्शन वाढले आहे, अशी परिस्थिती असताना दुसरीकडे भारतातील करोनाबाबत विदेशी माध्यमात अहवाल प्रसिद्ध होत आहेत. याआधी अनेक वेळा असे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. यावेळी मात्र करोना मृत्यूबाबत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालावरुन भारतात वादळ उठले आहे.\nया अहवालाचा हवाला देत विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर केंद्र सरकारनेही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला हा अहवाल पूर्णतः निराधार आणि खोटा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार केंद्र सरकारने असे म्हटले आहे, की हा अहवाल कोणत्याही प्रमाणावर आधारीत नाही. विकृत अनुमानांच्या आधारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत करोनाने ३ लाख १५ हजार २३५ जणांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे, की भारतात आतापर्यंत करोनामुळे मृत्यूंची संख्या किमान सहा लाख तर जास्तीत जास्त ४२ लाख असू शकतो.\nहा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. या अहवालाचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. त्यांनी म्हटले की, करोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. यानंतर भाजपने सुद्धा राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. करोनाच्या प्रत्येक देशाबाबत असे काही ना काही अहवाल येतच आहेत. इशारे दिले जात आहेत. कोणत्या देशात परिस्थिती गंभीर होईल, हे सुद्धा सांगितले जात आहे. भारताबाबत तर सातत्याने असे अहवाल येत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरही विदेशी माध्यमांत टीका करण्यात आली. आताही संयुक्त राष्ट्र संघाने भारतातील करोनाची दुसरी लाटेमुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हा अनुभव पाहता तिसरी लाट रोखण्यासाठी सरकारला आधिक ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत, असे म्हटले आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nचंद्रपूरबाबतच्या ‘त्या’ निर्णयाने बसलाय 2570 कोटींचा फटका; म्हणून बदलला निर्णय\nमुंबईला जो न्याय तोच इतर महापालिकांना देण्याची फडणवीस यांची मागणी; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n खर्चाचे बजेट आणखी बिघडणार; म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर करतील रेकॉर्ड\nभारत आणि अमेरिकेने तालिबानला दिलाय ‘हा’ इशारा; चीन-पाकिस्तानचीही होणार…\nबाब्बो.. पुढच्या महिन्यात तब्बल 20 दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या राज्यात कधी…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%B3", "date_download": "2021-09-27T05:09:22Z", "digest": "sha1:OTDZ3QJNP7XXQO43W7O6AOHRVP35B6CP", "length": 5298, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कटफळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकटफळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे.\nयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते.हे कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो.येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सिअस असते.\nLast edited on २८ फेब्रुवारी २०२१, at १३:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०२१ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Cochem+de.php", "date_download": "2021-09-27T03:19:34Z", "digest": "sha1:MZMN3G7A2HUHPSQZR57IE74OX2OGNR7L", "length": 3380, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Cochem", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Cochem\nआधी जोडलेला 02671 हा क्रमांक Cochem क्षेत्र कोड आहे व Cochem जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Cochemमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Cochemमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 2671 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनCochemमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 2671 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 2671 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Merzen+de.php", "date_download": "2021-09-27T05:07:47Z", "digest": "sha1:QYBC4YO66SHHCCCDPYBBWL6KBXXGPF7M", "length": 3380, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Merzen", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Merzen\nआधी जोडलेला 05466 हा क्रमांक Merzen क्षेत्र कोड आहे व Merzen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Merzenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Merzenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5466 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMerzenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5466 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5466 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/2021-18-03-01/", "date_download": "2021-09-27T04:01:08Z", "digest": "sha1:AVFAM2LU5OBVWDVEGCBOTAS5LFJWGHK6", "length": 13759, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आर्थिक राशिभविष्य 18 मार्च या राशी साठी बनत आहे लाभ मिळण्याची स्थिती...", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/आर्थिक राशिभविष्य 18 मार्च या राशी साठी बनत आहे लाभ मिळण्याची स्थिती…\nआर्थिक राशिभविष्य 18 मार्च या राशी साठी बनत आहे लाभ मिळण्याची स्थिती…\nV Amit 9:12 am, Thu, 18 March 21\tराशिफल Comments Off on आर्थिक राशिभविष्य 18 मार्च या राशी साठी बनत आहे लाभ मिळण्याची स्थिती…\nमेष : मेष राशीचे लोक आपल्या क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणूकीशी संबंधित योजनांचा विचारपूर्वक विचार करा. नवीन काम सुरू होण्याशी संबंधित योजनांवर चर्चा केली जाईल. दिवस कमाईसाठी सामान्य आहे. खर्च जास्त राहील.\nवृषभ : आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, महत्वाकांक्षा वाढेल. चांगले यश मिळेल, पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आपला आदर केला जाईल. आपल्यात अहंकार होऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असेल.\nमिथुन : मिथुन राशीच्या लोकांचे हक्क वाढतील. व्यवस्थापनाशी संबंधित काम तुम्हाला यश देईल. त्यांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येईल. परदेशी संपर्काचा फायदा होण्याची शक्यता आहे.\nकर्क : कर्क राशीला कौटुंबिक सहकार्य मिळेल. उच्च अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या आणि कोणताही युक्तिवाद टाळा. व्यापारी त्यांचे कार्य वाढविण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा प्रयत्न करतील. आर्थिकदृष्ट्या दिवस खूप चांगला आहे, संपत्ती जमा करण्यासाठीचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील.\nसिंह : आपल्या क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी सिंह राशिचे लोक रिसर्च करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतील. आज तुम्हाला अशी कल्पना येईल. जेणेकरून काम सहजपणे पूर्ण होऊ शकेल. आर्थिक बाबतीत वेळ चांगला राहील. सहज पैसे मिळतील\nकन्या : कन्या राशीसाठी सर्वोत्तम दिवस आहे. व्यापारी वर्गाला विशेष लाभ मिळेल. आपल्या ब्रँडला अनन्य ओळख मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास उंच राहील. यासह, आपण सर्व कठीण कार्य सहजपणे पूर्ण कराल. मिळकत करण्यासाठी वेळ चांगला आहे. बजेट बनवून खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.\nतुला : उच्च अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. आपल्या दैनंदिन रूटीन व्यवस्थित फॉलो केल्यास आपण ध्येय साध्य करू शकाल. स्पर्धा जिंकण्यासाठी चांगली वेळ आहे. आर्थिकदृष्ट्या, वेळ चांगला आहे, सरकारी स्रोतांकडून नफा मिळण्याची शक्यता आहे.\nवृश्चिक : वृश्चिक राशीच्या त्याच्या योजनेनुसार कामास गती देऊ शकेल. निर्यातीशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी योजना आखून काम केले जाईल. एकाग्रता राहील. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ आहे.\nधनु : धनु राशीच्या लोकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. कनिष्ठ अधिकारी कामात अडथळा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. स्वाभिमान आणि अभिमान यातला फरक समजणे फार महत्वाचे आहे. अहंकारात येऊन चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आपल्याला पैशाशी संबंधित काही गोष्टींची प्रतीक्षा करावी लागेल.\nमकर : मकर राशीच्या लोकांना प्रवास होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील आपल्या पराक्रमाच्या बळावर, सर्व अडचणींवर विजय मिळवून ते ध्येय गाठण्यात यशस्वी होतील. दिवस अनुकूल आहे, तुमच्या कार्याचे उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. पैशाच्या फायद्यासाठीही दिवस खूप चांगला आहे.\nकुंभ : कुंभातील लोकांना त्यांच्या संभाषणात आत्मविश्वास असेल. पैशाशी संबंधित प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासह चालू असलेला वाद सोडवण्याचा प्रयत्न होईल. जुन्या गुंतवणूकीमुळे पैशांचा फायदा होत राहील. व्याजावर पैसे देण्याचे योगही बनत आहे.\nमीन : मीन राशीच्या लोकांसाठी हा खूप चांगला दिवस आहे. तुमची आभा वाढेल. आपल्या कार्याकडे लोकांचे लक्ष वाढवले ​​जाईल. प्रत्येकासाठी समान विचार करुन आपण प्रत्येकाच्या हितासाठी काम कराल. आर्थिकदृष्ट्या, वेळ चांगला आहे. आपल्या व्यवस्थापन क्षमतेचे कौतुक केले जाईल.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious 18, 19 आणि 20 मार्च रोजी या राशींच्या यशाचे घोडे चारही दिशेला धावणार\nNext हनुमंता च्या आशिर्वादा ने या 6 राशी चे खिसे भरलेले राहतील जीवनातील समस्या पासून मिळेल मुक्ती\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nmkbharti.com/kvk-beed-bharti-2021/", "date_download": "2021-09-27T04:56:43Z", "digest": "sha1:GTI23U5WYQVFTYE3KBT7FEIXEBZFR6WD", "length": 3876, "nlines": 77, "source_domain": "www.nmkbharti.com", "title": "KVK Beed Bharti 2021 - नवीन भरती सुरू", "raw_content": "\nकृषी विज्ञान केंद्र बीड भरती 2021 – नवीन भरती सुरू\nकृषी विज्ञान केंद्र बीड मार्फत, विषय विशेषज्ञ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 16 मे 2021 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 01 पदे\nपदांचे नाव: विषय विशेषज्ञ\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: कृषी विषशास्त्र किंवा वनस्पती पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी.\nवयाची अट: 35 वर्षे\nअर्ज कसा करावा: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जनरल मॅनेजर, दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट, 7E, स्वामी राम तीर्थ नगर, झंडेवाला विस्तार, नवी दिल्ली – 110055\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2021\nआयकर विभाग भरती 2021 – नवीन भरती जाहीर\nजालना आरोग्य विभाग भरती 2021 – 07 जागा – नवीन जाहिरात प्रकाशित\nNMK – सर्व नवीन जाहिराती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/renuka-shahane-support-tanushree-dutta-5963861.html", "date_download": "2021-09-27T03:15:53Z", "digest": "sha1:5GD27G2ERUEI7246LQFTLZUVWHMUSAO6", "length": 7617, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Salman Khan Bhabhi Renuka Shahane support tanushree dutta in nana patekar controversy she post latter on Facebook | तनुश्री दत्ताच्या पाठीशी उभ्या राहिल्या अभिनेत्री रेणुका शहाणे, लिहिले मोठे लेटर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतनुश्री दत्ताच्या पाठीशी उभ्या राहिल्या अभिनेत्री रेणुका शहाणे, लिहिले मोठे लेटर\nमुंबई. सलमान खानची ऑनस्क्रीन भाभी म्हणजेच रेणुका शहाणेही आता तनुश्री दत्ताच्या सपोर्टमध्ये उतरली आहे. रेणुकाने नाना पाटेकर यांच्या विरुध्द लांबलचक पत्र लिहिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सेटवर नाना व्यतिरिक्त उपस्थित असलेल्या लोकांना विचारले, \"जर तनुश्रीच्या ठिकाणी तिथे उपस्थित लोकांपैकी कुणाची मुलगी असती, तर कसे वाटले असते तेव्हा तुम्ही काही पाऊल उचलेले असते तेव्हा तुम्ही काही पाऊल उचलेले असते कदाचित मुली सारखी आणि मुलगी यांमध्ये हाच फरक आहे.\" रेणुका पुढे म्हणाल्या की, \"जेव्हा चार पुरुष एका मुलीचा आवाज बंद करण्याच्या समर्थनार्थ उभे राहिले तर तिला आणि तिच्या घरच्यांची तोंड बंद करण्यासाठी पॉलिटिकल पार्टीची मदत घेण्यात आली. ही एक मोठी रिअॅक्शनच आहे.\"\nरेणुका पुढे म्हणाल्या, नानानी तनुश्रीला वाईट स्पर्श केला तेव्हा कोरिओग्राफर-डायरेक्टर पुढे का आले नाहीत...\n- रेणुकाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, \"नाना पाटेकरांना महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी काम करण्यासाठी ओळखले जाते. यामुळे त्यांना सन्मान मिळतो. पण दुसरी बाजू पाहता नानांचा स्वभाव खुप रागिट आहे आणि याचा सामना इंडस्ट्रीतिल अनेकांना करावा लागला आहे.\"\n- \"मी कधी नानांसोबत काम केलेले नाही आणि तनुश्रीसोबतही केले नाही. पण तनुश्रीचे मुद्दे मी लक्षात घेतले. ती म्हणाली की, डान्स करताना मला असहज वाटत होते, नानानी वाईट प्रकारे केलेला स्पर्श तिला आवडला नव्हता.\"\n- \"समजा नानाचा उद्देश तरुणीला वाईट प्रकारे स्पर्श करण्याचा नव्हता. पण कोरियोग्राफर-डायरेक्टरला त्या दरम्यान अभिनेत्रीचे समर्थन करायला हवे होते. कामाच्या ठिकाणी लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे योग्य आहे का की, सर्व लोक मिळून काम करतील असे वातावरण बनवायला हवे.\"\n- \"जर एखाद्या महिलेला सेटवर असहज वाटत असेल तर सर्व लोकांनी मिळून तिला असहज फिल करुन द्यावे हे गरजेचे आहे का. येथे अहंकार जिंकत आहे. फक्त फिल्म इंडस्ट्री नाही तर प्रत्येक ठिकाणी फक्त पुरुषांना सपोर्ट मिळतोय.\"\nचित्रपटामध्ये लागला होता अंडरवर्ल्डचा पैसा\n- रेणुकाने पुढे लिहिले, \"पुर्ण कथेमध्ये ज्या व्यक्तीला दाबण्यात आले, ती म्हणजे एकटी तनुश्री आहे. त्या चित्रपटाचे अनेक लीगल इश्यूही होते. पेमेंट्सविषयी काही प्रॉब्लम होते. चित्रपटावर अंडरवर्ल्ड पैसा लावला होता असेही ऐकले होते.\"\n- \"मी पाहिले आहे, जगात असे अनेक छोटे लोक आहेत, ज्यांचे ईगो खुप मोठे आहेत आणि त्यांच्याजवळ खुप पावरही आहे. मी जेव्हा अनेक लोकांना एकाच व्यक्तीवर बोट ठेवताना पाहते, तेव्हा मला काहीना काही गडबड वाटते.\"\n- \"हे माणुसकीचा गळा आवळण्यासारखे आहे, ज्या लोकांना त्या दिवशी सेटवर जिंवत असल्यासारखे वाटत होते त्यांच्या तुलनेत तनुश्री खुप समजदार आहे, \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/submit-compensation-proposal-immediately-yashomati-thakur/", "date_download": "2021-09-27T04:33:15Z", "digest": "sha1:XODRI5J2AABZVVNYI4TKBRNHM3QLBWIW", "length": 11371, "nlines": 97, "source_domain": "krushinama.com", "title": "भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करा – यशोमती ठाकूर", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nभरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करा – यशोमती ठाकूर\nअमरावती – अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे तालुक्यातील पाहणीदरम्यान दिले.\nजिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूरपरिस्थितीची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.\nनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील 32 घरांमध्ये शिरले. त्याचप्रमाणे धवळसरीच्या 5 आणि टीमटाळा येथील 3 घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसनाग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.\nबेबळा नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 5 हजार 595 हेक्टर क्षेत्रात शेतामध्ये पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी माहिती दिली.\nशिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. 92 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. याबाबतचे तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.\nबेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील 40 हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.\nचांदुर रेल्वे तालुक्यातील खोलाड नदीची पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील 180 घरांची अंशतः पडझड झाली असून 4 घरे पूर्णपणे पडली आहे. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया तत्परतेने व गतीने करण्यात यावी असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले. चांदुर रेल्वे तालुक्यातील16 गावातील अंदाजे 350 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले असून 20 हेक्टर जमीन खरडलली आहे.अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पालसखेड सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते\nकवठा कडू येथील पुलाची उंची वाढविणे, भिलटेक येथे नालाड नाल्यापाशी संरक्षण भिंत उभारण्यात यावी असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावातील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; तर ‘या’ जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी\nई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी\nऑक्सिजन निर्मितीत राज्यात ‘या’ जिल्ह्याचा पहिला क्रमांक\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/swearing-in-of-newly-elected-members-of-rajya-sabha-6-members-from-maharashtra-took-oath/", "date_download": "2021-09-27T03:34:55Z", "digest": "sha1:Z4JPGBSCCQGEDWQH2O2C26KMN6GTE6ZI", "length": 9237, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nराज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ\nनवी दिल्ली – राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. महाराष्ट्रातून 6 सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.\nआज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात\nसंसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी अशा एकूण 6 सदस्यांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. श्री. पवार आणि श्री. आठवले यांनी दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.\nकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित सदस्यांनी सामाजिक अंतर पाळून शपथ घेतली. या सदस्यांना आपल्या सोबत केवळ एक अतिथी आणण्याची परवानगी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य फौजिया खान यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्या सदस्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही त्यांचा शपथविधी पुढील संसद अधिवेशन काळात होईल.\nजाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे\nमहाराष्ट्रातील सहा सदस्यांसह देशभरातील अन्य नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनीही शपथ घेतली यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही आज शपथ घेतली. राज्यसभेच्या 19 जागांसाठी जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या.\nलसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे\nरुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/28/mumbai-news-sambhaji-raje-bhosale-slam-government-and-opposition-parties-on-maratha-reservation/", "date_download": "2021-09-27T05:05:25Z", "digest": "sha1:ROFIOAKRQYLCFQTIIBU2U3EKBIQSJMS6", "length": 13872, "nlines": 166, "source_domain": "krushirang.com", "title": "मराठा आरक्षण : खासदार छत्रपतींनी सत्ताधाऱ्यांसह भाजपबाबतही मांडले मुद्दे; पहा त्यांनी नेमके काय म्हटलेय ते - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % ट्रेंडिंग", "raw_content": "\nमराठा आरक्षण : खासदार छत्रपतींनी सत्ताधाऱ्यांसह भाजपबाबतही मांडले मुद्दे; पहा त्यांनी नेमके काय म्हटलेय ते\nमराठा आरक्षण : खासदार छत्रपतींनी सत्ताधाऱ्यांसह भाजपबाबतही मांडले मुद्दे; पहा त्यांनी नेमके काय म्हटलेय ते\nमुंबई : भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आरक्षण देण्यासाठी फ़क़्त तोंडपाटीलकी करणाऱ्या नेत्यांना लक्ष्य करतानाच मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका असेही आवाहन महाविकास आघाडी सरकारसह भाजपच्या नेत्यांना केले आहे.\nसंभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय म्हणून ३ पर्याय सुचवले असून यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रपणे प्रयत्न करून ठोस मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने रिव्ह्यु पिटिशन फाईल करताना ती फाईल लोकांना दाखवण्यासाठी नको, तर फुलप्रूफ पिटीशन म्हणून बनवावी. रिव्ह्यु पिटिशन टिकली नाही, तर अपवादात्मक परिस्थितीत करायचा असलेला क्युरेटिव्ह पिटिशनचा दुसरा पर्याय वापरावा. पूर्ण तयारीनिशी पिटिशन करण्याची काळजी घ्यावी. तसेच राज्य सरकारने राज्यपालांच्या मार्फत कलम ३४२ अ याद्वारे आपला प्रस्ताव केंद्र सरकारला द्यावा. गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दूर करण्यासाठी ५ ते ६ महिने जातील. मग तो प्रस्ताव राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे आणि मग केंद्रीय मागास वर्गीय आयोगाकडे जाईल तिथून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे गेल्यावर आरक्षणाचा मार्ग खुला होईल.\nपत्रकार परिषदेतील मुद्दे :\nमराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील मुद्दे मांडतात. पण ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करून देता येऊ शकतो का, हे मी नाही सांगणार.\nसत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही. समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका.\nकोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा नसून आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा.\nएकूणच आता पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘उद्रेक कुणी करू नका, करोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो’ असे म्हटल्याने अनेकांनी गैरसमज करून घेतला आहे. तसे काहीही नसून परस्थितीकडे लक्ष वेधून ही लढाई लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nआणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आरोग्य सेवकांना धक्काबुक्की; पहा कुठे घडलाय असा प्रकार\nमराठा आरक्षण : संभाजीराजे यांनी दिलाय ६ जूनचा अल्टीमेटम; म्हटलेय ‘लोक नाही, तर ‘ते’ असणार रस्त्यांवर..’\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-09-27T04:36:51Z", "digest": "sha1:2M7I3PNELOUA2JLHOKOUUAHBHJO4YCYL", "length": 3354, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गुन्हा Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nभ्रष्टाचाराचे बिंग फोडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा\nमिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजना योजनेंतर्गत मुलांना भाकरीसोबत मीठ देत असल्याचे वृत्त देणाऱ्या पत् ...\nलैंगिकता आणि स्त्रीवादी राजकारण\nलैंगिक हिंसा आणि कायदा यांच्यातील परस्परसंबंधांच्या बाबतीतील स्त्रीवादीमांडणीचा आढावा घेण्याचा प्रयत्न दोन भागांत केला आहे. त्या मालिकेतील हा पहिला ले ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/78455", "date_download": "2021-09-27T04:59:13Z", "digest": "sha1:4GM624SGI5UZP7XPRGL7T4QRJWRIVBVB", "length": 67972, "nlines": 438, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nकोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध\nया विषयाचे आधीचे संदर्भ :\n31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.\nया लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.\nही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :\n१.\tलसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध\n३.\tसामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.\nगेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :\n१.\tकोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.\n२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.\nदोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.\nअमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.\nकुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :\n१.\tलस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.\n२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.\nअर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.\nया संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.\nपुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.\nलसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:\n“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).\nयासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.\nलसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.\nकरोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.\nसद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.\nशेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.\nइंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:\n१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.\n२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.\nलसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :\n१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.\nसौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.\n२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.\n३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.\n४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.\nवैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.\nमहासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.\nतर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.\nचर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :\nया विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.\nआता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.\nया विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.\nमुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.\nकोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी\nसमजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,\n१.\tनॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.\n२.\tCT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.\nकोविड व चव संवेदना\nया आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.\nएक थिअरी अशी आहे.\nविषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.\nबहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.\nविविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.\nएव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.\nआरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :\n१.\tउष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना\n२.\tसंबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.\n३.\tहा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.\n४.\tअशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.\nACE2 चे कार्य :\nहे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.\nआता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.\nया संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.\n१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.\n२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.\n३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.\n“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे \nजर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.\nगेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.\nअशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.\nआपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :\nसौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.\nमध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.\nतीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.\nगंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.\nRemdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :\n* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते\n* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.\nभारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.\nया लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय \nया प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :\n१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).\n२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.\n३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.\nसुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :\n१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा\n२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने\n३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता\nवरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.\nगरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का\nया प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.\nभारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.\nजेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).\nअशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.\nडी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.\nसध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.\nमात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :\n• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य\n• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया\n• यकृत आणि हृदयविकार\nविराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :\nजेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.\nहेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.\nनेहमीप्रमाणेच अत्यंत उपयुक्त माहिती डॉ. कुमार. धन्यवाद\nपुन्हा एक माहितीयुक्त, अभ्यासपूर्ण धागा. आपले आरोग्यविषयक धागे आणि त्यावरील प्रतिसाद दोन्ही वाचनीय असतात. आजूबाजूला विखुरलेल्या, पसरलेल्या प्रचंड माहिती जंजाळात नेमके काय घ्यावे, काय करावे या विवंचनेत आपले धागे, सल्ले, जमोप्यांसारख्यांचे प्रतिसाद केवळ मार्गदर्शक न राहता एक आश्वासक, आत्मविश्वासपूर्ण वातावरण निर्मिती करतात. त्यासाठी तुमचे आणि तुमच्या धाग्यांवर प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांचे मनापासून आभार.\nपरिश्रम घेऊन लिहिलेली उपयुक्त\nपरिश्रम घेऊन लिहिलेली उपयुक्त लेखमाला.\nFilmy यांच्याशी सहमत. खूप\nFilmy यांच्याशी सहमत. खूप उपयुक्त धागा.\nगुरुवारी सकाळी कोविशिल्ड घेतली. रात्री थंडी वाजून थोडा ताप आला. अंग दुखले. दंडाचे स्नायू अजून दुखत आहेत\nनेहमीप्रमाणेच अत्यंत उपयुक्त माहिती डॉ. कुमार. धन्यवाद\nआरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार \nलेखक आणि वाचक अशा दोघांच्याही संयुक्त प्रयत्नाने प्रस्तुत लेखमाला उपयुक्त ठरत आहे.\nआपल्याला लवकर आराम पडण्यासाठी हार्दिक शुभेच्छा \nनेहमीप्रमाणे योग्य व संकलनीय लेख \nडाॅ कुमार मनापासून धन्यवाद\nनमस्कार डॉक्टर, मागच्या सोमवारी मी कॉवीड पॉसिटीव्ह आले आहे, घरीच विलगीकरणात आहे\nमाझा ५ दिवसांचा डॉक्टर चा औषधांचा कोर्से पूर्ण झाला आहे अजून चव आणि वास आले नाहीत\nमाझा प्रश्न असा आहे कि १४ दिवसानंतर मी बाहेर पडल्यावर किती दिवस मला कॉवीड पासून सुरक्षा मिळाले\nपरत इन्फेकशन किती महिने दिवस होऊ शकत नाही please guide\nसातत्याने अधिकृत माहिती पुरवणे व विचारलेल्या प्रश्नांचे, शंकांचे अधिकृत आणि नेमक्या माहिती द्वारा निरसन करणे, सर्व प्रश्नांची दखल घेऊन योग्य वेळेत उत्तर देणे आणि ज्याची अद्याप माहिती नाही ते तसे स्पष्टपणे सांगणे, सगळेच एकदम प्रोफेशनल आणि वाखाणण्याजोगे आहे.\nमानव यांचा पूर्ण प्रतिसाद >>\nमानव यांचा पूर्ण प्रतिसाद >> + 1\nडॉ कुमार यांचे या लेखमालेसाठी खूप आभार.\nआरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार \nकोविडने जे बऱ्यापैकी आजारी होते, ते बरे झाल्यानंतर त्यांच्या रक्तातील विषाणूला मारक असलेल्या अँटीबॉडीज रक्तामध्ये सुमारे ८ महिने ( म्हणजे संसर्ग दिनापासून मोजून) टिकून राहतात.\nअर्थात पुनर्संसर्ग हा तसा संदिग्ध विषय आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तरी विषाणूच्या बदललेल्या अवतारामुळे तो होऊ शकेल की नाही याबाबत खात्री देता येत नाही.\nलवकर बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा \nअतिशय बालिश प्रश्न असेल तरी\nअतिशय बालिश प्रश्न असेल तरी विचारतो.\nमानवी शरीराचे बाह्य भाग पूर्णतः स्किन नी झाकलेले आहेत त्याच प्रमाणे शरीराच्या आतील अवयव सुद्धा स्किन नी झाकलेले आहेत.\nमग व्हायरस नक्की शरीराच्या कोणत्या पेशींच्या संपर्क मध्ये येतो.\nस्किन च्या पेशीत तो संक्रमित होत नाही.\nमग त्याच्या टार्गेट पेशी कोणत्या आणि तो तिथं पर्यंत कसा पोचतो.\nत्वचेचा अडथळा दूर करून.\nप्रश्न चांगला आहे. फक्त आधी तुमच्या विधानाची दुरुस्ती करतो :\n\"शरीराच्या आतील अवयव सुद्धा स्किन नी झाकलेले आहेत. \" >>>> स्किन नाही.\nशरीराच्या आतील सर्व यंत्रणा एका पातळ म्यूकस आवरणाने आच्छादलेल्या असतात. आता सार्स-२ हा विषाणू या आवरणाला कसे भिडतो ते खालील चित्रात दाखवले आहे :\nविषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक अस्त्र आहे. ते आपल्या म्यूकस आवरणाजवळ येते. तिथे हे आपल्या पेशींचे ACE2 R हे प्रथिन विषाणूला स्वीकारते. मग विषाणू आवरणाला घट्ट चिकटतो आणि त्याची जनुके पेशीत सोडतो. >>>> संसर्ग\nआपली त्वचा ही चांगलीच जाड असते (विषाणूच्या दृष्टीने गेंड्याची कातडीच ) ती अखंड असताना तिला तो नाही भेदू शकणार .\nयाउलट म्यूकस आवरण हे पातळ व नाजूक असते.\nबाहेरची त्वचा जाड आहे\nबाहेरची त्वचा जाड आहे\nआतील त्वचा , म्हणजे अगदी पातळ , ओलसर आवरण असते , त्यातून विषाणू जिवाणू अगदी सहजपणे आत शिरू शकतात\nमाझ्या पूरक उत्तराची भर आणि तुमचा प्रतिसाद अगदी एकाच वेळेस आले.\nमागील प्रतिसादात हा विषाणू\nमागील प्रतिसादात हा विषाणू आपल्या श्वसनमार्गाला कसा भेदतो ते सचित्र दाखवले आहे. त्या अनुषंगाने थोडी अजून माहिती :\nत्याचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणूनच कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.\nआता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.\nDr कुमार आणि ब्लॅक कॅट.\nविषाणू नक्की कसा हल्ला करतो ह्याचे उत्तर मिळाले.\nतरी अजुन एक जोड प्रश्न आहे.\nACE 2R हे आपलेच प्रथिन फितूर होत आहे.\nते फितूर झाले नसते तर संक्रमण पण झाले नसते.\nनक्की ते गंडत कसे\nसर्वच व्हायरस ला ते प्रथिन स्वीकारता नसेल म्हणजे ह्याचा अर्थ तो विशिष्ट व्हायरस रोग निर्माण करण्यास सक्षम नाही असाच घेतला पाहिजे ना.\nव्हायरस रोगकारक आहे की नाही हे आपली यंत्रणा फितूर होते की नाही ह्या वर अवलंबून असते का \nम्हणजे घरभेदी आपल्याच शरीरातील पेशी असतात का\nसर्व सजीव हे एकाच ग्रहावर तीच\nसर्व सजीव हे एकाच ग्रहावर तीच मूलद्रव्ये वापरून बनले आहेत, त्यामुळे एकमेकांना साम्य असलेली प्रथिने एकमेकांत असणे हे अगदी सहज नैसर्गिक आहे\nआपली प्रथिने आपल्या भल्यासाठीच असतात , पण त्याचाच वापर करून व्हायरस आत शिरतात. व्हायरस स्वतचे स्वतः पुनरुत्पादन करू शकत नाहीत , कारण जिनोम असला तरी त्याच्या कोप्या काढणारा छापखाना त्यांच्यामध्ये नसतो , आत शिरले की ते होस्टच्या छापखान्याने स्वतःच्या प्रति काढतात , आतील इतर कण वापरून ते स्वतःची प्रजा निर्माण करतात,\nही प्रजा बाहेर कशी येणार , तर ती होस्ट सेल फोडून , त्यात ती होस्ट सेल मरते\nत्या वरच्या चित्रात डावीकडून एक विषाणू शिरत आहे\nउजवीकडून बाहेर येणारा चित्रात एकच दाखवला असला तरी प्रत्यक्षात ते हजारो असतात\nपुन्हा एकदा चांगला उपप्रश्न.\nआपले ACE२ फितूर झाले असे मी नाही म्हणणार शेवटी आपण काय आणि विषाणू काय, जीवसृष्टीचाच भाग आहोत. त्यामुळे या विषाणूच्या बाबतीत असे होते, की आपल्या या प्रथिनाबद्दल त्याला सुद्धा प्रेम (affinity) असते \nआता या अनुषंगाने अजून एक महत्त्वाची माहिती देतो. जर आपण गंभीर कोविडने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे निरीक्षण केले, तर त्यातून एक महत्त्वाची माहिती मिळते. जास्ती करून मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या लोकांचा covid-19 अधिक प्रमाणात गंभीर झाला.\nयाउलट ऍलर्जिक दम्याच्या रुग्णांना ( वरील सहव्याधींच्या तुलनेत ) एक विशेष फायदा झाला अशा रुग्णांमध्ये ACE2 प्रथिनाचे प्रमाण कमी असते आणि हे रुग्ण जो स्टिरॉइड्सचा फवारण्याचा उपचार घेत असतात त्याने या प्रथिनाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळेच या विषाणूला दम्याच्या रुग्णांमध्ये शिरण्यास प्रेममय वातावरण मिळत नाही \nनेहमीप्रमाणे खूपच माहितीपूर्ण लेख\nमग आपली फौज पाच पन्नास\nमग आपली फौज पाच पन्नास पेशींचे बळी गेल्यावर च हात्यार घेवून पोचते काय .\nएखादा विषाणू असेल तर त्यालाही\nएखादा विषाणू असेल तर त्यालाही गिळणे सुरूच असते, पण विषाणूंची संख्या एका लिमिटच्या वर गेली की तिथे जास्त डॅमेज सुरू होतो , मग आपली पुढची यंत्रणा जास्त जोरात भाग घेते\nकुमार सर खूप महत्वपूर्ण\nकुमार सर खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे.\nब्लैक कैट तुम्ही पण खूप छान प्रतिसाद लिहिता.\nकुमार सर, या माहितीपूर्ण\nकुमार सर, या माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद.\nब्लॅक कॅट , तुम्हीही प्रतिसादातून वेळोवेळी योग्य माहिती देत आहात त्याबद्दल आभार.\nकुमार सर, या माहितीपूर्ण\nकुमार सर, या माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद.\nब्लॅक कॅट , तुम्हीही प्रतिसादातून वेळोवेळी योग्य माहिती देत आहात त्याबद्दल आभार. >>> अगदी अगदी.\nवेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरातूनही चांगली माहिती मिळत आहे.\nमानव यांचा पूर्ण प्रतिसाद >>\nमानव यांचा पूर्ण प्रतिसाद >> + 1\nडॉ कुमार यांचे या लेखमालेसाठी खूप आभार.\nवरील सर्व सजग वाचकांचे\nवरील सर्व सजग वाचकांचे प्रोत्साहनाबद्दल आभार \nयेथील चर्चेच्या अनुषंगाने आलेली काही महत्त्वाची माहिती दिनांकासह मूळ धाग्यात समाविष्ट करीत आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपशूंपुढे काढतो फणे मी बेफ़िकीर\nआवाज बंद सोसायटी - भाग ४ पाषाणभेद\nपायाच्या तळव्यांची आग मामी\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको मार्गी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-09-27T04:14:29Z", "digest": "sha1:G4OAVJUSCFR2XAXFE7BFVYTRUYJMCBUW", "length": 10022, "nlines": 121, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर! -", "raw_content": "\nनाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर\nनाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर\nनाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर\nसिडको (जि.नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनणार आहे. वाचा सविस्तर...\nखासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी\nनाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त, सुसज्ज कोरोना सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या नाशिक शहराचा विचार करता सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा समावेश होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णतः मेटाकुटीस आले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावतानगर येथील सावरकर सभागृह व रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत कोविड सेंटर उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, पुढील दोन दिवसांत या ठिकाणी सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.हा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.\nहेही वाचा - काळजी घ्या नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू\nसध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन\nसावरकर सभागृहामध्ये ऑक्सिजनचे एकूण ६० बेड व इतर १०० बेड असे एकूण एक हजार १६० बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टाफ व स्वयंसेवक असणार आहेत. परिसरातील खासगी डॉक्टरांनी भरतीची तयारी दर्शविली आहे. यात डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, तसेच एकूण पाच नर्स त्यांनी सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.\nहेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात\nमहाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने निःशुल्क ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू आहे. याकरिता परिसरातील स्वयंसेवक, नर्स, डॉक्टर व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हातावर पोट भरणाऱ्या सिडकोतील कामगार वसाहतीतील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. याचे समाधान आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना\nPrevious Postनाशिकसाठी सात हजार रेमडेसिव्हिर होणार उपलब्ध; मायलन कंपनीकडून विशेष विमानाने पुरवठा\nNext Post”आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..” भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळीचा अनोखा प्रयोग; पाहा VIDEO\nSpecial Report | नाशिकमध्ये बोट क्लब सुरु; 6 वर्षांपासून रखडला होता प्रकल्प\nयेवल्यात कोरोना बाधितांची शंभरी पार; प्रशासनासह नागरिकांचे वाढले टेन्शन\nथकबाकी भरा अन्‌ बिलमाफीसह पायाभूत सुविधाही मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://komalrishabh.blogspot.com/2011/02/blog-post_2114.html", "date_download": "2021-09-27T03:02:24Z", "digest": "sha1:3EOF3OIDZFBIW2SDMTMUV53AI4T7HRKQ", "length": 18911, "nlines": 164, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....: केसरबाई-३", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nमैफिलीत फोटोग्राफर आला तर त्याला गावाबाहेर घालवा म्हणायला कमी न करणाऱ्या माईंना तुम्ही माझ्या शिल्पकार मित्रासाठी ` पुतळ्यासाठी रोज पोज देऊन बसा ' म्हणायचे\nम्हणजे माझ्या धैर्याची कसोटीच होती . पण त्यापूर्वी अशाच स्वरूपाच्या धाडसी कृत्यांत माझा वाटा होता . हिराबाई बडोदेकरांची पार्ल्याला म्युझिक सर्कलतर्फे टिळक मंदिराच्या पटांगणात\nएकसष्टी साजरी करायची ठरली असताना केसरबाईंना अध्यक्ष करायचे ठरवले होते . त्याच्या बंगल्याचे तीन मजले चढून जाताना रामरक्षा पाठ नसल्याचे मला दुःख झाले होते आणि\nकेसरबाईनी मात्र आश्चर्याचा धक्काच दिला होता .\n\" अरे , मी चंपूला धीर देऊन कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये गायला लावली होती . भयंकर भित्री होती . मी समारंभाला येते . पण ती भाषणंबिषणं तू कर . तो फाजीलपणा तुला चांगला\nजमतो . मी नुसती येईन . चंपूच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देईन . \"\nडोळे दिपवून टाकणाऱ्या त्या तेजस्वी पण टणक हिऱ्याच्या आत असला , ज्याला कोकणीत ' मायेस्तपणा ' म्हणतात तो त्या दिवशी मला दिसला, . साठी उलटलेल्या हिराबाई बडोदेकर\nकेसरबाईच्या लेखी . कॉन्फरन्सेस मध्ये आणि राजेरजवाड्यांच्या घरच्या आणि दरबारच्या उत्सवप्रसंगी केसरबाई , हिराबाई आणि फैय्याझखाँसाहेब असा संगीताचा त्रिवेणी\nसंगम झालाच पाहिजे अशी परिस्थिती होती . हिराबाईंच्या सत्काराला केसरबाई आल्या . त्यांच्या हस्ते हिराबाईंना वाढदिवसाची भेट दिली . हजारो लोकांपुढे हिराबाईनी माईच्या\nपायांवर आपले मस्तक ठेवले आणि माईनी चंपूला पोटाशी घट्ट धरून मिठी मारली . मैफिलीतल्या मंचावर स्वतःचा आब एवढासासुध्दा बिघडू न देणाऱ्या केसरबाईचे ते दर्शन .\nएका सर्वस्वी निराळ्या घराण्याची गायकी गाणाऱ्या हिराबाईंविषयी वाटणारी आपुलकी त्या मिठीतून जशी सिध्द झाली तशी हजार शब्दांनी व्यक्त झाली नसती . इतके प्रभावी अध्यक्षीय\nमूक वक्तव्य त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही मी ऐकले नाही . भारतीय संगीतातल्या गंगायमुनांचा संगम पाहिला असेच सर्वांना वाटले .\nमुंबई विद्यापीठाच्या संगीत - विभागाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले . म्हणजे अक्षरशः हस्ते . पुन्ही एकदा केसरबाईना विनंती करण्याचे काम माझ्याकडे आले . रीतसर मी\nत्यांचे रागावणे सहन केले. \" मी भाषण करणार नाही , सांगून ठेवते . \" ही अट मान्य केली .\nरवींद्रनाथांसाठी 1938 सालच्या एप्रिल महिन्यात केसबाई गायल्या होत्या . गुरूदेव त्या वेळी सत्याहत्तर वर्षांचे . माई पंचेचाळीस वर्षांच्या . ते गाणे ऐकून रवींद्रनाथांनी लिहिले होते :\n\" हे गाणे म्हणजे अप्रतिम परिपूर्णतेचा एक कलात्मक चमत्कार आहे . केसरबाईंचे गाणे ऐकण्याची संधी मला साधता आली हे मी माझे भाग्य समजतो . त्यांच्या आवाजातली जादू ,\nविविध प्रकारच्या ( मॉड्यूलेशन्स ) संगीतातली वेशिष्ट्ये दाखवणे , आणि तेही केवळ तंत्राला शरण जाऊन नव्हे किंवा यांत्रिक अचूकपणाने किंवा पढिकतेच्या प्रदर्शनाने\nनव्हे , संगीतातला हा चमत्कार प्रकट करणे जन्मजात प्रज्ञावंतांनाच ( जिनियस ) शक्य असते हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिध्द करून दाखवले आहे . आज संध्याकाळी ह्या अनमोल अनुभूतीची\nसंधी मला दिल्याबद्दल केसबाईंना माझे धन्यवाद आणि आशीर्वाद . \" ` सूरश्री ' ही पदवी त्यांना रवींद्रनाथांकडूनच मिळाली होती .\nज्याचे सारे व्यक्तिमत्व सुरांनी भरलेले असा महाकवी श्रोता आणि तपःपूत सुरांनी अंतर्बाह्य प्रज्वलित झालेली अशी ही महान कलावती गायिका . प्राचीन काळातील पुराणकार\nम्हणाले असते की , त्या समयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली . \" अरे , चित्रासारखे बसून गाणं ऐकत होते . \"\" माई म्हणाल्या . रवींद्रनाथांच्याच अदृश्य बोटाला धरून मी पुतळ्याचा विषय काढला .\n\" माझा म्हातारीचा पुतळा तुला चेष्टा करायला सापडले नाय आज कोण \n\" मनाने मोकळ्या झाल्या की माई कोकणीतून बोलायच्या . ` बटाट्याटी चाळ , ' ` वाऱ्यावरची वरात ' वगेरे माझ्या लीला त्यांनी पाहिलेल्या असल्यामिळे त्यांच्या लेखी ` वात्रटपणा ' हाच माझा\n\" चेष्टा नाही माई . तुम्ही एकदा संधी द्या माझ्या मित्राला . तुमचा परमभक्त आहे . युरोप - अमेरिकेत नाव झालेले शिल्पकार आहे . स्वभावाने लहान मुलासारखा आहे .\"\n\"\" काय नाव म्हणालास \n\" शर्वरी . \"\n\" हे कसलं नाव मुलीसारखं \n\" आता ते नाव काय मी ठेवलं . पण अश्राप माणूस - आणि उत्तम आर्टिस्ट . मग पण अश्राप माणूस - आणि उत्तम आर्टिस्ट . मग \n\" अरे मला फार वेळ बसवत नाय रे . \"\n\" तुमच्या तब्येतीला सांभाळून बसू या . \"\n\" पण माझी अट आहे सांगते . तो पुतळा होईपर्यंत तू रोज येऊन बसायला हवं \"\n\" मी काय करू बसून \n\" बस माझ्याकडे गप्पा मारत . त्या बंगल्याशी मी काय बोलणार \n\" त्याला हिंदी येतं . \"\n\" ठीक आहे . पण एका अटीवर . तुमच्याकडे तुमच्या गाण्यांच्या तुम्ही टेप्स करून घेतल्या\nआहेत , त्या तुम्ही ऐकवल्या पाहिजेत . \"\n\" ऐकवीन . \"\nमाझ्या कुंडलीतले सारे शुभग्रह त्या क्षणी केसरबाईंच्या ` पराग ' बंगल्यातल्या त्यांच्या त्या तिसऱ्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात एकत्र जमलेले असावेत .\nमी शर्वरीला तार ठोकली . तो बिचारा तिथूनच पुतळ्याला लागणारी कसलीशी ती पोतेभर माती मळूनच घेऊन आला . त्याला घेऊन मी माईच्या घरी गेलो . शर्वरीने त्यांच्या पायाशी\nलोटांगण घातले . आणि त्यानंतरचे दहाबारा दिवस ही एक पर्वणी होती . इकडे शर्वरीची बोटे मातीतून केसबाईंची प्रतिमा आकाराला आणीत होती आणि माई आयुष्यातल्या असंख्य\nआठवणी सांगत होत्या . काही सुखाच्या , काही दुःखाच्या . मधूनच फळणीकर डॉक्टर यायचे . एवढे नामवंत भिषग्वर्य . धिप्पाड देहामनाचे . पण माईपुढे लहान होऊन वागत . माई त्यांना\nएकदा म्हणाल्या , \" डॉक्टर , अहो , थोड्या दिवसांसाठी तरी मला एकदा बरी करा . एकदा गाऊनच दाखवते .\" माईवर परमभक्ती असणाऱ्या फळणीकर डॉक्टरांना अश्रू लपवावे\nखुर्चीवर अधूनमधून स्वस्थ बसायच्या . शर्वरी आपल्या कामात दंग . मी त्या वार्धक्यातही तो अंगभूत डौल न गमावलेल्या पण आजाराने जर्जर होत चाललेल्या माईकडे पाहत बसलेलो\nअसताना मनात विचार यायचा ; ह्या बाहेरून थकलेल्या देहाच्या रंध्रारंध्रात कसा एक अनाहत तंबोरा वाजत असेल . मनातल्या मनात किती रागांची , किती बंदिशींची , किती सुरावटींची किती तांनाची, बेहेलाव्यांची भेट घडत असेल. सूर असे मनात दाटलेले असताना वार्धक्यामुळे ते बाहेर फुटणे बंद व्हावे . - कसल्या यातना ह्या त्या सुरांसारख्याच असंख्य मेफिलींच्या आठवणी.\nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/mens-hockey-team-wins-olympic-bronze-after-40-years-hocky-india", "date_download": "2021-09-27T03:20:48Z", "digest": "sha1:TPHQQNFSMFZ2WTQUECPKKSFWK4OSER26", "length": 16171, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "४१ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला.... - द वायर मराठी", "raw_content": "\n४१ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला….\nटोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदकाने चार दशके विस्मृतीत गेलेल्या भारताच्या ऑलिम्पिक हॉकीच्या सुवर्णक्षणांची पुन्हा आठवण करून दिली आहे. हा संघ तरुण आहे. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षक रिड म्हणतात, ही तर सुरुवात आहे. हे ‘ऍपीटायझर’ आहे. अजून मुख्य मेजवानी यायची शिल्लक आहे.\nतब्बल ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक पदकाच्या व्यासपीठावर दिसला. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारतीय हॉकी संघाचे नाव हॉकी पदक विजेत्यांच्या यादीत प्रथमच झळकले आहे. भारतीयांसाठी हॉकीचे एक पदक १० पदकांच्या समान असेल.\nभारतीय हॉकीचा सुवर्णकाळ संपला आणि देशातील अन्य खेळांनी भारताच्या युवा पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली. क्रिकेट हा खेळ त्यामध्ये अग्रेसर होता. हॉकीपासून दूर दूर जात चाललेल्या युवा पिढीला हे ऑलिम्पिक पदक पुन्हा हॉकी स्टेडियमवर खेचून आणेल का या प्रश्नाचे उत्तर कदाचित लवकर सापडणार नाही. मात्र भारतीयांना आणि युवकांना हॉकी हा खेळ टेलिव्हिजनच्या माध्यमातून मात्र यापुढे निश्चित आकर्षित करेल.\nटोकियोमध्ये जर्मनीविरुद्ध कांस्य पदकासाठीची लढत तमाम भारतीय क्रीडारसिकांसाठी सुवर्णपदकापेक्षाही मोठी होती. तब्बल ४ दशके गमावलेले हॉकी पदकाचे सुख तमाम क्रीडारसिक शोधण्याचा प्रयत्न करत होते. किंबहुना त्या दुर्मिळ क्षणासाठी प्रत्येक भारतीय आसुसलेला होता. खेळाडूंच्याही भावना त्यापेक्षा वेगळ्या नव्हत्या. १-३ अशा पिछाडीवरून बरोबरी आणि पुन्हा त्यानंतर आघाडी ५-३ अशी आघाडी अखेरच्या सत्रात टिकेल, ही नेहमीची काळजी आजही भेडसावत होती. जर्मनीने चौथा गोल केला त्या वेळी पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली. अखेरच्या क्षणी जर्मनीला मिळालेला पेनल्टी कॉर्नरचा फटका गोलरक्षक श्रीजेशने अडवल्यानंतर करोडो भारतीयांच्या हृदयाचे थांबलेले ठोके पुन्हा एकदा व्यवस्थित पडायला लागले. भारतीय हॉकीपटूंचाही संयम, धीरोदात्तपणा संपला. अश्रू अनावर झाले.\nभारतीय हॉकीपटूंप्रमाणेच तब्बल अडीचशे कोटी रु. हॉकी प्रशिक्षणासाठी देणार्या ओडिशा सरकारचे अभिनंदन करायला लागेल. टीका करणारे अनेकजण आहेत आणि होते. परंतु मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासारखे मदतीचा हात पुढे करणारे दुर्मिळ आहेत. २०२३पर्यंत भारतीय हॉकी संघाच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. त्यांचे अनुकरण इतर काही राज्यांनी केल्यास अन्य खेळातही अशी पदके यायला लागतील.\nभारतीय हॉकी संघाचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांची गेल्या तीन वर्षांपासूनची मेहनत फळाला आली. त्यांनी गोलरक्षक श्रीजेश आणि मनप्रीतसिंग या सीनियर खेळाडूंवरही विश्वास ठेवला. मनप्रीतकडे कप्तानपद सोपवले. या दोघांनीही कोचचा विश्वास सार्थ ठरवला. दोघांचेही हे तिसरे ऑलिम्पिक. श्रीजेश गेली १५ वर्षे भारतीय हॉकी संघात आहे, गोलरक्षक हा नेहमीच परिपक्व असायला हवा. रिड यांना त्याची जाण होती. श्रीजेशच्या अनुभवाचा त्यांनी फक्त गोलपोस्टपुरता उपयोग केला नाही तर भारताच्या बचाव फळीला मार्गदर्शन करण्याचे कामही त्याच्यावर सोपवले. गोलरक्षक हा भिंतीसारखा असायला हवा. जेव्हा संघातील आक्रमक फळीलाही विश्वास वाटतो की, आपण केलेल्या मेहनतीचे, गोलांची गोलरक्षक माती करणार नाही, तेव्हाच आक्रमणाची धार अधिक तेज तर्रार होते.\nश्रीजेश भारतीय ह़ॉकी संघासाठी अशी तिहेरी मदत करत आहे. २०१२, १०१६, २०२० या तिन्ही ऑलिम्पिकचा त्याचा अनुभव आहे. ३ वर्ल्ड कप, २ एशियन गेम, २ राष्ट्रकुल स्पर्धा, २०१३चा एशिया कप, ४ वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी, हॉकी वर्ल्ड लिग अशा सार्या स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाच्या अविभाज्य भाग बनला होता. भारतीय संघाचेही त्याने नेतृत्व केले आहे. त्यामुळे संपूर्ण संघाची जबाबदारी स्वीकारलेला हा खेळाडू आज अंतिम क्षणी गोल वाचवून भारताच्या इतिहासाचा साक्षीदार बनला. श्रीजेशने ४० व्या सेकंदाला जर्मनीने मारलेला शॉर्ट कॉर्नर अडवला नाही तर जर्मन संघाचे आक्रमण विजयी होईपर्यंत रोखले.\nकप्तान मनप्रीत सिंगही तीन ऑलिम्पिकचा अनुभव गाठीशी असलेला. या दोघांनीही प्रदीर्घ कारकिर्दीत सर्व स्पर्धा आणि पदकांच्या विजयांचे क्षण अनुभवले होते. मात्र ऑलिम्पिक पदकाचा अनुभव हा किती आगळा वेगळा असतो त्याचा अनुभव आज श्रीजेश व मनप्रीतचा सीनियर खेळाडूंनी घेतला.\nहरमनप्रीत, गुरुजीत, वरुण कुमार, सिमरनजीत, हार्दिक सिंग या युवा पिढीच्या अप्रतिम कामगिरींमुळे भारतीय हॉकीचा ऑलिम्पिक पदकापासूनचा नवा प्रवास सुरू झाला आहे.\nभारताची युवा पिढी या युवकांच्या कामगिरीमुळे हॉकीकडे आत्कृष्ट होईल अशी आशा आहे. या तरुण खेळाडूंच्या हॉकी संघाच्या कामगिरीमुळे नवी पिढीही पुन्हा हॉकीच्या प्रेमात पडेल असे मानायला हरकत नाही.\nहॉकी इंडियाने २०१६ पासून स्थापन केलेल्या हॉकी कोअर ग्रुपच्या मेहनतीला आता कुठे यश मिळायला सुरूवात झाली आहे. ऑलिम्पिकमधील भारतीय १० पैकी ९ गोल स्कोअर्स हे याच कोअर ग्रुपमधून आलेले आहेत.\nरिओ ऑलिम्पिकनंतरची पूर्व तयारीची ४ वर्षे आणि वाढलेले एक वर्ष अशी ५ वर्षे ही तरुण मुले एकत्र सराव करताहेत. स्पर्धा खेळताहेत, दौरे करताहेत. या भारतीय संघातील जवळ जवळ निम्म्या संघाला कोरोनाची बाधा झाली होती. ते आजारपण, विलगीकरण, सक्तीची विश्रांती आणि सराव, यामुळे गेले वर्षभर ही सर्व मुले घरीही जाऊ शकलेली नाहीत.\nचार दशके विस्मृतीत गेलेल्या भारताच्या ऑलिम्पिक हॉकीच्या सुवर्णक्षणांची त्यांनी पुन्हा आठवण करून दिली. हा संघ तरुण आहे. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षक रिड म्हणतात, ही तर सुरुवात आहे. हे ‘अपीटायझर’ आहे. अजून मुख्य मेजवानी यायची शिल्लक आहे.\nभारताच्या पुरुष संघाच्या पदकाच्या मिळकतीमुळे उपांत्य फेरीत शुक्रवारी खेळणार्या महिला संघाचाही उत्साह वाढला आहे. उद्याचा सामना अधिक उत्कंठावर्धक व महत्त्वाचा आहे.\nविनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वृत्तांकन केले आहे.\nपूर्वलक्ष्यी कर रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत सादर\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/02/Nagar_24.html", "date_download": "2021-09-27T03:37:46Z", "digest": "sha1:XIQRZHSGTYXX25VOMVDYS73DLFCU36HE", "length": 9509, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "गावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar गावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर\nगावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर\nगावागावात विशारद निर्माण व्हावेत ः डॉ. कशाळकर\nअहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षण क्षेत्रात आदराने उल्लेख केला जातो. ज्या महाविद्यालयात दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत. अशा महाविद्यालयात गागावातून विषारद निर्माण करण्याची क्षमता आहे. अशा महाविद्यालयाशी अखिल भारतिय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्यशी सहकार्य करार करताना आनंद होत असल्याचे मत अखिल भारतिय गंधर्व महा विद्यालयल, मंडळ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांनी व्यक्त केले.\nन्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर चा संगीतविभाग आणि अखिल भारतिय गंधर्व महाविद्यालय मुंबई यांच्यात महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सहकार्य करार समारोह संपन्न झाला. यावेळी संगीत मैफिल आयोजित करण्यात आली. याप्रसंगी डॉ.कशाळकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव विश्वाससराव आठरे, विस्वस्त वसंतराव कापरे, प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, संगित विभागाचे प्रमुख निलेश खळीकर तर गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.विकास कशाळकर, उपाध्यक्ष पांडूरंग मुखडे, गांधर्व महाविद्यासयाचे निबंधक विश्वाससराव जाधव उपस्थित होते.या वेळी न्यू आर्टस महाविद्यालयाच्या संगित विभागाने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवात विभाग प्रमुख निलेश खळीकर व विद्यार्थांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनास नगर शहरातील संगीत रसिक व विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांनी प्रास्ताविक केले.संगीत विभागाची प्रगती अभिमानास्पद आहे असे मत नंदकुमारजी झावरे पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर विभागप्रमुख निलेश खळीकर यांची शास्त्रीय व फ्युजनची संगीत मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. त्यांना शेखर दरवडे (तबला) आनंद मकासरे (ड्रम) संके सुवर्णपाठकी(संवादिनी) ऋषिकेश कुल्हट (पखावज) ऋषि सागडे (गिटार) या सर्वांनी सुंदर साथ करून दाद मिळवली. निवेदन प्रा.उद्धव उगले तर डॉ. बी.बी.सागडे यांनी आभार मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-27T04:19:36Z", "digest": "sha1:ONJE7EFUCRBOENKEN6Q5HL5QYVMMC3XM", "length": 17154, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दौरे न करण्याच्या शरद पवारांच्या मताशी मी सहमत पण…. | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra दौरे न करण्याच्या शरद पवारांच्या मताशी मी सहमत पण….\nदौरे न करण्याच्या शरद पवारांच्या मताशी मी सहमत पण….\nमुंबई, दि.२७ (पीसीबी) : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.\n“शरद पवार यांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे शरद पवार यांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारच आहे.”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nदरम्यान, आज मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोकणात काही जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यात घरगुती वापराच्या वस्तू, सॅनिटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं.\nPrevious articleअतुल भातखळकरांचा पवारांना टोला; “स्वतः काही करायचं नाही आणि…”\nNext article‘लोकप्रतिनिधींनी नागरीकांच्या सुख-दुखात सहभागी व्हावे’- आमदार महेश लांडगे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, उगीच गोरगरिब विदयार्थ्यांंना त्रास देऊ...\n“छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला”; शिवसेना भुजबळांविरोधात हायकोर्टात\nसायबर क्राईमच्या वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा \n“गीतेंच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही”; पवारांवरील टीकेमुळे तटकरेंची...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/chapter-8003-.html", "date_download": "2021-09-27T04:11:38Z", "digest": "sha1:L4B2A6MCHOU5GRWGLYUCVD6G56DNOLSY", "length": 25507, "nlines": 120, "source_domain": "santsahitya.org", "title": "संताकडे क्षमायाचना संत साहित्य Sant Sahitya", "raw_content": "\nचतुःश्लोकी भागवत : संताकडे क्षमायाचना\nमराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.\nराजा परीक्षितीची योग्यता भागवत सार\nश्रीएकनाथ म्हणतात मीं गुरुआज्ञेनें हा ग्रंथ मराठींत रचिला\n जो गुरुकृपा पावे प्रबोध पूर्ण ब्रह्मानंद स्वयें होय तो ॥८१॥\nऐसें फावलें ज्या श्रीभागवत ते पावले ज्ञानमथितार्थं संतोषावया ग्रंथ म्यां हा केला ॥८२॥\n हे बोल कळले मज पाहा पां वांचुनी ज्ञानार्थसंकल्पा आकळे वाग्जल्पा हें घडे केवीं ॥८३॥\n नित्य नवी प्रेमाची ओल हे कृपा केवळ त्या संतांची ॥८४॥\nया धाडसाबद्दल संताकडे क्षमायाचना\nश्रीभागवत आणि भाषे मराठे हें बोलणें नवल वाटे हें बोलणें नवल वाटे पूर्वीं नाहीं ऐकिले कोठें पूर्वीं नाहीं ऐकिले कोठें अभिनव मोठें धिटावा केला ॥८५॥\nमुख्य संस्कृतचि मी नेणें यावर प्राकृत ग्रंथ करणें यावर प्राकृत ग्रंथ करणें जें कांहीं बोलिलों धीटपणें जें कांहीं बोलिलों धीटपणें तें क्षमा करणें जनकत्वें संतीं ॥८६॥\n तेणें माउलीची निवे चाड मज आपल्याचें तुम्हां कोड मज आपल्याचें तुम्हां कोड प्राकृतही गोड मानिला ग्रंथ ॥८७॥\n तेंचि ग्रंथकथनें कथिलें म्यां ॥८८॥\nजें बळें ओढून नेइजे तैसे तेंचि चालुनी आले आपैसें तेंचि चालुनी आले आपैसें तेवीं मन हिरोन हषीकेशें तेवीं मन हिरोन हषीकेशें बळात्कारें ऐसें बोलविले पैं ॥८९॥\nयेथें पराक्रम नाहीं माझा हा ग्रंथ आवडला अधोक्षजा हा ग्रंथ आवडला अधोक्षजा तेणें बोलविलें ज्या निजगुजा तेणें बोलविलें ज्या निजगुजा त्या ग्रंथार्थवोजा वोडवला ग्रंथ ॥९९०॥\nतो करवी तैसा मी कर्ता हें बोलणें अतिमुर्खता ग्रंथग्रंथार्था निजरुप दावी ॥९१॥\n हे माझ्या अंगीं नलगे वोढी ग्रंथार्थधडगोडी जनार्दन जाणे ॥९२॥\nघाणा उस गाळिल्या जाणा गुळाचा स्वामी नव्हे घाणा गुळाचा स्वामी नव्हे घाणा तेवीं मज मुखीं गुह्यज्ञाना तेवीं मज मुखीं गुह्यज्ञाना वदला ज्ञातेपणा मीपण नलगे ॥९३॥\nऐसें सदगुरुनीं नवल केलें माझें मीपण निः शेष नेलें माझें मीपण निः शेष नेलें शेखीं माझें नांवें ग्रंथ बोलिले शेखीं माझें नांवें ग्रंथ बोलिले प्रेम आथिलें ज्ञानार्थरसे ॥९४॥\nम्हणावें सदगुरु तूं माझा की पूर्णब्रम्हसहजनिजा तेथें मीपणाचा उपजे फुंजा तुजमाजी तुझा निजवास पैं ॥९५॥\n स्वरुप एक वेगळें नांव परी घडी पालव अपूर्व परी घडी पालव अपूर्व वस्त्रगौरव शोभेसि आणि ॥९६॥\nतेवीं गुरुब्रम्हही एकचि घडे परी गुरुदास्यें ब्रम्ह आतुडे परी गुरुदास्यें ब्रम्ह आतुडे गुरुवाक्यें निजनिवाडें ब्रम्हासी जोडे प्रतिष्ठा पैं ॥९७॥\nगुरु ब्रह्म अभिन्नत्वें पूर्ण तेथें शिष्यासी नुरे भिन्नपण तेथें शिष्यासी नुरे भिन्नपण तेव्हा जन तोचि जनार्दन तेव्हा जन तोचि जनार्दन जनार्दनी जन अभिन्नत्वें नांदे ॥९८॥\n इंद्रियेंहि जाण जनार्दन झाला ॥९९॥\nयालागीं माझें जें कां मीपण तें माझें अंगी नलगे जाण तें माझें अंगी नलगे जाण माझे वाचे जें वचन माझे वाचे जें वचन तें श्रीजन्जार्दन स्वयें झाला ॥१०००॥\nयालागीं वाचा जे वावडे तें जनार्दना अंगी जडे तें जनार्दना अंगी जडे सैर करतांही बडबडे समाधीची नमोडे मौन मुद्रा ॥१॥\nजनार्दन माउलीची अकारण करुणा, तिचाच हा महिमा\n पदोंपदीं कडिये घेत जाय रितें पाऊल पाहे पडोंनेदी ॥२॥\nझणी कोणाची दृष्टि लागे यालागीं मज पुढें मागें यालागीं मज पुढें मागें सर्वदा तिष्ठे सर्वागें मीचि आचार्यसगें निर्भय सदा ॥३॥\n भय तोचि निर्भय होऊं लागे कळिकाळ नित्य निजांगें येउनी पायां लागे अहर्निशी ॥४॥\n ह्नणुनी बोधखराटा भूमिका झाडी ॥५॥\n स्वानंदाचे तोंडीं ग्रास देत ॥६॥\n निजीं निजविती होये निजदासा ॥७॥\nपुत्र शिष्य आणि सेवक जनार्दनासी समान देख परी पुत्रापरिस विशेष देख शिष्यासी निजमुख स्वानंदा दिला ॥८॥\n निजात्ममुख सुखें दिधलें ॥९॥\n मराठीं परवडी भावें केली ॥१०१०॥\n मिळोनी कणकीचें चाखणी करणें तेवीं श्रीभागवत मूळ केणें तेवीं श्रीभागवत मूळ केणें म्यां वाखाणणें महाराष्ट्री ॥११॥\n बाळक नासी तें लागे गोड तेवीं मी संतांचें लडिवाळ बोबड तेवीं मी संतांचें लडिवाळ बोबड माझें मराठीचें कोड चौगुण करिती ॥१२॥\n त्याचे परवडी पडिले चणे तरी माता तृप्त होणें चौगुणें प्रीती ॥१३॥\nतेवीं माझिया बोला प्राकृता ग्रंथार्थ परिसतां साधुसंतां \n त्याचेच ग्रास त्यासी घाली कीं तो बाळकाच्या करतळीं कीं तो बाळकाच्या करतळीं सुखावला तळी मिटक्या देत ॥१५॥\nतेवी चतुः श्लोकी भागवता व्यासें काढिलें मथितार्था तो शोधुनी म्यां आईता वोपिला संतां निजबाळकभावें ॥१६॥\nया चतुः श्लोकीची रचना कोठें व कशी झाली\n ऐका सुनिश्चित सांगेन मी ॥१७॥\n दैवयोगें फेरी स्वभावें गेलों ॥१८॥\n वस्ती त्याचे घरीं सहज घडली ॥१९॥\n झाला उत्पुलित स्वानंदें पैं ॥१०२०॥\n हे वर्णी गुह्यज्ञान देशभाषा ॥२१॥\nतैं माझी मध्यम अवस्था नेणें संस्कृत पदपदार्था वचनें यथार्था प्रबोध झाला ॥२२॥\n गुरुकृपा पूर्ण ज्ञानार्थकरितां ॥२४॥\nगुरु आज्ञेमुळें ग्रंथार्थ स्वयमेवच प्रकट झाला\n मी करुं नरिघें जरी ग्रंथा तो ग्रंथार्थ मज आंतौता तो ग्रंथार्थ मज आंतौता बळेंचि ज्ञानार्था दाटोनी दावी ॥२५॥\n मज कर्मातरी रिघतां जाण त्या कर्मामाजीं गुह्यज्ञान ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे स्वयें ॥२६॥\n ग्रंथार्थ खेळे माझे दृष्टीं आज्ञेनें पुरविली पाठी \n ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे पुढां ॥२८॥\n हें गुह्यज्ञान कोंदाटे पैं ॥२९॥\n जें जें जीवीं विवंचावें तें तें आघवे ग्रंथार्थ होय ॥१०३०॥\n ते आज्ञा गौरव परवडी ग्रंथार्थ जोडीजोडिला ऐसा ॥३१॥\n तो हा रचितां प्राकृत ग्रंथ गुरुआज्ञा समर्थ प्रतापतेजें ॥३२॥\n ब्रम्ह परिपूर्ण होइजे स्वयें ॥३३॥\n हा निश्चितार्थं निजबोधे ॥३४॥\n एकला एका नव्हे कर्ता ग्रंथग्रंथार्थ अर्थविता अंगें तत्त्वतां जनार्दन झाला ॥३५॥\n नांवें भिन्न स्वरुपें अभिन्न यालागीं ग्रंथाचे निरुपण पूर्णत्वें पूर्ण संपूर्ण झालें ॥१०३६॥ श्लोक ॥४५॥\nइतिश्रीभागवते द्वितीयस्कंधे श्रीशुकपरीक्षितिसंवादे एकाकारटीकायां नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्लोक ॥४५॥ ओंवीसंख्या ॥१०३६॥\nपश्यतस्तस्य तद्रूपमात्मनो न्यरुणद्धरिः ॥३८॥\nसर्वभूतमयो विश्वं ससर्जेदं स पूर्ववत् ॥३९॥\nतं नारदः प्रियतमो रिक्थादानामनुव्रतः \nशुश्रूषमाणः शीलेन प्रश्रयेन दमेन च ॥४१॥\nमहाभागवतो राजन्पितरं पर्यतोषयत् ॥४२॥\nतुष्टं निशाम्य पितरं लोकानां प्रपितामहम् \nदेवर्षिः परिपप्रच्छ भवान्यन्माऽनुपृच्छति ॥४३॥\nतस्मादिदं भागवतं पुराणं दशलक्षणम् \nप्रोक्तं भगवता प्राह प्रीतः पुत्राय भूतकृत् ॥४४॥\nनारदः प्राह मुनये सरस्वत्यास्तटे नृप \nध्यायते ब्रह्म परमं व्यासायामिततेजसे ॥४५॥\nश्रीएकनाथमहाराजकृत चतुःश्लोकी भागवत समाप्त.\nसदगुरुवंदन गुरुमहिमा गुरुदास्याचें महिमान नाथांचें अनहंकारी आत्मनिवेदन श्रोत्यांना विनंती व कथासूत्र भगवदभजनाशिवाय ब्रह्मदेवालासुद्धां ज्ञानप्राप्ति नाहीं कामनारहित तपानें भगवत्प्राप्ति स्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं तपाचें महिमान स्वयंचिंतनांतून ‘ तप ’ याचा अर्थ त्याला स्फुरला तप म्हणजे नेमकें काय कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं वैकुंठमहिमा वैकुंठलोकाची स्थिति हरिभक्तांचे स्वरुप पतिव्रतांचें निवासस्थान स्वानंदधुंद रमेकडून हरिगुणसंकीर्तन श्रीविष्णूची स्तुति वैकुंठींचे मुख्य पार्षदगण अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें अहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त तपस्सामर्थ्य ज्ञान देण्याला अधिकारी कोण आत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें. माया म्हणजे काय कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं वैकुंठमहिमा वैकुंठलोकाची स्थिति हरिभक्तांचे स्वरुप पतिव्रतांचें निवासस्थान स्वानंदधुंद रमेकडून हरिगुणसंकीर्तन श्रीविष्णूची स्तुति वैकुंठींचे मुख्य पार्षदगण अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें अहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त तपस्सामर्थ्य ज्ञान देण्याला अधिकारी कोण आत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें. माया म्हणजे काय छाया माया यांचे नाते छाया व माया सदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल श्रोत्यांकडून ग्रंथाची स्तुति माझी प्राप्ति कोणाला होत नाहीं छाया माया यांचे नाते छाया व माया सदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल श्रोत्यांकडून ग्रंथाची स्तुति माझी प्राप्ति कोणाला होत नाहीं व्यतिरेकाचें लक्षण या मताचें सामर्थ्य समाधि म्हणजे काय व्यतिरेकाचें लक्षण या मताचें सामर्थ्य समाधि म्हणजे काय ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला गुरुचें लक्षण चार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला जनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली - एकनाथ ब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला गुरुचें लक्षण चार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला जनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली - एकनाथ ब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात पितृसेवेनें नारद ज्ञानी झाले भागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले भागवताची दहा लक्षणें नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली गुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें श्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले ब्राह्मणाचें सामर्थ्य राजा परीक्षितीची योग्यता संताकडे क्षमायाचना भागवत सार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/6149", "date_download": "2021-09-27T05:09:17Z", "digest": "sha1:TQ7UGC2DMOKXMZXY2MBUYTQDK36HBEOK", "length": 10648, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘चाईल्ड आणि रिटायरमेंट प्लॅन’चा लॉक इन कालावधी होणार 5 वर्षांचा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘चाईल्ड आणि रिटायरमेंट प्लॅन’चा लॉक इन कालावधी होणार 5 वर्षांचा\nसेबीने अलीकडेच म्युच्युअल फंडांच्या पुर्रचनेच्या संदर्भात पाउले उचलली आहेत. त्यामुऴे अनेक नवीन उपप्रकार किंवा स्किम्स म्युच्युअल फंडात उपलब्ध होणार आहेत.\nरिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन\nत्यातलाच एक प्रकार असणार आहे, तुमच्या आर्थिक अडचणीं किंवा भविष्यातील विशिष्ट गरजांवर मार्ग काढणारे म्युच्युअल फंड. उदाहरणार्थ, रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन यासारख्या भविष्यातल्या तुमच्या गरजांची काळजी घेणारे फंड. यासाठी मात्र पाच वर्षांचा लॉक इन कालावधी असणार आहे. म्हणजेच पाच वर्षांसाठी तुमच्या गुंतवणूकीतून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. लॉक इन कालावधीच्या नव्या पर्यायामुळे रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन याप्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करावी की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. या पर्यायांचा विचार करावा की ओपन एंडेड (ज्यातून आपण केव्हाही आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतो) फंडांमध्ये गुंतवणूक करत भविष्यातील आपल्या गरजांची तरतूद करावी यावरही चर्चा होते आहे.\nपाच वर्षांचा लॉक इन कालावधी\nसेबीच्या मते या प्रकारचे प्लॅन किंवा फंड हे विशिष्ट गरजा किंवा उद्दिष्ट लक्षात ठेऊन तयार केलेले असतात. याआधी या प्रकारचे फंड हे सर्वसाधारण इक्विटी किंवा बॅलन्स फंड प्रकारातच मोडत असत. नवीन निकषांप्रमाणे रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन यांना पाच वर्षांचा लॉक इन कालावधी बंधनकारक करण्यात आला आहे. पाच वर्षांपर्यत गुंतवणूकदार यातील पैसे काढू शकणार नाहीत. अर्थातच पाच वर्षांनंतरसुद्धा जोपर्यंत रिटायरमेंट किंवा मुले मोठी होत नाहीत तोपर्यंत गुंतवणूक तशीच ठेवणे अपेक्षित आहे.\nआयसीआयसीआय सिक्युरिटीजची प्राथमिक समभाग विक्री\nएलआयसी म्युच्युअल फंडाने आणला नवा आर्बिट्राज फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kuehren+b+Wurzen+de.php", "date_download": "2021-09-27T03:44:10Z", "digest": "sha1:OZHZJOLJ6R6UELW65PGKJWQBG22VT2KI", "length": 3486, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kühren b Wurzen", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kühren b Wurzen\nआधी जोडलेला 034261 हा क्रमांक Kühren b Wurzen क्षेत्र कोड आहे व Kühren b Wurzen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Kühren b Wurzenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kühren b Wurzenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 34261 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKühren b Wurzenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 34261 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 34261 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/anvyartha/controversy-over-allotment-of-namaz-hall-in-jharkhand-assembly-zws-70-2590936/", "date_download": "2021-09-27T04:21:11Z", "digest": "sha1:WVHXNCUVEETNYNQTUNL6CKGLUHAY7EU5", "length": 16728, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "controversy over allotment of namaz hall in jharkhand assembly zws 70 | अनावश्यक वाद", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nभारतात सात अधिकृत धर्म आणि डझनभर पंथ आहेत. धर्माचार आणि आराधना करण्यासाठी देशात लाखो प्रार्थनास्थळे आहेत.\nWritten By लोकसत्ता टीम\nआपल्याकडे एखाद्या दिवशी भलताच निर्णय घेऊन वाद उडवून देण्यातच अनेक सरकारांना धन्यता वाटते की काय हे न कळे. झारखंड विधानसभेच्या प्रस्तावित नवीन इमारतीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने नमाज कक्ष उभारण्याचा निर्णय घेऊन करोना, रोजगारादी प्रश्नांवरून इतरत्र लक्ष वळवण्याची सोय केली असे म्हणावे लागेल. या निर्णयाचे प्रतिसाद-पडसाद उमटूही लागले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेतही असा एखादा कक्ष असावा अशी मागणी सिसामू (कानपूर) येथील समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोळंकी यांनी केली आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्य़ातील भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी बिहार विधानसभेत हनुमान चालिसा म्हणण्यासाठी कक्ष असला पाहिजे, असे म्हटले आहे. झारखंड विधानसभेत भाजपच्या काही आमदारांनी भगवी वस्त्रे परिधान करून सत्राच्या वेळी भोजनावकाश अर्धा तास आधी घेण्याची विनंती सभापतींकडे केली. अर्धा तास आम्हाला ईश्वर आराधना करण्यासाठी हवा, अशी त्यांची भूमिका वास्तविक झारखंड विधिमंडळाच्या जुन्या इमारतीत ग्रंथालयाच्या वरील जागेत असा कक्ष होताच, त्याऐवजी नवीन कक्षाची सूचना प्रसृत केली इतकाच फरक, असे समर्थन सोरेन सरकारतर्फे केले जात आहे. भाजपच्या काही आमदारांनी ‘इतर धर्मीयांसाठीही अशी सोय का नाही’ अशी पृच्छा करत मागणी मात्र हनुमान चालिसा कक्षाचीच केली वास्तविक झारखंड विधिमंडळाच्या जुन्या इमारतीत ग्रंथालयाच्या वरील जागेत असा कक्ष होताच, त्याऐवजी नवीन कक्षाची सूचना प्रसृत केली इतकाच फरक, असे समर्थन सोरेन सरकारतर्फे केले जात आहे. भाजपच्या काही आमदारांनी ‘इतर धर्मीयांसाठीही अशी सोय का नाही’ अशी पृच्छा करत मागणी मात्र हनुमान चालिसा कक्षाचीच केली तर एकदोघांनी बौद्ध धर्मीयांसाठीही अशी सुविधा असावी अशी भूमिका मांडली. झारखंड सरकारने हा ‘लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी निर्णय त्वरित मागे घ्यावा’ अशी मागणी करणारे, हनुमान चालिसा कक्ष कोणत्या घटनेत बसतो याविषयी खुलासा करत नाहीत हे खरेच. परंतु प्रस्तुत वाद अनाठायी असून त्याबद्दल सोरेन सरकारलाच दोष द्यावा लागेल. विधिमंडळ, सरकारी कार्यालये या ‘धर्मनिरपेक्ष’ वास्तू असतात. भारतीय घटनेने धर्मनिरपेक्षतेचे मूल्य राज्यपद्धती म्हणून स्वीकारलेले आहे. धर्माचाराचे स्वातंत्र्यही मूलभूत हक्कांमध्ये अंतर्भूत असले, तरी ते धर्मनिरपेक्षतेच्या वर असू शकत नाही. याच कारणांस्तव सरकार म्हणून कारभार ज्या इमारतींतून चालतो, तेथे धार्मिक आचाराला स्थान असू शकत नाही आणि धर्माचाराच्या स्वातंत्र्याची मातबरी तेथे चालू शकत नाही. झारखंड सरकारच्या निर्णयाला एका कार्यकर्त्यांने या मुद्दय़ांचा आधार घेऊन आव्हान दिले आहे. भारतात सात अधिकृत धर्म आणि डझनभर पंथ आहेत. धर्माचार आणि आराधना करण्यासाठी देशात लाखो प्रार्थनास्थळे आहेत. मंत्रीपद किंवा इतर कार्यकारी जबाबदारी स्वीकारण्यासाठी पद व गोपनीयतेची शपथ देताना धर्मग्रंथ किंवा इतर श्रद्धेय ऐवजावर हात ठेवून शपथ घेण्याची मुभा घटनेने दिली आहे. पण ही धर्मस्वातंत्र्याची सीमारेषा ठरणे अपेक्षित आहे. तसे होत नाही. त्यात पुन्हा विशिष्ट एका धर्माचे मुखंड म्हणून एखादा पक्ष वावरत असेल, तर त्याला आव्हान देण्यासाठी त्या किंवा दुसऱ्या एखाद्या धर्मास धार्जिणी ठरावी अशी कृती करण्यात आपल्याकडे राजकीय पक्ष आणि राजकारण्यांमध्ये अहमहमिका लागते. धर्मनिरपेक्ष मूल्यांची यापेक्षा वेगळी थट्टा इतर असू शकत नाही. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हेतू काहीही असला, तरी त्यांच्या कृतीतून चुकीचा पायंडा पडलेला आहे. भारतासारख्या बहुधर्मीय देशात संघर्ष आणि तणाव टाळण्याचा व्यवहार्य तोडगा म्हणूनही स्वीकारला गेलेला धर्मनिरपेक्षता हा मार्ग. येथून पुढे प्रत्येक राज्यांमध्ये विधिमंडळ परिसरात विविध धर्मीय प्रार्थना कक्ष, देवळे उभारण्यासाठी कोटीच्या कोटी निर्धारित केले जाऊ लागल्यास आश्चर्य वाटायला नको. यात कोणाचेही कल्याण नसते. सोरेन यांनी निर्माण केलेला वाद त्यामुळेच अनावश्यक आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट\nपेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही शतकाकडे वाटचाल; सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nउपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे ऐकावे लागेल, अन्यथा गडबड -राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2021-09-27T05:18:13Z", "digest": "sha1:2VETCWLUUGLVVE6U7NIUKG65MRETMSSO", "length": 4865, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेनिनचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार १६ नोव्हेंबर १९५९\nबेनिनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचा ध्वज (1975–1990).\nबेनिन देशाच्या ध्वजामध्ये डाव्या बाजूला एक हिरव्या रंगाचा उभा पट्टा तर उजव्या बाजूला पिवळ्या व लाल रंगांचे आडवे पट्टे आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/chapter-10392-.html", "date_download": "2021-09-27T03:42:09Z", "digest": "sha1:QAAUR27UUZH52FIN36T6P2TU23GCQESK", "length": 16728, "nlines": 44, "source_domain": "santsahitya.org", "title": "संत निवृत्तीनाथांचे अभंग संत साहित्य Sant Sahitya", "raw_content": "\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग : संत निवृत्तीनाथांचे अभंग\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग\nनीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध जन वन बोध ब्रह्मरसें ॥ १ ॥\nतें मेघःशाममूर्ति स्वरूप गोजिरी गोकुळींची चोरी करि कृष्ण व २ ॥\nमुद्दल शामळ नित्यता अढळ अखंड अचळ स्वरूप ज्याचें ॥ ३ ॥\nनिवृत्ति पुरता गुरु विवरण गयनीची खूण आगमरूपें ॥ ४ ॥\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग धडपडणारा शाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2019/8/10/article-370-35a-pakistan-army-amit-shah-narendra-modi-pakistan-army-jammu-kashmir-asymmetric-warfare-.html", "date_download": "2021-09-27T05:07:30Z", "digest": "sha1:DRRO2H7YCRT2NHNETYBORAGQPIJRIOWW", "length": 11374, "nlines": 44, "source_domain": "www.icrr.in", "title": " काश्मीरनंतरच्या सर्वव्यापी युद्धाबद्दल थोडं... - ICRR ICRR - काश्मीरनंतरच्या सर्वव्यापी युद्धाबद्दल थोडं...", "raw_content": "\nकाश्मीरनंतरच्या सर्वव्यापी युद्धाबद्दल थोडं...\nकाश्मीरनंतरच्या सर्वव्यापी युद्धाबद्दल थोडं...\nकलम ३७० आणि ३५-अ रद्द केल्यानंतर भारतात दिवाळी फिकी पडेल असा प्रचंड विजयोत्सव सुरू आहे. जे झालंय ते अविश्वसनीय आणि अकल्पनीय नक्कीच आहे. हे स्वप्न बघत राष्ट्रवाद्यांच्या जवळपास २ पिढ्या गेल्या. त्यातील जे वयोवृद्ध आता ऐशी- नव्वदीच्या घरात आहेत त्यांना जीवनाचं सार्थक झाल्याची भावना आहे.\nयाचा उत्तरार्ध अतिशय भयंकर असु शकतो आणि त्याच्या झळा अख्या भारतात सव्वाशे कोटी जनतेपैकी कुणालाही आणि कुठेही बसु शकतात. याचा विचार करून शांत आणि सावध राहणं आवश्यक आहे. त्या कशा याचा थोडक्यात विचार करु.\nकाश्मीरमध्ये बदल फक्त भारत पाकिस्तान संबंधात बदल आणणारे नाहीत, यामुळे चीन, मध्य आशियासह अरब आणि अफगाणिस्तान यांच्यावर दूरगामी परिणाम होतील. त्यामुळे त्याला हे बदल फायद्याचे नाहीत ते पाकिस्तानला उघड, छुपी मदत, फूस लावून भारताला त्याची किंमत मोजायला लावतील. पाकिस्तानमधून भारताविरुद्ध सैनिक कारवाई आणि काश्मीर जिहादसाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय असेल आता कळायला मार्ग नाही. पण ढोबळ मानाने खालील आघाड्यांवर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊ शकतं.\nथेट युद्ध किंवा असिमेट्रिक वॉरफेयर\nथेट युद्ध पाकिस्तानने लादल्यास भारताची पश्चिम सीमा थोडी किंवा संपूर्ण युद्ध अनुभवेल आणि यात फक्त सैन्याची भूमिका असेल. पण असिमेट्रिक वॉरफेयरची कक्षा खुप मोठी आहे.\nया प्रकाराचं यथार्थ वर्णन करायचं झालं तर \"जे हाती लागेल त्या वस्तुने मारामारी\" असं होऊ शकतं. प्रामुख्याने काश्मीरच्या फुटीरतावादी तरुणांना, संघटनांना मदत पुरवुन जाळपोळ, दगडफेक, सरकारी इमारती, मालमत्ता यांचा नाश असे प्रकार यात होतील.\nपण सध्या पाकिस्तानला ३७० जाण्याने झालेली खोल जखम बघता या 'असिमेट्रिक' युद्धाची व्याप्ती संपूर्ण भारतात पसरवण्याची पाकची मानसिकता दिसते. सैनिकी युद्धात जेवढा खर्च येतो त्याच्या लाखाव्या भागाएवढा अत्यल्प खर्च या युद्धात येतो. थोडक्यात प्रत्यक्ष युद्धात जो मानसिक परिणाम साधायला १,००,००० रुपये खर्च येईल तोच परिणाम 'असिमेट्रिक' युद्धात १ रुपयात साधता येतो.\nपाकिस्तान कुणामार्फत लढेल हे युद्ध\nभारतात पसरलेले छुपे पाक हस्तक ( स्लीपर सेल्स), ड्रग माफिया, गुंड टोळ्या, माओवादी- नक्षलवादी, भौगोलिक स्वायत्तता, स्वातंत्र्य मागणारे गट, ज्यांना भारत पाकिस्तान संघर्ष अजिबात माहीत नाही असे स्वार्थी दबावगट यांच्यापैकी कुणीही या 'असिमेट्रिक वॉरफेयर\" मध्ये पाकिस्तानचं प्यादं म्हणून वापरला जाऊ शकतो. लहान सहान शहरी भागातील अतिरेकी कारवाया, घातपात असे प्रकार, जिथे सैन्याची, पोलिसांची दैनंदिन पण मोठी मूव्हमेंट असते अशा ठिकाणी त्यांच्यावर हल्ले, गर्दीच्या ठिकाणी अतिरेकी कारवाया हे ह्याचं ढोबळ स्वरूप असेल.\n** अशा घटना घडवून त्याचा ३७० जवळ संबंध जोडणारी विधाने छापुन आणणं,\n** बघा काश्मीरजवळ खेळुन सरकारने लोकांना धोक्यात घातलं आणि निर्णय घेणारे सुरक्षित आहेत ही भावना सामन्य मनात घुसवणं,\n** काश्मीरमध्ये दादागिरी करणारे उर्वरीत भारतात तुमचा जीव वाचवू शकत नाहीत हा संदेश पोचवणं,\n** सरकार आमच्यापासुन तुम्हाला वाचवु शकत नाही ही भावना तयार करणं,\n** काश्मीरला तुमचं सैन्य अत्याचार करतं त्याचा आम्ही भारतात कुठेही बदला घेणं योग्य आणि न्याय्य आहे हे ठसवणं,\n** ३७० रद्द करेपर्यंत समस्या, अशांती फक्त काश्मीरमध्ये होती आता ती संपूर्ण भारतात पसरेल, याला जबाबदार तुमचं सरकार आहे आम्ही नाही, हे हिंसा करून लोकांना कळवणं,\nसध्या याची पहिली पायरी सुरू झाली आहे, त्याअंतर्गत काश्मीर संबंधित तद्दन खोटी माहिती, बातम्या पसरवल्या जात आहेत. तिथला कर्फ्यु उठल्यावर कदाचित हिंसेचा भडका उडेल, त्यावेळी खोट्या बातम्या वेगाने पसरवल्या जातील.\nत्यामुळे इथुन पुढे आलेली प्रत्येक बातमी खोटीच असेल असं गृहीत धरून आपण ती कुठेही पोस्ट नं करता फॉरवर्ड नं करता आपल्याजवळ ठेवणं आणि \"फियर ऑफ मिसिंग ऑपोरच्युनीटी- FOMO\" या इंटरनेटशी संबंधित मानसिक आजारापासून आपल्याला लांब ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.\nयाशिवाय काश्मिरी जमिनी, मुलीबाळी यांचे बाजार लागलेत अशा थाटात केलेले फालतु जोक आणि मिम्स आल्या आल्या आपल्या फोनमधून डिलिट करून ते आपल्या हातुन पुढे जाणार नाहीत याची काळजी घेणे देशहिताच्या (आणि आपली \"क्वालिटी\" सिद्ध करण्याच्या) दृष्टीने अत्यावश्यक आहे.\n(या लिखाणामागील उद्देश घबराट निर्माण करणं नसुन जागरुकता आणणं हा आहे. यात मांडलेले मुद्दे गुप्तचर सुचनेवर आधारीत नसुन पाकिस्तानी नेते, पाकिस्तानी सामान्य माणसाने सोशल मीडियावर व्यक्त केलेले विचार आणि राग तसेच निवृत्त भारतीय अनुभवी अधिकारी यांच्या लिखाणातून काढलेल्या निष्कर्षावर आधारीत आहेत. यातील एकही दुर्घटना नं घडो अशी प्रार्थना/अपेक्षा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nmkbharti.com/ayjnishd-mumbai-bharti-2021/", "date_download": "2021-09-27T04:04:42Z", "digest": "sha1:FGAL5W2VP2SMQHGAZFN6ZS7ZI2KOJGZY", "length": 9545, "nlines": 90, "source_domain": "www.nmkbharti.com", "title": "AYJNISHD Mumbai Bharti 2021 - 11 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nAYJNISHD मुंबई भरती 2021 – 11 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित\nअली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज (AYJNISHD), मुंबई मार्फत, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, क्लिनिकल सहाय्यक, कार्यशाळा पर्यवेक्षक या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 15 दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 11 पदे\nपदांचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, क्लिनिकल सहाय्यक, कार्यशाळा पर्यवेक्षक.\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात बघावी.\nअर्ज कसा करावा: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (डब्ल्यू), मुंबई – 400050\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 दिवसांच्या आत\nअली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज (AYJNISHD), मुंबई मार्फत, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक. प्रा. भाषण व सुनावणी, व्याख्याता, प्रशासकीय अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, विशेष शिक्षक / अभिमुखता आणि गतिशीलता प्रशिक्षक, व्यावसायिक शिक्षक, सहाय्यक, क्लिनिकल सहाय्यक, कार्यशाळा पर्यवेक्षक-कम-स्टोअर कीपर या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 15 दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.\nएकूण पदसंख्या: 14 पदे\nपदांचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक. प्रा. भाषण व सुनावणी, व्याख्याता, प्रशासकीय अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, विशेष शिक्षक / अभिमुखता आणि गतिशीलता प्रशिक्षक, व्यावसायिक शिक्षक, सहाय्यक, क्लिनिकल सहाय्यक, कार्यशाळा पर्यवेक्षक-कम-स्टोअर कीपर\nआवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात बघावी.\nअर्ज कसा करावा: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (डब्ल्यू), मुंबई – 400050\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 दिवसांच्या आत\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित\nजिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ भरती 2021 – 25 जागा – नवीन जाहिरात प्रसिद्ध\nNMK – सर्व नवीन जाहिराती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/17855", "date_download": "2021-09-27T05:07:26Z", "digest": "sha1:7IMLSRMX4ALRPAL5HFIENRCQCDAOZQBG", "length": 8850, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "१० हजारांच्या SIP चे झाले १.०८ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n१० हजारांच्या SIP चे झाले १.०८\nगुंतवणूक जर दीर्घ कालावधीकरिता असेल तर त्याचा चांगला फायदा होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या १७ वर्षात दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आज १.०८ कोटी रुपये झाली असेल. म्हणजेच वार्षिक १७.५ टक्के सीएजीआर दराने या योजनेत परतावा मिळाला आहे. सीएजीआर म्हणजे चक्रवृद्धी व्याज दराने मिळणारा परतावा.\nएसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.\nही सुविधा म्युच्युअल फंडमध्ये असते. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेची सुरुवात ऑगस्ट २००४ मध्ये करण्यात आली होती. हा म्युच्युअल फंड उद्योगातील जुन्या व्हॅल्यू फंडपैकी एक आहे ज्याने १७ वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेत गुंतवणूकदारांची रक्कम म्हणजेच व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयुएम) २१,१९५ करोड रुपये झाली आहे.\nम्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ\nएचडीएफसी बँक 24 हजार कोटी उभारणार\nम्युच्युअल फंड गुंतवणूक आकर्षक\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/27/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-27T03:44:33Z", "digest": "sha1:WI37MBQXITEFQTHFKTLHRTPXZBYKSROU", "length": 17221, "nlines": 120, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "बचत गटांचे ‘मास्क’ देताहेत सुरक्षित श्वास! - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nबचत गटांचे ‘मास्क’ देताहेत सुरक्षित श्वास\nकोरोना संकटात ४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती; महिला बचत गटांना मिळाले ४२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न\nनाशिक, दि.27 – दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने मोठा पेच निर्माण केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत या बचतगटांतील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून मास्क निर्मितीचा मंत्र दिला आणि पाहता पाहता या लघुउद्योगाने संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी ‘सुरक्षा कवच’च तयार करून दिले. आज जिल्ह्यातील २५३ बचत गटांनी तब्बल ४ लाख ३६ हजार मास्क निर्मिती केली असून, त्यापैकी ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री केली आहे. त्यातून तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार गेले. उन्हाळ्यात वाळवणं तयार करुन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटाच्या हाताचेही काम गेले. गटातील महिलांचाही उपजीविकेचा प्रश्न उभ राहिला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या बचत गटांना ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करून त्याची विक्री करावी, असे आवाहन करून बचतगटाच्या काम करणाऱ्या महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. जिल्ह्यातील २५३ बचतगटांनी लीना बनसोडे मॅडमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आजपर्यंत ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री करून ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.\nमास्क निर्मितीतून बचतगटांनी मोठे काम उभे केले\nबचत गटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी या बचत गटांचे काम खूप जवळून पाहिले आहे. त्यात सहभाग घेतला आहे. करोना संकटसमयी मला खात्री होती की, बचत गटांच्या माध्यमातून आपण खूप मोठे काम उभे करू शकतो. आमच्या आवाहनाला महिलांनीही प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वासही वाढला. – लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.\nसामाजिक बांधिलकीतून उपजिविका :\nकोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देऊन त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला.\nप्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता :\nकोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यात साडेतीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका व ९ हजार १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्वांना मास्क अत्यंत गरजेचे असल्याने स्वयंसहायता समूह बचत गटांकडून मास्क तयार करण्यात आले व बचतगटांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.\nतालुकानिहाय मास्कची विक्री व उत्पन्न :\nजिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये निफाड तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातील केवळ ११ बचतगटांनी ९३ हजार ८९० मास्कची विक्री करून ३ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी बचतगटांना कापड व दोरा उपलब्ध करून त्यांना आवश्यक तो मोबदला दिला. तसेच नाशिक तालुक्यातील बचत गट उत्पन्न मिळविण्यात अग्रेसर असून, २४ बचतगटांनी ५७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ६ लाख ७९ हजार एवढे उत्पन्न मिळविले आहे. चांदवड तालुक्यात ८० हजार ३५० मास्कची विक्री झाली असून, त्याद्वारे ३ लाख ७८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. बागलाण तालुक्यात २७ हजार मास्कची विक्री झाली करून त्यातून तीन लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले. देवळा तालुक्याने ७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ४४ हजार ५५७ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. दिंडोरी तालुक्याने ३२ हजार १०० मास्कची निर्मिती करून ५ लाख ९३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. इगतपुरी तालुक्याने १८ हजार ७७५ मास्कची विक्री करून त्यातून २ लाख ७३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.\nकळवण तालुक्यातील बचतगटाने ९ हजार ७५० मास्कची विक्री करून १ लाख ४८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. मालेगाव तालुक्यात २२ हजार १८३ मास्कची विक्री करून त्यातून ३ लाख १८ हजाराचे उत्तन्न मिळविले आहे. नांदगाव तालुक्याने २८ हजार ४६५ मास्कची विक्री केली असून त्यातून ४ लाख ७० हजार ९०० इतके उत्पन्न मिळविले आहे. पेठ तालुक्याने ७ हजार ८७० मास्कची विक्री करून १ लाख ३२ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सिन्नर तालुक्याने १७ हजार मास्कची विक्री करून २ लाख १६ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सुरगाणा तालुक्याने ८ हजार ५५५ मास्कची विक्री करून १ लाख २१ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. येवला तालुक्यातील बचतगटांनी १७ हजार ८६० मास्कची विक्री करून १ लाख ४१ हजार हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याने ६ हजार ४०० मास्कची विक्री करून ९० हजार ५०० रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.\nजिल्ह्यात १५ तालुक्यातील उपक्रम\n२५३ बचत गटांचा समावेश\n४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती\n४ लाख ३३ हजार ४२८ मास्कची विक्री\n४२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न\n← मसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन\nलॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nराज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन\nआता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती\nकोरोना – देशात 24 तासांत तब्बल 96 हजार 982 नवीन रुग्ण\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AD,_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-09-27T05:05:18Z", "digest": "sha1:LFRLDAUGX6IOSXI7I25R2K4IIYU74AIH", "length": 10621, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "७, लोक कल्याण मार्ग - विकिपीडिया", "raw_content": "७, लोक कल्याण मार्ग\n७, लोक कल्याण मार्ग (पूर्वीचे नाव ७, रेसकोर्स रोड) हे भारतीय पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे.[१][२] लोक कल्याण मार्गावर, नवी दिल्ली येथे स्थित, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव \"पंचवटी\" आहे. हे १९८०च्या दशकात बांधले गेले. हे लुटियन्स दिल्लीतील पाच बंगल्यांचा समावेश असलेल्या १२ एकर जागेवर पसरलेले आहे. यात पंतप्रधानांचे कार्यालय, निवास क्षेत्र, विशेष संरक्षण गटासाठी सुरक्षा भवन आणि अतिथीगृह आहेत. या सर्वांना एकत्रितपणे ७, लोक कल्याण मार्ग म्हटले जाते. यात पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय नाही परंतु त्यामध्ये अनौपचारिक भेटीसाठी विचारविनिमय कक्ष आहे. संपूर्ण लोक कल्याण मार्ग हा जनतेसाठी बंद आहे. १९८४ मध्ये येथे राहणारे राजीव गांधी पहिले पंतप्रधान होते.\nयात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) नाही, जे सचिवालय इमारतीच्या दक्षिण ब्लॉकमध्ये, नवी दिल्ली जवळील रायसीना हिल वर आहे, जेथे कॅबिनेट सचिवालय कार्यरत आहे. सर्वात जवळचे दिल्ली मेट्रो स्टेशन लोक कल्याण मार्ग मेट्रो स्टेशन आहे.[३] जेव्हा नवीन पंतप्रधान नेमले जातात तेव्हा त्यांच्या मूळ घराला सुरक्षा दिली जाते आणि नवीन घरात लवकरात लवकर जाण्याचा सल्ला दिला जातो.\nसप्टेंबर २०१६ मध्ये \"रेसकोर्स रोड\"चे नाव बदलून \"लोक कल्याण मार्ग\" अस्तित्वात आला.[४]\nतत्पूर्वी, भारताचे पंतप्रधान संसदेने त्यांना दिलेल्या किंवा स्वतःच्या घरात राहत असत. जवाहरलाल नेहरू यांनी तीन मुर्ती भवन मध्ये निवास घेतले, जे ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे कमांडर-इन चीफ यांचे निवासस्थान होते. १९६४ मध्ये नेहरूंच्या मृत्यूनंतर या इमारतीचे रूपांतर नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालय मध्ये करण्यात आले. भारताचे पुढचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी १०, जनपथला त्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून निवडले, तिथे ते १९६४-१९६६ राहिले. ते आता सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या हत्यानंतर इंदिरा गांधी यांचे निवासस्थान १, सफदरजंग रोडचे देखील संग्रहालयात रूपांतर झाले.\n१९८४ मध्ये \"७, रेसकोर्स रोड\" येथे राहणारे राजीव गांधी पहिले पंतप्रधान होते. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यावर, नागरी व्यवहार मंत्रालयाने ७, रेसकोर्स रोड परिसराला पंतप्रधानांचे स्थायी निवासस्थान-सह-कार्यालय म्हणून नियुक्त केले. ३० मे १९९० रोजीच्या शासकीय अधिसूचनेत या बंगल्यांना अधिकृतपणे पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून नेमण्यात आले. मनमोहन सिंग यांनी रिकामे केल्यानंतर अधिकृत निवासस्थानाचे नूतनीकरण सुरू असल्याने नरेंद्र मोदी हे ५, रेसकॉर्स रोड येथे काही काळासाठी राहत होते.\nएच. डी. देवे गौडा\n७, लोक कल्याण मार्ग\nभारताच्या पंतप्रधानांचे पती किंवा पत्नी\nनवी दिल्ली मधील वास्तू व इमारती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०२१ रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-27T04:30:49Z", "digest": "sha1:ASMM35G3TANOFRULDAH2N7PSODW5M5GG", "length": 19804, "nlines": 154, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’ | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra ‘दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती...\n‘दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’\nमुंबई, दि.२६ (पीसीबी) : राज्यातील काही भागात झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पूर आणि नैसर्गिक संकटांमुळे प्रचंड मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर रायगड, साताऱ्यात तर मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या दुःख घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचं भूमिपूजनही रद्द करण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलची माहिती दिली.\nवरळी येथील बीडीडी चाळवासीयांच्या थेट पुनर्वसनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, राज्यात दरड कोसळून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर २७ जुलै रोजी होणार भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. “कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे २७ जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल. दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.\nकोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल.\nदुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद मनाववा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.\nतळीये गावात झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३२ घरं गाडली गेली. तर इतर घरांचंही नुकसान झालं. अवघं गावचं उद्ध्वस्त झालं असून, हे गाव पुन्हा वसवण्याचं काम म्हाडाकडून केलं जाणार आहे. गावात उभारण्यात येणाऱ्या घरांची रेखाचित्र ट्वीट करत आव्हाड यांनी याची माहिती दिली. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमांची माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी याची इतिहासात नोंद होईल असं म्हटलं होतं. “बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न… २७ जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित… इतिहासात नोंद होईल”, अशा भावना आव्हाड यांनी भूमिपूजन कार्यक्रमांची माहिती देताना व्यक्त केल्या होत्या.\nPrevious articleशिवसेना आमदाराची ‘त्या’ पूरग्रस्त महिलेला दमदाटी; विरोधकांनी धरलं धारेवर; तर सोशलमिडिया वरती….\nNext article‘मला सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर आली होती’; काँग्रेस आमदाराचा धक्कादायक खुलासा\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nदिवसा घरे हेरून रात्री घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक; 48...\n“हिंदूंची लोकसंख्या जिथे जिथे कमी झाली आहे तिथे…”\nपादचारी तरुणाला दोघांनी लुटले\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/273", "date_download": "2021-09-27T03:05:29Z", "digest": "sha1:IB7XMCO2BJBNWLFKTMCWAZEYXVVTDK6Q", "length": 9062, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चायनीज : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चायनीज\nपरफेक्ट हक्का नूडल्स - बाय संजीव कपूर\nRead more about परफेक्ट हक्का नूडल्स - बाय संजीव कपूर\nहॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी\nRead more about हॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी\nRead more about चायनीज चिली ऑईल\nस्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स\nस्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स\nRead more about स्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स\nRead more about डॅन डॅन नूडल्स\nचिकन कुंगपाओ, तोफू कुंग पाओ - चीन ची खासियत( नॉन वेज आणी वेज वर्जन)\nRead more about चिकन कुंगपाओ, तोफू कुंग पाओ - चीन ची खासियत( नॉन वेज आणी वेज वर्जन)\nरेड आणि ब्राऊन राईसच्या पिठाची भाकरी\nRead more about रेड आणि ब्राऊन राईसच्या पिठाची भाकरी\nनेपाळी मोमो / मोमोज\nRead more about नेपाळी मोमो / मोमोज\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/five-lakh-annual-income-60-crore-in-bank-account-income-tax-officials-sleep-deprived-nrvk-69341/", "date_download": "2021-09-27T04:00:04Z", "digest": "sha1:JHOBHKIEZIUXSGWUGYST4DJDJQCX3ACY", "length": 15169, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | वर्षिक उत्पन्न पाच लाख, बँकखात्यात ६० कोटी; आयकर अधिकाऱ्यांची उडाली झोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nमुंबईवर्षिक उत्पन्न पाच लाख, बँकखात्यात ६० कोटी; आयकर अधिकाऱ्यांची उडाली झोप\nआयकर चोरी करत असलेल्यांचा अडचणींत आता वाढ होणार आहे. आयकर विभाग एक विशेष अभियान सुरू करणार आहे. याद्वारे आयकराची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या एका व्यक्तीने त्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये असल्याचे दाखविले होते. मात्र, त्याच्या खात्यात ६० कोटी रुपये जमा असल्याचे पाहून आयकर अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे.\nमुंबई : आयकर चोरी करत असलेल्यांचा अडचणींत आता वाढ होणार आहे. आयकर विभाग एक विशेष अभियान सुरू करणार आहे. याद्वारे आयकराची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या एका व्यक्तीने त्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये असल्याचे दाखविले होते. मात्र, त्याच्या खात्यात ६० कोटी रुपये जमा असल्याचे पाहून आयकर अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे.\nआयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीत. हे असे लोक आहेत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला परंतू तो विसंगत असल्याने व्हेरिफाय करण्यासाठी आयकर विभागाने नोटीसा पाठविल्या होत्या. आता आयकर विभागाने या लोकांना शोधणे आणि त्यांच्याकडून दंडासह कराची रक्कम वसुलण्याची मोहीम काढली आहे.\nमहसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, अनेक लोक मुद्दाम कर परताव्याच्या नोटीसीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आयकर विभागाला समजले आहे. या लोकांना ईमेल, एसएमएस आणि कागदी नोटीस पाठविण्यात आली आहे. तरीही ते आयकर विभागाला संपर्क करत नाहीत.\nमुंबईच्या एका अशा व्यक्तीची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. या व्यक्तीने वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये दाखविले आहे. मात्र, त्याच्या खात्यात १२ कोटी रुपये रोखीने जमा केलेले होते. यानंतर तपासात त्याच्या खात्यात असे ६० कोटी रुपये जमा झाल्याचे समजले. या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या डायरीत या नोंदी सापडल्याने आयकर विभागाचे अधिकारीही पाहतच राहिले होते.\nअसाच एक प्रकार गुजरातच्या राजकोटमध्ये उघड झाला आहे. त्यानेही वर्षाचे उत्पन्न ५ लाख रुपये दाखविले होते. मात्र, एका वर्षात त्याच्या खात्यात १० कोटी रुपये जमा झाले आणि ७.५ कोटी रुपये काढण्यात आले. या व्यक्तीला सहा नोटीस आणि १० एसएमएस पाठविण्यात आले होते.\nशिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला अपघात; जादूटोण्यामुळे अपघात झाल्याचा दावा\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2017/02/", "date_download": "2021-09-27T03:01:40Z", "digest": "sha1:QXUGH2TVPU76SSJHNY3JJVTQMEOVELEQ", "length": 9908, "nlines": 74, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: February 2017", "raw_content": "\nअशोक (माझे एक जुने client) यांचा मला फोन आला \"गोडसे सर, एका गोष्टीसाठी तुमची Appointment पाहिजे.\" अशोक यांचा इंजिनीरिंग क्षेत्रात business होता, त्यामुळे मला वाटलं कि नेहमी प्रमाणे धंद्यातल्या काही नवीन इन्व्हेस्टमेंट वगैरे संदर्भात विचारायचं असेल. पण यावेळी काही वेगळंच विचारायचं होतं, ते म्हणाले \"मला एका माणसाला माझ्या कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून नेमायचं आहे\". मी \"बरं मग\", अशोक \"हया माणसाला सेल्स फील्ड मधला दांडगा अनुभव आहे, हा माणूस मला माझ्या कंपनीत हवा आहे, पण, जर हा माणूस माझ्या कंपनीत सलग ३-४ वर्ष राहणार असेल तर आणि तरच मी ह्याला घेणार आहे. मला सलग ३-४ वर्ष कंपनीसाठी काम करेल असा माणूस हवा आहे, हे तुम्ही सांगू शकता का\", अशोक \"हया माणसाला सेल्स फील्ड मधला दांडगा अनुभव आहे, हा माणूस मला माझ्या कंपनीत हवा आहे, पण, जर हा माणूस माझ्या कंपनीत सलग ३-४ वर्ष राहणार असेल तर आणि तरच मी ह्याला घेणार आहे. मला सलग ३-४ वर्ष कंपनीसाठी काम करेल असा माणूस हवा आहे, हे तुम्ही सांगू शकता का\". मी \"हो नक्कीच, पण, त्यांचे Birth Details Available आहेत ना \". मी \"हो नक्कीच, पण, त्यांचे Birth Details Available आहेत ना \". अशोक \"हो, मी आधीच घेऊन ठेवलेत\". अशोक त्या माणसाची पत्रिका घेऊन आले. पत्रिका बघताना अस लक्षात आलं कि, पुढच्या २ वर्षात ह्या माणसाला एका खूप मोठया कंपनीतून (large scale & well known company) ऑफर मिळण्याच्या indications आहेत तसेच हा माणूस आजिबात प्रामाणिक नाही, त्यामुळे अशोक यांच्या अपेक्षा हा माणूस पूर्ण करू शकणार नाही. अशोक यांना हे सगळं मी सांगितलं आणि ते आभार मानून निघून गेले. पुढे काही दिवसांनी अशोक यांनी सांगितलं कि तो माणूस आता Abroad नोकरी करतो, त्याला आधीपासून Abroad च जायचं होतं पण नोकरी मिळत नव्हती म्हणून तो माझी job ऑफर घेयला तयार झाला होता, त्यामुळे तो माझ्याकडे जास्ती काळ नक्कीच राहिला नसता, ३-४ वर्ष तर लांबचीच गोष्ट झाली.\nहा झाला फक्त एक अनुभव पण पुष्कळ वेळा मला अस आढळलंय कि चुकीच्या पोस्टवर चुकीची माणसं काम करत असतात. Man Management अजिबात येत नसताना माणुस management पोस्ट वर फक्त seniority च्या basis वर नेमला जातो, तसच marketing ability शून्य असताना फक्त MBA केलंय म्हणून घेतला जातो आणि मग तो काम करताना inefficient ठरतो. कंपनीच भवितव्य हे कंपनीत काम करणारया लोकांवर अवलंबून असतं. चुकीच्या पोस्टवर चुकीची माणसं नेमली गेली तर कामकाज बिघडणारच \nपत्रिकेच्या आधारे हे नक्की कळू शकतं कि एखाद्या माणसात नक्की कुठली skills आहेत आणि तो कशा प्रकारे कंपनीला फायदेशीर ठरू शकतो. Interview घेतानाच्या थोड्याशा वेळात प्रत्येक व्यक्तीची पारख नीट होऊ शकत नाही पण त्या आधी पत्रिकेच्या माध्यमातून जर काही inputs घेऊन ठेवलेली असतील तर मांणसांची निवड करताना खूप सोपं जाऊ शकतं हे मात्र नक्की पत्रिकेच्या माध्यमातून मिळालेल्या पॉईंट्स नुसार interview मधे त्याला प्रश्न विचारून खात्री करून घेतली जाऊ शकते. त्याचे weak points कुठले आणि strong points कुठले, हे देखील कळू शकतं, फक्त ते जाणून घेण्याची इच्छा मात्र मालकाला पाहिजे. काही काही कामं अशी असतात जिथे secrecy maintain करण्याची गरज असते, तिथे तो माणूस प्रामाणिक आहे ना याची खात्री करावी लागते, प्रामाणिकपणाच कुठलीही लायसेन्स नसतं. ह्या सगळया गोष्टी तपासून घेतल्या जाऊ शकतात. काही वेळेला एखादं डिपार्टमेंट सांभाळताना दोन माणसांचा समन्वय चांगला असणे गरजेचं असतं, त्या दोन माणसांचच जर एकमेकांशी पटत नसेल तर कामकाजाचा बट्याबोळ होवू शकतो. त्या ठिकाणी कुठली दोन माणसे नेमावीत हे देखील पत्रिकेच्या माध्यमातून तपासून घेतलं जाऊ शकतं. इथे जागा अपुरी पडेल इतक्या गोष्टी सांगता येतील पण शेवटी योग्य पोस्टवर योग्य माणूस असणं हे अतिशय महत्वाचं ठरतं, म्हणून आधीच काळजी घ्यावी employee निवडताना..\nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nConsultation - सापाच्या साक्षीने..\nरविवार सकाळची पहिलीच Appointment अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळ...\nमी कुत्रा पाळू का\nज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने \"मी कुत्रा पाळू का\" असा प्रश्न विचारला. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rohanprakashan.com/tag/love/", "date_download": "2021-09-27T04:13:44Z", "digest": "sha1:QF7UUGKBEF5P4AOWLVOASYRYS4B56OSN", "length": 10639, "nlines": 226, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "love Archives - Rohan Prakashan", "raw_content": "\nमुलं होऊ देणं हे जरी व्यक्तिगत वाटलं, तरी हा निर्णय काही सामाजिक चौकटीत रुजल्यामुळे त्याचे परिणाम सर्वत्र जाणवतात; अधिक करून स्त्रियांना\nप्रेम आणि जोडीदार (नितळ)\nपुष्कळदा प्रेमातदेखील अगदी मर्यादित, संकुचित दृष्टिकोन असतो. प्रेम एकदाच होतं, लग्न एकदाच होतं इत्यादी… हे सारं धादांत खुळचट विचार आहेत.\n‘काळेकरडे स्ट्रोक्स’ पहिल्यापासूनच वाचकाची अशी काही मजबूत पकड घेते, जी पुढे कुठेच ढिली पडत नाही. सलग वाचूून संपवावी अशी ही कादंबरी आहे.\nप्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना\n‘लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…\nहोऊ दे उत्साह पुनर्जीवित… माध्यम : प्रेम\nलॉकडाउन काळात वातावरणात आलेलं मळभ लक्षात घेऊन पुस्तकाचा एक झटपट प्रकल्प संकल्पित केला… ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’… आठ लेखक…आठ कथा, विषय- प्रेम\nढाई अक्षर प्रेम के…\nमनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी\n‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ संग्रहातील कथेचा निवडक अंश\nआज पंचवीस वर्षं उलटल्यावर माझ्या मांजराच्याच वयाचं दिसणारं हे मांजर बिल्या असण्याची काहीही शक्यता नाही हे लक्षात येऊनही मी त्या दिशेला दोन पावलं टाकतो…\nकरोनाच्या भीषण काळाला दिलेला हा फिक्शनचा तडका अनुभवावा असाच आहे.\nतुफानी, भिजवून टाकणारे, बेदरकार… काळेकरडे स्ट्रोक्स\nकित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत.\nनदीमित्र : मल्हार इंदुलकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nडेलमा (अरबस्तानच्या अनवट वाटा)\nखाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%90%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B6/", "date_download": "2021-09-27T03:46:37Z", "digest": "sha1:4SBCEQA5HKKJ4HCKEMDVTWOEYVGMAWJN", "length": 7766, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ पण शेतकऱ्यांचा सन्मान राखूनचं..! नवऱ्याच्या कल्पनाशक्तीची पंचक्रोशीत चर्चा -", "raw_content": "\n‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ पण शेतकऱ्यांचा सन्मान राखूनचं.. नवऱ्याच्या कल्पनाशक्तीची पंचक्रोशीत चर्चा\n‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ पण शेतकऱ्यांचा सन्मान राखूनचं.. नवऱ्याच्या कल्पनाशक्तीची पंचक्रोशीत चर्चा\n‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ पण शेतकऱ्यांचा सन्मान राखूनचं.. नवऱ्याच्या कल्पनाशक्तीची पंचक्रोशीत चर्चा\nखामखेडा (जि.नाशिक) : प्रत्येक विवाह सोहळ्यात काहीतरी वेगळे करण्याचा ट्रेंड वाढत आहे. कधी वरांची मिरवणूक, कधी व्यासपीठाची सजावट पाहण्यासारखी असते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर गाडीवर ‘दुल्हन हम ले जाऐंगे‘ असा फलक नेहमीच पाहण्यास मिळतो. पण खामखेडा येथील वराने नेलेली गाडी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.\nखामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी संजय बच्छाव यांचे पुत्र कुशाल यांचे वरवंडी येथील रमेश आहेर यांची कन्या रूपालीसोबत विवाह झाला. हा विवाह देवळा येथे मुलीकडे असल्याने नवरदेव ज्या वाहनावर जाणार होता त्या वाहनाची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली. गाडीवर केलेली सजावट लक्षवेधक ठरली. संजय बच्छाव दर वर्षी दोन ते अडीच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याचे उत्पादन काढतात. मुलाच्या विवाह सोहळ्यास मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी सजावट केलेल्या गाडीवर ‘बागायतदार शेतकरी’ आणि वर छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा, लाकडी बैलगाडी ठेवल्याने सोशल मीडियातून कौतुक केले जात आहे.\nहेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर\nहल्लीच्या काळात हौस म्हणून नवरदेव लग्नासाठी चक्क हेलिकॉप्टरने जाऊन नवरी मुलीला आणतो. पण खामखेडा येथील कुशाल या तरुणाने नवरदेवाच्या गाडीवर ‘बागायतदार शेतकरी’ नाव लावत सजावट केली. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेव कुशाल बच्छावने हे नाव लिहिल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार\nPrevious Postऔष्णिक वीज केंद्रात उच्चांकी मेगावॉट वीजनिर्मिती\nNext Postलवकरच करणार महिला पोलिस पथकाची निर्मिती – पोलिस आयुक्त दीपक पांडे\nसमाजकल्याण मधील प्रशासकीय सुधारणांचे धनंजय मुंडेकडून कौतुक\nNashik Corona updates : ओलांडला लाखाचा टप्पा कोरोनाबाधितांच्या संख्येने चिंता वाढली\nकोविशील्ड लसीमुळे शरीराकडे लोखंड, स्टील आकर्षित होतं, नाशिकमधल्या अरविंद सोनार यांचा दावा; तज्ज्ञांनी दावा फेटाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/16669", "date_download": "2021-09-27T05:03:14Z", "digest": "sha1:2LISRH5ZCVXO76ZAZCCAI6PH3FT56J3W", "length": 10056, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एनएसई – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nराष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) गेल्या चार वर्षात आपल्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने मोठी गुंतवणूक केली आहे. ‘एनएसई’ने या भांडवलावरील वर्षिक रोख खर्चात साधारण तिपटीने वाढ केली असून आतापर्यंत सुमारे ९०० कोटी रुपये गुंतवले आहेत.\nसध्या ‘एनएसई’कडे एक मजबूत, लवचिक, सुरक्षित आणि त्रुटीविरहित तंत्रज्ञान पायाभूत व्यवस्था असून या व्यवस्थेत त्या त्या उपकरण क्षेत्रात सर्वोत्तम अशा कंपन्या-जसे सिस्को, एचपी, डेल, हिताची, चेकपॉईंट, पालो ऑल्टो, ऑरेकल इत्यादींची उपकरणे वापरण्यात आली आहेत. तसेच टीसीएस, कॉन्ग्नीझंट आणि विप्रो अशा सेवा प्रदाता कंपन्यांकडून सेवा घेतली जात आहे.\n‘एनएसई’ ही कामाच्या आकारमानानुसार जगातील सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज कंपनी असून, अत्यंत मोठ्या प्रमाणातील डेरीव्हेटिव्ह समर्थपणे हाताळण्याचा त्या कंपनीचा अनुभव आहे. अगदी गेल्या वर्षी कोविड महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही एनएसई ने ट्रेडिंग मध्ये कुठलीही अडचण येऊ न देता,व्यवस्थितपणे एक्स्चेंज केले होते.\nसमभाग आणि समभाग डेरीव्हेटिव्ह विभागाचे दररोजचे सरासरी काम २०१९ च्या तुलनेत अनुक्रमे १२२ टक्क्यांनी आणि ७९ टक्क्यांनी वाढले आहे. दररोजच्या ऑर्डर मेसेजेसची संख्या, प्रत्येक विभागात २०० टक्क्यांची वाढ झाली असून एका दिवशी ६.५ अब्ज ऑर्डर मेसेजेस आल्याचा विक्रमही नोंदण्यात आला आहे. त्याशिवाय, एनएसई आणि एनएसई क्लीयारिंग यांनी गेल्या दोन वर्षात,अंतर्गत-कार्यान्वयनसारखे बहुविध संरचनात्मक बदल अगदी विनासायास पद्धतीने केले आहेत.\nआयुर्विमा योजना होणार अधिक ग्राहकाभिमुख\nखरेदीची संधी साधावी काय\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/free-voice", "date_download": "2021-09-27T04:10:02Z", "digest": "sha1:RGY4GMLLEZE5FZKFA7Q4AN37SIJB5HND", "length": 3201, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Free Voice Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय राजकारण आणि समाजकारण, समाजमनाचे वास्तवापासून खंडित झालेले भान, भयाने दबलेले आवाज, आणि अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर छोट्या छोट्या वंचित समूहां ...\n“आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला” असा गौरवास्पद उल्लेख करत ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांना शुक्र ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/06/13/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-27T03:07:45Z", "digest": "sha1:QJNL67MCFL2MG7ACB2LV5TUTCCNGIERF", "length": 12374, "nlines": 107, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कलावंताच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या बाबासाहेब पाटिल यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nकलावंताच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या बाबासाहेब पाटिल यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी\nJune 13, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tबाबासाहेब पाटील, राज्यपाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग, विधानपरिषद निवडणूक\nपुणे- महाराष्ट्र विधान परिषदेवर लवकरच राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या सामाजिक , साहित्यिक व कला क्षेत्राशी संबंधित सदस्यांची नेमणूक राज्यपाल करत असतात..\nसध्या सगळा देश तसेच महाराष्ट्र आणि चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्र हे करोना या महामारीच्या संकटाने अक्षरशः उध्वस्त झाले आहे. या संकटामुळे गेल्या तीन महिन्यापासून रोजंदारीवर काम करणारे बॅकस्टेज कलावंत आणि शेकडो वंचित कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे..त्यांच्या पुढिल दोन वर्षांचे आर्थिक नियोजन करण्याचा महत्त्वाचा सिझन पण निघुन गेला आहे..त्यामुळे येत्या काळात साहित्य, चित्रपट, नाट्यक्षेत्र असेल किंवा कलाक्षेत्र असेल यामध्ये काम करणा-या सर्वच कलावंताना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे.\nअशा वेळी त्यांना धर्याने सोबत घेवून त्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडून त्यांच्यासाठी विविध सोयी सवलती व शासनाच्या योजनेतून भरीव अशी मदत, पॅकेजस् मिळवण्यासाठी तसेच या क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेच्या सोयी सुविधा असतील किंवा जेष्ठ कलावंतांच्या पेन्शनचे प्रश्न असतील\nत्यांचे आर्थिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, घरकुलांचे प्रश्न तसेच त्यांच्या भविष्यातील नियोजनाचा विषय असेल अशा अनेक विषयांना घेवून योग्य रितीने व प्रभावी पध्दतीने शासन दरबारी मांडून कलावंतांच्या बाजूने त्यांच्या न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची जाण असणा-या व्यक्तीची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष व या सर्व प्रश्नांसाठी गेल्या पाच वर्षांपासून अहोरात्र झटणारे, सर्व विभागातील कलावंताना आपलेसे वाटणारे व कलावंताच्या समस्यांची खडान खडा माहिती असणारे त्या समस्या सतत सोडविण्यासाठी प्रभावीपणे झटणारे, लावणी व लोककलेतील दिग्गज कलावंतही ज्यांच्याकडे आशेने आणि अपेक्षेने पाहतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात. नियोजनबध्द व सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्व विभागात कार्यक्षम\nविभाग म्हणून चित्रपट व सांस्कृतिक विभागाची ओळख आहे ते फक्त बाबासाहेब पाटिल यांच्या दूरदृष्टीने केलेल्या कार्यामुळे. अशा या सर्वसाधारण कुटुंबातुन आलेल्या, सामान्य कार्यकर्त्याला व उमद्या युवा नेतृत्वाला व वंचित कलावंतासाठी काही तरी भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या बाबासाहेब पाटिल यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी डाॅ प्रशांत गेडाम, सिध्देश्वर झाडबुके प्रदेश उपाध्यक्ष व विनोद खेडकर, वंदन नगरकर प्रदेश सरचिटणीस आणि प्रमोद रणनवरे शहराध्यक्ष पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांनी व विविध कलावंतानी पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे केली आहे.\n← ‘अच्छे दिन’ संपले; राणू मंडल पुन्हा पहिल्या ट्रॅक वर\nस्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावे – प्रकाश आंबेडकर →\nदिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा- विभागीय आयुक्त सौरभ राव\nराष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांच्या चित्रिकरण स्थळांना भेटी : सुरक्षेच्या उपाययोजनांची केली पाहणी\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/622265", "date_download": "2021-09-27T04:59:54Z", "digest": "sha1:6J6TJ63PLH6S6TZ4FPYKBHM4GIDG5RZ6", "length": 2813, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"जुलै २६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"जुलै २६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०१, २९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले tt:26 июль\n०६:४०, ७ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१७:०१, २९ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले tt:26 июль)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/impact-on-foreign-education-scheme-due-to-cancellation-of-final-year-examinations-abn-97-2193546/", "date_download": "2021-09-27T04:45:16Z", "digest": "sha1:QZ76HZ4ZLBMWSVDT6RYNDIX5K2CWBXZL", "length": 15520, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Impact on foreign education scheme due to cancellation of final year examinations abn 97 | अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्याने परदेशी शिक्षण योजनेवर परिणाम", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nअंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्याने परदेशी शिक्षण योजनेवर परिणाम\nअंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्याने परदेशी शिक्षण योजनेवर परिणाम\nपदवी वा पदव्युत्तर पदवीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठीचे प्रवेशही निश्चित होतात\nWritten By लोकसत्ता टीम\nकरोना संक्रमणाच्या भीतीमुळे विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचे राज्य सरकारने ठरविले असल्यामुळे त्याचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनांवर परिणाम होणार आहे.\nया योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किमान गुणांची अट आहे. अंतिम वर्षांची परीक्षाच झाली नाही, तर विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळविता येणार नाहीत. त्याचा परिमाण त्यांच्या परदेशी शिक्षणाच्या संधीवर होऊ शकतो, असे सांगितले जाते.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर विद्यार्थी आपले पुढील शैक्षणिक वा नोकरीविषयक नियोजन करीत असतात. बहुतांश मुले अंतिम वर्षांतच जोराने अभ्यास करून अधिकाधिक गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर अंतिम वर्षांची परीक्षाच झाली नाही, तर त्यांना ही संधी मिळणार नाही. पदवी वा पदव्युत्तर पदवीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठीचे प्रवेशही निश्चित होतात, त्यात आता अडचण निर्माण होणार आहे.\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या अनुसूचित जाती, जमाती, भूमिहिन शेतमूजर, पारंपरिक कारागीर अशा गरीब, परंतु गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण देण्याच्या स्वतंत्र योजना राबिवण्यात येतात.\nराज्य सरकारने २००३-०४ पासून अशी योजना सुरू केली आहे. सुरुवातीला १० विद्यार्थ्यांनंतर, २५, ५० व आता दर वर्षी ७५ विद्यार्थी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठविले जातात. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अलीकडेच परदेशी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या २०० पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.\n* या संदर्भात सामाजिक न्याय विभातून देण्यात आलेल्या माहितीनुसार परदेशी उच्च शिक्षणासाठी निवड प्रक्रियाही किमान गुणांवर अवलंबून आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे, त्यांना पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के आणि पीएचडी शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेतही किमान ५५ टक्के गुण असावे, हा एक महत्त्वाचा निकष आहे.\n* केंद्र सरकारची परदेशी शिक्षणासाठीची स्वतंत्र योजना आहे. त्याअंतर्गत दर वर्षी १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यासाठी अंतिम वर्षांच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करणारा विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र धरला जातो. महाराष्ट्रातील विद्यार्थीही त्यासाठी प्रयत्न करीत असतात.\n* आता अंतिम वर्षांच्या परीक्षाच होणार नसतील, तर त्याचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी उच्च शिक्षण योजनेवर परिणाम होऊ शकतो, असे या विभागातील उच्चपदस्थाकडून सांगण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/education-news-marathi/make-a-career-in-astrology-learn-about-education-options-nrng-65723/", "date_download": "2021-09-27T04:42:17Z", "digest": "sha1:EYY47G4VT2DVQRRIARGOSJDFUUSRQJND", "length": 16191, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "करिअर | ज्योतिषशास्त्रात करा करिअर; जाणून घ्या शिक्षणाचे पर्याय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nकरिअरज्योतिषशास्त्रात करा करिअर; जाणून घ्या शिक्षणाचे पर्याय\nग्रहांना जाणून घेण्याची प्राचीन कला म्हणजे ज्योतिष, गणितिय गणना म्हणजे ऋषी-मुनींनी मिळविलेले एक पदत्त ज्ञान आहे. व्यक्तीला त्याच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचे ज्ञान हाच या ज्योतिषचा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामुळे सावध होऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करतो आणि विपरीत परिस्थितीतही त्याला सावरण्याचे बळ मिळते. पृथ्वीपासून कित्येक प्रकाशवर्ष दूर असलेल्या ग्रहांचा मानवावर काय प्रभाव पडेल याचा अभ्यास ज्योतिषमध्ये करण्यात आला आहे. कोणता ग्रह त्याच्यावर चांगला प्रभाव टाकेल आणि कोणता वाईट याचे ज्ञान ज्योतिषद्वारे मिळू शकते.\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; चीन सीमेला जोडणारे सर्व महामार्ग करणार रुंद\nप्रत्येक ग्रहाचे त्याचे एक तत्त्व आहे. त्या तत्वानुसार त्या ग्रहाच्या वाईट प्रभावाला संपुष्टात आणले जावू शकते. वर्तमान परिस्थितीत ज्योतिष एक करिअरच्या रूपात प्रगती करू लागले आहे. त्यात संगणकीय ज्योतिषाची भर पडल्यामुळे सर्व सहज आणि फटाफट शक्य होऊ लागले आहे. कितीही श्रीमंत आणि गरीबातला गरीब असलातरी तो काही अंशी ज्योतिषला मानत असल्यामुळे आज ज्योतिषला चांगले दिवस आहेत. भारतात ज्योतिषशी संबंधीत जवळपास १८०० वेबसाइट्‍स आहेत. पाश्चात्य देशही यात मागे नाहीत. विदेशातही २ लाखाच्या जवळपास ज्योतिषशी संबंधित वेबसाइट्स आहेत. नवयुवकांनी जर ज्योतिषचा गांभीर्याने अभ्यास केला तर ते यात चांगले करियर बनवू शकतात.\nवर्तमान परिस्थितीत ज्योतिष एक चांगले करिअरच्या रूपात समोर आले आहे. या प्राचीन भारतीय विद्येला जाणून-समजून घेण्यास युवावर्ग उस्तुक दिसत आहे. तरी या विद्येला पूर्णपणे समजून घेणार्‍यांची भारतात बरीच कमतरता आहे. ज्योतिषचे दोन प्रकार आहेत. १) सिद्धांत ज्योतिष २) फलित ज्योतिष. सिद्धांत ज्योतिष अंतर्गत पंचांग इत्यादिचा समावेश होतो. याचे अध्ययन करून युवावर्ग स्वयंरोजगार सुरू करू शकतात. इतकेच काहीतर दुसऱ्यालाही रोजगार देवू शकतात. फलित ज्योतिष अंतर्गत भविष्य पहाणे, पत्रिका बनविणे, ग्रहजन्य पीडा आणि निदान इत्यादीचे अध्ययन केले जाते.\nज्योतिषमध्ये आवड असणारे युवक ज्योतिषमध्ये डिप्लोमा करू शकतात. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही विषयात पदवी अभ्यास करीत असताना याचाही डिप्लोमा मिळवू शकता. या डिप्लोमा कोर्स तीन वर्षाचा आहे. पहिल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. दुसऱ्या वर्षी डिप्लोमा आणि तिसऱ्या वर्षी अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा असतो.\nहे युवकांसाठी प्रगतीशिल फिल्ड आहे. ज्योतिषाबरोबर अध्यात्मीकतेशी संबंध असणे तर गरजेचे आहेत सोबत ज्योतिषचे काम करताना खोटी आश्वासने, कपट, लालच, व्यसन इत्यादी दुर्गुणांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणाचीही फसवणूक होईल अशी वागणूक केल्यास विश्वासार्हता गमावल्याने त्याचा विपरित परिणाम करिअरवर होण्याची दाट शक्यता आहे. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, सात्त्विकता आणि जनसेवेचा भाव असणे अत्यंत आवश्यक आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://abhaygodse.blogspot.com/2018/12/", "date_download": "2021-09-27T04:55:32Z", "digest": "sha1:WT57NNVLXSAABRVEB4ING4LU6P4FY4DZ", "length": 6062, "nlines": 72, "source_domain": "abhaygodse.blogspot.com", "title": "Astrologer Abhay Godse: December 2018", "raw_content": "\nमला मुक्ती मिळेल का\nसाधारण ५५ वर्ष वयाच्या एका Client ने मला दोन प्रश्न विचारले, \"माझी नोकरी टिकेल का आणि मला काही आजार होतील का आणि मला काही आजार होतील का\" पत्रिकेनुसार याची उत्तरं देउन झाल्यावर त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला कि \"या जन्मात मला मुक्ती मिळेल का\" पत्रिकेनुसार याची उत्तरं देउन झाल्यावर त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला कि \"या जन्मात मला मुक्ती मिळेल का\" ज्योतिषशास्त्रात मुक्ती मिळेल किंवा नाही यासाठी अनेक नियम दिलेले आहेत जसं अमुक तमुक ग्रहांची युती असेल तर, व्ययेश अमुक तमुक राशीत ह्या ह्या भावात असेल तर वगैरे असे अनेक, पण मी यापैकी कुठलाही नियम न बघता सरळ \"नाही\" असं उत्तर दिलं \" ज्योतिषशास्त्रात मुक्ती मिळेल किंवा नाही यासाठी अनेक नियम दिलेले आहेत जसं अमुक तमुक ग्रहांची युती असेल तर, व्ययेश अमुक तमुक राशीत ह्या ह्या भावात असेल तर वगैरे असे अनेक, पण मी यापैकी कुठलाही नियम न बघता सरळ \"नाही\" असं उत्तर दिलं आता तुम्ही म्हणालं कि असं कसं काहीच न बघता तुम्ही उत्तर दिलत आता तुम्ही म्हणालं कि असं कसं काहीच न बघता तुम्ही उत्तर दिलत सांगतो 'मुक्ती' ही आध्यात्मिक उन्नतीची शेवटची पायरी, षडरिपु, भौतिकसुखं ह्या सगळ्या पल्याड ती असते, 'जन्म मृत्यु' च्या फेऱ्यातुन सुटका, त्या नंतर पृथ्वीवर कधीच जन्म होत नाही (१% झालाच तरी तो फक्त लोकं कल्याणासाठी होतो). असं असताना नोकरीच्या चिंतेत आणि आजाराची भीती असलेला माणूस हा मुक्तीच्या जवळ 'ह्या जन्मात' तरी पोहोचू शकणार नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे कुठल्याही ज्योतिषाकडे \"मला मुक्ती मिळेल का हो\" असा प्रश्न विचारायला गेले नव्हते. मुळात अध्यात्माच्या शेवटच्या पायरीवर असलेला माणूस कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन काहीच विचारणार नाही.\nप्रश्नांची उत्तरं देताना ज्योतिषाने तारतम्य ठेवणं देखील आवश्यक आहे. \"मी या वर्षी मंगळावर जाईन का वय वर्ष ४० असताना आता माझी उंची वाढेल का वय वर्ष ४० असताना आता माझी उंची वाढेल का\" या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देताना पत्रिका बघण्याची गरज नसते कारण अशा प्रश्नांची उतरं 'नाही' च असतात.\nप्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनील...\nConsultation - सापाच्या साक्षीने..\nरविवार सकाळची पहिलीच Appointment अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळ...\nमी कुत्रा पाळू का\nज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने \"मी कुत्रा पाळू का\" असा प्रश्न विचारला. ...\nमला मुक्ती मिळेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/e-crop-survey-is-a-comprehensive-project-for-maharashtra-balasaheb-thorat/", "date_download": "2021-09-27T03:58:23Z", "digest": "sha1:4BYDXCHDMSXPHMTYVYTYBQHZDBIJFVKA", "length": 9740, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – बाळासाहेब थोरात", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – बाळासाहेब थोरात\nमुंबई – महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.\nश्री. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी राज्य शासनाने ‘ माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 18 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे.\nजमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. शिवाय या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणेदेखील सुलभ होणार आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल केला आहे. आता ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना स्वत:च आपण पिकवित असलेल्या पिकांची माहिती ॲपमध्ये भरणे सोपे होते. ई- पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री म्हणाले.\nमंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : दि. ८ सप्टेंबर २०२१\nसार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nराज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण\nमंत्रिमंडळ मोठा निर्णय: महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/06/03/weather-rain-monsoon-ahmednagar-ramchandra-sabale-model-rahuri/", "date_download": "2021-09-27T03:39:26Z", "digest": "sha1:BKCWGL4ZI4UHEO4BPDOYB2XKYOJKCETE", "length": 13144, "nlines": 168, "source_domain": "krushirang.com", "title": "नगरमध्ये होणार ‘इतके’ टक्के पाऊस; पहा नेमका काय आहे साबळे मॉडेलचा हवामान अंदाज - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अहमदनगर", "raw_content": "\nनगरमध्ये होणार ‘इतके’ टक्के पाऊस; पहा नेमका काय आहे साबळे मॉडेलचा हवामान अंदाज\nनगरमध्ये होणार ‘इतके’ टक्के पाऊस; पहा नेमका काय आहे साबळे मॉडेलचा हवामान अंदाज\nअहमदनगरकृषी व ग्रामविकासताज्या बातम्या\nअहमदनगर : मॉन्सूनचे आगमन होत असतानाच अहमदनगर, नाशिक, खानदेश आणि मराठवाडा भागात पाऊस कमी होणार असल्याचे सुधारित हवामान अंदाजामध्ये भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचवेळी कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक व ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी नगर जिल्ह्यात 98 टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे.\nराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. साबळे 8 वर्षांपासून दरवर्षी राज्यातील मान्सूनचा अंदाज वर्तवतात. त्यांचे हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या प्रत्येक विभागातील जिल्ह्यांतील हवामानविषयक घटकांच्या निरीक्षण, नोंदीवरून हा अंदाज वर्तवण्याची कार्यवाही करावी लागते. वेगवेगळ्या विभागांतील 15 जिल्ह्यांच्या गेल्या 30 वर्षांतील हवामानविषयक नोंदींवर हे मॉडेल आधारित आहे. जानेवारी ते एप्रिल या काळातील कमाल-किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांचे निरीक्षण व नोंदीवरून हा अंदाज बांधला जातो.\nडॉ. साबळे म्हणतात की, यंदा राज्यात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून गुजरातच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. जून-जुलैमध्ये पावसात मोठे खंड तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यांनी सांगितलेले मुद्दे असे :\nदापोली, पुणे, राहुरी (नगर), कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे.\nराज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील.\nपेरणी करताना त्या भागात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पुरेसा ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी.\nशक्यतो आंतरपीक पद्धतीला प्राधान्य द्यावे.\nविविध हवामान घटक निरीक्षण कालावधीत अकोला, पाडेगाव, निफाड येथे वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने या ठिकाणी जून-जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nबेरोजगारीच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेससह ‘त्या’ अहवालाला म्हटलेय ‘असे’; पहा काय पेटलेय राजकारण\nपुनावालांनी लावले ‘तिकडे’ही डोकं; पहा कशासाठी केलाय DCGI अर्ज\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/06/04/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-27T03:28:47Z", "digest": "sha1:QINJIDSQ4TRKLIDX44XZY7CXVBY3DZOJ", "length": 9471, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांना धक्का, भारिपच्या 2 माजी आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nअ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांना धक्का, भारिपच्या 2 माजी आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nJune 4, 2020 June 4, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tएड. प्रकाश आंबेडकर, जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी आमदार बळीराम सिरस्कार, राष्ट्रवादी कॉँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शरद पवार, हरीदास भदे\nमुंबई, दि. 4 – वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. दोन माजी आमदारांनी वचिंत बहुजन आघाडी पक्षाला राजीनामा दिला असून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जंयतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगणराव भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदींची उपस्थिती होती. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने दोन्ही माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल माध्यमांवरून दिली.\\\nहरिदास भदे व बळीराम सिरस्कर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. हरिदास भदे हे 1992 व 2003 मध्ये अकोला जिल्हा परिषद सदस्य होते, तर 2004 व 2009 साली ते अकोल्यातून विधानसभेवर निवडून आले. भदे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव म्हणुन कार्यरत होते. या दोन माजी आमदारांनी वंचित सोडण्याचं कारण पक्षांतर्गत असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटले जातेय. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाबाबत माहिती मिळाल्यामुळेच ३१ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतील वादासंदर्भात कार्यकर्त्यांवर कारवाईचा बगडा उगारणारे पत्र काढण्याची आल्याची चर्चा आहे.\n← आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो- गृहमंत्री अनिल देशमुख\nकोरोना – राज्यात आज 123 बळी, पुण्यात 176 तर मुंबईत 1439 नवीन रुग्ण →\nमंडई मधील भाजीपाला, गाळेधारक व्यावसायिक करणार आंदोलन\nप्रशासनाची दडपशाही परभणीत वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात\nआम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे – शरद पवार\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/754134", "date_download": "2021-09-27T04:49:33Z", "digest": "sha1:P5FLNFHXZVWADNZPGVNB3LUJBLG7EMKU", "length": 2922, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"नॉवगोरोद ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"नॉवगोरोद ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:२८, ८ जून २०११ ची आवृत्ती\n४ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: fa:استان نووگورود\n१७:४४, ३ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: fa:اوبلاست نووگورود)\n२०:२८, ८ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: fa:استان نووگورود)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik/crime-issue-in-nashik-1390341/", "date_download": "2021-09-27T05:12:34Z", "digest": "sha1:PI34Q537QASFLTXJRM3YFXYUCAVPS3YY", "length": 21869, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "crime issue in nashik | नाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा!", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nनाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा\nनाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा\nपाच वर्षांनंतर चक्र फिरून पालिका निवडणुकीत गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.\nWritten By अविनाश पाटील\nसुरेंद्र शेजवळ हत्येच्या पाश्र्वभूमीवर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची चर्चा\nनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुरेंद्र शेजवळ या ‘बाहुबली’च्या हत्येनंतर नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा ठरेल, अशी चिन्हे आहेत. महापालिकेच्या मागील निवडणुकीत नाशिककरांची नाडी बरोबर ओळखून त्याप्रमाणे प्रचाराची व्यूहरचना आखत वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा जोरकसपणे मांडणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी भरभरून मतांचे दान दिले होते, पण मनसेही आता त्याला अपवाद ठरलेली नाही. पाच वर्षांनी पालिका पुन्हा एकदा मतदानास सामोरी जात असताना विकास कामांना दुय्यम स्थान मिळत आहे. शेजवळ यांच्यामुळे भाजपप्रमाणेच शिवसेनाही गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देत असल्याची ओरड होऊ लागली आहे.\nमनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याआधीच्या पालिका निवडणूक प्रचारात नाशिककरांवर गारूड केले होते. नाशिककरांच्या मनातील मुद्दे त्यांच्याकडून प्रचारात मांडण्यात येत होते. त्यात शहरातील वाढत्या गुन्हेगारीचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गुन्हेगारांना प्रोत्साहत देत असल्याचा जाहीर सभांमधून थेट आरोप करून त्यांनी प्रचाराची दिशाच बदलून टाकली होती. भाजपकडूनही राष्ट्रवादीवर तसेच आरोप झाले, परंतु नाशिककरांनी मनसेच्या बाजूने कौल दिला. वास्तविक, गुन्हेगारी हा राज्य सरकारशी संबंधित विषय असतानाही पालिका निवडणुकीत त्याचा राज यांनी खुबीने वापर करून घेतला होता.\nपाच वर्षांनंतर चक्र फिरून पालिका निवडणुकीत गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत आपल्यावर झालेल्या गुन्हेगारीच्या आरोपांमुळे बदनाम झालेला राष्ट्रवादी या वेळी उट्टे काढण्याच्या मानसिकतेत असून, भाजप गुन्हेगारांना कसे पक्षात स्थान देत आहे, यावर काँग्रेसकडून प्रचारात भर देण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री सुरेंद्र शेजवळ या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुकाची भररस्त्यात तलवार, चॉपर यासारख्या हत्यारांचे वार करून चार जणांनी हत्या केल्याने राजकारण आणि गुन्हेगारीकरण हा विषय ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nभाजपने काही महिन्यांपूर्वी पोलिसाच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल असलेल्या पवन पवार या नगरसेवकास पक्षात स्थान देत पावन करून घेतले. इतरही काही लहान-मोठय़ा गुन्हेगारांना पक्षात घेण्याचे प्रकार सुरूच राहिले. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याची सारवासारव स्थानिक पातळीवर भाजपकडून करण्यात येत असली तरी गुन्हेगारांना पक्षात प्रवेशच कसा दिला जातो, या मुद्दय़ावर मात्र बोलणे टाळले जाते. पवनच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेनेने तोंडसुख घेताना भाजप गुन्हेगारांना कसा जवळ करीत आहे, याकडे लक्ष वेधले होते. परंतु गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुरेंद्र शेजवळला अलीकडेच पक्षात घेऊन शिवसेनेने आपणही वेगळे नसल्याचे दाखवून दिले. पवन पवार ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो, त्या प्रभागातून सुरेंद्र उमेदवारीसाठी इच्छुक होता. शिवसेनेच्या मुलाखती सुरू होण्याआधीच त्याची अशा प्रकारे हत्या झाली. पोलिसांकडून या हत्येचे कारण पूर्ववैमनस्य असे दिले जात असले तरी ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हत्या झाल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.\nमागील निवडणुकीत गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादीवर टीका करणारे राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये अलीकडेच सिडकोतील एका गुंडाने प्रवेश केला. त्यामुळे मनसे आता गुन्हेगारीवर कशी बोलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्थिक गैरव्यवहारांमुळे छगन भुजबळ, देवीदास पिंगळे तसेच बनावट नोटा छपाई प्रकरणात पदाधिकारी छबू नागरे अशी मंडळी अडकल्याने सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीने गुन्हेगारीचा मुद्दा प्रचारात वापरणार असल्याचे म्हटले आहे. नाशिककरांची सुरक्षितता हा विषय केवळ निवडणुकांपुरताच नव्हे, तर कायमच पक्षाकडून मांडण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नमूद केले आहे. नागरिकांची सुरक्षितता हा विषय महत्त्वाचा असून या विषयाला राजकीय वळण देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीशी चार ते पाच जागांमुळे आघाडीचे घोडे अडून बसलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी भाजपवर सडकून टीका करताना गुन्हेगारांना बळ देण्याचे काम भाजपच्या काळात होत असल्याचा आरोप केला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण भाजपने केले असून सुरेंद्र शेजवळची नुकतीच झालेली हत्या, तसेच लूटमार, चोऱ्या, हाणामाऱ्या, सोनसाखळी हिसकाविणे या प्रकारांनी नाशिककर हैराण झाले असून या विषयावर साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचे नेते विरोधात बोलण्याऐवजी त्याचे समर्थन करीत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\nभाजपने काही महिन्यांपूर्वी पोलिसाच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल असलेल्या पवन पवार या नगरसेवकास पक्षात स्थान देत पावन करून घेतले. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याची सारवासारव स्थानिक पातळीवर भाजपकडून करण्यात येत असली तरी गुन्हेगारांना पक्षात प्रवेशच कसा दिला जातो, या मुद्दय़ावर मात्र बोलणे टाळले जाते.\nगंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुरेंद्र शेजवळला अलीकडेच पक्षात घेऊन शिवसेनेने आपणही वेगळे नसल्याचे दाखवून दिले. पवन पवार ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो, त्या प्रभागातून सुरेंद्र उमेदवारीसाठी इच्छुक होता. शिवसेनेच्या मुलाखती सुरू होण्याआधीच त्याची हत्या झाली.\nगुन्हेगारांना बळ देण्याचे काम भाजपच्या काळात होत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण भाजपने केले असून वाढत्या गुन्ह्य़ांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात हा मुद्दा नक्कीच मांडण्यात येईल.\n– शरद आहेर, काँग्रेस, शहराध्यक्ष\nनाशिककरांची सुरक्षितता हा विषय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा आहे. केवळ निवडणूक प्रचारासाठीच नव्हे, तर ज्या ज्या वेळी नागरिक असुरक्षित असतील, त्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादी हा विषय मांडेल.\n–रंजन ठाकरे, राष्ट्रवादी, शहराध्यक्ष\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nभीषण अपघात : ट्रक – रिक्षा यांची धडक होऊन पाच जण ठार\nमनसेच्या सत्ताकाळात किती कामे झाली ते पाहा\nअवैध फलकांविरुद्ध दुसऱ्या दिवशीही कारवाई\nमनसेची अनधिकृत होर्डिंगबाजी; नाशिकचे पोलीस आयुक्त पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_62.html", "date_download": "2021-09-27T03:44:12Z", "digest": "sha1:QPEGNWWP7VAIDQ3HJBDGUSRSALJMIINI", "length": 6654, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "तुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar तुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे निधन\nतुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे निधन\nतुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे निधन\nअहमदनगर ः बागरोजा हडको येथील रहिवासी श्रीमती तुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.\nस्व.तुळसाबाई निमसे यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या ‘ताई’ नावाने सर्वांना परिचित होत्या. नगर मराठा वधू-वर सुचक मंडळाचे अध्यक्ष महादेव निमसे, जिल्हा बँकेतील कॅशिअर गुलाब निमसे, मांडवे येथील प्रगतशील शेतकरी श्रीरंग निमसे यांच्या मातोश्री तर धर्मराज शंकर औटी यांच्या भगिनी होत. त्यांच्या निधनाने पंचक्रोशितून हळहळ व्यक्त होते आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/13998", "date_download": "2021-09-27T04:34:12Z", "digest": "sha1:KKRZSQ5MTR63C2G3YDUBQE33JXTNIG3P", "length": 10269, "nlines": 106, "source_domain": "dhanlabh.in", "title": "दीर्घकालीन गुंतवणूकीतून यश– – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसध्याच्या चिंताजनक स्थितीत तुमच्या कानावर सतत नकारात्मक बातम्या येत आहेत मात्र त्याचा विचार न करता बातम्यांच्या / हेडलाईन्सच्या पलिकडे जात विचार केला पाहिजे. शिस्तबध्द पध्दतीने गुंतवणूक, दीर्घकालीन मुदतीचे उद्दीष्ट ठेवणे, गुंतवणूकीचा विस्तार आणि क्षेत्र याबाबत जागरूक असणे आणि अस्थिर स्थितीत मन शांत आणि स्थिर ठेवणे ही दीर्घकालीन गुंतवणूकीच्या यशाची काही सुत्रे आहेत.\nपुढील तीन ते पाच वर्षासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूकीसंदर्भात हे महत्वाचे मुद्दे पहा\n• शेअरचे मुल्य वाढत असल्याने गुंतवणुकीसाठी शेअर हे मालमत्ता निर्मितीचे उत्कृष्ट साधन असून दीर्घकालीन मुदतीत उत्तम परतावा देण्याची त्यांच्यात क्षमता असते.\n• स्मॉल कॅप शेअरवर जास्तीत जास्त परतावा मिळणार असून त्यानंतर मिड-कॅप आणि लार्ज कॅपचा क्रमांक लागणार आहे.\n• पुढील एक, तीन आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी स्मॉल कॅप शेअरमध्ये लार्ज कॅपच्या तुलनेत अधिक फरकाने परतावा देण्याची क्षमता दिसत आहे.\n• दशकातील ही सवोत्तम संधी आहे. मुलभूत घटक हे बळकट असून बाजाराचे मुल्य हे दोन दशकातील सर्वाधिक अल्प पातळीवर आलेले असल्याने ही संधी गुंतवणूकीसाठी अतिशय उत्तम संधी आहे.\n• उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्व जण अशा स्थितीतही स्वतःला सज्ज करु शकतात. बाजाराची तळपातळी कोणती आणि कोरोना विषाणूचे परिणाम किती आणि काय काय होणार याबाबत कोणालाच थांगपत्ता लागत नसला तरी भविष्यातील सोनेरी दिवसांसाठी आपण सर्व जण स्वतःला सिध्द करु शकतात.\nआता गुंतवणूक करत यशासाठी पुढील काही वर्षांसाठी प्रतीक्षा करणे हाच उत्तम यश पदरात पाडून घेण्याचा योग्य मार्ग होय.\nकरसवलत व शिक्षण कर्ज\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/14889", "date_download": "2021-09-27T04:00:08Z", "digest": "sha1:LODHD3654RJEG4PVLVQG6TEM3SUTFTRJ", "length": 10204, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सुकन्या समृद्धी योजना — बदल पहा — – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसुकन्या समृद्धी योजना — बदल पहा —\nकेंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनांअतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीचं शिक्षण आणि लग्नावेळी मुबलक पैसा उपलबद्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. त्यानंतर ६४ लाख रुपये मुलीच्या खात्यावर जमा होतात. यात सरकारकडून काही रक्क देऊ केली जाते.\nसरकारने सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. पोस्ट ऑफिसच्या नव्या नियमांनुसार, सुकन्या समृद्धी खाता ३१ जुलै २०२० पर्यंत उघडले जाऊ शकते. ज्या मुलीचं वय २५ मार्च २०२० ते ३० जून २०२० पर्यंत लॉकडाउनमध्ये दहा वर्ष पूर्ण असेल. या योजनेअंतर्गत त्या मुलींच्या पालकांना सूट मिळणार आहे ज्यांना लॉकडाउनमध्ये सुकन्या समृद्धी खातं उघडता आलं नाही. सुकन्या समृद्धी खाते फक्त जन्मापासून दहा वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावाने उघडता येतं.\nएका आर्थिक वर्षांत किमान गुंतवणूक रू. २५०/- व कमाल गुंतवणूक रू. १,५०,०००/- पर्यंत करता येते. मात्र दरवर्षी किमान पैसे न भरल्यास दंड आकारला जातो. पालकांना ८० सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही.\nPPF विषयी नवे नियम \nविद्यार्थ्यांना ‘पॉकेट्मनी’साठी मिळतेय कर्ज\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/faruq-abdullah", "date_download": "2021-09-27T04:03:42Z", "digest": "sha1:LD2QCX2CCSHHGTZXGF6EWIL55CCHDNUU", "length": 3971, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Faruq Abdullah Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nअब्दुल्लांविरोधातील देशद्रोहाची याचिका रद्द\nनवी दिल्लीः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयावर मत केल्याप्रकरणात नॅशलन कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच ...\nसरकारविरोधात काश्मीरातील सर्व पक्ष एकवटले\nजम्मू-काश्मीरची ओळख, स्वायत्तता व विशेष दर्जासाठी आम्ही सर्व हल्ल्यांच्या विरोधात एकीने लढू असे, गुपकार जाहीरनाम्यात सर्व राजकीय पक्षांनी म्हटले आहे. ...\n७ महिन्यानंतर फारुक अब्दुल्ला यांची सुटका\nनवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांची शुक्रवारी जम्मू व काश्मीर प्रशासनान ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-09-27T03:21:37Z", "digest": "sha1:NZRCCDJ77UPNEARJL47X77UVZHAO724F", "length": 15817, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्बभार - विकिपीडिया", "raw_content": "\nकर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट हे जागतिक हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ यामधील योगदान मोजण्याचे एकक आहे.\n२ कर्बभार मोजण्यामागील सैध्दांतिक संकल्पना\n३ कर्बभार मोजण्याची व्यावहारिक पध्दत\n४ कर्बभार संकल्पनेची उपयुक्तता\nकर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा घटनेमध्ये, किंवा दर वर्षी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा इमारतीद्वारे होणारे एकूण हरितगृह वायूंचे उत्सर्जन.\nअतिशीत प्रदेशांत हिवाळ्यातही काचेच्या बनवलेल्या हरितगृहांमध्ये वातावरण उबदार रहात असल्याने शेती करणे शक्य होते. काचेतून प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आरपार जाऊ शकतो, पण हरितगृहात तयार झालेली उष्णता आरपार जाऊ शकत नाही. यामुळे आतली हवा उबदार रहाते, व वनस्पती वाढू शकतात. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइड व इतर काही वायू हीच भूमिका बजावतात. त्यामुळे पृथ्वी उबदार आहे, आणि तिच्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आली आहे. मात्र गेल्या काही शतकांत मुख्यतः खनिज इंधनांच्या वापरामुळे व इतर काही औद्योगिक प्रक्रियांमुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढले आहे, आणि परिणामस्वरुप आपल्याला जागतिक हवामान बदलाला तोंड द्यावे लागते आहे.\nआपण जी गोष्ट मोजू शकतो, तीच नियंत्रित करू शकतो, या तत्वानुसार जागतिक हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांतून कर्बभार ही संकल्पना व तो मोजण्याच्या पध्दती पुढे आल्या.\nकर्बभार मोजण्यामागील सैध्दांतिक संकल्पना[संपादन]\nजागतिक हवामान बदलाला वेगवेगळे हरितगृह वायू कारणीभूत आहेत, आणि त्या सर्वांची जागतिक तापमानवाढ करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. उदा. मिथेन हा हरितगृह वायू कार्बन डायॉक्साइडच्या तुलनेने २१ पट अधिक धोकादायक आहे. [१]म्हणजेच एखाद्या प्रक्रियेतून जर १ टन मिथेन वायू वातावरणात जात असेल, तर त्याचा परिणाम २१ टन कार्बन डायॉक्साइडच्या समकक्ष आहे. याच धर्तीवर वेगवेगळ्या हरितगृह वायूंची कार्बन डायॉक्साइडशी असलेली समकक्षा वैज्ञानिकांनी संशोधनातून मिळवली आहे. याचा वापर करून, एखाद्या प्रक्रियेत जरी वेगवेगळे हरितगृह वायू बाहेर पडत असले, तरी कार्बन डायॉक्साइड समकक्ष एकूण किती वायू बाहेर पडला हे काढता येते. हाच त्या प्रक्रियेचा कर्बभार असतो. उदा. एखाद्या प्रक्रियेत २ टन कार्बन डायॉक्साइड व १ टन मिथेन बाहेर पडत असतील, तर त्या प्रक्रियेचा कर्बभार २ अधिक (१ गुणिले २१) म्हणजेच २३ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष अाहे असे म्हटता येते.\nकर्बभार मोजण्याची व्यावहारिक पध्दत[संपादन]\nकोणत्याही प्रक्रियेचा कर्बभार जर सैध्दांतिक व्याख्येत अध्याहृत पध्दतीने काढायचा असेल, तर प्रत्येक वेळी विविध निर्देशक उपकरणे वापरून त्या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सर्व हरितगृह वायूंची मोजदाद ठेवावी लागेल. हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या स्वरूपातील ऊर्जावापरातून एकक ऊर्जामागे किती कर्बभार असतो, याचे ठोकताळे प्रयोगांमधून बनवलेले आहेत. उदा. १ लीटर पेट्रोल वापरले असता, त्याचा कर्बभार २.२२ कि.ग्रॅ. कार्बन डायॉक्साइड समकक्ष इतका असतो. त्यामुळे कोणत्याही प्रक्रियेत कोणत्या स्वरूपाची व किती ऊर्जा वापरली गेली, यावरून त्या प्रक्रियेचा कर्बभार काढला जातो.\nसर्व खनिज इंधनांसाठी हे अचूक ठोकताळे उपलब्ध आहेत. १ युनिट वीज वापरली असता कर्बभार किती होईल, याचा ठोकताळा मात्र प्रत्येक देशासाठी वेगळा आहे. याचे कारण म्हणजे वीज वेगवेगळ्या मार्गांनी तयार केली जाते. एखाद्या देशातील एकूण वीजनिर्मिती खनिज इंधने जाळून तयार केलेल्या विजेचा वाटा किती, यावरून त्या देशातल्या वीजवापराचा कर्बभार किती हे ठरते. म्हणजेच एखाद्या देशाच्या वीजनिर्मितीत नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वाटा वाढला, तर त्या देशातील वीजवापराचा कर्बभारही कमी होतो.\nनवीन संशोधनातून ठोकताळे अधिक अचूक होत जातात. ऊर्जावापर व कर्बभाराच्या ठोकताळ्यांबाबतची अधिकृत व अद्ययावत माहिती इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. [२]\nकर्बभार या संकल्पनेद्वारे वेगवेगळ्या देशांतील ऊर्जावापराचा त्यांच्या हवामानबदलातील योगदानाशी थेट संबंध जोडता येतो. हा संबंध आकड्याच्या स्वरूपात मांडला गेल्यामुळे देशांची तुलना करणे शक्य होते. त्याहीपुढे जाऊन प्रत्येक देशाचा दरडोई दरसाल कर्बभार काढता येतो, व ऊर्जावापर व नागरिकांची जीवनशैली यांचाही संबंध त्यातून अधोरेखित होतो. उदा. सध्याच्या आकडेवारीनुसार [३]संपूर्ण जगाचा दरडोई दरसाल सरासरी कर्बभार ५ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष आहे. या शतकातील जागतिक हवामान बदल काबूत ठेवायचा असेल, तर ही सरासरी २ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष पेक्षा जास्त असता कामा नये. भारतीयांचा सरासरी व्यक्तिगत कर्बभार १.७ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष इतका आहे.\nअशा आकडेवारीचा वापर नागरिकांना स्वतःचा कर्बभार कमी करून जागतिक हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीही होऊ शकतो.\nकार्बन क्रेडिटचे गणितही कर्बभाराच्या मोजणीशी जोडलेले आहे.\nअलिकडे बऱ्याच संस्था आपल्या वार्षिक कारभाराचा कर्बभार मोजून सार्वजनिक रित्या जाहीर करतात. यातून त्या स्वतःवरच आपला कर्बभार कमी ठेवण्याचा सामाजिक दबाव निर्माण करत असतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.icrr.in/Encyc/2018/12/19/-This-is-our-bread-and-butter-.html", "date_download": "2021-09-27T05:02:50Z", "digest": "sha1:ZDTHCSNBFGPIGM6HMV2OE7AJXLV2HGZF", "length": 14842, "nlines": 30, "source_domain": "www.icrr.in", "title": " ICRR - \"यही हमारा रोजीरोटी हैं भाय \" ... काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची कबुली. ICRR - \"यही हमारा रोजीरोटी हैं भाय \" ... काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची कबुली.", "raw_content": "\n\"यही हमारा रोजीरोटी हैं भाय \" ... काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची कबुली.\n\"यही हमारा रोजीरोटी हैं भाय \" ... काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांची कबुली.\nआपण अनेक वेळा बातम्यांमध्ये किंवा इंटरनेटवर व्हिडिओज मध्ये काश्मिरात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पाहिले आहे. ते कायम तोंडाला रुमाल बांधूनच हे काम करीत असतात. सरतेशेवटी इंडिया टीव्ही च्या एका अंडरकव्हर रिपोर्टर ला यांच्या तोंडावरील हा रुमाल खाली करवून त्यांच्याकडून सत्य वादविण्यात यश आलंय. आणि त्याच बरोबर मागील वर्षी हिजबुल मुजाहिदीनचा नेता बुरहान वानी याला लष्कराने ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पसरलेल्या अशांततेमागील भेदक सत्यदेखील समोर आलंय.\nझाकीर अहमद भट, फारूक अहमद लोन, वासिम अहमद खान, मुश्ताक विरी आणि इब्राहिम खान अशी या तरुणांची नावे आहेत ज्यांनी ही कबुली दिली आहे की काश्मीर खोऱ्यात पोलीस, लष्कराचे जवान व सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यासाठी त्यांना त्यांच्या भूमिगत असलेल्या नेत्यांकडून महिन्याकाठी एक ठराविक रक्कम मिळते आणि तेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.\n\"आम्हाला या कामासाठी दर महिन्याला ५००० ते ७००० आणि कपडे दिले जातात तर कधीकधी शूजदेखील मिळतात\", झाकीर भट सांगतो.\n२००८ आणि २०१० साली काश्मीर खोऱ्यात काही हिंसक घटनांमध्ये जमावातील तरुणांकडून पोलीस आणि लष्कराच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर अश्याप्रकारे दगडफेक करणे ही नित्याचीच बाब बनली आहे. काश्मीरमधील सरकारी अधिकाऱ्यांकडून अश्या प्रकारच्या हिंसाचारावर अंकुश बसविण्यासाठी सातत्याने उपाययोजना केली जात असते.\nमोलोटोव्ह कॉकटेल्स आणि पेट्रोल बॉम्ब मध्ये आपले कौशल्य असल्याचेही भट कौतुकाने सांगत होता. मागील वर्षी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मिरात जमावाकडून फार मोठ्या प्रमाणात हिंसक निषेधाच्या घटनांना सुरुवात झाली. या घटनांमधील दगडफेकीसाठी पोलीस या झाकीर भटच्या शोधात आहेत. लष्कराकडून ठार मारण्यात आलेल्या दहशतवादी बुरहान वानीला सोशल मीडिया वर फार मोठ्या संख्येने फॉलोअर्स होते आणि काश्मिरात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यासाठी तोच कारणीभूत ठरला होता.\nहे सगळं सांगत असताना आपल्या शत्रूंशी संगनमत करून आपल्याच पोलीस आणि लष्करावर दगडफेक करण्याबद्दल या भटच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा किंवा दुःखाचा मागमूसही नव्हता.\n\"आम्ही पोलीस, लष्कराचे जवान, खासदार तसेच सरकारी गाड्यांवर दगडांनी हल्ले करतो\", ही कबुली देताना या भाड्याच्या तट्टूने त्यांना पैसे पुरविणाऱ्या व्यक्तींची नावे घेणे मात्र टाळले. \"आम्ही आतापर्यंत बारामुल्ला, सोपोर आणि पत्तन या भागात दगडफेक केलेली आहे. यापुढे बारामुल्लाच्या आतील प्रदेशात जिथे दर शुक्रवारी सामूहिक नामजपठण केले जाते,तेथे अश्याच प्रकारची दगडफेक करणे ही आमची पुढील कामगिरी असेल.\"\nपेट्रोल बॉम्ब बनविण्यासाठी वेगळे पैसे मिळत असल्याची कबुली देतानाच आपण एक मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनविण्यासाठी ७०० रुपये घेत असल्याचेही सांगितले. \"मी आतापर्यंत सुमारे ५० ते ६० पेट्रोल बॉम्ब बनविले आहेत. सरकारी गाड्या किंवा आमच्या समोर येणाऱ्या कोणावरही आम्ही ते टाकतो \" भट बोलत होता.\nमागील वर्षी जुलै ते ऑक्टोबर महिन्यांच्या काळात काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसक घटनांमध्ये सुमारे १९,००० लोक जखमी झाले असून ९२ लोकांचा त्यात मृत्यू झाले असल्याचे वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे. या जखमी लोकांमध्ये आपल्या ४,००० लष्करी जवानांचा समावेश आहे तर २ मृत्युमुखीही पडले आहेत. परंतु फारूक अहमद लोन सारख्या तरुणांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. त्यांच्यासाठी अश्याप्रकारे हिंसा करणे हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.\nलोन म्हणतो,\"खोऱ्यात बंद करून आणि जमावातर्फे दगडफेकीचे प्रदर्शन करून मी कधी १०००,२०००,३००० तर कधी कधी दिवसाला ५००० रुपयेदेखील कमवतो.\"\n\"आम्ही २००८ पासून हेच काम करीत आहोत. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा महिनाकाठी ५००० ते ६००० कमवीत होतो\", वासिम अहमद खान म्हणाला.तर \"आठवड्याच्या इतर दिवशी ७०० तर पवित्र अश्या शुक्रवारी दगडफेक करण्यासाठी १००० मिळत असल्याचे त्याचा साथीदार विरीने ने सांगितले.\n'तुम्हाला पैसे देणारी व्यक्ती तुमच्या गावातलीच आहे का तुम्ही त्याला ओळखता का तुम्ही त्याला ओळखता का' या प्रश्नाचे उत्तर देताना या विरीने सांगितले,\"तो माझ्या एका मित्राच्या ओळखीचा आहे. गावातील नसून कधीकधीच तो येतो.\"\nत्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती या तरुणांनी दिली नसली तरीही त्यांना कश्याप्रकारे कामाची आखणी करून दिली जाते आणि कश्याप्रकारे खूप आधीच लक्ष्ये निश्चित केली जातात हे मात्र नक्कीच सांगितले.\nत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व कामांमागील गुप्त सूत्रधार ही कामे तडीस नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करीत असल्याचे समजते.\n\"कुठे दगडफेक करावयाची आहे, कोणाला लक्ष्य बनवावयाचे आहे तसेच वेळ इत्यादी सर्वांची माहिती व्हाट्सअप ग्रुप सारख्या माध्यमांतून खूप आधीच दिली जाते. पोलीस, लष्करी जवान, सरकारी अधिकारी जो कोणी समोर येईल त्याच्या बाबतीत नक्की कोणती भूमिका घायची या सर्वांची माहिती या सूचनांमध्ये दिलेली असते\", विरी सांगत होता.\n\"लहान मुलांना देखील यात पैसे मिळतात. परंतु त्यांची शरीरयष्टी पाहून मग त्यांचा मोबदला ठरविण्यात येतो. एखादा जर हट्टाकट्टा असेल तर त्याला ७००० ते ७५०० रुपये मिळतात पण जर तो कृश असेल तर मात्र केवळ ५५०० ते ६००० च मिळतात. १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना मात्र महिन्याकाठी केवळ ४००० हीच पूर्वनियोजित रक्कम दिली जाते\", खान बोलत होता.\nयानंतर भट, विरी आणि वासिम अहमद खान या तिघांनी तर त्यांच्या कर्तृत्वाचा आलेखच मांडला. \"आम्ही एकदा एका पुलावर उभ्या असलेल्या गाडीवर पेट्रोल बॉम्ब्स टाकले होते. २ जण त्यात भाजून मेले होते\" भट म्हणाला. ही २०१४ साली दोन दुर्दैवी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची घटना होती. तर आतापर्यंत सुमारे ४० लोकांना जखमी केल्याचे विरी मोठ्या अभिमानाने संगीत होता. \"मला तर एकदा PSA (पब्लिक सेफ्टी ऍक्ट) खाली अटकही करण्यात अली होती. मी ६ महिने तुरुंगात काढले आहेत\" विरी म्हणाला.\nवासिम अहमद खान काही या दोघांपेक्षा निराळा नव्हे त्याला २००९ मध्ये एक वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. त्याने देखील बऱ्याच प्रसंगी पोलीस, लष्करी जवान आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले केल्याचे मोठ्या गौरवाने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_73.html", "date_download": "2021-09-27T03:58:07Z", "digest": "sha1:RGA6WLYCIQUGEERGUJIRLU2GEL5HWRZG", "length": 17263, "nlines": 171, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "सोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nसोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री\n'सोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री\nसोमेश्वर कारखान्याकडून निर्मिती करण्यात आलेले सॅनिटायझरची अवघ्या दहा दिवसांत २८ हजार लिटरची विक्री करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.\nसोमेश्वर कारखान्याने 'सोमेश्वर' या नावाने तयार केलेले सॅनिटायझर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, ग्रामपंचायती, शासकीय आणि निमशासकीय या सर्वांना ना नफा ना तोटा तत्वावर १०० रुपये लिटर दरात दि १३ पासून वाटप करण्यास सुरुवात केली आहे, त्याच बरोबर अवघ्या २० रुपये किंमत असलेले मास्क देखील कारखान्याने ना नफा ना तोटा तत्वावर वाटप सुरू केले आहे. फार्मसिटीकल कंपन्या तसेच वितरक यांना अजून या सॅनिटायझर ची विक्री सुरू केली नसून ही विक्री सुरू केली तर त्यांना मात्र ते २३६ रुपये प्रति लिटर मिळणार असल्याची माहीत यादव यांनी दिली.\nकारखान्याने हे सॅनिटायझर एक लिटर आणि पाच लिटर मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. एक लिटर पॅक ची किंमत\n१०० रुपये तर पाच लिटर पॅकची किंमत ४५० रुपये ठेवण्यात आली आहे. यासाठी सोमेश्वर विद्यालयात याचे वाटप चालू असून गर्दी टाळण्यासाठी चार काउंटर करण्यात आलेली आहेत. तीन फूट सोशल डिस्टन्स चे पालन करून ही विक्री सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक यादव यांनी दिली.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : सोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री\nसोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/unemployment/", "date_download": "2021-09-27T03:43:27Z", "digest": "sha1:6ZBJX6WDJPVKNEBBNHSAFXDZNHBW5WCQ", "length": 7098, "nlines": 249, "source_domain": "krushival.in", "title": "unemployment - Krushival", "raw_content": "\nऑगस्टमध्ये साडेपंधरा लाख लोक बेरोजगार\nमुंबई | वृत्तसंस्था | सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला असून, सुमारे साडे ...\nरायगडात सुशिक्षितांवर बेकारीची कुर्‍हाड\nसुशिक्षित बेरोजगार संस्थांना वाली नाहीरोजगार मिळत नसल्याने हतबलप्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक संस्था कागदावरचपाली/बेणसे | वार्ताहर |शासनाने ऑक्टोबर 2000 मध्ये रोजगार व ...\n11 महिन्यात बेरोजगारीचं प्रमाण दुप्पट\nदुसर्‍या लाटेने दीड कोटी बेरोजगारलॉकडाउन अधिक त्रासदायकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर लावण्यात येणार्‍या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-27T04:25:51Z", "digest": "sha1:BYIIO72GXIAUMUIUQPDFUKUVHA5PHTV3", "length": 18532, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा’ : भाजप नेत्याची मागणी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra ‘मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा’ : भाजप नेत्याची मागणी\n‘मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा’ : भाजप नेत्याची मागणी\nमुंबई, दि.१४ (पीसीबी) : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आल्या त्याची नोंद नसावी का मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आल्या त्याची नोंद नसावी का पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली आहे, असं शिवसेना आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.\nकेंद्राच्याही अशा सूचना आहेत, अनेक राज्यांना या सूचनेचे पालन करत कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहेत. केंद्राच्या अनेक योजना आहेत, कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी किती मायग्रेट वर्कर अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहे. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार आहे, असा हल्ला मनीषा कायंदे यांनी केला.\nPrevious articleMPSC परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी डिसेंबरच्या ‘या’ तारखेला सहा केंद्रावर होणार MPSC ची मुख्य परीक्षा\nNext article‘… तर भाजपाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल’\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“गजानन चिंचवडे यांच्यावर गरळ ओकणाऱ्या सचिन भोसले यांनी आपली उंची तपासावी\n“प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो. ते म्हणत असतील, ‘बघ तुझी कशी...\n‘मुका’ प्रकरण आलं दरेकरांच्या अंगाशी; रुपाली चाकणकरांची प्रवीण दरेकरांविरोधात अखेर पोलिसात...\nदुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मोबाईल पळवला\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95/", "date_download": "2021-09-27T03:18:07Z", "digest": "sha1:5SGAYGO73CKHHDAMB27BM5LXLZLL3BP6", "length": 17629, "nlines": 151, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘मृत्यू प्रमाणपत्र आताच काढून पाठवा नाही तर संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर देईन’: कामचुकार ग्रामसेवकाला अब्दुल सत्तारांनी झापलं | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Maharashtra ‘मृत्यू प्रमाणपत्र आताच काढून पाठवा नाही तर संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर देईन’: कामचुकार...\n‘मृत्यू प्रमाणपत्र आताच काढून पाठवा नाही तर संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर देईन’: कामचुकार ग्रामसेवकाला अब्दुल सत्तारांनी झापलं\nऔरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) : जनतेच्या कामासाठी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भिडणाऱ्या नेत्यांमध्ये काही नावं अग्रेसर आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार औरंगाबादमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवाकला अब्दुल सत्तार यांनी फोनवरच झापले. मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला भरला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला. अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला दम भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.\nअब्दुल सत्तार म्हणाले कि, मृत्यू प्रमाणपत्र का दिले नाही ते आताच काढून पाठवा पहिले तात्काळ. नाही तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर दिली तर चालेल का काहीतरी ते आताच काढून पाठवा पहिले तात्काळ. नाही तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर दिली तर चालेल का काहीतरी तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. मृत्यू-जन्म सर्टिफिकेट देणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आहे, असं नाही चालणार. मला कॉपी पाठवा बस्स, मला बाकी काही सांगू नका.\nतात्काळ कॉपी पाठवा. काय काम करतात हे, मृत्यू प्रमाणपत्र देत नाही म्हणजे किती बोगस लोक आहेत, राजकारण कुठे करावं याची पण एक सीमा असते.’\nPrevious articleसुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ आणखी ‘एक’ प्रसिद्ध कलाकार राष्ट्रवादीच्या वाटेवर\nNext article“गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला. आयुक्त परदेशीची बदली का केली” : भाजपचा अग्रलेखावरून राऊतांना रोकडा सवाल\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली \nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\n“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\n“हिंदूंची लोकसंख्या जिथे जिथे कमी झाली आहे तिथे…”\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\n‘…. म्हणून चंद्रकांत पाटलांनी अग्रलेखाला दिलेलं उत्तर ‘सामना’ ने जसंच्या तसं...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_83.html", "date_download": "2021-09-27T03:03:29Z", "digest": "sha1:NL4OF6SAWBPQBJ2RBBIISSTP3Z3NE6E7", "length": 16587, "nlines": 168, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "वडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत २८ हजाराची गावठी दारू केली जप्त | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nवडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत २८ हजाराची गावठी दारू केली जप्त\nवडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत २८ हजाराची गावठी दारू केली जप्त\nनिरा बारामती रस्त्यावर गावठी दारूच्या गाडीचा चा पाठलाग करत वडगाव निंबाळकर पोलिसांनी २८ हजार रुपयांच्या गावठी दारूसह एकूण ७८ हजाराचा ऐवज जप्त केला.\nयाबाबत पोलीस नाईक अक्षय सिताप यांच्या फिर्यादीवरून प्रकाश चैनसिंग नवले व प्रमोद प्रकाश नवले रा निंबुत ता बारामती यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरच्या व्यक्ती निरा बारामती रोडवर मारुती झेन गाडी क्र mh- 14 g 5966 या गाडीतून गावठी दारू वाहतूक करत असल्याची कल्पना पोलिसांना मिळते यानंतर पोलीस या गाडीचा पाठलाग करतात, आणि गाडी पकडतात मात्र आरोपी गाडी सोडून पळून जातात पोलिसांना या गाडीमध्ये ३५ लिटरची १६ कॅन मधून गावठी दारू मिळून आली तसेच ५० हजार रुपये किमतीची मारुती कंपनीची गाडी असे मिळून एकूण ७८ हजाराचा मला हस्तगत केला आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे करत आहेत.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : वडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत २८ हजाराची गावठी दारू केली जप्त\nवडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत २८ हजाराची गावठी दारू केली जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/10/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-09-27T04:38:44Z", "digest": "sha1:N7MUXIP3IICDAIWAA6NDLR52MAXQNR5V", "length": 12677, "nlines": 217, "source_domain": "krushirang.com", "title": "ज्वारी मार्केट अपडेट : म्हणून वधारला पुण्यात मालदांडीचा भाव; पहा राज्यभरातील मार्केट रेट - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nज्वारी मार्केट अपडेट : म्हणून वधारला पुण्यात मालदांडीचा भाव; पहा राज्यभरातील मार्केट रेट\nज्वारी मार्केट अपडेट : म्हणून वधारला पुण्यात मालदांडीचा भाव; पहा राज्यभरातील मार्केट रेट\nपुणे : आवक बाधित होण्यासह मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी झाल्याने आज बाजारभाव 5100 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्याचवेळी मुंबईत आणि महाराष्ट्रातील इतर भागातील बाजारभाव स्थिर आहेत.\nसोमवार दि. 10 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :\nजिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर\nअहमदनगर हायब्रीड 68 1250 2200 1250\nबुलढाणा हायब्रीड 296 1080 1485 1212\nपरभणी हायब्रीड 6 1850 2500 2200\nयवतमाळ हायब्रीड 50 1800 1900 1850\nबाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :\nजळगाव हायब्रीड 95 1850 2025 2025\nअमळनेर हायब्रीड 1500 1265 1470 1470\nखामगाव हायब्रीड 135 1174 1751 1462\nमलकापूर हायब्रीड 149 1070 1635 1105\nशेवगाव हायब्रीड 68 1250 2200 1250\nगंगाखेड हायब्रीड 6 1850 2500 2200\nधरणगाव हायब्रीड 51 1240 1295 1287\nनांदूरा हायब्रीड 12 995 1070 1070\nउमरखेड-डांकी हायब्रीड 50 1800 1900 1850\nदेउळगाव राजा शाळू 34 1000 1600 1500\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nलिंबू, संत्रा व मोसंबी मार्केट अपडेट : पहा राज्यभरात कुठे मिळतोय सर्वाधिक भाव\nम्हणून बायडेन यांनी केली आणीबाणीची घोषणा; अमेरिकेवर झालाय सर्वात मोठा सायबर हल्ला..\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\n खर्चाचे बजेट आणखी बिघडणार; म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर करतील रेकॉर्ड\nबाब्बो.. पुढच्या महिन्यात तब्बल 20 दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या राज्यात कधी…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/05/22/lic-increased-its-stake-in-union-bank-of-india/", "date_download": "2021-09-27T05:09:39Z", "digest": "sha1:UQLRZWKWVGPRPX5P5TC6BGQVF5SXQETS", "length": 11675, "nlines": 166, "source_domain": "krushirang.com", "title": "'एलआयसी'ने 'या' बँकेतील हिस्सा वाढविला, असा होणार परिणाम..! - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\n‘एलआयसी’ने ‘या’ बँकेतील हिस्सा वाढविला, असा होणार परिणाम..\n‘एलआयसी’ने ‘या’ बँकेतील हिस्सा वाढविला, असा होणार परिणाम..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC). भारतीयांचे भविष्य सुरक्षित करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एलआयसीने नवीन व्यवसायातुन आतापर्यंतचे सर्वोच्च 1.84 लाख कोटी रुपयांचे प्रीमियम मिळवले. मार्च-2021मध्ये पॉलिसी क्रमांकाच्या बाबतीत कंपनीचा बाजारातील हिस्सा 81.04 टक्के, तर संपूर्ण आर्थिक वर्षात हा हिस्सा 74.58 टक्के होता.\nआता एलआयसीने युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) मधील 2% हिस्सा वाढविला आहे. आता युनियन बँकेत एलआयसीचे एकूण भागभांडवल 5.06% झाले आहे. याआधी एलआयसीची बँकेतील हिस्सेदारी 3.09% होती.\nएलआयसीने ‘स्टॉक एक्सचेंज’ला (Stock Exchange) पाठविलेल्या माहितीनुसार, पूर्वी एलआयसीचे युनियन बँकेत 19,79,23,251 इक्विटी शेअर्स होते. आता एलआयसीने प्राधान्य वाटपात बँकेचे 14,78,41,513 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. युनियन बँकेच्या जीवन विमा कंपनीचा हिस्सा 5% पेक्षा जास्त झाला आहे.\nयुनियन बँकेने आपले क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) बंद केले. याअंतर्गत युनियन बँक एकूण 1,447.17 कोटी रुपये जमा करण्यास यशस्वी झाली. एलआयसी यावर्षी आपला IPO आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2022 साठी केंद्र सरकारच्या Didinvestment चे लक्ष्य पूर्ण केले जाऊ शकेल.\nशेअर बाजारामध्ये युनियन बँकेचा शेअर 1.63% वाढून तो प्रति शेअर 37.45 रुपयांवर बंद झाला. तर निफ्टीत 3.82% म्हणजेच 1272 अंकांनी वाढून 34,606.90 अंकांवर बंद झाला. तर, Nifty PSU Bank आज 3.80 टक्क्यांनी वाढून 2348.15 अंकांवर बंद झाली.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\n दरडोई उत्पन्नात बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा अव्वल, पाहा किती फरक पडलाय..\nकेजरीवाल यांना जावडेकरांनी म्हटले ‘कारणबहाद्दर’; पहा कशाच्या मुद्द्यावर झालेत आरोप-प्रत्यारोप\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/isi-plot-to-attack-india-six-arrested-akp-94-2596181/", "date_download": "2021-09-27T05:24:20Z", "digest": "sha1:KRTAZJ2JBAVKBJ5PRZHYBOD6YY7KTCMS", "length": 10752, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ISI plot to attack India Six arrested akp 94 | भारतात हल्ल्याचा ‘आयएसआय’चा कट; सहा अटकेत", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nभारतात हल्ल्याचा ‘आयएसआय’चा कट; सहा अटकेत\nभारतात हल्ल्याचा ‘आयएसआय’चा कट; सहा अटकेत\nदाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता\nWritten By लोकसत्ता टीम\nनवी दिल्ली : भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nजान महंमद शेख (४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nVIDEO: नवविवाहित दांपत्य दिसताच मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; गाडीतून खाली उतरले अन्…\n“पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे…”; ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’ म्हणत शिवसेनेचा निशाणा\nरात्री अचानक नवीन संसदेच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले पंतप्रधान मोदी; कामांचा घेतला आढावा\nमतदानोत्तर चाचण्यांनुसार जर्मनीत अटीतटीची लढत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/infiltration-of-sangh-goons-into-bengal-mamata-banerjee-65497/", "date_download": "2021-09-27T04:09:28Z", "digest": "sha1:VYMOZXC75BNE5ITXH2FATQV35ZARKPYO", "length": 15271, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "इतर राज्ये | संघाच्या गुंडांची बंगालमध्ये घुसखोरी; ममता बॅनर्जींचा घणाघात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nइतर राज्येसंघाच्या गुंडांची बंगालमध्ये घुसखोरी; ममता बॅनर्जींचा घणाघात\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आणि ज्यांना टीएमसीमधून हद्दपार करण्यात आले त्यांनी भाजपचा आश्रय घेतला आणि संघाच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली, अशा शब्दात हल्लाबोल केला.\nकोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. बुधवारी कूचबिहार येथील रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आणि ज्यांना टीएमसीमधून हद्दपार करण्यात आले त्यांनी भाजपचा आश्रय घेतला आणि संघाच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली, अशा शब्दात हल्लाबोल केला.\nपैसा व ताकदीचा वापर करतोय् भाजपा\nलोकसभा निवडणुकांच्या निकालाचा संदर्भ देत पैशाचा आणि ताकदीचा बळावर भाजपने निवडणूक जिंकली असली तरी टीएमसीने वर्षभर जनतेसाठीच काम केले असे त्या म्हणाल्या. सुरुवातीपासूनच जे पक्षात होते, ते सर्वच पक्षाबरोबर आहेत. काही निघून जाऊ शकतात परंतु लक्षात ठेवा आपण आपला ड्रेस बदलू शकता परंतु विचारधारा नाही.\nमोफत रेशन योजना सुरूच राहणार\nराज्य सरकार जनतेला अद्यापही मोफत रेशन देत असून ही योजना निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही सुरूच राहणार असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. भाजपा नेते रवींद्रनाथ टागोर यांचे जन्मस्थळ बदलवू इच्छित आहेत. जे येथे आले आहेत ते सर्व बाहेरील आहेत. चंबळमधून दरोडेखोरच येथे आले आहेत असे सांगत आरएसएसच्या गुंडांनी बंगालमध्ये घुसखोरी केली असून आरएसएसच्या हिंदू धर्माच्या ब्रँडवर विश्वास नसल्याची घणाघाती टीकाही ममता बॅनर्जींनी केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की सर्व निर्वासित वसाहत कायदेशीर करण्यात आल्या आहेत. जे सीमेपलीकडून आले आहेत त्यांनी काळजी करू नये असेही ममतांनी ठणकावले.\nअमित शाहांचे मिशन बंगाल; शेतकऱ्याच्या घरी करणार जेवण\nपश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आक्रमक होत आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच अमित शाह यावेळी मिदनापूरमधील शेतकऱ्याच्या घरी जेवण करणार असल्याची माहिती सूत्राने दिली. कृषी कायद्याच्या मुद्यावर कोंडीत सापडलेल्या भाजपाने आता शेतकऱ्यांमध्ये जाऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही असा प्रयोग केला होता. अमित शाह आगामी १९ आणि २० डिसेंबर रोजी बंगाल दौऱ्यावर आहेत.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://krushirang.com/2021/06/08/baramati-tea-staller-sends-rs-100-money-order-to-pm/", "date_download": "2021-09-27T04:43:25Z", "digest": "sha1:NNXKZDJXSMAAYHFZ4H4CELZ7VEQYD7OY", "length": 13671, "nlines": 165, "source_domain": "krushirang.com", "title": "मोदीजी दाढी करा..! बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधानांना पाठविली 100 रुपयांची मनिऑर्डर, 'या' कारणामुळे पाठविले पैसे..! - Krushirang | | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news % अर्थ आणि व्यवसाय", "raw_content": "\n बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधानांना पाठविली 100 रुपयांची मनिऑर्डर, ‘या’ कारणामुळे पाठविले पैसे..\n बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधानांना पाठविली 100 रुपयांची मनिऑर्डर, ‘या’ कारणामुळे पाठविले पैसे..\nअर्थ आणि व्यवसायउद्योग गाथाट्रेंडिंग\nपुणे : कोरोनामुळे सतत करण्यात येणाऱ्या लाॅकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. रोजगार बुडाले. काहींचे दोन वेळच्या खाण्याचे वांधे झाले. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, घरात बसून अनेकांना वेड लागायची वेळ आली. मात्र, कोरोनापासून बचाव करायचा, तर हे आवश्यकही होते. मात्र, आता हे बस्स.. असं म्हणण्याची वेळ आलीय..\nगेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दाढी वाढविल्याचे दिसत आहे. त्यावरुन सोशल मीडियावर सतत ‘मिम्स’ (Mims) पडत असतात. मात्र, बारामतीच्या (Baramati) एका चहावाल्याने कहरच केला. थेट पंतप्रधान मोदी यांनाच दाढी करण्यासाठी 100 रुपयांची मनिऑर्डर (money order) पाठवली. त्याच्या या कारनाम्यामुळे सध्या हा चहावाला सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे.\nअनिल मोरे, असे या चहावाल्याचे नाव आहे. बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयासमोर त्याची चहाची टपरी आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात दोनदा ‘लॉकडाऊन’ करण्यात आलं. त्यामुळे टपरी बंदच राहिल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालविणेही त्याच्यासाठी अवघड झाले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मोरे याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवून मागण्या मांडल्या. सोबत 100 रुपयांची मनिआॅर्डरही केली.\n“पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. त्यांना काही वाढवायचेच असेल, तर त्यांनी लोकांसाठी रोजगार वाढवावेत. आरोग्य सुविधांसह लसीकरण केंद्रे वाढवावित. लोकांची समस्या कशा सुटतील, याची काळजी घ्यावी. पंतप्रधान मोदी हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यांना कोणताही त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, कोरोनामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. लोकांच्या आरोग्यासह रोजगार वाढविण्याच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारला,” असे त्याने सांगितले.\nमाझ्या कमाईतून पंतप्रधान मोदी साहेबांना दाढी करण्यासाठी मी 100 रुपये पाठवित आहे. मनीऑर्डरसोबत पत्र पाठवून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला पाच लाख रुपयांची मदत करावी, तसेच यापुढे लॉकडाउन केल्यास, कुटुंबासाठी प्रत्येकी 30 हजार रुपये देण्याची मागणी मोरे याने केली आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nबीबीएफ तंत्रज्ञानाबद्दल आहे का माहिती पहा खरिपामध्ये किती होऊ शकतोय फायदा..\nअबब.. बंपर लॉटरीच की.. फ़क़्त महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना आलेत अच्छे दिन..\nआता या कंपनीचा आयपीओ येणार, गुंतवणुकीसाठी राहा तयार..\nगुणतालिकेत दिल्लीची आघाडी.. मिळवलेय मोठे यश; ‘या’ संघावर केलीय मात\nमोदी सरकार ‘त्या’ साठी करणार तब्बल 1 लाख कोटींचा खर्च; पहा, नेमका काय आहे…\n ‘त्या’ मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय…\n ‘या’ तारखेपासून राज्यातील सिनेमागृहे होणार सुरू; राज्य…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही; हवामान विभागाने राज्यातील…\nकर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा…\nसोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि…\nकार इंजिनमध्ये होणार मोठे बदल; केंद्र सरकार लवकरच देणार…\nसोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचीही झळाळी उतरली, जाणून घ्या…\n बंगालच्या उपसागरात होतेय ‘असे’ काही;…\nराज्यात पावसाचा मुक्काम कायम; पहा, हवामान विभागाने कोणत्या…\nसणासूदीला घर घ्यायचंय, मग वाचा की; बॅंकांकडून होमलोनबाबत…\nमोदी सरकारचा चीनला झटका.. एलआयसी आयपीओबाबत घेणार मोठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%B8", "date_download": "2021-09-27T03:20:31Z", "digest": "sha1:N32L34QBMXV5HIJZDPDJFNSMM5JB4SKN", "length": 7960, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "महंमद युनूस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडॉ. महंमद युनूस (२८ जून, इ.स. १९४०:चट्टग्राम, बांगलादेश - ) हे बांगलादेशातील ग्रामीण बॅंकेचे संस्थापक आहेत. सन २००६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. महंमद युनूस हे बॅंकर टू द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत.\nमहंमद युनूस यांनी ग्रामीण बॅंकेबाबत केलेले कार्य फार महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मते, गरिबांना छोट्या छोट्या रकमेची कर्जे देणे आवश्यक आहे. बॅंकेकडे पुरेशा प्रमाणात तारण न देऊ शकणाऱ्या गरिबांना मदत केली पाहिजे. गरीब व छोटे कर्जदारही वेळेत कर्जाची परतफेड करू शकतात. पण त्यांना योग्य संधी दिली गेली पाहिजे असे मत त्यांनी मांडले. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना वित्तपुरवठा करण्यासाठी सूक्ष्म वित्त व्यवस्था विकसित केली पाहिजे. उपभोक्ते, स्वयंरोजगारातील व्यक्ती, छोटे व्यावसायिक इत्यादींना बँकिंग क्षेत्राकडून पुरेशा सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यांना कर्जपुरवठ्यासोबत बचत, विमा आणि निधीत्चे हस्तांतरण इत्यादी सुविधाही उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी गरीब व सामान्य व्यक्तींना सुलभतेने सुक्ष्म वित्तपुरवठा उपलब्ध करण्याची सूचना केली.\nखुल्या बाजारव्यवस्थेबाबतही त्यांनी आपले विचार मांडले. महंमद युनूस यांच्या मते, प्रचलित खुली बाजारव्यवस्था समाजातील सर्व समस्यांवर तोडगा काढू शकत नाही. विद्यमान स्थितीत गरिबांना आर्थिक विकास साधण्याची संधी, आरोग्याच्या सेवा, शैक्षणिक सेवा, निराधार व दिव्यांगांची सोय इत्यादीची कमतरता आहे. म्हणून त्यांनी न्याय, शांतता व सुव्यवस्था, देशाचे संरक्षण कार्य आणि विदेशी धोरण या बाबींवर सरकारने आपले अधिक लक्ष केंद्रित करण्याविषयी आपले मत मांडले. तसेच इतर सर्व जबाबदाऱ्या ग्रामीण बॅंकेसारख्या सामाजिक जाणीवेने कार्य करणाऱ्या खाजगी क्षेत्रावर सोपविले पाहिजे.\nदेशाचा आर्थिक विकास होताना त्याचा लाभ सर्व घटकांना समानतेने होईलच असे नाही. करण सर्व आर्थिक स्तरातील घटक समान वेगाने वाटचाल करीत नाहीत. आर्थिक वृद्धीशिवाय गती नसल्याचेही ते मान्य करतात. आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी रस्तेबांधणी, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, विमानतळ इत्यादीमध्ये पुरेश्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अल्प पतपुरवठ्याच्या सहाय्याने आधारभूत संरचना निर्माण करता येईल. वंचित समाजाचे आर्थिक इंजिन याद्वारे सुरु करता येईल. अशी छोटी छोटी इंजिने सुरु करून आर्थिक विकास गतिमान करता येईल.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nए. आर. रायखेलकर आणि बी. एच. दामजी, आर्थिक विचारांचा इतिहास, (मराठी) विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद, जुन, २०११, आय. एस. बी. एन. ९७८-९३-८१३-७४-१०-८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०२१ रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/chapter-10433-.html", "date_download": "2021-09-27T04:19:39Z", "digest": "sha1:VJK26HIUC4QPUGHANKVL37Y4CIDJTCGS", "length": 16767, "nlines": 44, "source_domain": "santsahitya.org", "title": "संत निवृत्तीनाथांचे अभंग संत साहित्य Sant Sahitya", "raw_content": "\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग : संत निवृत्तीनाथांचे अभंग\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग\nनिरालंब देव निराकार शून्य मनाचेंही मौन हारपलें ॥ १ ॥\nतें रूप साबडें शंखचक्रांकित यशोदा तें गात कृष्णनाम ॥ २ ॥\nमौनपणें लाठें द्वैत हें न साहे तें नंदाघरीं आहें खेळेमेळें ॥ ३ ॥\nनिवृत्ति आकार ब्रह्म परिवार गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥ ४ ॥\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग Template Page संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग संत निवृत्तीनाथांचे अभंग धडपडणारा शाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/kdmc-illegal-construction-saurabh-tamhankar-demand-dr-vijay-suryanvanshi-nss91", "date_download": "2021-09-27T05:05:46Z", "digest": "sha1:D6B55J6ZPQWUAEJI4I3EOJBSVNEJ23YG", "length": 23385, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'KDMC' च्या पाठबळामुळे अनधीकृत बांधकामे वाढली; समाजसेवकांचा आरोप", "raw_content": "\n'KDMC' च्या पाठबळामुळे अनधिकृत बांधकामे वाढली; समाजसेवकांचा आरोप\nडोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात सरकारी भूखंड (Government Land) बळकावून त्यावर अनधिकृत बांधकाम (Illegal work) उभारणे सुरूच आहे. माझ्याही पाहणीत एक भूखंड असून त्यावर बांधकाम उभारतो. त्याला नळ पाणी व वीज जोडणीचे हमीपत्र द्यावे अशी मागणी डोंबिवलीतील समाजसेवक सौरभ ताम्हणकर (Saurabh tamhankar) यांनी थेट पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr vijay suryavanshi) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nकल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांत वाढ होत आहे. अशा बांधकामांना नळ पाणी व विज जोडणीची देखिल परवानगी देण्यात येते. ही बाब मी यापूर्वी अनेकदा पालिकेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मी देखील आता एका सरकारी भूखंडावर बांधकाम करतो. ते काम पूर्ण झाले की त्याला नळ पाणी व वीज जोडणीचे हमीपत्र द्यावे अशी मागणी मी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे केल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.\n“सरकारी भुखंडच मी बळकावणार असल्याने माझा जमिन विकत घेण्याचा खर्च वाचेल. त्याचप्रमाणे इमारत अनधिकृत असल्याने शासकिय फी चा देखिल खर्च वाचणार आहे. त्यामुळे मी माझ्या इमारतीमधील सदनिका बाजार भावापेक्षा कमी किमतीने विकेन व यामुळे मला ग्राहकांचा देखिल उदंड प्रतिसाद मिळेल अशा बांधकामामुळे काही आंदोलने व मोर्चे होवू शकतात मात्र त्याची भिती पालिकेने बाळगू नये अथवा कोणी मा. उच्च न्यायालयात सदर बांधकामाविरूद्ध दावा दाखल केल्यास पालिकेच्या वतीने लागणारा सर्व न्यायालयिन खर्च देखिल मी उचलण्यास तयार असल्याचे या पत्रात ताम्हणकर यांनी म्हटले आहे.\n\"कल्याण डोंबिवलीत महापालिका परिक्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. हे वाढणारे प्रमाण पालिका प्रशासनाचे अप्रत्यक्षपणे त्याला पाठबळ असल्याने हे प्रमाण वाढत आहे. हे आम्हाला अधोरेखित करायचे असल्याने आज मी पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.\"\n- सौरभ ताम्हणकर, डोंबिवलीकर\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Culiacan++Sinaloa+mx.php", "date_download": "2021-09-27T04:47:28Z", "digest": "sha1:7LXX4QQMO7CJ4TJIOHJZOSAIDH5YCHJD", "length": 3517, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Culiacán, Sinaloa", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 667 हा क्रमांक Culiacán, Sinaloa क्षेत्र कोड आहे व Culiacán, Sinaloa मेक्सिकोमध्ये स्थित आहे. जर आपण मेक्सिकोबाहेर असाल व आपल्याला Culiacán, Sinaloaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मेक्सिको देश कोड +52 (0052) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Culiacán, Sinaloaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +52 667 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनCuliacán, Sinaloaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +52 667 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0052 667 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/news/bhojpuri-cinema-actor-mastermind-50-lakhs-fake-note-5094/", "date_download": "2021-09-27T04:21:07Z", "digest": "sha1:RJOKDUFBMSDPR6TJHNHRXXOONVV5ET2D", "length": 8889, "nlines": 72, "source_domain": "www.marathigold.com", "title": "हा अभिनेता निघाला बाइक चोर आणि नकली नोट बनवणारा", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/न्यूज़/हा अभिनेता निघाला बाइक चोर आणि नकली नोट बनवणारा\nहा अभिनेता निघाला बाइक चोर आणि नकली नोट बनवणारा\nV Amit 9:31 am, Wed, 17 March 21\tन्यूज़ Comments Off on हा अभिनेता निघाला बाइक चोर आणि नकली नोट बनवणारा\nचित्रपटा मधील कलाकार आपल्या कलेच्या आधारावर पैसे कमावण्यासाठी ओळखले जातात. अनेक कलाकार आपल्या सिनेमातील भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतात त्यामुळे ते अनेक लोकांचे आदर्श असतात. पण काही कलाकार यास अपवाद ठरतात ते चुकीच्या गोष्टी करतात ज्याचा समाजावर वाईट परिणाम होतो.\nअसाच प्रकार एका भोजपुरी सिनेमाच्या अभिनेत्या सोबत झाला आहे. दक्षिण पूर्व दिल्ली मधील AATS च्या टीमने या अभिनेत्याला अटक केली. हा भोजपुरी अभिनेता नकली नोटांचे रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड निघाला.\nदिल्ली पोलिसांनी या अभिनेत्याकडून 50 लाख रुपयांच्या नकली नोटा सोबतच दोन चोरीच्या बाईक देखील हस्तगत करून जप्त केल्या आहेत.\nआरो’पी शाहिद उर्फ राज सिंह उर्फ ललन आणि सैयद जैन हुसैन यांना अटक केली. शाहिद हा भोजपुरी सिनेमा ‘इलाहाबाद से इस्लामाबाद’ मध्ये दिसला होता.\nप्राप्त माहिती अनुसार AATS चे ऑफिसर कैलाश बिष्ट यांनी आंतरराज्यीय ऑटो फिल्टर टोळीचा भांडाफोड केला आहे. या गँगचे मास्टर माईंड अभिनेता शाहिद आणि सैयद जैन हुसैन आहेत. आरोपी शाहिद याने भोजपुरी सिनेमा आणि भोजपुरी गाण्यांमध्ये काम केलेलं आहे.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious 16 ते 27 मार्च पर्यंत या 4 राशी राहतील भाग्यशाली, अनेक मार्गाने मिळणार सुख समृद्धी\nNext 17 मार्च रोजी अत्यंत भाग्यवान असतील या 7 राशी चे लोक माता लक्ष्मी स्वत घरी येतील…\nप्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात\n10 महिन्याच्या बाळाच्या तोंडात खड्डा पडला आई त्याला हॉस्पिटल मध्ये तपासायला घेऊन गेल्यावर सर्वाचे हसून हसून पोट दुखल\nअनेक वर्षांची बचत खर्च करून महिले ने खरेदी केले जुने घर परंतु अचानक जिन्या खाली सापडले दुसऱ्या जगा…\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vasturang/painting-walls-houses-idols-ganeshotsav-ssh-93-2590828/", "date_download": "2021-09-27T05:20:32Z", "digest": "sha1:H4GA2MHG27WLDJG3O3SETBN57UOFP6LI", "length": 14975, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "painting walls houses idols ganeshotsav ssh 93 | घरांच्या भिंतीतील मायेचा ओलावा!", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nघरांच्या भिंतीतील मायेचा ओलावा\nघरांच्या भिंतीतील मायेचा ओलावा\nआचऱ्याच्या शाळेत जातायेताना घगयांच्या घराजवळून जावे लागे.\nWritten By लोकसत्ता टीम\nआचऱ्याच्या शाळेत जातायेताना घगयांच्या घराजवळून जावे लागे. त्यांच्या पुढल्या दारच्या पडवीतल्या इवल्याशा पण देखण्या मूर्ती लक्ष वेधून घेत. हे रंग भरलेले गणपती पाहून चतुर्थी जवळ आल्याची चाहूल लागे आणि मग शाळेला दांडी मारून आम्ही घराच्या साफसफाईला लागायचो. आमच्या घराचे तोंड पूर्वेकडे होते. दारात पायरीचे भलेमोठे कलम होते. दक्षिणेच्या बाजूला मळा होता आणि खालच्या बाजूला मानकूलचे कलम. दोन्ही भल्यामोठय़ा कलमांच्या कवेत आमचे घर होते. घराच्या चारही बाजूनी जंगल वाढायचे.\nघराभोवताली वाढलेले हे रान तासून काढताना फावडे बोथट होई. यात चांबारी, लाजरी, अळू, तेरडे आणि दिंडाही असे. काढलेले रान पुढल्या दारच्या गायरीत टाकावे लागे. आमचं घर नळ्यांचं होतं. दरवर्षी चतुर्थीला घराची सफाई ठरलेलीच. भल्यामोठय़ा वाडवणीने घराची झाडलोट करणे म्हणजे जिकिरीचे काम. घर झाडताना नळ्याखालचे कुसुरंडे अंगावर पडत. केव्हा केव्हा तर त्यांची कुसेही डोळ्यात जात आणि अंगाची काहिली होई. अनेकदा तर मी थयथयाट करायचो. मग आका माझ्या डोळ्यावर पाणी मारून डोळे साफ करी. कुसुरंडय़ांच्या तीन पिढय़ांचा उद्धार करूनच मी शांत होत असे. पुढच्या वर्षीपासून घर झाडणार नाही, अशी आकाला धमकी द्यायचो आणि वर्षभरातच मी घेतलेली शपथ विसरून पुन्हा घरसफाईला लागे. नळ्यांचे घर असल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती होई आणि साऱ्या भिंतींवर लांबलचक वरंगळ उठायचे. हे भलेमोठे वरंगळ रेव्याने सारवून घालवावे लागत.\nमोठय़ा काकांनी आपणास वेळ मिळेल तशा घराच्या भिंती लिंपल्या होत्या. लिंपल्या कुठल्या एकावर एक मातीचे थर चढवले होते. त्यामुळे रेव्याचा तीनवेळा हात फिरवूनही भिंतींचे खाचखळगे बुजत नसत. काकांनी फावल्या वेळात या भिंती उभ्या केल्या होत्या. त्यामुळे प्लास्टर (सपाटीकरण) हा विषयच आम्हाला ठाऊक नव्हता. पुढल्या दारच्या पडवीतल्या भिंतीत अनेक बोवले होते. हे बोवले आणि चुलीकडचे फडताळ रंगवताना हातांना वेगळाच रंग चढायचा. चारचार वेळा रेवा काढूनही भिंत लालच होत नसे. धूर आणि लाल माती यांच्या मिश्रणाचा एक सुंदर रंग तयार होई.\nखरी कसोटी असायची ती गणपतीची भिंत रंगवताना. कारण घराच्या सर्वच भिंती खडबडीत असल्याने चित्र काढताना फराटे यायचे. कमळाच्या पाकळ्या रंगवताना एकदोन पाकळ्या भिंतीतल्या खड्डय़ात उतरत आणि ते दहा पाकळ्यांचे कमळ अष्टदल होई. सर्वच भिंतींना असलेला खडबडीतपणा आका कल्पकतेने झाकायची. आपल्या नाजूक हातांनी आका भिंतीवर सुंदर स्वस्तिक काढी, तर काही भिंतींवर ओम. काही भिंतींवर आपल्या दोन्ही हातांचे सुबक पंजे उठवायची. भिंतींना बोलके करण्याची आकाची हातोटी वाखाणण्यासारखी होती. बोवला आणि फडताळाभोवताली सुंदर नक्षी काढून ते जिवंतकरायची.\nआता आमचे घर स्लॅबचे आणि भिंती सिमेंटच्या झाल्या. बोवले आणि फडताळ भिंतीतच गडप झाले. कुसुरंडे पाहण्यासाठी आता समोरच्या बागेत जावे लागते. भिंतीतील पूर्वीची ओल आणि खाचखळगे आता राहिले नाहीत. मात्र आजही ५० वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या दिवसांचे स्मरण झाले की आमचे नळ्याचे घर आणि त्या घराच्या खडबडीत भिंतीवर मायेच्या ओलाव्याचे शिंपण करणारी आका डोळ्यासमोर येते आणि माझे डोळे पाणावतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nघरांच्या भिंतीतील मायेचा ओलावा\nसहकारी गृहनिर्माण संस्थांचा नवा कायदा आणि सदस्यत्वाबाबतच्या तरतुदी\nप्लॉटिंग प्रकल्प पूर्णत्व आणि महारेरा नोंदणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-09-27T03:51:57Z", "digest": "sha1:ZFZKCJMMO3OPVYISHPNBXCXJMMVVYDCM", "length": 4651, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोल्हापूर Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कोल्हापूरच्या पुराला मुख्यमंत्री जबाबदार’\nबांधकाम व्यावसायिकांचे हित जपलेच पाहिजे, अशी भूमिका राज्य शासनाने कोल्हापूरची पूररेषा ठरवताना घेतल्याचे स्पष्ट दिसते. क्रेडाईच्या आग्रहाखातर मुख्यमंत् ...\nमहाजन यांची ‘पूर’ टूर आणि वादग्रस्त जीआर\nगेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातल्या महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांची सुटका न झाल्याने सरकारच्या एकूणच तथाकथित ‘डिझास्टर मॅनेजमे ...\nसांगलीत बोट उलटल्याने १४ जण बुडाले\nदैनिक पुढारीच्या स्थानिक बातमीदाराने ब्रम्हनाळ येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेला हा व्हिडिओ आहे. तो आम्ही त्यांच्या सौजन्याने इथे प्रदर्शित करीत आ ...\nकोल्हापूर, सांगलीत महापूर : हजारो नागरिकांचे स्थलांतर\nसततच्या पावसाने कृष्णा व पंचगंगा नद्यांना महापूर येऊन सांगली व कोल्हापूर ही दोन शहरे संकटात अडकली आहेत. बुधवारी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५५ फूट ४ ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-27T04:58:27Z", "digest": "sha1:QPMRIIOIWQTUT5UWKWXHWVVYKC2IFIFR", "length": 18650, "nlines": 154, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ज्या व्यक्तीने स्वतः च्या वडिलांना सांभाळले नाही ते तालुका काय संभाळणार – तुषार कलाटे | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nपुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ‘तीन’चा प्रभाग \n“प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन केले म्हणून जेलमध्ये गेलेल्या रणरागिणी नगरसेविका…\nस्थायी समिती सदस्यपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती\nभाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते…\n“मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” : माजी महापौर राहुल जाधव\nमहापालिका सभा आता ‘ऑफलाईन’\nपं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन\n“मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण होणार व पिंपरी…\nमुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाची…\nतरुणीचा पाठलाग आणि विनयभंग; एकावर गुन्हा दाखल\nबँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण\nपतीच्या डेथ क्लेमचे अर्धे पैसे मागत विवाहितेचा छळ\nपिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू\nविवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं…\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nअजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत\nभोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला…\nचाकण, वाकड, भोसरीत तीन चो-या; ‘असा’ गेला पाऊण लाखाचा ऐवज चोरीला\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\nभाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…\nरस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला घे असं म्हटलं म्हणून त्याने…\nरावसाहेब दानवे यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि…\nपुण्यातील महिला पोलिसांसाठी खुशखबर आता महिला पोलिसांना १२ नाही तर फक्त…\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली…\nराज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांबाबत सरकारचा मोठा निर्णय\n“अखेर आमचा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला”\nमुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस…\n“भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं”; भुजबळांचा खोचक सल्ला\nपूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा\n“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे”\nभगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज\nमोठी बातमी: एआयसीटीईशी संलग्न 550 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये गेल्या 6…\nपत्नीच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा महाभाग\nनरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये देशासंबंधी ‘या’ महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा\nअमेरिका दौरा महत्त्वाचा; अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात\nचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ\nभाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…\nतालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी\nHome Pune Gramin ज्या व्यक्तीने स्वतः च्या वडिलांना सांभाळले नाही ते तालुका काय संभाळणार –...\nज्या व्यक्तीने स्वतः च्या वडिलांना सांभाळले नाही ते तालुका काय संभाळणार – तुषार कलाटे\nभोर,दि.०६(पीसीबी) – ज्या व्यक्तीने स्वतःच्या बापाला सांभाळले नाही त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला, जो व्यक्ती स्वतःच्या जन्म देत्या बापाला पोसू शकला नाही अशा व्यक्तीने आम्हाला नीतिमत्ता शिकावी का असा सवाल देखील युवा नेते तुषार कलाटे यांनी केला. स्वर्गीय तुकाराम हागवणे त्यांच्याबद्दल तालुक्याला व मला स्वतःला नेहमीच आदर राहिला आहे, जिल्ह्याचे नेते होते मात्र अशा व्यक्तीला साधं दोन टाईम जेवण सुद्धा तुम्ही दिले नाही तालुका सुधा जाणतो अशी टीका कलाटे यांनी केली. 2007 च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोणी पाडला याचासुद्धा उत्तर राजाभाऊ हागवणे देणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nतुम्ही पक्षाचे एकनिष्ठ होतात तर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार का पाडला आता तुम्ही असं दाखवत आहे की मी पक्षाचा खूप एकनिष्ठ आहे. खऱ्या अर्थाने राजाभाऊ हगवणे हे बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरले नाहीत हे यामधून स्पष्ट दिसून येत आहे. आत्माराम नानांचा विधानसभेला झालेला पराभव हा त्यांनी स्वीकारला आहे व जनतेचा कोल त्यांनी मान्य केलेला आहे.\nमात्र तुम्ही आजपर्यंत एक तरी निवडणुकीत तुमचा विजय झाला का व तो का झाला नाही, साधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकता येत नाही. आत्माराम नानांचा व्यवसाय हा रिअल इस्टेट आहे हे अखंड तालुका जाणतो, मात्र राजू हगवणे यांनी किती जणांच्या जमिनी लाटल्या किती जणांचे मुंडके मोडले स्वतःच्या भावाच्या जमिनी तुम्ही लाटल्या, तुमच्यावर किती गुन्हे दाखल झाले आता ते जाहीर करावे का असा सवाल सुद्धा त्यांनी केला\nआशा राजाभाऊ हागवणे यांनी आत्माराम नाना बद्दल बोलावे का \nतुमचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहित आहे, राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर करावे एवढ्या खालच्या पातळीला तुम्ही येऊ नये अन्यथा आम्हाला देखील खालच्या पातळीला जावे लागेल, घर चालवणे पुरते पैसे आमच्याकडे आहेत राजकारणात आजपर्यंत आम्ही कुणाचा एकही रुपये घेतला नाही.\nतर कुमार गोसावी यांचे काय घेणार, तुम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीत आमचा उमेदवार पाडला म्हणून विधानसभेला आम्ही कुमार भाऊंना पाठिंबा दिला असे स्पष्टीकरण कलाटे यांनी दिले. तुमचा खरा चेहरा आम्हाला जनतेसमोर उघड करायला भाग पाडू नका असा सज्जड दमही युवानेते तुषार कलाटे यांनी दिला.\nPrevious article‘खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर…’; वडेट्टीवारांनी पडळकरांना भरला दम\nNext articleपुणे पुन्हा हादरलं १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींना केली अटक पण…\n12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी केला ३ महिने बलात्कार; तिघांना अटक\nतडीपार आरोपीला चाकण पोलिसांकडून अटक..\nलोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: तीन दिवसात 6 गावठी हातभट्टयांवर कारवाई करत तब्बल ‘एवढ्या’ लाखांचे कच्चे रसायन नष्ट\nश्री.ज्ञानेश्वर सिताराम मोळक यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदी नेमणूक\nकारमधून 12 लाखांची रोकड पळवणा-या चालकासह चौघांना अटक\nचाकण पोलिसांची दमदार कामगिरी: काही तासातच पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला केलं जेरबंद\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\nदोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच ताप; दोन बोटे झाली फ्रॅक्चर\n‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं...\nधावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून\nदिवसा घरे हेरून रात्री घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक; 48...\nनैसर्गिक झऱ्याची जागा आराखड्यात आरक्षित करण्याची निसर्गप्रेमींची मागणी\nशिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपामध्ये\nअपशकुनी म्हणत विवाहितेचा छळ\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_864.html", "date_download": "2021-09-27T04:32:20Z", "digest": "sha1:MF47QP6PBLDULPSKLG6UJT5IKD5NK25R", "length": 7771, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "गो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar गो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन\nगो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन\nगो करोना गो... च्या घोषणा देत होळीत करोनाचे दहन\nअहमदनगर ः शहरात दरोरज करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने केलेल्या होळी मध्ये करोना व्हायरसच्या पोस्टर्सचे दहन करून अनोख्या पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. गौरीशंकर मित्रमंडळाच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरा समोर झालेल्या होळीत कार्यकर्त्यांनी परिसरातीरल कचरा, मोडक्या लाकडी वस्तूंचे दहन करताना करोनाच्या पोस्टर्सचेही दहन केले. मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यावेळी गो करोना गो... च्या घोषणा देण्यात आल्या.\nयावेळी वसंत लोढा म्हणाले, गेल्या एका वर्षापासून आलेला करोना आता पुन्हा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशा परिस्थिती सर्वांनी स्वतः बरोबरच आपल्या घरातील लोकांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गौरीशंकर मित्रमंडळ दरवर्षी होळीच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम राबवत आहे. लवकरात लवकर संपूर्ण जग करोना मुक्त व्हावे अशी प्रार्थना करत यावर्षी होळीत करोना व्हायरसच्या प्रतिमांचे दहन केले आहे. यावेळी गौरीशंकर मित्रमंडळाचे सदाभाऊ शिंदे, सागर शिंदे, सुरज शिंदे, महेश साळी, अरिहंत शेलार, सचिन शिंदे, शुभम शिंदे, महेश कापरे, अथर्व शिंदे, ऋषिकेश शिंदे, अभिषेक शिंदे आदींसह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_816.html", "date_download": "2021-09-27T03:04:46Z", "digest": "sha1:O23DVZNNPG3UBZDAB6OLBQLXMNUN6EPO", "length": 9105, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे\nशेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे\nशेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होऊन शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय मिळावा ः डॉ. ढगे\nनेवासा ः शेतकरी व शेतकर्‍यांच्या कष्टावर भारताची अर्थव्यवस्था सावरली गेली आहे असे अर्थतज्ञ मान्य करतात त्यामुळे शेतकर्‍यांच्या कष्टाला सामाजिक न्याय मिळावा शेतमालाच्या हमीभावाची अंमलबजावणी होणे देखील गरजेचे असल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले.\nसद्याच्या परिस्थितीवर बोलताना डॉ.ढगे म्हणाले की कृषी विद्यापीठ उत्पादन खर्चावर शेतमालाच्या भावाची कृषिमूल्य आयोगाकडे आकडेवारी देतात या आकडेवारीच्या आधारे कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारकडे शेतमालाच्या भावाची शिफारस करतात केंद्र सरकार त्याला कमी जास्त प्रमाणात करून शेतमालाचे भाव जाहीर करतात व या हमीभावाच्या आधारे शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला भाव मिळतो दिनांक 9 जून रोजी केंद्र सरकारने शेतीमालाचे हमीभाव जाहीर केले आहेत यावेळेस चांगले भाव देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे गौरवोदगार डॉ.अशोकराव ढगे यांनी काढले.\nयामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यवाही याप्रमाणे करणे आवश्यक आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सर्व शेतकर्‍यांना त्याच्या मालाला हमीभावापेक्षा कमी किंमत मिळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे वजन काटे इलेक्ट्रॉनिक असावेत मालाची प्रत व गुणवत्ता निष्कारण कमी प्रतीचे ठरू नये व शेतकर्‍यांची लूट यासाठी दक्ष राहावे लागेल,कोरोना संकट काळात सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत तथापि शेतकरी व शेतकर्‍यांच्या कष्टावर भारताची अर्थव्यवस्था सावरली गेली आहे असे अर्थतज्ञ मान्य करतात त्यामुळे शेतकर्‍यांच्या कष्टाला सामाजिक न्याय मिळावा अशी अपेक्षा डॉ.ढगे यांनी व्यक्त केली\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tractorjunction.com/mr/compare-tractors/powertrac+euro-45-plus-4wd-vs-new-holland+excel-4710/", "date_download": "2021-09-27T05:04:22Z", "digest": "sha1:EJXUHNEY4SR2JJSWX425JYYMPTZLOUMM", "length": 19821, "nlines": 171, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD व्हीएस न्यू हॉलंड एक्सेल 4710 तुलना - किंमती, चष्मा, वैशिष्ट्ये", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nतुलना पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD व्हीएस न्यू हॉलंड एक्सेल 4710\nतुलना पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD व्हीएस न्यू हॉलंड एक्सेल 4710\nपॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD\nन्यू हॉलंड एक्सेल 4710\nपॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD व्हीएस न्यू हॉलंड एक्सेल 4710 तुलना\nतुलना करण्याची इच्छा पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD आणि न्यू हॉलंड एक्सेल 4710, आपल्यासाठी कोणते ट्रॅक्टर सर्वात चांगले आहे ते शोधा. किंमत पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD आहे 6.80-7.25 lac आहे तर न्यू हॉलंड एक्सेल 4710 आहे 6.70-7.90 lac. पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD ची एचपी आहे 47 HP आणि न्यू हॉलंड एक्सेल 4710 आहे 47 HP . चे इंजिन पॉवरट्रॅक युरो 45 प्लस- 4WD 2761 CC आणि न्यू हॉलंड एक्सेल 4710 2700 CC.\nएचपी वर्ग 47 47\nइंजिन रेट केलेले आरपीएम 2000 2250\nएअर फिल्टर N/A वेट टाइप (ऑइल बाथ) विथ प्री क्लिनर\nक्लच N/A सिंगल / डबल (ऑप्शनल)\nअल्टरनेटर N/A 35 Amp\nब्रेक मल्टी प्लेट ऑइल विसर्जित डिस्क ब्रेक आयल इम्मरसेड ब्रेक\nप्रकार पॉवर स्टिअरिंग पॉवर स्टिअरिंग /मॅन्युअल (ऑपशनल)\nसुकाणू स्तंभ N/A N/A\nक्षमता 50 लिटर 62 लिटर\nपरिमाण आणि ट्रॅक्टरचे वजन\nब्रेकसह त्रिज्या फिरवित आहे N/A 2960 MM\nउचलण्याची क्षमता 1600 Kg 1800 Kg\nव्हील ड्राईव्ह 4 2 and 4 both\nस्थिती लाँच केले लाँच केले\nकिंमत किंमत मिळवा किंमत मिळवा\nपीटीओ एचपी 42 43\nइंधन पंप N/A N/A\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/eating-cumin-and-jaggery-together-is-beneficial-for-health-it-eliminates-many-problems/", "date_download": "2021-09-27T03:29:23Z", "digest": "sha1:GNM7DB4MN4GKUJPPPIRQFIJSICGWSYVR", "length": 11194, "nlines": 96, "source_domain": "krushinama.com", "title": "जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी लाभदायक, हे खाल्याने अनेक समस्या होतात दूर", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nजिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी लाभदायक, हे खाल्याने अनेक समस्या होतात दूर\nस्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र सेवनामुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊया……\nपाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले, ते पाहावे – अमोल कोल्हे\nशरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यास अ‍ॅनिमिया धोका निर्माण होऊ शकतो. ही समस्या मुख्यतः गर्भवती महिलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळते. अ‍ॅनिमिया आजाराला दूर ठेवण्यासाठी गूळ आणि जिऱ्याचे सेवन करावे. गुळामध्ये जास्त प्रमाणात लोहाचे घटक असतात. शरीराला पुरेशा प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास अ‍ॅनिमियाचा धोका कमी होतो. तर जिऱ्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.\nउच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदय रोगाशी संबंधित कित्येक आजारांची लागण होण्याची आणि स्ट्रोक येण्याचाही धोका असतो. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये गूळ आणि जिऱ्याचा समावेश करा. गूळ आणि जिऱ्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे घटक जास्त प्रमाणात आहेत. हे घटक उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्याचं कार्य करतात. यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी गूळ आणि जिऱ्याचे सेवन करावे. पण आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.\nशेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री\nहाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जिरे आणि गुळाचे सेवन केल्यानं हाडांची मजबुती वाढण्यास मदत होऊ शकते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार या दोन्ही पदार्थांमध्ये हाडांसाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळले आहेत. एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. यासाठी वयोवृद्ध किंवा लहान मुलांसाठी जिरे आणि गुळाचे सेवन आरोग्यदायी असतं.\nरोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी गूळ आणि जिरे अतिशय लाभदायक आहे. या दोन्ही खाद्यपदार्थांमध्ये अँटी ऑक्सिडेंटचे भरपूर प्रमाण आहेत. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे कार्य करतात. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपले कित्येक गंभीर आजारांपासून संरक्षण होते.\nचक्क कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय; शेतकरी कुटुंबही भारावले\nजिरे आणि गूळ सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. गूळ आणि जिऱ्याचा औषधी स्वरुपातही उपयोग केला जातो. जिऱ्यामुळे सर्दी खोकला कमी होतो तर गुळामुळे फुफ्फुस आणि घशाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी गूळ आणि आल्याचे एकत्रित सेवन करावे.\nजाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे\nजाणून घ्या काय आहेत डाळिंब खाण्याचे फायदे…\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/author/ajit-joshi", "date_download": "2021-09-27T03:24:50Z", "digest": "sha1:G2QD6YEZYRDKAA34JMSEUIWD24JIMOBZ", "length": 7750, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अजित जोशी, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nगणपत वाणी बिडी पिताना…\nएखादा तरुण आपल्या प्रेयसीशी जेव्हा बोलतो, तेव्हा येणाऱ्या भविष्याची गुलुगुलु स्वप्नं रंगवतो. लग्नानंतर कोणती गाडी घेऊ आणि कुठे राहू याचे प्लॅन्स बनवतो ...\nमाजी पंतप्रधान आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी ‘हिंदू’ वृत्तपत्रामध्ये लिहिलेला लेख, म्हणजे परिवारातल्या एखाद्या ऋषितुल्य पण द ...\n‘निक्काल’ लागलेलाच नाही, पुढे काय\nग्रामीण जनतेने यावेळेला सत्ताधाऱ्यांना खणखणीत भाषेत सुनावलेलं आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर काही परिणाम होतो का विरोधक मिळालेल्या मर्याद ...\nएका वडापावची दुसरी गोष्ट…\nलोकप्रियतेची सगळी पुस्तकं फेकून देऊन सरकारने आत्ता काही भरीव पावलं उचलावीत, ही अर्थव्यवस्थेची गरज आहे. मध्यमवर्गीयाला चिमटा बसला तरी बेहत्तर, पण शेतमा ...\nओला, उबर आणि नया दौर\nटर उडवण्याऐवजी किंवा समर्थन करण्याऐवजी, माननीय अर्थमंत्र्यांना प्रश्न हा विचारायला हवा, की तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या योग्य नियमनासाठी सरकार का ...\nइस रात की सुबह नहीं…\nसोमवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विमल जालान समितीच्या शिफारशी मंजूर करत १ लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अर ...\nजम्बो वडापाव हा स्तुत्य आणि कल्पक उद्योग आहे, पण एखाद्याला वडापावची पारंपरिक गाडी टाकायची तर शेवटी समाजाला त्याचीही तर गरज आहेच... दुर्दैवाने त्याला ...\nसरकार, सिद्धार्थ आणि अभिमन्यू…\nसरकार परकीय बाजारातून कर्ज उभं करण्याच्या धाडसी प्रयत्नात आहे. आणि ते येईपर्यंत कर खात्याकडून उद्योगांना पिळून पिळून वसुली करायच्या उद्योगात आहे. पोपट ...\nजुने जाऊ द्या (\nपूर्वी आरोग्य, दलित आणि अल्पसंख्यांक, मनरेगा अशा ठरलेल्या विषयांवर सविस्तर चर्चा अर्थमंत्री करत असत. यावर्षी हे विषय संपूर्णतः भाषणातून गाळण्यात आलेले ...\nउद्योगस्नेही राजकीय शक्तीचा अभाव\nअरविंद पागारिया, अरविंद सुब्रह्मण्यम, उर्जित पटेल व आता विरल आचार्य अशा विद्वान अर्थतज्ज्ञांनी राजीनामा दिला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळे सोडू ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/22/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2021-09-27T03:06:50Z", "digest": "sha1:4LVXAWFDPOKAOOU3SV2MW3E3RGWYMHDM", "length": 18545, "nlines": 112, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nकोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले\nपुणे – देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत.\nपुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जेव्हा माजी सैनिकांना आवाहन केले तेव्हा माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत. पोलिसांची संख्या व त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता आपण का बर घरी बसून राहावे, आपणही देशासाठी पुढे आलो पाहिजे, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया माजी सैनिकांनी व्यक्त केली.\nपोलिसांच्या खाद्यांला खादा लावून आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आदी कार्यरत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई आपण नक्की जिंकू असा आशावादी संकल्प करत, प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी पुणे जिल्हातील माजी सैनिकांनी पुन्हा अंगावर वर्दी चढवली आहे. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे. पोलिसांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत आहे. कोरोनाविरुध्दच्या जीवघेण्या लढाईत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन ते तणावमुक्त सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी व्यक्त केली.\nबारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने फक्त चार दिवसात 35 हजार रूपये आणि 600 किलो अन्नधान्यांचे संकलन केले. बारामती पोलीस दलास माजी सैनिक सहकार्य करीत आहेत. त्यांना विशेष पोलीस अधिकारी कोवीड-19 योध्दा या नावाने विशेष ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा कमी पडू नये, याकरिता रक्तदानही केले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी या गावात एकूण 30 हजार रूपये जमा करून गावातील नागरिकांना आवश्यक ती मदत पोहचवली आहे, अशी माहिती आजी माजी सैनिक संघटनाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.\nबारामती शहरामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने ‘पोलीस व माजी सैनिक साथ साथ’ कोरोनाविरोधी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांच्या सोबत ‘चित्ता’ ड्रेस परिधान केलेले माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून ते नागरिकांना शिस्तीचे धडे देत आहे. त्यांना सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोलिसांसोबत नेमून दिलेले काम एकदिलाने करीत आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे, शारीरिक अंतर ठेवावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, ज्येष्ठ नागरिकांची कोरोना विषाणूपासून कशी काळजी घ्यावयाची, अशी प्राथमिक स्वरुपात माहिती देत आहेत. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त करण्याबरोबर चेकपोस्टवर कर्तव्य बजावत आहेत. पोलीस प्रशासन व माजीसैनिक यांच्या समन्वयाने बारामती तालुका कोरोनामुक्त करण्यास हातभार लागत आहे.\nजुन्नर येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने कोराना विषाणूच्या विरुध्द लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीत व मुख्यमंत्री सहायता निधीत अनुक्रमे 65 हजार रुपयांचे योगदान दिले आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वेगवेगळ्यास्तरावर कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपल्या भावनेनुसार, आवडीनुसार, वेळेनुसार, https://covidwarriors.gov.in/ या डिजिटल व्यासपीठावर स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील एकूण 9 हजार 814 माजी सैनिकांनी या डिजिटल व्यासपीठावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी झाले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 1 हजार 587 माजी सैनिक आहेत राज्यातील इतर जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक माजी सैनिक पुणे जिल्ह्यातील आहेत.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिल 2020 रोजी कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही, पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई मेल वर नोंदवावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक कोरोनाविरुध्दच्या युध्दात सहभागी झाले आहेत.\nइंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून या गावातील मुख्यरस्त्यावर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर माजी सैनिक सेवा बजावत आहेत. पळसदेव ग्रामपंचायत आणि माजी सैनिक यांच्या समन्वयाने मुख्य रस्त्यावर चौकशी कक्ष सुरु करण्यात आले आहे.\nदेशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट हे आपल्याला परतून लावायचे आहे. लष्करातील जवानांनी एकदा अंगावर वर्दी चढवली की त्यांच्या अंगातली लष्करी वृत्ती, लढाऊ बाणा अखंड सळसळतो भले ते सेवानिवृत्त झाले तरीही याची अनुभूती पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एका प्रयत्यास आली आहे. देशाच्या संरक्षणासाठी ज्या निस्वार्थ वृत्तीने माजी सैनिक लढले त्याचप्रमाणे कोरोना विरुध्दच्या लढाईत तन-मन-धनाने माजी सैनिक उतरले असून खऱ्या अर्थाने आपण या कोरोना योद्धांचा सन्मानच केला पाहिजे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.\n← कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है- आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला\nकोरोना पासून रक्षणासाठी गर्दीच्या ठिकाणी हॅंडसफ्री हॅंड सॅनिटायझर यंत्र बसविणार – अमोल रावेतकर →\nदेशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजारांपेक्षा जास्त वाढ\nखाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा – विजय वडेट्टीवार\n‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा –\tउपमुख्यमंत्री\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/27/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-27T04:02:01Z", "digest": "sha1:JQWV4NRLJULXR4F4PQYMQWHESB7VMHW5", "length": 9074, "nlines": 105, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "विमान प्रवाशांचे धाबे दणाणले, प्रवासी, कर्मचारी निघाले कोरोनाबधित - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nविमान प्रवाशांचे धाबे दणाणले, प्रवासी, कर्मचारी निघाले कोरोनाबधित\nMay 27, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tइंडिगो, एअर इंडिया, कोरोना, कोविड 19, दिल्ली, विमानप्रवास\nनवी दिल्ली, दि. 27 – भारतात गेल्या दोन दिवासांपासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही राज्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता इंडिगोच्या चेन्नई ते कोईबत्तुर विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने खळबळ उडाली आहे. याचबरोबर एअर इंडियाचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह अढळल्याने विमान प्रवास करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी इंडिगो विमान सेवा कंपनीच्या विमानाने चेन्नई ते कोईबत्तुर हे पहिल्या दिवशी उड्डान केले होते. या उड्डाणातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह अढळला. त्यामुळे त्या विमानातून प्रवास केलेल्या जवळपास 100 प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत इंडिगो प्रशासनाने ‘त्या प्रवाशाला इएसआय स्टेट मेडिकल फॅसिलिटीमध्ये क्वॉरंटाईन केले आहे. प्रवासात त्याच्या शेजारी कोणताही प्रवासी बसला नव्हता. विमानातील कंपनीचे सर्व कर्मचारी 14 दिवस उड्डाण करणार नाहीत.’ असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.\nया घटनेपाठोपाठ सोमवारी दिल्ली – लुधियाना उड्डाण केलेल्या या एअर इंडियाच्या विमानातील 50 वर्षीय सुरक्षा कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तो मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. लुधियानाच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्याला लुधियानाच्या स्थानिक अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याच्याबरोबर प्रवास केलेल्या 10 प्रावाशांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.\n← आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट…\nवनहक्क कायद्यात दुरुस्ती, राज्यपालांनी केली अधिसूचना जारी →\nPune – दिवसभरात 268 रुग्ण कोरोना मुक्त तर 232 पाझिटिव्ह रुग्ण\nPune – दिवसभरात 280 रुग्ण कोरोना मुक्त तर 157 पाझिटिव्ह रुग्ण\nकोरोना : स्वत:हून तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारणार\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/banks-will-be-closed-for-three-days-in-a-row-complete-the-work-related-to-the-bank-by-thursday-nrvk-67696/", "date_download": "2021-09-27T03:11:11Z", "digest": "sha1:U4DJY2LFVIQPFOGXMIRKLWNF2O5TFQEY", "length": 12621, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महत्वाची बातमी | बँकेशी संबंधित कामे गुरुवारपर्यंत उरकून घ्या नाही तर... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nमहत्वाची बातमीबँकेशी संबंधित कामे गुरुवारपर्यंत उरकून घ्या नाही तर…\nशुक्रवार २५ डिसेंबरला नाताळ असल्याने बँकांना सुट्टी आहे. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. तर, २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंदच असतात. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.\nमुंबई : गुरुवारपर्यंत बँकेशी संबंधित कामे उरकून घ्या नाही तर तुम्हाला अचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.\nशुक्रवार २५ डिसेंबरला नाताळ असल्याने बँकांना सुट्टी आहे. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. तर, २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंदच असतात. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.\nनवीन वर्ष साजरं करण्यासाठी आपण जर कुठं बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असेल तर दोन दिवसांत कामे उरकून घ्यावीत.\nनव वर्ष सुरू होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होणार आहेत. तर, ३१ डिसेंबर ही आयकर भरण्याची अंतिम तारीख आहे. यामुळे या संदर्भातील कामे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो.\nमहाराष्ट्रात Night Curfew; व्हेकेशन, Night Out चे प्लॅनिंग फिस्कटणार; ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या पार्ट्याही बोंबलणार\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://komalrishabh.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2021-09-27T04:46:08Z", "digest": "sha1:3QXVJDZGOUUWQUZRVZWEMKYXSAGMKMG7", "length": 12038, "nlines": 110, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....: उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nउस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर\nअस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणजे ध्रुपद गायकी. इथल्या मातीचा गंध असणारी आणि इथल्या निसर्गात आणि संस्कृतीत विकास पावलेली ही गायकी गेली अनेक शतके आपले अस्तित्व टिकवून आहे, कारण त्यामध्ये नव्याने भर टाकणारे अनेक प्रतिभाशाली कलावंत दर काही काळाने निर्माण होत गेले. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर हे अशाच अतिशय सर्जनशील कलावंतांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने ध्रुपदाचा घुमारा मंदावला आहे. माणसाला संगीताचा शोध लागल्यानंतर त्याने त्यातील शैलीसातत्यासाठी ज्या अनेक कल्पना योजल्या त्यातील काही योजना छंद, प्रबंध, ध्रुव आणि मत्त या चार प्रकारांमध्ये निबद्ध केल्या. त्या कल्पनांचा विलास करता करता त्यातून चार शैली विकसित पावल्या. त्या शैलीतून बाहेर आल्या त्या ‘बानी’ (म्हणजे वाणी) खंडर बानी, नौहर बानी, गौहर बानी आणि डागर बानी. ही वाणी स्वरात भिजवत ठेवून मुरवत मुरवत तिला अत्युत्तम अशा रसपूर्ण करण्याकरिता गेल्या शेकडो वर्षांत ज्या अनेक अज्ञात कलावंतांनी योगदान दिले, त्यामध्ये डागर बानीचे महत्त्व फार मोठे आहे. ज्ञात इतिहास मियाँ तानसेनापर्यंत पोहोचतो. म्हणजेच मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणापर्यंत. त्याहीपूर्वी ध्रुपद गायनशैली विकास पावत होती. या डागर घराण्याने गेल्या २८ पिढय़ा ही गायनशैली घरातील पुढच्या पिढीपर्यंत नेऊन ठेवली आहे. एका अर्थाने भारतीय संस्कृतीवर त्यांनी केलेले हे उपकार परत न फेडता येण्याएवढे मोठे आहेत. फहिमुद्दीन डागर यांनी ध्रुपद शैलीचा प्रसार करण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. उत्तम आलापी आणि त्यातून होणारे अप्रतिम असे रागदर्शन असे त्यांचे गाणे होते. नव्या पिढीला या शैलीतील बारकावे समजावून सांगत त्यांना त्याची गोडी लावणे हा फहिमुद्दीन खाँसाहेबांचा आवडता विषय होता. ‘स्पीक मॅके’ या अभिजात संगीताच्या प्रसारासाठी सुरू झालेल्या चळवळीचे खाँसाहेब संस्थापकच होते. पद्मभूषण, मैहर फौंडेशन पुरस्कार, कालिदास सन्मान, उस्ताद हफीज अली खाँ पुरस्कार, नाद पुरस्कार हे त्यांच्या स्वरदर्शनाचे लौकिक पुरावे. परंतु खाँसाहेबांनी आयुष्यभर डागर बानी विकसित करण्याचे ध्येय ठेवले आणि ध्रुपद शैली संग्रहालयात जाऊन स्थिरावण्यापासून वाचवले. स्वत: संस्कृतचे उत्तम जाणकार असल्यामुळे या शैलीचा इतिहास आणि परंपरा यांचे त्यांना चांगले भान होते. संगीतात केवळ विद्वान असून चालत नाही. ही विद्वत्ता प्रत्यक्ष मैफलीत दिसणे फार अगत्याचे असते. अशा मोजक्या कलावंतांपैकी फहिमुद्दीन खाँ हे एक होते. स्वरांशी लडिवाळपणे खेळत त्यातील प्रत्येक बारीकसारीक तपशिलाची सौंदर्यपूर्ण उलगड करत ते ज्या रीतीने रागमांडणी करत, ती ऐकताना श्रोता हरखून जात असे. नवनिर्मितीच्या ध्यासातून ध्रुपदातून ख्यालाचा जन्म झाला. पण भारतातील डागर यांच्या घराण्याने ध्रुपद शैलीत राहूनच नवनिर्मितीचे आव्हान पेलले, हे अधिक महत्त्वाचे आहे. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर यांच्या निधनाने हे आव्हान समर्थपणे पेलणारा एक थोर संगीतकार हरपला आहे.\nसदर लेख बुधवार, सोमवार, १ ऑगस्ट २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.\nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nउस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24634/", "date_download": "2021-09-27T03:22:49Z", "digest": "sha1:EQD6MYPWQVIF5YRYRENH7HXKYKMY5IBG", "length": 32828, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "उत्पादन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nउत्पादन : मानवी गरजा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तूंची वा सेवांची निर्मिती. विज्ञानातील पदार्थ व शक्ती यांच्या अविनाशित्वाच्या सिद्धांतानुसार या विश्वात कोणत्याही नव्या पदार्थाची अथवा शक्तीची भर टाकणे मनुष्याच्या शक्तीपलीकडचे आहे. म्हणून वस्तू उत्पादन करणे म्हणजे निसर्गाने पुरविलेल्या पदार्थांत मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य (उपयोगिता) उत्पन्न करणे होय.\nनिसर्ग मनुष्याला जो कच्चा माल पुरवीत असतो, त्याचे इष्ट वस्तूत रूपांतर करण्याचे काम मनुष्याला करावयाचे असते. मनुष्य उत्पादन करतो, तेव्हा तो उपयोगितेची निर्मिती करतो. ही निर्मिती रूपजन्य, स्थलजन्य आणि कालजन्य यांपैकी कोणत्याही प्रकारची असू शकते. पदार्थांच्या अंगी मनुष्याचा गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य येण्यासाठी त्यांना विशिष्ट रूप आणि आकार प्राप्त होणे आवश्यक असते. सोनार सुवर्णकणातून दागिने निर्माण करतो व सुतार लाकूड कापून व रंधून टेबलखुर्ची बनवितो, तेव्हा सोनार व सुतार रूप-उपयोगितेची निर्मिती करीत असतात. अनेकदा पदार्थ एके ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ज्या ठिकाणी त्या पदार्थांची कमतरता असते, तेथे ते पदार्थ हलवून त्यांत स्थल-उपयोगिता निर्माण करता येते. म्हैसूरमध्ये मिळणारे चंदन मुंबईला उपलब्ध करून देण्याने चंदनाची स्थल-उपयोगिता वाढते. मनुष्याच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याला वस्तू हव्या त्या वेळी उपलब्ध करून देणे, हेदेखील महत्त्वाचे असते. आज तयार झालेल्या वस्तूला कालांतराने उत्पन्न होणारी गरज पूर्ण करण्याचे जे सामर्थ्य लाभते, त्याला काल-उपयोगिता म्हणतात. हंगामात काढलेली पिके कोठारात ठेवून बाराही महिने विकली जातात किंवा फळे, मासे यांसारख्या नाशवंत वस्तू हवाबंद डब्यात ठेवल्या जातात, तेव्हा काल- उपयोगितेची निर्मिती होत असते [→ उपयोगिता].\nव्यवहारात उत्पादनाचा संबंध केवळ कृषी व निर्मितिउद्योग ह्यांतील मूर्त वस्तूशी लावला जातो. तसे मानल्यास वाहतूक, व्यापार, खरेदी-विक्री आणि व्यक्तीगत सेवा या गोष्टी उत्पादनाच्या व्याख्येतून वगळाव्या लागतील. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तशा त्या वगळल्या जात असत. अठराव्या शतकातील प्रकृतिवादी अर्थशास्त्रज्ञांनी कृषिक्षेत्रातील वस्तूंचाच केवळ विचार केला आणि ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो व जॉन स्ट्यूअर्ट मिल या अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाच्या कल्पनेत निर्मिति- उद्योगात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचाही समावेश केला. मात्र मूर्त पदार्थांची निर्मिती म्हणजेच उत्पादन, हा आग्रह त्यांनी सोडला नाही. जेव्हन्झ व कार्ल मेंगर या अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाची व्याख्या व्यापक केली आणि तीत मूर्त वस्तूंच्या उत्पादनाबरोबर सेवेच्या निर्मितीचा अंतर्भाव केला. मानवी गरजांची तृप्ती करणारी कोणतीही निर्मितीची कृती उत्पादनात मोडते, असे त्यांचे प्रतिपादन होते. वस्तू उपभोक्त्यापाशी पोहोचल्याशिवाय उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, असा अर्थशास्त्रज्ञांचा आग्रह असल्याने वितरणासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक, ठोक व्यापार, किरकोळ व्यापार, साठवण या क्रिया उत्पादनात अंतर्भूत होतात. औषधांची निर्मिती म्हणजे उत्पादक श्रम व रोगाचे निदान करून औषधांची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांचे श्रम हे अनुत्पादक श्रम, असा भेद करावा की नाही अशा स्वरूपाच्या तात्त्विक वादावर पडदा पडला. देशात सर्व क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या सर्व तऱ्हेच्या मूर्त वस्तू आणि शिक्षक, डॉक्टर, वकील, गवई आदी व्यावसायिकांची सेवा म्हणजे देशातील एकूण उत्पादन, हा अर्थ आता सर्वमान्य झाला आहे. उत्पादनाचे काही प्रकार सोबतच्या आकृतीत दाखविले आहेत.\nकोणत्याही वस्तूचे उत्पादन हे चार निरनिराळ्या घटकांच्या सहकार्याचे फल असते. त्यांपैकी पहिला घटक म्हणजे निसर्गाच्या देणग्या. त्यात हवा, पाणी, जमीन, डोंगर, खाणी, जंगले या सर्व प्रकारच्या नैसर्गिक सामग्रीचा समावेश झालेला असला, तरी या घटकात ‘भूमी’ असे नाव आहे. भूमीशिवाय कोणत्याही वस्तूचे उत्पादन शक्य नसते. कारण शून्यातून काही उत्पादन करण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या अंगी नाही. भूमीइतकाच दुसरा मूलभूत महत्त्वाचा उत्पादक घटक म्हणजे ‘मानवी श्रम’. यात उत्पादनासाठी केलेल्या कुशल, अकुशल इ. सर्व प्रकारच्या मानवी श्रमांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे उत्पादनासाठी ‘भांडवला’ची गरज आहे. केवळ पैसा म्हणजे भांडवल नव्हे. उत्पादनास साहाय्यभूत होणारी अवजारे व आयुधे, ही भांडवली सामग्री होय. या वस्तू श्रमनिर्मित असतात. यंत्रांच्या शोधामुळे जुनी प्रत्यक्ष उत्पादन पद्धती बदलून तिच्या जागी टप्प्याटप्प्याची नवी उत्पादन पद्धती रूढ झाली आहे. या उत्पादन पद्धतीत भांडवलाला विशेष महत्त्व आलेले असल्यामुळे तिला ‘भांडवलप्रधान उत्पादन पद्धती’म्हटले जाते. या पद्धतीनुसार मानवी श्रमाच्या योगाने काही नैसर्गिक संपत्तीचे एकदम उपभोग्य वस्तूत रूपांतर न होता, प्रथम त्या संपत्तीपासून यंत्रे, उपकरणे, अवजारे इ. उत्पादन साधने तयार होतात आणि त्यांस मानवी श्रमशक्तीची जोड मिळून उपभोग्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.\nया तीन उत्पादक घटकांची जुळवाजुळव करून उत्पादनाविषयीचे निर्णय घेण्यापासून त्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडणारा ‘प्रवर्तक’हा चौथा स्वतंत्र घटक मानला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाचे सुटसुटीत स्वरूप पार बदलून ते आता गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत उद्योगातील धोके पतकरण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रवर्तकाला उत्पादन यंत्रणेत महत्त्वपूर्ण स्थान मिळणे स्वाभाविकच आहे.\nउत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणीमानाची पातळी वाढणार नाही. एकूण उत्पादनात हे कच्च्या मालाचा दर्जा व परिमाण, मजूर व अवजारे, तांत्रिक ज्ञानाची मर्यादा, औद्योगिक (आर्थिक) संघटनेचे स्वरूप यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. यांतील एक वा अनेक घटकांत बदल झाल्यास उत्पादनात पालट होऊ शकेल.\nआधुनिक उत्पादनात उत्पादक घटकांची जुळवाजुळव करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करताना उत्पादकाला विविध प्रकारच्या जटिल समस्यांचा विचार करावा लागतो. माल लहान प्रमाणावर उत्पादित करावयाचा की मोठ्या प्रमाणावर, यंत्रांचा वापर कितपत करावयाचा, उत्पादनाची स्थाननिश्चिती कशी करावयाची आदी प्रश्नांवर त्याला प्रारंभी निर्णय घ्यावा लागतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास सूक्ष्म श्रमविभागणी व यंत्रांचा वापर अपरिहार्य ठरतो. उत्पादनातील गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असेल, तर कारखान्याला अंतर्गत व बाह्य काटकसरी उपलब्ध होतात. उत्पादनसंस्थेचा आकार जेवढा मोठा, तेवढ्या या काटकसरी जास्त प्रमाणात मिळतात. उत्पादनसंस्थांचे केंद्रीकरण झाले, तर विशेषीकरणाचे अनेक फायदे मिळू शकतात. उत्पादन स्थळाची निवड\nयोग्य तऱ्हेने केल्यास उत्पादनखर्चात कपात होते. सारांश, कमीतकमी उत्पादनखर्चात उत्पादन कसे होईल, याकडे उत्पादकाचे लक्ष असते. केव्हा, कोठे, कशाचे व किती उत्पादन करावयाचे हे ठरविताना उत्पादकाचे लक्ष नफ्यावर असते. जास्तीतजास्त नफा कसा मिळेल, याची प्रेरणा त्याच्या उत्पादनविषयक आर्थिक निर्णयामागे असते.\nभूमी, श्रम व भांडवल या तीन घटकांना एकत्र आणून त्यांना उत्पादनाच्या कामी राबविण्याचे कार्य करीत असताना त्या घटकांचे परस्परांशी प्रमाण किती असावे, हे प्रवर्तक ठरवीत असतो. कारण एकूण उत्पादन उत्पादक घटकांच्या वैयक्तिक गुणविशेषांवर जसे अवलंबून असते, तसेच ते उत्पादक घटकांचे परस्परांत प्रमाण काय आहे, यावरही अवलंबून असते. या प्रमाणात बदल झाल्यास उत्पादनखर्चाच्या प्रमाणात आणि उत्पादन प्रयत्नांपासून निर्माण होणाऱ्या फलांच्या प्रमाणात बदल होत जातात. उत्पादक घटकांचे परस्परांतील प्रमाण आणि उत्पादन प्रयत्नातून प्राप्त होणाऱ्या फलांचे प्रमाण, यांतील संबंध निश्चित करणाऱ्या सिद्धांतांना प्रतिलाभाचे नियम म्हटले जाते [→ प्रतिलाभाचे नियम].\nएकंदरीत उत्पादनाच्या कोणत्याही क्षेत्रात घटत्या उत्पादनफलांची प्रवृत्ती ही मूलभूत प्रवृत्ती आहे. शेती व्यवसायात ती अधिक प्रकर्षाने जाणवते व अन्य व्यवसायात तिचा अंमल विशिष्ट मर्यादेनंतर सुरू होतो. कोणत्याही व्यवसायक्षेत्रात तिचा अंमल काही मर्यादेपर्यंत पुढे ढकलता येईल, पण तो संपूर्णपणे टाळणे अशक्यप्राय असते. घटत्या प्रतिलाभांची ही प्रवृत्ती अस्तित्वात नसती, तर जमिनीच्या छोट्या तुकड्यावर सर्व जगाला पुरेल एवढे पीक काढता आले असते.\nकमीतकमी उत्पादन परिव्यय व जास्तीतजास्त नफा ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवल्यानंतर उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन किती असावे आणि उत्पादक घटकांचे परस्परप्रमाण कोणते असावे, या दोन समस्या सोडवाव्या लागतात. जेव्हा उत्पादक घटकाच्या वापरापासून मिळणारा उत्पाद विकून हाती पडणारी रक्कम त्या उत्पादक घटकाला द्यावयाच्या मोबदल्याएवढी होते, तेव्हा कमाल नफ्याची मर्यादा गाठली जाते असे म्हणता येईल. तांत्रिक भाषेत सांगावयाचे म्हणजे जेव्हा सीमांत आय व सीमांत परिव्यय समान होतात, तेव्हा उत्पादक उत्पादनवाढ थांबवितो. या टप्प्यानंतरही उत्पादनवाढ चालू राहिली, तर घटत्या उत्पादनफलांच्या नियमानुसार फल कमी होते व परिव्यय वाढतो व उत्पादकाला नुकसान सोसावे लागते.\nनिरनिराळ्या घटकांची कोणत्या प्रमाणात जुळणी करणे किफायतशीर ठरेल, हे ठरविताना उत्पादक तुलनेने महाग असलेल्या घटकाऐवजी पर्यायी व स्वस्त घटकाची योजना करील. यंत्रे महाग असल्यास अधिक मजूर व कमी यंत्रे वापरील व मजुरांचे दर वाढल्यास मजुरांच्या जागी यंत्रांचा वापर करण्याचा प्रयत्न करील. उत्पादक घटकांपासून मिळणारा सीमांत आय व सीमांत परिव्यय यांच्यामधील प्रमाण सर्व घटकांच्या बाबतीत सम आणणे हे उत्पादकाच्या दृष्टीने सर्वांत इष्ट असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/brothers-marriage-on-31-january-11744/", "date_download": "2021-09-27T03:16:17Z", "digest": "sha1:QNJXGOCETLSRJAH24C3KKY6F2UB6CWH7", "length": 14614, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nमनोरंजन३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार\nउत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहले आहे. लग्न म्हटले की मौजमजा, नाचगाणे ओघाने येतेच. त्यात जर लग्न खेड्यात असेल तर तिथली मजा काही औरच. मुकुंदाच्या म्हणजेच शिवराजच्या लग्नातले हे गाणे अतिशय सुंदर आहे. बहिणीपासून ते काकापर्यंत प्रत्येक जण मुकुंद सोबत असलेले आपले नाते सांगत त्याच्या लग्नाचा आनंद व्यक्त करत आहेत. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला नंदेश उमप यांच्या भारदस्त आवाजाने चारचाँद लागले आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले आहे. या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचे निर्माते उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी ‘आमच्या दादाचे लगीन’ म्हणत नृत्याची झलक दाखवली आहे.\nया गाण्याचा जन्म कसा झाला, याबद्दलचा एक किस्सा संगीतकार अमितराज यांनी सांगितला, ”आम्हाला एक हळदीचे गाणे बनवायचे होते. अनेक दिवस त्याच्यावर काम सुरु होते, मात्र काही जुळून येत नव्हते. एकदा आमच्या टीममधला एक सहकारी माझ्या ‘भावाचे लगीन’ आहे म्हणून लवकर जायचे सांगून निघाला. त्या क्षणी आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली, प्रत्येक नात्याचा वापर करून आपण गाण्याची जुळवाजुळव केली तर आणि त्या दृष्टीने गाणे बनवायचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमने केला. त्यातूनच मग ‘माझ्या दादाचे लगीन’ गाण्याचा जन्म झाला. ज्यावेळी आम्ही हा प्रयोग केला तेव्हा वाटलेही नव्हते, की हे गाणे इतके धमाकेदार होईल.”\nविवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तर मग २०२० ची लगीनघाईने सुरुवात करण्यासाठी सज्ज राहा.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://news.khutbav.com/iphone-13-ipad-apple-watch-launch/", "date_download": "2021-09-27T04:46:36Z", "digest": "sha1:KRH3I23EOBVDPO33TAM6YB5TFBD3JIBR", "length": 23346, "nlines": 155, "source_domain": "news.khutbav.com", "title": "iPhone 13, iPad, Apple Watch launch | INDIA NEWS", "raw_content": "\nमुंबई : Apple Mega Event 2021 Updates:अ‍ॅपलचा मेगा लाईव्ह इव्हेंट सुरु झाला आणि एकच जल्लोष झाला. आयफोन विकणाऱ्या Appleने आपल्या मेगा इव्हेंटमध्ये (Apple mega event 2021) आयफोन 13, आयपॅड, अ‍ॅपल वॉचसह अनेक उत्पादने लॉन्च केली आहेत. या कार्यक्रमात अ‍ॅपलने भारतात आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सच्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. भारतासाठी आयफोन 13 ची किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नवीन iPhone 13 सीरिज अपग्रेडेड ए 15 प्रोसेसर आणि दीर्घ बॅटरी लाइफसह सुसज्ज असेल.\nबेस आयफोन 13 128GB ची किंमत भारतात 79,900 रुपये असेल. भारतात आयफोन 13 च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये असेल. आयफोन 13 च्या 512GB व्हेरिएंटची किंमत 1,09,900 रुपये असेल. भारतात आयफोन 13 प्रो मॅक्सची किंमत 128 जीबीच्या बेस स्टोरेज पर्यायासाठी 1,29,900 रुपयांपासून सुरू होईल. आयफोन 13 प्रो मॅक्सच्या 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज पर्यायांची किंमत 1,39,900, 1,59,900 आणि 1,79,900 रुपये असेल. भारतात आयफोन 13 मिनी 128GB च्या बेस स्टोअर पर्यायाची किंमत 69,900 रुपयांपासून सुरु होईल.\nआयफोन 13 प्रो आणि प्रो मॅक्सच्या किंमती सुमारे यूएस डॉलर 999 आणि 1099 पासून सुरू होतात. ग्राहकांसाठी, ते 17 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केले जाईल. त्याचबरोबर त्याची पहिली विक्री 24 सप्टेंबरपासून सुरु होईल. सध्या त्याची भारतीय किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.\nआयफोन 13 प्रो कॅमेरा सेटअप\niPhone 13 Proचा टेलिफोटो लेन्स (77cm) 3x ऑप्टिकल झूमसह येतो. त्याचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि वाइड-अँगल कॅमेरा लेन्स सुधारण्यात आले आहेत. आता कमी प्रकाशातही ते खूप चांगले कार्य करु शकतात. Apple iPhone 13 Pro मध्ये मॅक्रो फोटोग्राफी लेन्स देखील जोडले गेले आहेत. त्यात तीन बॅक कॅमेरे नाईट मोडला सपोर्ट करतात.\nगोल्ड आणि ब्लू रंगाचे उत्तम सादरीकरण\nआयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स गोल्ड आणि ब्लूसह चार सर्वोत्तम रंग पर्यायांमध्ये लॉन्च झाले. आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स लॉन्च करण्यात आले आहेत. या फोनची खास गोष्ट म्हणजे यात गरजेनुसार वेगवेगळ्या डिस्प्ले रिफ्रेश रेटची सुविधा देखील देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या कॅमेरा सिस्टीममध्ये अनेक नवीन फिचर्स असल्याचा आणि वापरकर्त्यांना एक विशेष अनुभव देण्याचा दावा केला आहे.\nआयफोन 13 ची किंमत\nसर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक या फोनच्या किंमतीची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी 5 जी कनेक्टिव्हिटीसह येतात. आयफोन 13 ची किंमत यूएस डॉलर 699 पासून सुरू होते.\nआयफोन 13 कॅमेरा सेटअप\nआयफोन 13 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर त्यात मोठी सुधारणा झाली आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये लो-लाईट फोटोग्राफी फिचर्स देण्यात आले आहेत. त्याच्या कॅमेऱ्यात एक नवीन सिनेमॅटिक मोड देण्यात आला आहे, जो खूप खास दिसतो. या वैशिष्ट्यामुळे, विषय हलवत असतानाही, कॅमेरा स्वतःच विषयावर लक्ष केंद्रीत करेल.\nआयफोन 13 च्या प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाले तर ते 1200 निट्स ब्राइटनेससह येते. कंपनीने एक्सडीआर डिस्प्ले वापरकर्त्यांसाठी अधिक उजळ आणि समृद्ध अनुभवाचा दावा केला आहे. आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीचे प्रदर्शन आकार 6.1-इंच आणि 5.4-इंच आहेत.\nलोक आयफोन 13 ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस तो लॉन्च झाला. कंपनीने गुलाबी रंगात आयफोन 13 लॉन्च केला आहे, ज्याचा एक प्रकार गुलाबी रंगाच्या विशेष पर्यायामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यावेळी कंपनीने आयफोन नॉच 20 टक्के कमी केले आहे, जे सर्व फेस आयडी सेन्सरसह येते.\nअ‍ॅपल वॉच 7 सीरीज लॉन्च झाली\nआयपॅड 2021 आणि आयपॅड मिनी लॉन्च केल्यानंतर कंपनीने अ‍ॅपल वॉच 7 सीरीज लॉन्च केली आहे. अ‍ॅपल या मेगा इव्हेंटमध्ये इतर अनेक उत्पादने आणि त्याची रणनीती जाहीर करण्यात आली आहे. Apple Watch 7 Series ची किंमत काय आहे\nAppleवॉच 7 सीरीजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते यूएस 399 साठी बाहेर लॉन्च केले गेले आहे. Apple Watch सीरीज 7 आयपी 6 एक्स धूळ प्रतिरोधनासह येते. कंपनीच्या मते, ही 18 तासांची बॅटरी आयुष्य देते. हे जुन्या घड्याळ मालिकेपेक्षा 30 टक्के वेगाने चार्ज करते.\nआयपॅड मिनी देखील लॉन्च\nApple ने आपले दुसरे उत्पादन आयपॅड मिनीच्या रूपात लॉन्च केले. आयपॅड मिनी Apple प्रेमींसाठी खूपच धक्कादायक आहे, कारण त्यांना या उत्पादनाबद्दल अजिबात कल्पना नव्हती. आयपॅड मिनीमध्ये 8.3-इंच स्क्रीन आहे, जी वरच्या भागात टच आयडी बटणासह येते. त्याच्या सीपीयू कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 40 टक्के सुधारणा झाली आहे. हे A13 बायोनिक चिपसेटवर चालते. हे 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.\n10 महिन्यांत दोन वेळा गर्भवती; 'या' कारणाने डॉक्टरही झाले हैराण\nमुंबईकरांनो सावधान; 23 हजारांहून अधिकांना लस घेऊनही कोरोनाची लागण\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\nHoroscope 27 September: नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार सोमवार, या राशींना होणार फायदा\nव्हॉट्सअॅप 5 आश्चर्यकारक नवीन वैशिष्ट्यांसह येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/fertilizers-are-not-only-in-the-shop-so-how-do-you-get-to-the-dam-radhakrishna-vikhe-patil/", "date_download": "2021-09-27T04:14:21Z", "digest": "sha1:JB6MYTFQARXOSNQ6ZD3QHJ4QMIW4YSLJ", "length": 9193, "nlines": 95, "source_domain": "krushinama.com", "title": "खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी? - राधाकृष्ण विखे पाटील", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nखते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी – राधाकृष्ण विखे पाटील\nखरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. बियाणे देताना सरकारच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उगवणक्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने कृषी विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र\nत्यानंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, आघाडी सरकारातील मंत्री हाताची घडी अन्‌ तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी\nतसेच पाटील म्हणाले, “”शासनाचा अंगीकृत विभाग असलेल्‍या महाबीजकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक व्‍हावी, हे अतिशय दुर्दैवी असून, सोयाबीनच्‍या उगवण क्षमतेचे निकषही यंदा बदलले आहेत. हाती येईल तसे बीयाणे राज्‍यात विकले गेल्‍याने, शेतकऱ्यांचा खर्चही दुप्‍पट झाला. खासगी कंपन्‍याकडूनही झालेली फसवणूक पाहाता कृषि विभागाचा हलगर्जीपणाच यामुळे चव्‍हाट्यावर आला असल्‍याची टिका त्‍यांनी केली.\nयोजना देणारे बनु नका तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना पिका बाबत ज्ञान देणारे बना\n”बांधावर खते देण्याच्या योजनेचा पूर्णत: फज्जा उडाला. कृषी सहायकही बांधावर पोचू शकले नाहीत. खत खरेदीच्या पावत्या दिल्या जात नाहीत.” शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या असल्या, तरी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. कंपन्या आणि दुकानदारांनापाठीशी घालण्याचे काम केले.\nपपईची बाग अवकाळी पावसात पुरती उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याला तब्बल ५ लाख रुपयाचा फटका \nबियाणे कंपन्‍यांकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीमुळे दुबार पेरणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.\nसरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस\nनाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना दीड कोटीचा फटका बसणार\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2021-09-27T04:38:43Z", "digest": "sha1:LM7WVFBCCEOMNZYW6D7WI4NRG5IRX4VM", "length": 18408, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सफदरजंग विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nआहसंवि: none – आप्रविको: VIDD\n७०५ फू / २१५ मी\n१२/३० ४,५२० १,३७८ डांबरी धावपट्टी\nसफदरजंग विमानतळ (आहसंवि: N/A, आप्रविको: VIDD)हे भारताच्या दिल्ली राज्यातील दिल्ली येथे असलेले विमानतळ आहे.\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रांची) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ •\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nअतिरिक्त संदर्भ हवे असणारे लेख\nअतिरिक्त संदर्भ हवे असणारे सर्व लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/police-crime-suspected-terrorist-sheikh-dharavi-resident-akp-94-2597324/", "date_download": "2021-09-27T05:19:32Z", "digest": "sha1:EJEJBEYTTEL37UXOB4U3XCVSOFET7NTK", "length": 13777, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Police crime Suspected terrorist Sheikh Dharavi resident akp 94 | संशयित दहशतवादी शेख धारावीचा रहिवासी", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nसंशयित दहशतवादी शेख धारावीचा रहिवासी\nसंशयित दहशतवादी शेख धारावीचा रहिवासी\nदिल्ली पोलिसांनी देशभरात एकाच वेळी छापे मारून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती.\nWritten By लोकसत्ता टीम\nमुंबई : भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी देशभरातून मंगळवारी अटक केली. यातील जान मोहम्मद शेख हा धारावीचा राहणारा असून त्याचे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याच्याजवळ कोणतीही स्फोटके सापडली नसल्याचे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई आणि राज्य सुरक्षित असून कोणतीही स्फोटके मुंबईत आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nदिल्ली पोलिसांनी देशभरात एकाच वेळी छापे मारून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यातील दोघेजण पाकिस्तानच्या आयएसआयकडून प्रशिक्षण घेऊन आले होते. दाऊदच्या साथीदारांना हाताशी धरून आयएसआयने देशात गणपती, नवरात्र आणि रामलीलादरम्यान दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता, असे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. पाकिस्तानात राहणारा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम हा या हल्ल्याची सूत्रे हाताळत होता, असेही पोलिसांनी सांगितले. शेख दिल्लीला जाण्याच्या बेतात होता. त्याने ९ तारखेला तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तिकीट मिळाले नाही. गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस गाडीचे हजरत निजामुद्दीन दिल्ली स्थानकाचे तिकीट त्याला १३ तारखेला मिळाले. या गाडीने तो निघाला असताना दिल्ली पोलिसांनी राजस्थानातील कोटा येथून त्याला अटक केली. त्याचबरोबर अन्य पाच जणांना अटक केली.\nकेंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचे ठिकाण दिल्लीत असल्याने तेथूनच हे अभियान राबविण्यात आले. याबाबत महाराष्ट्र पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान राज्याचे दहशतवादविरोधी पथक दिल्लीत जाणार असून शेखची चौकशी केली जाणार आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली जाणार असून महाराष्ट्र पोलिसांकडे उपलब्ध असलेली माहिती त्यांना दिली जाणार आहे. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस एकत्र काम करतील, असेही अग्रवाल यांनी सांगितले.\nशेख याच्यावर २० वर्षांपूर्वीचा दाऊद टोळीशी संबंधित गुन्हा पायधुनी पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्यानंतर २०१० सालातील वीज चोरीचाही एक गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. त्याच्या हालचालींवर पोलिसांची नजर होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/05/blog-post_308.html", "date_download": "2021-09-27T04:23:01Z", "digest": "sha1:2PXJGQ5GWOTMNZJGOP4E53OZHBCY26XD", "length": 11292, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बेकायदेशीर रित्या दुकानांची मोडतोड, गाळेधारकांची पोलीस अधिक्षकांकडे धाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Unlabelled बेकायदेशीर रित्या दुकानांची मोडतोड, गाळेधारकांची पोलीस अधिक्षकांकडे धाव\nबेकायदेशीर रित्या दुकानांची मोडतोड, गाळेधारकांची पोलीस अधिक्षकांकडे धाव\nबेकायदेशीर रित्या दुकानांची मोडतोड, गाळेधारकांची पोलीस अधिक्षकांकडे धाव\nखोटी माहिती पसरवून शांतता भंग करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी\nअहमदनगर ः भाडेकरुकडून जागा खाली करुन घेण्यासाठी संचारबंदीतही शहरात बेकायदेशीर रित्या दुकानांची मोडतोड करणारे समाजकंटक व गाळेधारकांविरुध्द खोटी माहिती पसरवून शांतता भंग करणार्‍या विश्वस्तांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिठा मस्जिदच्या भाडेकरुंनी केली आहे. या मागणीसाठी भाडेकरुंनी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन दिले. तर दुकानांना संरक्षण देण्याची मागणी देखील केली. यावेळी इमरान शेख, मोहम्मद इस्माईल शेख, मोहम्मद अली शेख, मुजम्मिल शेख, युसुफ शेख, इमरान शेख, मोहम्मद हनिफ शेख, अब्दुल रहीम शेख आदी उपस्थित होते.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी व संचारबंदीत सर्व बाजारपेठा बंद आहेत. या संधीचा फायदा घेऊन रिठा मस्जिदच्या विश्वस्तांनी खोटी माहिती प्रसारित करुन, काही गुंडांच्या मदतीने जागा खाली करुन घेण्यासाठी त्यांच्या दुकानांची मोडतोड केली असल्याचा आरोप भाडेकरुंनी केला आहे. रिठा मशिदीचे विश्वस्तांनी भाडेकरु विरोधात लाखो रुपये थकविल्याचे चुकीची माहिती प्रसारित करुन समाजात त्यांची बदनामी चालवली आहे. वस्तुस्थितीत ट्रस्ट व भाडेकरी यांच्या दरम्यान गेली 13 वर्षापासून न्यायालयात वाद सुरू आहे. भाडेकरूंनी सदर जागा खाली करावी यासाठी विश्वस्तांनी दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल भाडेकरुंच्या बाजूने लागला आहे. विश्वस्तांचा दावा फेटाळण्यात आल्याने कोर्टात 13 वर्षाची भाडे रक्कम ट्रस्टींनी काढून घ्यावी असे न्यायालयाने आदेश दिले. याबाबत आज पर्यंत 13 वर्षाचे भाडे न्यायालयात जमा आहे. ते अद्यापही ट्रस्टींनी काढलेले नाही.\nसदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मशिदचे विश्वस्त भाडेकरु विरोधात लोकांना चिथावणी देऊन त्यांच्या भावना भडकवीत आहेत. विश्वस्तांनी जाणून-बुजून महापालिकेचे वीस वर्षापासूनची मालमत्ता कर 8 लाख 70 हजार रुपये भरले नव्हते. 2020 मध्ये महापालिकेने शास्ती माफी दिली होती. यावेळी कर भरला असता तर 4 लाख रुपयांची माफी मिळाली असती. सदर कर भाडेकरु देण्यास तयार असताना देखील विश्वस्तांनी हलगर्जीपणा केल्यामुळे कर भरण्यात आला नाही. शेवटी महापालिकेचे कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी जप्ती कारवाई करण्यासाठी आल्याने विश्वस्तांनी कर भरणार नसल्याचे स्पष्ट करुन सदर दुकाने सील करण्याचे सांगितले. मात्र भाडेकरुंनी एकत्र येऊन आपल्या वाट्याची थकबाकी भरुन हे प्रकरण थांबवले. तरी देखील विश्वस्तांनी सदर जागा खाली करण्यासाठी त्यांना सूडबुद्धीने त्रास व धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वी संचारबंदी असताना देखील दुकानांसमोर मोठा जमाव करुन सात दुकानांचे फलक, ओटे, पडव्या, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचे नुकसान करुन अक्षरश: हैदोस घालण्यात आला.\nटीम नगरी दवंडी at May 25, 2021\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/travel-news-marathi/caves-of-kol-are-not-maintained-by-archaeology-department-nrsr-67929/", "date_download": "2021-09-27T03:21:52Z", "digest": "sha1:PQFNSTZLTB6PLRUPABL5JQV2SKA2YV6F", "length": 17674, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "चला भटकंतीला | कोल येथील लेणी समूह पुरातत्व खात्याकडून दुर्लक्षित, पर्यटन वाढवण्यासाठी सोयी सुविधा देणे अपेक्षित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nचला भटकंतीलाकोल येथील लेणी समूह पुरातत्व खात्याकडून दुर्लक्षित, पर्यटन वाढवण्यासाठी सोयी सुविधा देणे अपेक्षित\nमहाड(mahad) शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोल येथील लेणी समूह(kol caves) अद्यापही उपेक्षेचा ऊन-पाऊस झेलत असल्याचे पहावयास मिळते. हा लेणीसमूह देखील भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी अद्यापही हा लेणीसमूह दुर्गमच राहिला आहे.\nमहाड(mahad) तालुक्यातील गंधारपाले येथील लेणी(caves) प्रसिध्द आहेत. महाडपासून काही अंतरावर मुंबई – गोवा महामार्गालागतच गंधारपाले येथील हा लेणी समूह असल्याने मुंबई – गोवा महामार्गावरून हा लेणी समूह सहज दिसतो आणि आपोआप पर्यटकांची पावले या लेणी समूहाकडे वळतात.मात्र कोल येथील लेणी समूहाविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे.\nपूर्वी गंधारपाले लेणी समूहात जाण्यासाठी खडतर अशी पायवाट होती. मात्र अलीकडच्या काळात भारतीय पुरातत्व विभागाने महामार्गापासून थेट लेण्यांपर्यंत पायरी मार्ग तयार केल्याने या लेणी समूहात भेट देणे सहज साध्य झाले आहे. मात्र महाड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोल येथील लेणी समूह अद्यापही उपेक्षेचा ऊन-पाऊस झेलत असल्याचे पहावयास मिळते. हा लेणीसमूह देखील भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी अद्यापही हा लेणीसमूह दुर्गमच राहिला आहे.\nकोल लेणी समूहाचे काम सातवादन काळात झाले असावे, अशी शक्यता या ठिकाणी आढळलेल्या ब्राम्ही लिपीतील शिलालेखावरून वर्तविण्यात येते. या लेणी समूहात अद्याप सात लेणी आढळून आली आहेत. कोल गावामागे असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. येथे जाण्यासाठी झाडेझुडुपे आणि काट्याकुट्यांनी भरलेली एक खडतर पायवाट आहे. पुरातत्व विभागाने ही लेणी ताब्यात घेतली असली तरी त्या ठिकाणी लेण्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सर्व लेणी आतून-बाहेरून माती आणि झाडाझुडपांनी भरलेली आहेत. परिणामी आजही या लेण्यांवर कोरीव काम दृष्टिपथात येत नाहीत. मात्र लेण्यासंदर्भात अत्यंत त्रोटक माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार या लेणी समूहाततील पहिले लेणे भिख्खू निवास, दुसऱ्या क्रमांकाचे लेणे विहार, तिसऱ्या क्रमांकाची लेणे संघाराम, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे लेणे भिख्खू निवास, सहाव्या आणि सातव्या क्रमांकाचे लेण्यात संघाराम आणि भिख्खू निवास असावी अशी\nदुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यात पूजा स्थळ असावे. या ठिकाणी काही नाणी सापडल्याचे गावकरी सांगतात. या लेण्याच्या डाव्या बाजूला एक शिलालेख आढळून येतो. ‘ठरट गृहपतीचा मुलगा श्रेष्टी संघरखित याने हे धम्मलेन दान’ दिल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. विहाराच्या आत डाव्या बाजूला एक खोली देखील आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये ही लेणी दान देणाऱ्या सिवदत्त आणि सिवदत्त यांची पत्नी धम्मसिरी यांचा उल्लेख आहे. ही सर्व लेणी आतून-बाहेरून मातीने भरलेली असल्यामुळे आपले मूळ सौंदर्य हरवून बसली आहे. राज्य सरकारने भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून या भागात संशोधन केल्यास आणखी काही लेणी आढळून येण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाने लेण्यांकडे जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग आणि लेण्यांची स्वच्छता केल्यास या ठिकाणीही पर्यटन पर्यटनाला चांगले दिवस निश्‍चितपणे येऊ शकतात.\n पालीजवळचा सरसगड एकदा नक्की बघा\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-physical-sciences/11169-research-guides.html", "date_download": "2021-09-27T03:13:43Z", "digest": "sha1:WOO4SK4473KGT6Q4FTI3XQNZWM6QN42A", "length": 10091, "nlines": 226, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Research Guides", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/tag/water-issue/", "date_download": "2021-09-27T04:02:00Z", "digest": "sha1:2XQ4IFXMGAZXDCOJBK4EDSEYWRGNJ3YN", "length": 7167, "nlines": 249, "source_domain": "krushival.in", "title": "water issue - Krushival", "raw_content": "\n अलिबागला होणार कमी दाबाने पाणी पुरवठा\nनागोठण्याजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने अलिबाग शहराचा पाणीपुरवठा बंद अलिबाग नागोठणे जवळील एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने अलिबाग शहराला ...\nपिण्याच्या पाण्यासाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा\nपिण्याच्या पाणी मिळणं हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हायकोर्टाचा दरवाजा ...\nकळंबोलीतील पाण्याची समस्या सुटणार\nशेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पाठपुराव्याला यश; नवीन पाईपलाईनला मंजुरी पनवेल कळंबोली परिसरातील नागरिकांना देण्यात ...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://krushinama.com/zp-10-per-cent-funding-to-panchayat-samiti-and-80-per-cent-to-gram-panchayat/", "date_download": "2021-09-27T03:56:53Z", "digest": "sha1:JMHCOZNZFWQFMQGVC447NP63DX43N2OJ", "length": 9891, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "झेडपी, पंचायत समितीला १० टक्के तर ग्रामपंचायतीला ८० टक्के निधी", "raw_content": "\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\nग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – अजित पवार\nझेडपी, पंचायत समितीला १० टक्के तर ग्रामपंचायतीला ८० टक्के निधी\nयेवला – छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुम्बई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार वि भागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.\nपुढील चार दिवस पावसाचे; हवामान खात्याने महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना केला अलर्ट जारी\nगेली पाच वर्षे १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत होता. आता पुढील पाच वर्षांसाठी पंधरावा वित्त आयोग लागू झाला असून, त्याचे स्वरूप बदलत ग्रामपंचायतींना ८० टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी देण्याचा निर्णय झाल्याने या दोन्ही संस्थांच्या सदस्यांतून बदलाचे स्वागत होत आहे.\nस्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १२ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम\nनव्या निकषाने जिल्ह्यासाठी ८२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी देण्यात आलेला १० टक्के निधी स्वत:कडे ठेवून उर्वरित निधी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचे प्रमाणपत्र झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासनास सादर करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहील.\nआठवडाभर विश्रांतीनंतर मॉन्सूनची वेगाने वाटचाल; देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल\nतसेच जिल्ह्यासाठी एकूण निधी हा ८२ कोटी आहे. त्यातील जिल्हा परिषदेला ८ कोटी २० लाख, पंचायत समितीला ८ कोटी २० लाख, ग्रामपंचायतीसाठी ६५ कोटी ६३ लाख असा असेल.\nमाथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा गुलाबराव पाटीलांनी घेतला आढावा\nसमाजाने शेतकऱ्यांच्या घामाला न्याय द्यावा – दादा भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस\nझेंडू लागवड कशी करावी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….\nकौशल्य निर्मितीसाठी प्रशासन व उद्योजक यांच्यामध्ये युवा फाऊंडेशनने सेतू बांधावा – सुनील केदार\nदेशाला हेवा वाटेल असा अपशिंगे (मिलीटरी)चा विकास केला जाईल – दादाजी भुसे\n राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maa.ac.in/index.php?tcf=jeevan_shikshan", "date_download": "2021-09-27T04:34:32Z", "digest": "sha1:VLN6GRR2YMIPCXQFGKNGT2EFRJAJY7JM", "length": 4576, "nlines": 113, "source_domain": "maa.ac.in", "title": "State Council of Educational Research & Training(SCERT), Maharashtra.", "raw_content": "\nLatest News & Updates पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितीबाबतची प्रसिद्धी | विषयनिहाय व इयत्तानिहाय सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. | दि. १४ जून २०२१ पासून डी. डी. सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.\nकला ,क्रीडा ,कार्यानुभव BOS अर्ज लिंक\nसंकलित मूल्यमापन २ पत्र\nसंदर्भ प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र\nइयत्ता १० वी प्रश्नपेढी\nइयत्ता १२ वी प्रश्नपेढी\nमराठी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nउर्दू माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nहिंदी माध्यम शैक्षणिक दिनदर्शिका\nशैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम\nशिक्षक मार्गदर्शिका पूरक साहित्य २०२०-२१\nविषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना\nबालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका\nजीवन शिक्षण अंक - एप्रिल २०२०\nजीवन शिक्षण अंक - मे २०२०\nजीवन शिक्षण अंक - जून २०२०\nजीवन शिक्षण अंक - जुलै २०२०\nजीवन शिक्षण अंक - ऑगस्ट २०२०\nजीवन शिक्षण अंक - सप्टेंबर २०२०\nजीवन शिक्षण अंक - ऑक्टोबर २०२०\nजीवन शिक्षण अंक - नोव्हेंबर २०२०\nजीवन शिक्षण अंक - डिसेंबर २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/chapter-27187-.html", "date_download": "2021-09-27T04:50:25Z", "digest": "sha1:PPEPEYPBFXIMOL65LJLNRNEGH5XOQ4KN", "length": 3240, "nlines": 45, "source_domain": "santsahitya.org", "title": "भक्त आवडता भेटला । बोलूं ... संत साहित्य Sant Sahitya", "raw_content": "\nपाळणा (बारसे) : भक्त आवडता भेटला \nबारशाच्या वेळी बाळाला पाळण्यात घालताना म्हणावयाची गाणी\nतळीयाचे पाळी वृक्षावरी बै... अहो त्रिभुवना माझारीं \n बोलूं चालूं विसरला ॥१॥\n करी भागवत धर्म ॥२॥\n धरूनि ह्रदयीं बांधावें ॥३॥\n सांडूनि आलासे वैकुंठ ॥४॥\nनामा म्हणे केउता जाये ॥ आमचा गळा त्याचे पाय ॥५॥\nस्त्री गरवार पति उदरीं ... कान्होबा निवडीं आपुलीं ग... कान्होबा निवडीं आपुलीं गो... अरे अरे कान्हया वेल्हाळा ... मुक्ताफळ नथ नाकीं ... कान्होबा निवडीं आपुलीं ग... कान्होबा निवडीं आपुलीं गो... अरे अरे कान्हया वेल्हाळा ... मुक्ताफळ नथ नाकीं चरणीं... अच्युता अनंत गोविंद चरणीं... अच्युता अनंत गोविंद अरे... हरिनाम गोड झालें काय सांग... रावणा मारून माझे माये गे ... संपूर्ण विश्चाचा आत्म्याच... जो भक्तजन करुणाकर क्षीरसि... योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... राजसी तामसी जें गाणें अरे... हरिनाम गोड झालें काय सांग... रावणा मारून माझे माये गे ... संपूर्ण विश्चाचा आत्म्याच... जो भक्तजन करुणाकर क्षीरसि... योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... राजसी तामसी जें गाणें त... तळीयाचे पाळी वृक्षावरी बै... भक्त आवडता भेटला त... तळीयाचे पाळी वृक्षावरी बै... भक्त आवडता भेटला बोलूं ... अहो त्रिभुवना माझारीं बोलूं ... अहो त्रिभुवना माझारीं भ... गणपतीचा पाळणा 1 गणपतीचा पाळणा 2 विष्णूचा पाळणा परशुरामाचा पाळणा रामाचा पाळणा कृष्णाचा पाळणा शिवाजीचा पाळणा पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26832/", "date_download": "2021-09-27T04:27:11Z", "digest": "sha1:2BVZILSJOLQ5IBTPVOIBTPOEHBPXV67Y", "length": 36204, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ किंवा ‘अमेरिकन क्रांती’ म्हणतात.\nसतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज होते आणि त्यांच्या भाषेला सर्वमान्यता लाभली होती. बहुतेक वसाहतींचा कारभार ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेला गव्हर्नर स्थानिक प्रातिनिधिक संस्थांच्या सल्ल्याने चालवीत असे.\nतथापि फ्रेंच वसाहतींचा घेरा सभोवताली असल्याने ब्रिटिश वसाहतवाल्यांत सतत असुरक्षितपणाची भावना असे. स्वसंरक्षणासाठी मायदेशाच्या सैन्याची आवश्यकता असल्याने, मायदेशाने घातलेली अनेक राजकीय व आर्थिक बंधने त्यांना निमूटपणे मान्य करावी लागत. वसाहती म्हणजे स्वस्त व मुबलक कच्चा माल पुरविणारे, तसेच हव्या त्या चढ्या दराने पक्का माल घेणारे देश, असे इंग्‍लंडचे सर्वसाधारण धोरण असे. वसाहतींचा वाहतूक-व्यापार इंग्‍लंडच्याच बोटींतून (वसाहतींना स्वतंत्र बोटी नसल्याने) चालला पाहिजे, वसाहतींनी कच्चा माल इंग्‍लंडलाच विकला पाहिजे, इंग्‍लंडचाच पक्का माल विकत घेतला पाहिजे, स्वतः पक्का माल तयार करता कामा नये, कोणत्याही देशांतून माल आयात केल्यास तो प्रथम इंग्‍लंडमध्ये उतरवून मग वसाहतींत जावा इ. नौकानयन-कायद्यांतील निर्बंधांमुळे इंग्रज व्यापाऱ्‍यांचा अमाप फायदा, तर वसाहतवाल्यांची कुचंबणा होई. ह्यामुळे वसाहतींचा औद्योगिक विकास अर्थातच अशक्य झाला होता.\nवसाहतींतील इंग्रज इंग्‍लंडमधील इंग्रजांपेक्षा कनिष्ठ आहेत, असा सार्वत्रिक समज होता. याचे वसाहतवाल्यांना साहजिकच वैषम्य वाटे पण मायदेशाकडून मिळणाऱ्‍या संरक्षणाच्या मोबदल्यात सर्व निर्बंध व विषमता मान्य करणेच त्यांना भाग होते. तरीसुद्धा कागदोपत्री असलेल्या निर्बंधांची वसाहतवाले फारशी फिकीर करीत नसत. पण चोरट्या प्रकारांना पायबंद घालून, उत्पन्नातील गळती थांबविण्यासाठी ⇨सप्तवार्षिक युद्धाच्या (१७५६–६३) अखेरीस मायदेशींच्या शास्त्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. चोरट्या व्यापारातील नफा घटताच वसाहतवाल्यांनी मायदेशाच्या शोषक नियमांविरुद्ध आंदोलन सुरू केले. साहजिकच सप्तवार्षिक युद्धाच्या भरतवाक्यानंतर लवकरच स्वातंत्र्ययुद्धाची नांदी म्हटली गेली.\nपॅरिस-तहाने (१७८३) वसाहतीच्या पश्चिमेकडील विस्तीर्ण मुलूख इंग्‍लंडला मिळाला. याचा पद्धतशीर विकास व्हावा म्हणून यात वसाहती करण्याबद्दल अनेक नियम करण्यात आले. तेव्हा ‘अमेरिकेत स्थायिक झालेल्या वसाहतवाल्यांना मज्‍जाव करून आपल्या मर्जीतल्या लोकांना ह्या जमिनी दिल्या जातील व पुढे हे उपरे त्या भरघोस किंमतीला विकतील’, या संशयाने वसाहतवाल्यांतील मायदेशाविषयीचा अविश्वास बळावला. वसाहतींच्या रक्षणाचा बंदोबस्त करण्यासाठी व सप्तवार्षिक युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी ग्रेनव्हिल मंत्रिमंडळाने १७६५ मध्ये स्टँप ॲक्ट संमत करून कायदेशीर व्यवहारातले दस्तऐवज, वृत्तपत्रे वगैरेंना तिकिटे लावलीच पाहिजेत, असा नियम केला. प्रतिनिधींनी हा कायदा संमत केला नसल्यामुळे वसाहतवाल्यांनी त्याला संघटितपणे विरोध केला. या कायद्याने जारी झालेल्या तिकिटांचा नाश करणे, तिकिटविक्रेत्यांना त्यागपत्र द्यावयास लावणे इ. प्रकार सुरू होऊन खुद्द गव्हर्नरांना स्वतःच्या सुरक्षितपणाबद्दल धास्ती वाटण्याइतके उग्र आंदोलन वसाहतींत सुरू झाले. परिणामतः स्टँप ॲक्ट रद्द करण्यात आला, पण वसाहतींत कर लागू करण्याचा पार्लमेंटचा अधिकार वादातीत असल्याचे तत्व कायद्याच्या रूपाने जाहीर करण्यात आले त्यामुळे वादाचे कारण काही नष्ट झाले नाही. पुढे १७६७ मध्ये चहा, काच, कागद, रंग इत्यादींवर कर बसविण्यात आले. तेव्हा या वस्तूंवरील बहिष्काराची चळवळ बॉस्टनहून चौफेर पसरली. चहाव्यतिरिक्त इतर वस्तूंवरील कर रद्द झाले, तरी चळवळ मंदावली नाही. उलट वसाहतवाले जास्तच चिडले व १७७३ च्या डिसेंबरात बॉस्टन बंदरात नांगरून पडलेल्या जहाजांतील चहाची खोकी समुद्रात फेकण्याचा प्रसिद्ध प्रकार झाला. बॉस्टनमधील बंडाळी मोडून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने १७७४ च्या मेमध्ये कायदा करून बॉस्टन उजाड करण्याचे ठरविले. याच्या निषेधार्थ वसाहतींतील कित्येक शहरांनी एक दिवस उपोषण करून सामुदायिक प्रार्थना केल्या.\nवसाहतींतल्या गव्हर्नरांचे पगार तेथल्या बिथरलेल्या लोकप्रतिनिधींच्या लहरीवर अवलंबून राहू नयेत, म्हणून हे पगार परभारे ब्रिटिश तिजोरीतून देण्याचा पायंडा संसदेने पाडला. जनरल गेज या लष्करी अधिकाऱ्‍याची मॅसॅचूसेट्‌सचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली व ब्रिटनमधून येणाऱ्‍या लष्करी जवानांची सोय वसाहतींतील कुटुंबवत्सल लोकांनी केली पाहिजे, अशी सक्ती करण्यात आली. या प्रकारांनी वसाहतींतला क्षोभ आणखी भडकला. १७७४ च्या सप्‍टेंबरात बारा वसाहतींतले पुढारी एकत्र जमले व त्यांनी ‘काँटिनेंटल काँग्रेस’ची स्थापना केली. सगळ्या वसाहतींचे संघराज्य बनवावे, मायदेशाशी नाममात्र निष्ठेने गुंतलेले हे संघराज्य व्यवहारात स्वतंत्र असावे, असा विचार गॅलोवे या पुढाऱ्‍याने काँग्रेससमोर मांडला. पण हा नेमस्त विचार बहुसंख्य सभासदांना पटला नाही. ब्रिटनबरोबरचे सारे व्यवहार बंद पाडण्याचे ठरवून, तसेच घरभेद्यांच्या बंदोबस्तासाठी जालीम उपाय मुक्रर करून, पुढील मे महिन्यात काँग्रेसची बैठक घेण्याचा निर्धार करून हे अधिवेशन समाप्त झाले. यापुढे युद्ध अटळ आहे, या जाणिवेने दोन्ही पक्ष वागू लागले.\nमॅसॅचूसेट्सची गुर्मी जिरविण्याच्या निर्धाराने ब्रिटिश सरकारची पावले पडू लागली. वसाहतवाल्यांनी शस्त्रास्त्रांचे साठे करण्याला व सैन्यभरतीला सुरुवात केली. कंकॉर्ड गावी वसाहतवाल्यांनी जमविलेला शस्त्रसाठा हस्तगत करण्यासाठी जनरल टॉमस गेजने बॉस्टनहून सातशे सैनिकांची पलटण रवाना केली, पण वसाहतवाल्यांनी या पलटणीला पिटाळून लावले. जूनच्या मध्यास बंकरहिलच्या लढ्यातही ब्रिटिश सैनिकांची कत्तल करण्यात आली. टिंकडरोगा हे मोक्याचे ठिकाणही बंडखोरांनी सर केले. याच सुमारास काँटिनेंटल काँग्रेसने ⇨जॉर्ज वॉशिंग्टनची सरसेनापती म्हणून नियुक्ती केली व अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले.\nअनेक शतकांचा इंग्‍लंडला अनुभव असूनही हे युद्ध जड गेले. आपल्याच बांधवांविरुद्ध लढण्याची जिद्द सैन्यात विशेष नव्हती. वसाहतवाल्यांच्या अडचणी तर पर्वतप्राय होत्या. पैसा उभारणे, सैनिक गोळा करणे, साहित्य जमविणे इ. गोष्टींसाठी काँटिनेंटल काँग्रेसला स्वतःला पूर्ण स्वतंत्र समजणाऱ्या वसाहतींवर अवलंबून राहावे लागे. वसाहतींच्या स्वातंत्र्याविरुद्ध लढणारेही पुष्कळच नागरिक होते. काही ध्येयनिष्ठ पुढाऱ्‍यांचे नेतृत्व, आपला लढा न्यायाचा असल्याची सामान्यांची समजूत, जॉर्ज वॉशिंग्टनसारखा चारित्र्यवान, समतोल बुद्धीचा, चिकाटीचा सरसेनापती व परदेशांची मदत हे वसाहतवाल्यांचे प्रमुख भांडवल होते.\nटिंकडरोगानंतर अमेरिकन सैन्याने माँट्रिऑल काबीज करून क्वेबेकला वेढा घातला. परंतु क्वेबेक सर झाले नाही. त्यानंतर अमेरिकन सेनेने डॉर्चेस्टर हाइट्स, प्रिन्स्टन, ट्रेंटन इ. ठिकाणी विजय मिळविले, तर बँडीवाइन, जर्मनटाउन, फिलाडेल्फिया वगैरे महत्वाचे भाग सोडले. सर्व बाजूंनी निराशेची परिस्थिती निर्माण झाली असता वॉशिंग्टनला दैवाने हात दिला. इंग्रज सेनानी बर्‌गाॅइन न्यूयॉर्क संस्थानाच्या उत्तर भागात धुमाकूळ घालून अमेरिकनांच्या युद्धक्षेत्रात मधोमध पाचर ठोकून त्यांना धुळीस मिळविण्याचे मनसुबे रचत होता. पण गेट्स या अमेरिकन सेनापतीने त्याच्यावरच डाव उलटविल्याने सॅराटोगा येथे बर्‌गॉइनला ऑक्टोबर १७७७ मध्ये संपूर्ण शरणागती पतकरावी लागली. गेट्सच्या या विजयाने युद्धाचे स्वरूप पालटले. फ्रान्स-स्पेनसारखी राष्ट्रे अमेरिकेच्या बाजूने युद्धात सामील झाली व स्वातंत्र्ययुद्धाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा लाभून अमेरिकेच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. तेव्हा अमेरिकेची संस्थाने स्वतंत्र व स्वायत्त आहेत, असा रिचर्ड हेन्‍री लीचा ठराव काँग्रेसने संमत केला व ४ जुलै १७७६ रोजी ⇨अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सर्वत्र फडकला.\nसॅराटोगाच्या विजयानंतर फ्रान्सने अमेरिकेशी तह करून ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. फेब्रुवारी १७७८ मध्ये स्पेननेही फ्रान्सचे अनुकरण केले. सैन्याची रसद रणक्षेत्रापर्यंत निर्वेधपणे पोहोचणे त्यांच्या आरमारामुळे ब्रिटिशांना मुष्किल झाले. सु. सहा हजार फ्रेंच सैनिक व लाफायेतसारखे अधिकारी वॉशिंग्टनच्या मदतीस आल्याने अमेरिकेची बाजू बळकट झाली. दक्षिणेकडील वसाहतींतून विजय सुलभतेने मिळेल असे वाटून सॅराटोगानंतर क्लिंटन-कॉर्नवॉलिससारखे ब्रिटिश सेनानी दक्षिणेकडे वळले. पण स्वातंत्र्यवादी लोकांच्या कडव्या प्रतिकारामुळे त्यांचे काम बिकट होऊन बसले. शेवटी दक्षिण सोडून कॉर्नवॉलिस न्यूयॉर्ककडे वळला, पण वॉशिंग्टनने त्याला यॉर्कटाउनमध्ये कोंडून धरले व द ग्रासच्या हाताखाली फ्रेंच नाविक दलाने कॉर्नवॉलिसचा जलमार्ग अडविला व तो पुरता कैचीत सापडला. अखेर १९ ऑक्टोबर १७८१ रोजी कॉर्नवॉलिसने शरणागती पतकरली. तथापि दोन वर्षे युद्ध रेंगाळले. पुढे १७८३ मध्ये पॅरिसच्या तहाने स्वातंत्र्ययुद्धाची समाप्ती झाली. तहाच्या वाटाघाटीत ⇨बेंजामिन फ्रँक्लिन व जॉन ॲडम्स यांनी अमेरिकन राष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.\nसबंध कॅनडा अमेरिकेला मिळावा ही अमेरिकनांची मागणी मान्य झाली नाही. पण १७७४ मध्ये कॅनडात सामील केलेल्या मुलुखावरील सत्ता इंग्‍लंडने सोडली. पश्चिमेकडे मिसिसिपी नदी, उत्तरेकडील सुपीरिअर वगैरे सरोवरांच्या परिसरातील प्रांत अशा सरहद्दी ठरून ओहायओच्या खोऱ्‍यासकट सगळा मुलूख अमेरिकेकडे गेला. फ्लॉरिडा स्पेनला मिळाला. अमेरिकन नागरिकांच्या इंग्‍लंडमधल्या सावकारांचे युद्धपूर्व-काळातले कर्ज फेडण्याची व युद्धकाळात राजनिष्ठ अमेरिकनांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी अमेरिकेने घेतली. निर्भेळ लोकशाही, समानता वगैरे तत्त्वांची चर्चा यूरोपातले राज्यशास्त्रधुरंधर वारंवार करीत या तत्त्वांचा आधार घेऊन व इंग्‍लंडचा युद्धात पाडाव करून अमेरिका राष्ट्र अस्तित्वात आल्याबरोबर या तत्त्वांना एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली. अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी व लोकशाहीसाठी लढणाऱ्‍या फ्रेंच सैनिकांना आपल्या देशातील सरंजामी व अनिर्बंध राजेशाही मान्य होणे शक्य नव्हते. साहजिकच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाने फ्रेंच राज्यक्रांती अपरिहार्य होऊन तेथील पुराणी राजसत्ता व सरंजामी समाजरचना संपुष्टात आली. एकोणिसाव्या शतकात यूरोपातील अनेक देशांत राजसत्तेचे उच्चाटन झाले ते काही अंशी अमेरिकेतील लोकशाहीच्या यशामुळेच, असे म्हणता येईल. अमेरिकेच्या यशामुळे इंग्‍लंडला आपल्या वसाहतविषयक धोरणात आमूलाग्र बदल करावा लागून, ब्रिटिश राष्ट्रकुलाचा पाया घातला गेला व जागतिक राजकारणात नवे विचारप्रवाह सुरू झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postअब्दुस समद ख्वाजा\nचँग – कै – शेक\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29181/", "date_download": "2021-09-27T04:19:08Z", "digest": "sha1:NDL2GWAUQRSBTLHKOL7GGXTTMCUUW26Z", "length": 22226, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बाजार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबाजार : सामान्य अर्थाने वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण. ‘बाजार’ हा शब्द पर्शियन भाषेतील मूळ संस्कृत शब्द ‘हट्ट’, यावरून ‘हाट’म्हणजे बाजार असा मराठी भाषेत हा शब्द आला. ‘बाजारहाट’ असाही शब्द ‘बाजार’ या अर्थी रूढ आहे. मात्र बाजार, हाट व गंज यांमध्ये थोडीशी अर्थभिन्नता आहे. ‘बाजार’ म्हणजे रोज किंवा आठवडयाने किंवा नियमित दिवशी भरणारा. ‘हाट’ फक्त नियमित वेळीच भरणारा बाजार आणि ‘गंज’ म्हणजे बाजारपेठ. बाजारांचे वर्गीकरण (अ) विक्रीस ठेवलेल्या वस्तूंच्या अनुरोधाने व (ब) कालमानानुसार करण्यात येते. धान्यबाजार, भाजीबाजार, गुरांचा बाजार इ. पहिल्या प्रकारांत तर दैनिक, साप्ताहिक बाजार हे दुसऱ्या प्रकारात मोडतात.\nबाजारांच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने पैशाचा वापर होण्याआधीचे व पैशाचा विनिमय –माध्यम म्हणून सर्रास वापर होऊ लागल्यानंतरचे बाजार, असे दोन टप्पे पडतात. दहाव्या-अकराव्या शतकांत यूरोपातील सरंजामशाहीमधील बाजार प्रामुख्याने किल्ल्यांच्या तटांखाली किंवा प्रार्थना-मंदिरांच्या आवारांत भरत असत. सरंजामशाही उत्पादनपद्धती ही स्वयंपूर्णतेच्या तत्त्वावर आधारलेली व मर्यादित उत्पादन करणारी असल्याने बाजारही दैनंदिन गरजेच्या वस्तुपुरता मर्यादित असे. अल्प उत्पादन करणारा कारागीर आपल्या वस्तू या बाजारात आणत असे. कालांतराने पूर्वीच्या साध्या बाजाराचे स्थान व्यापारी जत्रांनी घेतले. अशा जत्रा फ्रान्समधील शँपेन प्रांतात भरत असत. मध्ययुगाच्या प्रारंभकाळातील आठवड्याचा बाजार व बाराव्या ते पंधराव्या शतकांत विकसित झालेल्या व्यापारी जत्रा यांमधील एक फरक असा की, पूर्वीच्या बाजारांमध्ये स्थानिक वस्तूची, विशेषत: शेतमालाची, विक्री होई तर जत्रांमध्ये विविध प्रकारचा माल त्यावेळी ज्ञात असलेल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असे. ह्या व्यापारी जत्रांना स्थानिक सत्ताधीशांचे संरक्षण लाभत असे. वाईट रस्ते व चोरांचे भय यांमुळे असे संरक्षण आवश्यक होते. व्यापारी जत्रांची स्वतंत्र पोलीस यंत्रणा व न्यायालये असत. जत्रांमध्ये प्रत्येक वस्तूच्या विक्रीचे दिवस ठरलेले असत. जत्रेच्या अखेरच्या दिवशी चलनाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार होत असत.\nभारतात सोळाव्या शतकातील विजयानगरच्या साम्राज्यातील संपन्न बाजारांचे वर्णन दूमिंग पाइश व फर्नाउन नूनिश या पोर्तुगीज प्रवाशांनी केलेले आहे. बिहारमधील सोनपूर येथे नोव्हेंबर महिन्यातील गंगास्नान पर्वकाळी जगातील सर्वांत मोठा गुरांचा बाजार भरतो तेथे बैलांपासून हत्तींपर्यंत अनेक प्राणी विक्रीस ठेवलेले असतात. धार्मिक उत्सवांच्या व जत्रांच्या निमित्ताने भरणारे बाजार सर्वत्र आढळतात. मुंबईचा घाऊक कापडबाजार ‘मुळजी जेठा मार्केट’ या नावाने प्रसिद्ध आहे.\nउत्तर भारतातील शेतमालाच्या बाजाराला ‘मंडी’ म्हणतात. हापूर (उ. प्रदेश) येथील गव्हाची मंडी विख्यात आहे. शेतमालाच्या बाजारातील विक्री अंडत्यांमार्फत केली जाते.हे अडत्ये शेतकऱ्याना ‘हात-उसन्या’ किंवा आगाऊ रकमा देऊन, त्यांचा माल गुंतवितात. बाजारातील सर्व अडत्ये व व्यापारी यांच्या समक्ष मालाचा लिलाव केला जातो. उत्पादकाला मिळणाऱ्या रकमेतून अडत (कमिशन), धर्मादाय, पांजरपोळ, नगरपालिकेचे कर, क्वचित गुदामांचे भाडे वजा करून उर्वरित रक्कम उत्पादकाला दिली जाते. अशा बाजारांतील गैरप्रकार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने नियंत्रित बाजारपेठा स्थापन केल्या आहेत. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून शेतमालाच्या निरनिराळ्या बाजारपेठांतील आवक व किंमतींची माहिती दरररोज प्रसारित केली जाते.वस्तूंप्रमाणेच मजुरांचाही बाजार अनेक लहान शहरांतून व खेड्यांतून पहावयास मिळतो. आपापली कामाची हत्यारे घेऊन विशिष्ट ठिकाणी रोजंदारी मिळविण्याच्या उद्देशाने जमलेले कारागिरांचे व मजुरांचे थवे अनेक शहरांतूनही पहावयास मिळतात. महाराष्ट्राच्या कोकण विभागातील प्रत्येक गाडीतळाच्या सान्निध्यातील छोटासा बाजार हा वाहतुकीच्या स्वरूपामुळे निर्माण झालेल्या बाजाराचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार समजला जातो.महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी स्थानिक आठवडयाचे बाजार भरत असतात. अशा बाजारांचे महत्त्व खेड्यांच्या आर्थिक-सामाजिक जीवनात मोठे असते. रोजंदारीवरील मजुरांना त्यांचे वेतन आठवडयाचा बाजार-दिवस लक्षात घेऊन देण्याचा प्रघात आहे. बाजाराच्या दिवशी पंचक्रोशीतील निरनिराळ्या गावांचे लोक एकत्र येत असल्याने सामाजिक स्वरूपाच्या देवघेवींचे अनेक व्यवहार पार पडतात.\nआठवड्याच्या बाजारात पंचक्रोशीच्या आर्थिक जीवनाचे, तेथील उत्पादन प्रकारांचे व आर्थिक उलाढालींचे प्रतिबिंब उमटलेले असते. ग्रामीण विभागात लोकोपयोगी सेवा, उदा., दवाखाने, शेतीला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दुकाने इ. बाजाराच्या ठिकाणी निर्माण केल्यास या सेवांचा लाभ ग्रामीण लोकांना अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो. बाजारांची व्यवस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाहिली जाते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nवेब, सिडनी जेम्स आणि बिआट्रिस\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%B2/5510-2-kaalbhairav-lakshami-krupa/", "date_download": "2021-09-27T03:17:56Z", "digest": "sha1:Y552QYCOZUVFUGFFU7MYO7DQY4SR5DX4", "length": 10186, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "दुधा प्रमाणे उफाळून येणार या 3 राशी चे नशिब", "raw_content": "\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\nसूर्य आणि मंगळ कन्या राशी मध्ये, मेष, मिथुन, कर्क राशी ला महालाभ होणार, 12 राशी चे आज चे राशिभविष्य\n25 सप्टेंबर 2021 : या पाच राशी चे लोक शनिवारी भाग्यवान असतील, दैनिक राशिभविष्य\nया तीन राशी ना लक्षपूर्वक खर्च करावा लागेल नाहीतर नुकसान होऊ शकते, सर्व 12 राशी चे राशिभविष्य\nकन्या राशीत बनत आहे ‘बुधादित्य योग’ जाणून घ्या कोणत्या राशी च्या लोकाना धन आणि आदर मिळेल\nरेडमी इंडिया ने गुप्तपणे लॉन्च केला हा बजेट स्मार्टफोन, आज खरेदी करण्याची संधी\nHome/राशिफल/दुधा प्रमाणे उफाळून येणार या 3 राशी चे नशिब\nदुधा प्रमाणे उफाळून येणार या 3 राशी चे नशिब\nV Amit 9:07 am, Tue, 27 April 21\tराशिफल Comments Off on दुधा प्रमाणे उफाळून येणार या 3 राशी चे नशिब\nकर्क : काळ भैरवची कृपा तुमच्यावर सर्वाधिक असेल. आपल्या जीवनात अफाट यश मिळण्याची शक्यता आपण पाहू शकता. काळ भैरवचे स्मरण करुन सुरू केलेले काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.\nपुन्हा पुन्हा प्रयत्न करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानणार नाहीत, तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळेल, तुमचे मन आनंदित होईल.\nकाळ भैरवच्या कृपेने तुमची बिघडलेली कामे नेहमी काहीतरी वेगळी करण्याची सवय बनेल तुम्हाला यश मिळेल. आपल्यात स्वतःचे नशीब बदलण्याची क्षमता आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील.\nकन्या : काळ भैरवच्या कृपेमुळे तुम्ही तुमच्या जीवनात चांगले यश मिळण्याची शक्यता पाहू शकता. काळ भैरवची उपासना करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. येणारी वेळ तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणारा आहे.\nजे लोक प्रयत्न करतात, कधीही हार मानत नाहीत, त्यांची माता लक्ष्मीच्या कृपेमुळे आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. लव्ह लाइफमध्ये प्रचंड यश मिळाल्यासारखे दिसते.\nकाळ भैरव तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सोडवतील. आपल्या आयुष्यात नवीन यश मिळेल. ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल, कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.\nकुंभ : काल भैरवची कृपा तुमच्यावर सतत वाढत आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात विविध प्रकारचे मोठे बदल पहायला मिळतील. काळ भैरव तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करून तुम्हाला यशाचे नवीन मार्ग दाखवतील.\nयेणारा काळ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरेल. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडल्याने मन प्रसन्न होईल.मित्रांविषयी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विश्वासघात एखाद्या विशिष्ट मित्राकडून होऊ शकतो.\nकाळ भैरवची कृपा तुमच्यावर राहील, जेणेकरून तुमचे मन प्रसन्न होईल, तुम्हाला निरंतर नवीन यश संपादन करता येईल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. काळ भैरवा चे नाव घेऊन व्यवसाय सुरू करा, नफा मिळण्याची शक्यता आहे.\nआपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.\nPrevious या 4 राशिला जीवनातील विविध अडचणी मधून आराम मिळेल शिव पार्वती आशिर्वादाने अनेक लाभ मिळण्याचे संकेत\nNext 28, 29 आणि 30 एप्रिल रोजी वेगाने बदलणार नशिब आपल्या अंदाजा पेक्षा जास्त लाभ होणार\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\n27 सप्टेंबर 2021: या चार राशी साठी सोमवार भाग्यवान असेल, या राशीना संकटा पासून मुक्ती मिळेल\nया 4 राशी साठी सोमवार अत्यंत लाभदायक, तर 3 राशी ने सावध राहावे\n26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर : या आठवड्यात 12 राशी चे राशिभविष्य असे असेल\nरविवार च्या दिवशी या राशी चे नशिब सूर्या सारखे चमकेल, 26 सप्टेंबर राशिभविष्य\nमाता लक्ष्मी च्या आशिर्वादा ने बदलणार या राशी चे नशिब, डिसेंबर पर्यंत राहणार कृपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/nissan-indias-big-attractive-beautiful-and-charismatic-suv-the-nissan-magnite-arrives-vb-59135/", "date_download": "2021-09-27T03:47:53Z", "digest": "sha1:CICALUXDZZHR5WD3WGPNWGHWT2PJQSKG", "length": 17752, "nlines": 186, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nissan Magnite | निस्सान इंडियाची मोठी, आकर्षक, सुंदर आणि 'करिस्मॅटिक' एसयुव्ही- द निस्सान मॅग्नाईट आली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nNissan Magniteनिस्सान इंडियाची मोठी, आकर्षक, सुंदर आणि ‘करिस्मॅटिक’ एसयुव्ही- द निस्सान मॅग्नाईट आली\nनिस्सान इंडियाची मोठी, आकर्षक, सुंदर आणि 'करिस्मॅटिक' एसयुव्ही- द निस्सान मॅग्नाईट आली\nयात एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी, क्रूझ कंट्रोल, ३६०-अंशातील अराऊंड व्ह्यू मॉनिटर आणि निस्सान कनेक्ट या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. चोखंदळ भारतीय ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या निस्सान मॅग्नाइटमधील प्रत्येक ग्रेड अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक तयार करण्यात आल्या आहेत.\nभारतभरात डीलरशीप आणि वेबसाइट्सवर आजपासून बुकिंगला सुरुवात\nखास सादरीकरणाची किंमत सुरू होत आहे रु. 4,99,000 (एक्स-शोरूम) रुपयांपासून\nखास सादरकरणाची ऑफर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू\nया क्षेत्रात पहिल्यांच वेबसाइटवर व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्हही उपलब्ध\nनवी दिल्ली : निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत आणि देशभरातील निस्सान डीलरशीप तसेच https://book.nissan.in/ या त्यांच्या वेबसाइटवर बुकिंग सुरू झाल्याचीही घोषणा केली. ही मोठी, आकर्षक, सुंदर आणि ‘करिस्मॅटिक’ एसयूव्ही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत रु. 4,99,000 (एक्स-शोरूम) या खास सादरीकरणाच्या किमतीत उपलब्ध आहे.\nनवी निस्सान मॅग्नाइट म्हणजे भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठीच्या निस्सान नेक्स्ट धोरणातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ म्हणजेच जगासाठी भारतात निर्मिती करण्याचे ध्येय बाळगून नवी निस्सान मॅग्नाईट सादर आहे या वर्गातील अभूतपूर्व आणि सर्वोत्कृट अशा २० वैशिष्ट्यांसह. यामुळे ग्राहकांना ही गाडी बाळगण्याचा अत्यंत अनोखा, नाविन्यपूर्ण आणि सहजसुंदर अनुभव मिळेल,” असे निस्सान मोटर इंडियाचे अध्यक्ष सिनान ओझकोक म्हणाले.\nसमृद्ध करणारा अनुभव देण्यासाठी सातत्याने नाविन्यावर भर देण्याच्या निस्सानच्या तत्वाला अनुसरून निस्सानचे ख्यातनाम तंत्रज्ञान त्यांच्या सर्व मॉडेल रेंजमध्ये उपलब्ध आहे. यात एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी, क्रूझ कंट्रोल, ३६०-अंशातील अराऊंड व्ह्यू मॉनिटर आणि निस्सान कनेक्ट या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. चोखंदळ भारतीय ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या निस्सान मॅग्नाइटमधील प्रत्येक ग्रेड अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक तयार करण्यात आल्या आहेत.\nजागतिक बाजारात रेनॉ कायगर शो कार (KIGER SHOW CAR) चे आगमन\nतंत्रज्ञानस्नेही भारतीय ग्राहकासाठी निस्सानच्या पर्यायी ‘टेक पॅक’मध्ये वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, एम्बियंट मूड लायटिंग, पडल लॅम्प्स आणि हाय एंड स्पीकर्सचा समावेश आहे.\nनिस्सान इंडियाने आज या क्षेत्रातील पहिलीच टेस्ट ड्राइव्ह सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात ग्राहकांना कुठेही त्यांच्या वैयक्तिक डिव्हाइसवरून नव्या निस्सान मॅग्नाईटचा अनुभव घेता येईल. गाडी चालवण्याच्या या अनोख्या अनुभवामुळे निस्सान ग्राहकांना व्हर्च्युअल सेल्स कन्सलटंटसोबत नवी ‘करिस्मॅटिक’ एसयूव्ही चालवण्याची अनोखी संधी मिळते.\nजागतिक बाजारात रेनॉ कायगर शो कार (KIGER SHOW CAR) चे आगमन\n१ जानेवारीपूर्वी करा हे काम; अन्यथा…\nनवी निस्सान मॅग्नाईट सादर केल्याने निस्सानने भारतीय बाजारपेठेतील आपल्या ग्राहककेंद्री प्रवासातील एक संस्मरणीय टप्पा गाठला आहे. खासकरून आमच्या चोखंदळ भारतीय ग्राहकांसाठी आम्ही मोठी, आकर्षक, सुंदर आणि 'करिस्मॅटिक' एसयूव्ही खास सादरीकरणाच्या किमतीत उपलब्ध करून देत आहोत. तंत्रज्ञान आणि महत्त्वाकांक्षेत अत्यंत वरचा दर्जा गाठणारी नवी निस्सान मॅग्नाईट नवे मापदंड स्थापित करेल, असा आम्हाला विश्वास आहे\nराकेश श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक. निस्सान मोटर इंडिया\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-lockdown-photos-6171/", "date_download": "2021-09-27T03:46:37Z", "digest": "sha1:6BUZYSLAR2RQCPQUC5CKZTJMEXZKIO23", "length": 11891, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | लॉकडाऊनच्या काळातील मुंबई दर्शन भाग - २ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n ऑक्टोबर महिन्यात तब्बल २१ दिवस Bank Holidays; महत्त्वाची कामे वेळेतच उरका अन्यथा…\nड्रायव्हिंग लायसन्स Rules Changes; आता मोबाइलमध्ये असतील ही कागदपत्रे तर पोलिसही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत; वाचा सविस्तर\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nमुंबईलॉकडाऊनच्या काळातील मुंबई दर्शन भाग – २\nमुंबई कधीच झोपत नाही. ती नेहमी सुरु असते. मात्र कोरोनामुळे सध्या देशभर असलेल्या लॉकडाऊनमुळे सतत धावणारी मुंबई शांत झाली आहे. असे असताना मुंबईतले जीवनावश्यक सेवा पुरवणारे अव्याहतपणे सेवा देत आहेत.\nमुंबई कधीच झोपत नाही. ती नेहमी सुरु असते. मात्र कोरोनामुळे सध्या देशभर असलेल्या लॉकडाऊनमुळे सतत धावणारी मुंबई शांत झाली आहे. असे असताना मुंबईतले जीवनावश्यक सेवा पुरवणारे अव्याहतपणे सेवा देत आहेत. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक हात राबत आहेत. मुंबईतील जीवन दाखविणारी ही खास छायाचित्रे. छायाचित्रकार स्वप्नील शिंदे यांच्या नजरेतून लॉकडाऊनच्या काळातील मुंबई दर्शन भाग – २\nसांताक्रुझ विमानतळावर सुरक्षेचे कर्तव्य बजावताना भारतीय जवान\nबोरिवलीमध्ये खुल्या भाजी मार्केटची सोय करण्यासाठी सज्ज\nजेवण बनविणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी पडू नये म्हणून कार्यतत्पर\nकिराणा सामानाची दुकानेही सुरु आहेत फक्त जरा अंतराची शिस्त पाळा\nआमची सेवा पण सुरु आहे बरं का…\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://krushival.in/category/alibag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-27T04:14:45Z", "digest": "sha1:7O7ID3DY6TTW5HWQS67NFOSIKEFD5TYV", "length": 11499, "nlines": 312, "source_domain": "krushival.in", "title": "पेण - Krushival", "raw_content": "\nपांडुरंग म्हात्रे यांचे निधन\nपेण तालुक्यातील सेतू महा ई-सेवा केंद्रातून नागरिकांची लूट\nअलिबाग- पेण मार्गावर खड्ड्यात कॉइल वाहून नेणाऱ्या ट्रेलरचा अपघात\nपर्यावरणस्नेही गणपती सजावट स्पर्धेचे निकाल जाहीर\nशिक्षक राम भोईर, किशोर पाटील आणि विनोद म्हात्रे यांनी पर्यावरण स्नेही गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले...\nआयटीआय प्रवेश पुन्हा सुरु\nवावोशी | वार्ताहर |कर्जत, खालापूर तालुक्यातील दहावी पास विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ज्या विद्यार्थ्याकडून आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याचे राहुन गेले...\nस्वप्नाली डोईफोडे पेणच्या तहसिलदार\n| पेण | वार्ताहर | तहसीलदार डॉ.अरूणा जाधव यांच्या बदलीमुळे रिक्त झालेला पेण तहसीलचा कार्यभार स्वप्नाली दिलीप डोईफोडे यांनी मंगळवारी स्वीकारला....\nगौळवाडीच्या प्रा.शिक्षिकेची लबाडी उघड\nपेण तालुक्यातील पाबळ केंद्रामध्ये रा.जि.प.शाळा गौळवाडी येथे या शाळेच्या शिक्षकांनी नॅशनल टीव्हीवर चुकीची माहिती देऊन आपल्यावर...\nप्रतिक वाघमारेचे एमपीएससी परीक्षेत यश\nरायगड जिल्ह्यातील पेण मधील प्रतिक अरविंद वाघमारे याने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर एमपीएससीची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग...\nएसटी कर्मचार्‍यांची परवड सुरूच\nना वेळेवर पगार, ना वैद्यकीय सोयी सुविधापगाराविनाच कर्मचारी करताहेत सणवार पेण गेली दोन वर्षे कोरोना संकटाने संपूर्ण जगावर...\nगौळावाडीच्या प्रा.शिक्षिकेची लबाडी उघड\nरजा मंजूर नसतानाही रजेवरपेण | वार्ताहार |पेण तालुक्यातील पाबळ केद्रांमध्ये रा.जि.प.शाळा गौळावाडी येथे या शाळेच्या शिक्षकांनी नॅशनल टीव्हीवर चुकीची माहिती...\nमहिला बचत गटांसाठी सखी वन स्टॉप सेंटरचा उपक्रम\n14 सप्टेंबर रोजी मंगळवारी सखी वन स्टॉप सेंटर रायगडतर्फे पेण तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील महिला बचत गटांना...\nजेएसडब्ल्यू मारहाण प्रकरणावरुन अफवांना उत\nपेण | वार्ताहार |जे.एस.डब्ल्यू स्टील कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीवरुन पेणमधील शिवसेना नेत्याला पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसीटी कलम लावण्यात...\nअंमली इजेक्शन प्रकरणाचा तपास मंदावला\nआजाराचे कारण देत आरोपी रुग्णालयातपेण | प्रतिनिधी |घातक इंजेक्शन प्रकरणाचा तपास मंदावत चालल्याने पेणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी...\nBrowse by Category Select CategoryEntertainment (3)KV News (95)sliderhome (1,587)Technology (3)Uncategorized (148)ई- पेपर (7)कार्यक्रम (3)कोंकण (334) ठाणे (17) पालघर (3) रत्नागिरी (147) सिंधुदुर्ग (22)क्राईम (145)क्रीडा (235)चर्चेतला चेहरा (1)देश (493)राजकिय (269)राज्यातून (655) कोल्हापूर (19) नाशिक (11) पंढरपूर (33) पुणे (38) बेळगाव (2) मुंबई (313) विजापूर (2) सांगली (8) सातारा (12) सोलापूर (22)रायगड (2,019) अलिबाग (512) उरण (154) कर्जत (180) खालापूर (106) तळा (9) पनवेल (234) पेण (104) पोलादपूर (60) महाड (158) माणगाव (83) मुरुड (131) म्हसळा (29) रोहा (117) श्रीवर्धन (38) सुधागड- पाली (88)विदेश (110)शेती (45)संपादकीय (138) संपादकीय (67) संपादकीय लेख (71)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/957860", "date_download": "2021-09-27T05:03:01Z", "digest": "sha1:455MVLJEMN2MBH7HPJUPK4NFDI447NAL", "length": 2915, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९९२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. १९९२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३६, १६ मार्च २०१२ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n२३:४५, १५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n१७:३६, १६ मार्च २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_57.html", "date_download": "2021-09-27T04:36:34Z", "digest": "sha1:XJZ3RPRSPD7CP7AS2L5GVWULC5GZRTI3", "length": 16240, "nlines": 168, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "जुन्या फोटोनंतर आता छोटी प्रेमकथा हॅशटॅग लोकप्रिय | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nजुन्या फोटोनंतर आता छोटी प्रेमकथा हॅशटॅग लोकप्रिय\nजुन्या फोटोनंतर आता छोटी प्रेमकथा हॅशटॅग लोकप्रिय\nसोमेश्वरनगर दि १४ एप्रिल\nलॉकडाऊन नंतर सोशल मीडियावर अफलातून हॅशटॅग सुरु झालेत. लोकांना घरी बसल्या बसल्या काहीतरी नवं काम यामुळे मिळाल्याचं दिसतंय. मागच्या पंधरवाड्यात जुन्या फोटोंचा धुमाकूळ सुरू होता. आता या पंधरवाड्यात #छोटी_प्रेमकथा नावाचा हॅशटॅग लोकप्रिय झालाय.\n#छोटी_प्रेमकथा या हॅशटॅगने सर्वात जास्त धुमाकूळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीवेळेच्या फोटोने घातला आहे. या दोघांची #छोटी_प्रेमकथा 72 तासातच संपल्याचे देशाने पाहीले होते. अनेकांनी आपल्या प्रेमकथेचा शेवट कसा झाला याचे मजेशीर किस्से अगदी छोट्या ओळीत सांगून मोकळे झाले आहेत. ‘लग्नाला नक्की ये’, असे म्हणून आपल्या प्रेमाचा शेवट कसा झाला हे अनेक जण #छोटी_प्रेमकथा मधून व्यक्त होताना दिसत आहे. मेसेज डिलीट करा हे रोजच्या वापरातले वाक्यही मजेदारपणे सांगितले जात आहे. सैराटमधील लंगड्याचे फोटो वापरून #छोटी_प्रेमकथा सांगितली जात आहे. एकूणच छोट्या प्रेमकथेचा फेसबूकवर महापूर आलेला आहे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : जुन्या फोटोनंतर आता छोटी प्रेमकथा हॅशटॅग लोकप्रिय\nजुन्या फोटोनंतर आता छोटी प्रेमकथा हॅशटॅग लोकप्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-09-27T05:00:05Z", "digest": "sha1:46TJ7VOLHPVGQDAI4SDVYKZDNJUQ7DAK", "length": 4271, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:युएफा यूरो २०१२ अंतिम संघ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:युएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nयुएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nचेक प्रजासत्ताक • ग्रीस • फ्रान्स • इंग्लंड\nक्रोएशिया • आयर्लंडचे प्रजासत्ताक\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39250", "date_download": "2021-09-27T03:16:22Z", "digest": "sha1:LCD544FLPTRDZPBOIQWZ2LFC7V6YTVWX", "length": 11155, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीत पेन्सिल्स - The Emperor Penguin and its chicks | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nफॅब्रिआनो अ‍ॅसिड फ्री पेपर 200g/m2\nरंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम): http://www.maayboli.com/node/37011\nरंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872\nरंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728\nरंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195\nरंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502\nसफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557\nचित्र तर खुपच सुंदर आहे, मादी\nचित्र तर खुपच सुंदर आहे, मादी पण हवी होती, चित्रात त्यांच्या फॅमिली रियुनियनचा सोहळा, खुप आनंदाचा असतो.\n कृष्णधवल चित्र आणि चोच मानेवर किंचित रंग, भरपूर मोकळ्या जागेने आणिक मजा आली.\nवा खुपच सुरेख आहे चित्र.\nवा खुपच सुरेख आहे चित्र.\nमस्तच....ते सगळ्यात छोटं वेंधळं पाहणार पिलु कसलं गोड दिसतंय आणि बाबा पेंग्विनची शान तर औरच..\nसगळंच कुटूंब आवडलं..एक पाठमोरंही दाखवलंय...सो क्युट...\nप्रत्यक्ष बघायला मिळालं भन्नाट\nअहा.......एकदम गोड फॅमिली गेट\nअहा.......एकदम गोड फॅमिली गेट टु गेदर\nशेडिंग खुप सुंदर जमलय\nतुमची या माध्यमावर जबरदस्त पकड आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून गणेश पावले\nमाझा जलरंगाचा जुना प्रयत्न वर्षा\nमाझे नविन पेंटीग्स :) यशस्विनी\nरंगीत पेन्सिल्स - रँडम सबजेक्ट्स... वर्षा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_67.html", "date_download": "2021-09-27T03:38:54Z", "digest": "sha1:TPX62236ZQ6OA7JAMXB3HOD6RHF5R4DN", "length": 17280, "nlines": 172, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "प्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला- सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nप्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला- सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार\nप्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला- सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार\nसोमेश्वरनगर दि १६ एप्रिल\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना गावातील नागरिकांचा सर्व्हे करण्यासाठी सांगण्यात आले आहे, मात्र या शिक्षकांनी चक्क शाळेतील मुलांनाच सर्व्हे साठी जुंपल्याची बाब सोमेश्वरनगर परिसरात उघड झाली आहे.\nबारामती शहरात कोरोनाचे सात रुग्ण सापडल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना या आजारावर मात करण्यासाठी एकीकडे देशात आदर्शवत ठरेल असा बारामती पॅटर्न राबविला जात असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार घडत आहेत.\nबारामती तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना घरोघरी जाऊन कुणाला सर्दी, खोकला, ताप, इतर कुठला आजार आहे का, परदेशवारी, शहरातून आलेले आहेत का, नाव, वय मोबाईल नंबर अशी माहिती जमा करून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दुपारी २ वाजेपर्यंत जमा करावयाची आहे. यानंतर ग्रामपंचायत ही माहिती तालुक्याच्या गटविकास आधिकाऱ्यांना पाठवीत आहे.\nहे काम प्रथिमिक शिक्षकांना सांगण्यात आले असून हे शिक्षक मात्र शाळेतील मुलांना ही माहिती जमा करण्यासाठी राबवून घेत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.\nवास्तविक हे काम शिक्षकांनीच करणे अपेक्षित आहे. याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करू\nराहुल काळभोर- गटविकास अधिकारी बारामती\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\n नीरा येथे गोळीबारात कुख्यात गुंड गणेश रासकर ठार\nनीरा : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर टीम------ पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घट...\n मागील गळीत हंगामाचा अंतिम दर ३१०० रुपये\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ...\nएक उत्कृष्ठ चीफ इंजिनियर हरपला : सोमेश्वर कारखान्याचे सुखदेव टेंगले यांचे निधन\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज-------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज ...\nबारामती l हृदयद्रावक...'त्या' बहिणीसाठी ठरली भावाची रक्षाबंधनची अखेरची साडी : मासाळवाडीचे होमगार्ड प्रशांत गोरे यांचा मृत्यू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचा मृत्यू झाला आहे ते २५ वर्षाचे होते...\nपुढील आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा धुमधडाका वाजणार : निवडणूक प्राधिकरणाची माहिती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी ...\nखेळाडू घडवणारा अवलिया हरपला : प्राध्यापक पी एम गायकवाड यांचे निधन\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गा...\nसोमेश्वरनगर येथील अपघातात कोऱ्हाळे येथील युवकाचा मृत्यू\nकोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...\nशाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली\nसोमेश्वरनगर : प्रतिनिधी सोमेश्वर रिपोर्टर न्युज------- बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वाय...\nअखेर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं : २० सप्टेंबर पासून 'सोमेश्वर' ची रणधुमाळी सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर न्युज------- राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून २० सप्टेंबर पासून या निवडणु...\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश\n'सोमेश्वर' ची निवडणूक पुन्हा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलली : वाचा सविस्तर काय आहे आदेश सोमेश्वरनगर : प्रतिनिधी गेल्या दीड व...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : प्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला- सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार\nप्राथमिक शिक्षकांनी मुलांनाच जुंपले सर्वेच्या कामाला- सोमेश्वरनगर परिसरातील प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/10452", "date_download": "2021-09-27T04:25:25Z", "digest": "sha1:U2Y32EVTEEA3INTCVDJNEQTMO5QYUZSZ", "length": 8781, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘एनबीएफसीं’पुढचे संकट टळले–आदित्य पुरी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘एनबीएफसीं’पुढचे संकट टळले–आदित्य पुरी\nपैशांच्या तरलतेच्या मुद्द्यावरून संकटात सापडलेल्या एनबीएफसींपुढचे (बिगर बँकिंग वित्त संस्था) मोठे संकट टळले आहे. मात्र परिस्थिती पूर्व पदावर यायला 12 ते 18 महिने लागतील असा आशावाद एचडीएफसी बँकेच्या आदित्य पुरी यांनी व्यक्त केला आहे. ब्लूमबर्ग या इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nनियामक संस्था आरबीआय आणि सरकार यांच्या प्रयत्नामुळे भारतात लेहमन ब्रदर्स सारखी परिस्थिती उदभवली नाही. वेळीच नियामक संस्थांनी केलेला हस्तक्षेप आणि मालमत्ता विक्रीच्या माध्यमातून पैशांची तरतूद करणे सोपे झाले. त्यामुळे आयएल अँड एफएस सारखी देशातील मोठ्या एनबीएफसीला सावरणे सोपे झाले.\nपैशाच्या तरलतेच्या मुद्द्यामुळे आयएल अँड एफएस संकटात आल्यानंतर भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. सेन्सेक्स तब्बल 3000 अंशांनी घसरला होता. त्याचबरोबर म्युच्युअल फंड क्षेत्राला देखील मोठा बसला होता.\n‘इंडिगो पेंट्स’ची दमदार नोंदणी\nएसबीआयचे 13 हजार कोटी मोकळे\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/2312", "date_download": "2021-09-27T03:14:08Z", "digest": "sha1:K5FMIQQVZWONYTRQGSFP2VF6AK2JL6QP", "length": 9510, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "मोठे correction ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसलग 1800 अंशांच्या वाढीनंतर शेअर बाजारात मोठ्या “करेक्‍शन’ची भीती असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजारात पुनर्प्रवेशासाठी वाट बघत आहेत. एका बाजूला “शेअरचे भाव महाग झाले आहेत,’ असा सावध पवित्रा घेत सर्वसामान्य गुंतवणूकदार “करेक्‍शन’ची वाट बघत आहेत; तर दुसरीकडे देशी व परदेशी वित्तीय संस्था चढाओढीने बाजारात गुंतवणूक करीत आहेत. सध्याही हा ओघ फार कमी झालेला नाही.\nआपला शेअर बाजार महाग झाला आहे, अशी सार्वत्रिक चर्चा चालू आहे. याचे विश्‍लेषण पाहूया. जानेवारी 2008 मधील आकड्यांशी तुलनात्मक आजची परिस्थिती बघता, 2008 मध्ये “निफ्टी’चा पीई -22 होता; आजचा 24.37 आहे. तेव्हा विकासदर 9.7 होता; आजचा 7.1 आहे. तेव्हा औद्योगिक उत्पादन निर्देशांक 13.7 होता; आज तो 2.7 आहे. कच्च्या तेलाचा भाव 93 डॉलर प्रतिबॅरल होता, आज तो 50 आहे. यावरून स्पष्ट दिसत आहे, की जानेवारी 2008 च्या तुलनेत आजचा आपला बाजार महाग आहे. यावरून “निफ्टी’त 9150 अंशांपर्यंत “करेक्‍शन’ अपेक्षित आहे; परंतु आजच्या परिस्थितीत लगेच हे घडेल, असे वाटत नाही. पावसाची उत्तम सुरवात आणि दुसरीकडे वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याची अंमलबजावणी एक जुलैला होत असल्याने बाजाराला आधार मिळाला आहे; परंतु “योग्य मूल्य’ या निकषांवर बाजारात “करेक्‍शन’ होणारच, यात शंका नाही; पण त्याचे अजूनही स्पष्ट संकेत दिसत नाहीत. 9513 अंशांखाली “निफ्टी’ टिकल्यास ते शक्‍य होऊ शकेल.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nटाटा डिजिटल इंडिया फंड\n* शेअर बाजार समज आणि गैरसमज *\nरिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा उपयोग —\nरियल इस्टेट मधील गुतंवणूक किती योग्य\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtralokmanch.com/2020/05/26/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83/", "date_download": "2021-09-27T03:47:50Z", "digest": "sha1:OLNJASLQY75R6OZRPYZQ27XLS2WSA5FV", "length": 23236, "nlines": 126, "source_domain": "maharashtralokmanch.com", "title": "पावसाळ्यात आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत समन्वय ठेवा; रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Maharashtra Lokmanch", "raw_content": "\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nपावसाळ्यात आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत समन्वय ठेवा; रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nMay 26, 2020 maharashtralokmanch\t0 Comments\tआपत्ती व्यवस्थापन, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. २६ : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते.\nया व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे तसेच मुंबई पालिका आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाऊस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाऊस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.\nज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.\nआपण आपत्तीत बचावकार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.\nगेल्या वर्षीप्रमाणे सांगली – कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको\nगेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या\nकोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत\nमुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधांनिशी काम करू लागलो. नालेसफाई, त्यांचे खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्त्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तात्काळ बुजविणे महत्त्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्नधान्य, औषधी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.\nविभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसाठी चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या, असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.\nमेघदूत आणि उमंग मोबाईल एप\nभारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की, राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाऊस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला होता असे ते म्हणाले.\nमुंबईतील हवामान विभागाचे संपर्क\nमुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाऊस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.\nमुंबईतील हवामान विभागाचे संपर्क क्रमांक ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४७१९ आणि ईमेल acwc.mumbai@gmail.com असे आहेत.\nपावसाळ्यात समस्या येऊ नये म्हणून मुंबई पालिका सज्ज\nमुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात मुंबईत बांधकामे सुरु असणाऱ्या संस्थांकडून विनंती करण्यात आल्या होत्या. १ हजारपेक्षा जास्त परवानग्या प्रलंबित होत्या. त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन मुंबईत बांधकामांच्या ठिकाणी मान्सून पूर्व सुरक्षिततेसाठी, तसेच डेब्रिज काढणे वगैरेची कामे सुरु झाली आहे. मुंबईतील ४०० किमीचे नाले ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहेत.\nप्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने रेकी करून त्यांच्या भागात गटारे व चेंबर्स उघडी नाहीत ना याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे. हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य केले आहे. मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वस्त करून पालिका आयुक्त म्हणाले की, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीचे सफाईचे ७७% काम पूर्ण झाले आहे.\n३२४ पाणी उपसणारे पंप कार्यान्वित आहेत. पुराचे पाणी उपसा करण्यासाठी ६००० लिटर्स प्रती सेकंद पाणी उपसणारी यंत्रणा देखील सुरु आहे असे ते म्हणाले. कुर्ला, सायन येथे पाणी साचू नये म्हणून मोठ्या शक्तिशाली क्षमतेचे पंप बसवले आहेत. रस्त्यांची ६०९ कामे १० जूनपर्यंत पूर्ण करणार असून ३२ पूल दुरुस्ती कामे सुरु आहेत.\n५६१ मृत झाडे पूर्णपणे तोडायची असून १,१७,००० झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये पावसाळ्यातील विविध रोगांमुळे मुंबईत २० मृत्यू झाले होते. यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्ल्यू या रोगांचा समावेश होता. यंदा मे महिन्यापर्यंत गॅस्ट्रोमुळे १८०२, मलेरिया ५१९, हेपेटायसीस १८८, स्वाईन फ्ल्यू चे ४२ असे रुग्ण आढळले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.\nमध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.\nगेल्या वर्षी कल्याण, सांगली, कोल्हापूर येथे नौदलाने अविरत काम करून अनेकांचा जीव वाचवला आमचे दल मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी हेलीकॉप्टरने सज्ज आहे असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.\nतटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी ९ जहाजे तयार असून ८ एअरक्राफ्ट देखील आहेत. याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यात येईल.\nराष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे १८ टीम्स असून (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवावा असेही ते म्हणाले. भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कंपन्या या आम्ही तयार ठेवल्या आहेत. सेन्ट्रल कमांडिंग सेंटरमधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळाव्यात म्हणजे प्रत्यक्ष नियोजन करता येणे शक्य होईल अशी सुचना त्यांनी केली. माजी सैनिक यांचा लष्कर आणि प्रशासनात चांगले समन्वयक म्हणून काम करतील अशी सूचनाही त्यांनी केली.\n← परदेशातील २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत\nकोरोना – अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३० हजार पास वाटप, ५ लाख ६५ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ५ कोटी ४८ लाखांचा दंड →\nकोरोना गेलेला नाही, लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘सिरम’मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n….तर भावी सहकारी, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण\nएचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा तिसरा विजय\n‘अतुल’नीय कामगिरीमुळे ‘जनशक्ती’ चा उदय \nशेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भारत बंद’ला संभाजी ब्रिगेड’चा जाहीर पाठिंबा-चंद्रशेखर घाडगे\n‘त्या’ व्हिडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही- आमदार सुनील कांबळे\nउद्या सायंकाळपर्यंत गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत\nआमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर\nपुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण\nबहुप्रतीक्षित ’83’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rohanprakashan.com/rohan-award-news/", "date_download": "2021-09-27T03:44:50Z", "digest": "sha1:FLYWTSXZ36WYECSYYTXUI3BPJYH5RS3S", "length": 25427, "nlines": 285, "source_domain": "rohanprakashan.com", "title": "‘रोहन’च्या निर्मितिमूल्याला विशेष दाद - Rohan Prakashan", "raw_content": "\n‘रोहन’च्या निर्मितिमूल्याला विशेष दाद\nएखाद्या चांगल्या कामाला मिळालेले पुरस्कार अनेक अर्थाने मोलाचे असतात. विशेषत: जेव्हा पुस्तकाला पुरस्कार मिळतो त्यात लेखकाची लेखनप्रक्रिया जशी महत्त्वाची असते, तशीच प्रकाशकाची निर्मितिप्रक्रियाही महत्त्वाची असते. संपादकापासून आर्टिस्टपर्यंत आणि मुद्रितशोधनापासून छपाई-बांधणीपर्यंत एक मोठी टीम पुस्तकाला रूप आणि आकार देत असते. म्हणूनच लेखकाला किंवा पुस्तकाला मिळणाऱ्या पुरस्कारांत या टीमचाही हातभार असतो, असं आम्ही मानतो.\n२०२१ सालची सुरुवात रोहन प्रकाशनासाठी आनंदाची वार्ता घेऊन आली. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे ‘रोहन प्रकाशन’ला चार पुरस्कार जाहीर झाले. पुस्तकाचं नाव व साहित्यप्रकार पुढीलप्रमाणे :\n म्हणताना… (उत्कृष्ट निर्मिती – ललितेतर / लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर)\n म्हणताना… (मुखपृष्ठ, प्रौढ – ललितेतर / चित्रकार : अन्वर हुसेन )\nअंधाराचं गाव (मुखपृष्ठ, बाल / चित्रकार : राजेश भावसार)\nबबडू बँकेत (उत्कृष्ट निर्मिती / लेखक : विजय तांबे)\nया पुरस्कारांपाठोपाठ ‘रोहन’ला आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाला तो ‘तू माझी चुटकी आहेस’ या पुस्तकासाठी लेखक फारूक काझी यांना. ‘चंद्रपूर, सूर्यांश साहित्य संस्थे’तर्फे हा पुरस्कार दिला जातो. लहान मुलांचं भावविश्व उलगडणाऱ्या या पुस्तकाची ही यथोचित दखल आहे.\nसंगीत, साहित्य, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये लीलया मुशाफिरी करणारं तरुण व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. आशुतोष जावडेकर यांची ख्याती आहे. त्यांनी दंतवैद्यकाची पदवी घेतलेली असली तरी त्यासोबतच त्यांनी इंग्रजी साहित्यात प्रथम क्रमांकासह एम.ए केलं आहे. डिस्कोर्स समीक्षा व स्थलांतर वाङ्मय हे प्रधान अभ्यासविषय असून त्यावरील त्यांचा इंग्रजी शोधनिबंध प्रसिद्ध आहे. संगीतविषयक पुस्तकांबरोबर त्यांनी कादंबरीलेखन केलं असून या पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत. याशिवाय त्यांनी संगीतकार व गायक म्हणून तीन संगीत व्हिडिओंची निर्मिती केली आहे. मुंबई विद्यापीठ, मदुरा कॉलेज (मदुराई), आयआयएएस (सिमला) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) इत्यादी ठिकाणी इंग्रजीमध्ये साहित्य विषयावर प्रमुख.\n‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’\n– डॉ. आशुतोष जावडेकर\nसाहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा\nपत्रकार, सर्जनशील लेखिका, बालसाहित्याच्या आंतरराष्ट्रीय संशोधक अभ्यासिका व भाषाविषयक चळवळीच्या प्रणेत्या म्हणून स्वाती राजे यांची ख्याती आहे. त्यांनी सकाळ दैनिकात १४ वर्षं पत्रकारिता केली असून विविध दिवाळी अंकांमधून कथा, बालसाहित्य, लेख असं लेखन केलं आहे. तसंच लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांचं संवादलेखनही केलं आहे. तसंच मुलांमध्ये भाषेची गोडी वाढावी व त्यांना वाचनाचं महत्त्व समजावं यासाठी त्यांनी 'भाषा फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली असून त्यांअतर्गत त्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. बालसाहित्याच्या अभ्यासिका या नात्याने त्यांनी चीन, दक्षिण आफ्रिका, स्पेन, इंग्लंड, इंडोनेशिया, थायलंड, स्वीडन, डेन्मार्क, मेक्सिको आदी देशांत विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत व चर्चासत्रांत आपले शोधनिबंध सादर केले आहेत. बालसाहित्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल' (इबी) या संस्थेच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. त्यांची आठ बालकथांची पुस्तकं प्रकाशित असून त्या पुस्तकांचे इंग्रजी तसंच कोकणी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या लेखनाला व कार्याला विविध राज्य शासनाबरोबरच राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.\nजादूची. राक्षसाची. अंधाराची आणि\nअंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा\nराक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला\nउजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.\nआलं का यश त्यात तिला\nगोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची\nजादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि\nतितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…\nमुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख\nराष्ट्रीयीकृत बँकेत तीस वर्षे नोकरी. नंतर स्वेच्छानिवृत्ती. तीन कथासंग्रह प्रकाशित. तरुणपणापासून समाजकार्याची आवड. विविध सामाजिक संघटनांशी संबंधित. चौथी औद्योगिक क्रांती अर्थात एआयचे भविष्यात होणारे परिणाम हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात.\nबँकेचे व्यवहार कसे चालतात\nबँकेत खाती किती प्रकारची असतात\nबचत खातं (Saving Account) कसं उघडायचं\nमुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय \nएटीएममधून पैसे कसे काढायचे\nडेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो\nचेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय \nNEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे \nमुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत\nअसे अनेक प्रश्न पडत असतात.\nदीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या\nलेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात\nमुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,\nरंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.\nमुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.\nतू माझी चुटकी आहेस\nफारुक एस. काझी सांगोला येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्रात एम.ए. केलं असून डी.एड., बी.एड., डी.एस.एम. इ. पदव्या संपादन केल्या आहेत. बालसाहित्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून पालकत्वावरही ते नियमित लेखन करतात. मराठी बालसाहित्यात उपेक्षित राहिलेल्या समाजाच्या जाणिवा, परिसर, भावभावना त्यांनी आपल्या कथांतून मांडताना बालकथांचा एक नवीन अनुबंध आकारास आणला आहे. तात्पर्य देणारे, संस्कार करणारे लेखन टाळून मुलांना वाचनाचा आनंद देणारे आणि वाचताना त्यांना प्रश्न पडतील, ते विचार करतील आणि स्वत: काही शोधून काढतील असं साहित्य निर्माण करण्यास ते आग्रही आहेत.\nया गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी \nआपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.\nगोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…\nAshutosh Javadekar, वा म्हणताना, तू माझी चुटकी आहेस आणि इतर कथा, अन्वर हुसेन, Awards, पुरस्कार, सर्वोत्कृष्ट निर्मिती, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, अंधाराचं गाव, बबडू बँकेत, सूर्यांश साहित्य पुरस्कार, Vijay Tambe, Anwar Husain, Congratulation, अभिनंदन, दाद\nहृषीकेश पाळंदे यांना युवा गौरव पुरस्कार\nहृषीकेश पाळंदे यांना २०२१चा साहित्य क्षेत्रातील ‘युवा गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.\n२०१९ सालच्या यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारांमध्ये ‘रोहन’च्या तीन लेखकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.\nनदीमित्र : मल्हार इंदुलकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nडेलमा (अरबस्तानच्या अनवट वाटा)\nखाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर (मंझिल से बेहतर… हैं रास्ते\nअनुभवकथन अनुभवपर अनुवादित अनुवादित कथा-कादंबरी अर्थशास्त्र आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आहार विषयक उपयुक्त विज्ञान कविता कोश कौशल्य गिर्यारोहण गुंतवणूक ग्रंथप्रेम चरित्र चित्रपट जीवनशैली तंत्रज्ञान दलित साहित्य निसर्ग पत्रकारिता पर्यावरण पुस्तकप्रेमी बुक्स ऑन बुक्स भाषा महिला उपयुक्त मार्गदर्शनपर माहितीपर रहस्यकथा राजकीय ललित विनोदी विवाह विषयक शेती विषयक संकीर्ण संगीत संत साहित्य संदर्भ ग्रंथ समीक्षा समुपदेशन सामाजिक स्त्री विषयक स्पर्धा परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_613.html", "date_download": "2021-09-27T03:09:28Z", "digest": "sha1:Y7QQ7BJDXVH75PVPNB6D75CDUGX53KCS", "length": 9285, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे\nशहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे\nयोग विद्याधाम तर्फे योग शिक्षकांना प्रमाणपत्राचे वाटप\nशहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन करावे : महापौर बाबासाहेब वाकळे\nअहमदनगर ः दि. 14/03/2021 रोजी नगरमधील योग विद्याधाम अहमदनगर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे घेतल्या गेलेल्या सन 2018-20019 व 2019-20207 या वर्षाच्या योग शिक्षक पदविका वर्गाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या योग शिक्षकांच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीअहमदनगरचे प्रथम नागरिक महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.\nसमवेत दत्ता दिकोंडा, संस्थापक सदस्य दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष अंजली कुलकर्णी, सचिव माणिक अडाणे, योग शिक्षक हेमंत आयचित्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर वाकळे म्हणाले की, योग विद्याधाम अहमदनगर हे प्रचार व प्रसाराचे कार्य खूप उत्तमपणे करत आहे व हे कार्य असेच सुरू रहावे, ही त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नियमित योगासने केल्याने मानवी आरोग्य व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने योगासनांचा अभ्यास नियमित करावा व शहरातील प्रत्येक विभागात योग वर्गांचे आयोजन केल्यास शहरातील प्रत्येक नागरिकास त्याचा लाभ घेता येईल असे ते म्हणाले.\nयावेळी बोलताना प्राचार्य अडाणे म्हणाले की, 2018-20019 व 2019-20200 या वर्षांतील योग शिक्षक पदविका वर्ग यशस्वीपणे पूर्ण करणारे 90 योग शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वाटप यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी परीक्षेमध्ये उत्तार्ण झालेल्या सर्व योगशिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपमाला लांडे व वैशाली पांढरे यांनी केले. यावेळी अर्चना कुलकर्णी, प्रितम बोरुडे, डॉ. पल्लवी राऊत, शेखर पटेकर आदींनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे शेवटी अंजली कुलर्णी यांनी आभार मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके\nभ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके नगरी दवंडी . पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sakalpublications.com/index.php?id_product=1108&controller=product", "date_download": "2021-09-27T04:14:01Z", "digest": "sha1:U24YURKTCPVCN65WWP2J4VPURSOAZA2U", "length": 5326, "nlines": 155, "source_domain": "sakalpublications.com", "title": "Krantichi Pavle - Sakal Media Private Limited", "raw_content": "\nपत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन.\nपत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन.\nपत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस आहे. वंचित, शोषित, पीडित, कामगार, कष्टकरी वर्गासमोरील जगण्याचे विविध प्रश्न मांडणारे व उपाय दाखवणारे लेखन आपल्या सभोवतालचे दर्शन घडवते. या पुस्तकातील लहान मुले -मुली, मासेमार, तृतीयपंथी, बेसहारा वृद्ध, काश्मीरमधील एकटा जवान , पत्रकार या विविध विश्वातील, लोकांवरील लेखन वाचकाला विचार करायला व संवेदना जागवायला मदत करते.\nलेखक संदीप रामराव काळे यांच्याबद्दल\nसकाळ माध्यम समूहात संपादक म्हणून कार्यरत. पत्रकार या नात्याने राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय. भ्रमंती Live या सकाळ सप्तरंग मधील सदर लेखनाने विशेष लोकप्रियता मिळाली.\nपत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1094237", "date_download": "2021-09-27T03:22:18Z", "digest": "sha1:QFBXGOCGEU76HV4ZDBT4KJOVPSMA5QXW", "length": 3129, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९९२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. १९९२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:५६, २० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०९:२८, ३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ilo:Kategoria:1992)\n२३:५६, २० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai/st-ticket-machine-purchase-fraud-case-hearing-today-akp-94-2583500/", "date_download": "2021-09-27T05:27:21Z", "digest": "sha1:HQITYBCUTT73JH7N6EEHFDGTOKAV3VEF", "length": 10424, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ST ticket machine purchase fraud case hearing today akp 94 | एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहारप्रकरणी आज सुनावणी", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nएसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहारप्रकरणी आज सुनावणी\nएसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहारप्रकरणी आज सुनावणी\nनिविदेतील अटी आणि शर्तींमध्ये काही बदल करण्यात आले.\nWritten By लोकसत्ता टीम\nमुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत भाजपचे प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा यांनी केलेल्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे गुरुवारी सुनावणी होणार आहे.\nया गैरव्यवहाराबाबत कोटेचा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती व त्यांनी ती चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठविली आहे. टाळेबंदी काळात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली असल्याने इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये तांत्रिक बदल करण्यात यावेत, असे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते.\nत्यानुसार कंत्राटदाराच्या वार्षिक उलाढालीची अट १५० कोटींवरून १०० कोटींवर आणण्यात आली. याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये काही बदल करण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nस्टेट बँकेसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची गरज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन\nअमित शहा -उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट नाही\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56505", "date_download": "2021-09-27T05:08:12Z", "digest": "sha1:ACSJMLDOZMXMUOV5NWOVD5LI3X65X27N", "length": 49253, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डुंगोबा ते किल्ले निवती..! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डुंगोबा ते किल्ले निवती..\nडुंगोबा ते किल्ले निवती..\nध्यानी मनी नसताना जेव्हा ट्रेक होतो त्याची मजा काही औरच.. पण अंगारकी चतुर्थीचा उपवास, फॉर्मल कपडे व सोबतीला बायको ती पण साडीमध्ये जात होतो फिरायला पण घडला खरे तर ट्रेकच जात होतो फिरायला पण घडला खरे तर ट्रेकच निमित्त होते ते किल्ले निवतीची सफर... \nकोकणात गावी जाणे झाले की त्यानिमित्ताने एक तरी पर्यटन स्थळ बघून घ्यायचे हे समिकरण अलीकडेच दोनेक वर्षापुर्वी ठरवलेले.. एकतर जाणं कमी त्यात मोठी सुट्टी गणपतीला घ्यायची असते सो या सगळ्यात अख्खा कोकण पहायचा कधी हा प्रश्नच आहे.. त्यात कोकणातला एकेक कोपरा मनाला भुरळ पाडतो नि खरच आयुष्य कमी पडेल इतका या कोकणचा आवाका.. लोक कुठे कुठे नि कसे म्हणून राहतात.. डोंगराच्या कुशीत, सड्यावर, नदीकाठी, समुद्रकिनारी, दाट जंगलात.. हे सगळ सगळ पहायच आहे.. अनुभवायचे आहे.. मग ते पर्यटन स्थळ असो की साधं गाव असो..\nडिसेंबर नुकताच उजाडला होता.. आईला गावाहून आणायचे निमित्त झाले नि तीन दिवसासाठी मी आणि बायको कोकणभेटीला निघालो.. त्यात एक दिवस किल्ले निवतीला फिरून यायचे हे आधीच ठरवलेले म्हणावी तशी थंडी अजुन काही सुरु झाली नव्हती.. अंगारकी चतुर्थीचा दिवस..\nमाझा एकुलता एक उपवासाचा दिवस नि बायकोचा देखील उपवास.. कुडाळ एसटी स्थानकावरुन सकाळी ८.३० वाजता सुटणारी किल्ले निवतीची एसटी पकडण्यासाठी सकळीच घर सोडले.. स्थानकाबाहेरच्या हॉटेलात साबुदाणा वडा घाईघाइतच खाल्ला नि अगदी वेळेवर स्थानकात पोचलो.. म्हणून बायकोला बाहेरच थांब सांगून एसटी कधी येईल विचारायला चौकशी केंद्रावर गेलो तर कळले एसटी बाहेर आहे निघायच्या तयारीत.. हे ऐकताच मी बाहेर धूम ठोकली तर एसटी खरच उभी होती पण बायको गायब इकडे तिकडे बघितले पण ही दिसलीच नाही.. हिला फोनेपर्यंत निवतीची एसटी मला कट मारून गेली पण इकडे तिकडे बघितले पण ही दिसलीच नाही.. हिला फोनेपर्यंत निवतीची एसटी मला कट मारून गेली पण एसटी गेली नि आमच्या सौ. एका दुकानातून उपवासी चिवड़ा घेऊन बाहेर येताना दिसल्या एसटी गेली नि आमच्या सौ. एका दुकानातून उपवासी चिवड़ा घेऊन बाहेर येताना दिसल्या शॉट दिवसाची सुरवात या पहिल्या ठिणगीने झाली हे सांगायला नकोच..\nमागे आम्ही दोघेच दुधसागरला जातानासुद्धा अशीच ट्रेन समोरून गेली होती.. आता पुन्हा चौकशी केंद्र गाठले तर कळले थेट साडे दहाला एसटी.. काही फायदा नव्हता.. सगळाच उशीर होणार होता.. आम्हाला सहाच्या आत पुन्हा घरी पोचायचे होते.. नि वाट पाहणे कधीही त्रासदायक आम्ही काय करायचे या विवंचनेत असताना बाजूला उभे असलेले मास्तर म्हणाले की तुम्हाला किल्ले निवती ला जायचे असेल तर श्रीरामवाडी ची एसटी पकड़ा.. तिकडून एक डोंगर चढून जावे लागेल.. समुद्र छान दिसतो.. पुढे डुंगोबा चे देऊळ लागेल मग पालिकडेच किल्ले निवती आहे..इति माहिती ऐकताना डोळ्यासमोर आपसुकच चित्र उभे राहीले की डोंगरावर मंदीर असेल.. शांत परिसर.. लाटांची गूंज ऐकू येईल.. मंदिरातल्या कट्यावर बसून समुद्र न्याहाळता येईल.. विश्रांती घेऊन मग पलीकडे किनाऱ्यावर जिथे डोंगराची सोंड उतरत असेल तिथून किल्ले निवती आम्ही काय करायचे या विवंचनेत असताना बाजूला उभे असलेले मास्तर म्हणाले की तुम्हाला किल्ले निवती ला जायचे असेल तर श्रीरामवाडी ची एसटी पकड़ा.. तिकडून एक डोंगर चढून जावे लागेल.. समुद्र छान दिसतो.. पुढे डुंगोबा चे देऊळ लागेल मग पालिकडेच किल्ले निवती आहे..इति माहिती ऐकताना डोळ्यासमोर आपसुकच चित्र उभे राहीले की डोंगरावर मंदीर असेल.. शांत परिसर.. लाटांची गूंज ऐकू येईल.. मंदिरातल्या कट्यावर बसून समुद्र न्याहाळता येईल.. विश्रांती घेऊन मग पलीकडे किनाऱ्यावर जिथे डोंगराची सोंड उतरत असेल तिथून किल्ले निवती वाह काल्पनिक चित्रातून बाहेर पड़त लगेच डन डना डन केले \nश्रीरामवाडीची एसटी बरोबर नऊच्या टोल्याला हजर एक नवीन गाव पण पहायला मिळणार म्हणून जास्त उत्सुक होतो.. कोकणात सगळी गाव दिसायला तशी सारखीच पण तरीही हवीहवीशी.. प्रवासात नाही म्हटले तरी आड़ आलेल्या गावांमध्ये कमळांनी भरलेले पाटपरुळयामधले तलाव, कौलारु घरावर बसलेला सांड म्हणावा इतका मोठा धनेश पक्षी अस बरच काही दिसले.. आम्ही कुठल्या दिशेने जातोय हे माहीत नव्हते वा स्टॉप कधी येणार काही पत्ता नव्हता.. दीडतासात एका गावात उतरवले गेले.. पण चौकशी केल्यावर कळले शेवटच्या स्टॉप ला उतरायला हवे होते.. एक आजोबा होते ते म्हणाले शेवटच्या स्टॉपला वाट आहे.. डोंगर चढ़ावा लागेल.. पुढे डुंगोबा मंदिर आहे.. वाट अगदी सरळ नाही पण जाऊ शकाल.. इति.. मला मात्र शेवटचे वाक्य खटकले..म्हटल बघू पुढे पण चौकशी करू.. ऑटो ने 50 रुपयाच्या बोलीवर अर्धा एक किमी अंतरावर श्रीरामवाडीच्या शेवटच्या स्टॉप ला सोडले.. त्यानेही 'डुंगोबासाठी अस जा तस जा.. काही अडचण नाही.. प्रसिद्ध आहे.. बरीच लोक ये - जा करतात वगैरे' म्हटले नि आमच्या आशा अजुन पल्लवीत केल्या..\nअकराच्या सुमारास वाटेला लागलो.. सुरवातीलाच चढण लागते.. जेमतेम चार माणस जाऊ शकतील अशी लाल मातीची पाऊलवाट.. दोन्ही बाजूला डौलदार वृक्ष.. माजलेले झाडीझुडुपांचे रान.. फुललेली आकर्षक रंगाची मोहक रानफुलं.. नि दुरवरून ऐकू येणारी लाटांची गूंज.. सगळ काही आल्हाददायक...\nपंधरा-एक मिनिटांतच डावीकडचे रान मोकळे झाले व निवतीचा सुंदर समुद्र किनारा नजरेस पडला.. किल्ले निवती व निवती ही दोन वेगवेगळी गावं आहेत.. गफलत नसावी.. कुडाळवरून किल्ले निवती व नुसते निवती अश्या दोन्ही ठिकाणी जायला एसटी आहेत.. मुळात हे गाव उंचावर असल्यामुळे पटकन ऊंची गाठल्यासारखे वाटते.. आम्ही वरती चढून मोकळ्या माळरानावर आलो.. कोणाचीच जाग नव्हती वा कुठले घर दिसत नव्हते तेव्हा अंदाज बांधत उजवीकडे जाणाऱ्या वाटेकड़े वळालो.\nकाही अंतरावर एक चीरे वापरून बांधलेले कुंपण लागले.. बरोबर मध्ये ते कुंपण तुटलेले अर्ध्या अवस्थेत दिसले नि इथेच 'श्री डुंगेश्वर देवस्थान'चा छोटा फलक दिसला.. पण तो फलक दिशा सांगत नव्हता.. पण तो फलक दिशा सांगत नव्हता.. शिवाय फलकाच्या उजवीकडे नि डावीकडे जाणाऱ्या दोन वाटा यामुळे गोंधळ उडाला.. विस्तीर्ण अश्या या माळरानावर आम्ही दोघेच.. डावीकडची वाट निश्चित झाडीत लपलेल्या घराकडे जात असणार म्हणून आम्ही उजवीकडची वाट पकडली.. पुन्हा एकदा पाऊलवाट नि दोन्ही बाजूस झाडी सुरु.. सातभाई,कोतवाल, बुलबुल नि सूर्यपक्षी यांचीच काय ती वर्दळ.. डोईवर सूर्य तळपू लागलेला नि आम्ही कधी डुंगोबा ला पोचतोय असे झालेले.. म्हणजे किल्ले निवती चा मार्ग मोकळा..\nथोड पाचेक मिनिट चाललो तेव्हा कुठे एकच घर लागले . कोणी दिसले नाही म्हणून तसेच पुढे गेलो तर पुन्हा वाटेला दोन फाटे फुटले.. परिसर भन्नाट शांत होता.. उगीच दुपारची चुकामुक नको म्हणून मागे येऊन घरात हाक दिली.. चुकीची वाट पकडल्याचे कळले नि माघारी फिरलो.. आता पुन्हा त्याच फलकाजवळ त्या घरवाल्यांनी विजेचा खांब आहे तिकडून वाट जाते सांगितलेले.. पण इथे दोन खांब अंतर राखून होते नि एक वाट कुंपणापलीकडे जात होती.. कुंपण ओलांडायचे की नाही या संभ्रमात तेव्हा पुन्हा खात्री करण्यासाठी डावीकडच्या घराकडे जाणारा रस्ता पकडला.. चोहुबाजूंनी आंबा, नारळ अश्या झाडांच्या वेढयात टुमदार घर विसावलेले.. फ़क्त दिसायलाच प्रसन्न नाही तर त्या परिसरात प्रवेश केला नि विलक्षण गारवा जाणवला.. अंगणात मोहक अबोलीचा गंध दरवळत होता.. माडाच्या झाडाखाली शीतल छायेत दाटीवाटीन असलेल्या अबोलीच्या ताटव्याची ती किमया होती..\nघरच्या ओट्यावर एक ताई त्या अबोलीचाच गजरा गुंफण्यात मग्न होती.. मी बाहेरच उभा राहून बायकोला रस्ता विचारण्यासाठी पाठवले.. ते कुंपण ओलांडूनच रस्ता असल्याचे कळले.. निघण्यापूर्वी ताईने आपुलकीने एक गजरा सप्रेम भेटही दिला.. बायकोच्या कपाळी कुंकू लावूनच ताईने पाठवले.. त्या पाच मिनिटाच्या आदरतिथ्याने अजिबात भारावलो नाही त्यांच्या काळजात भरली शहाळी...\nआम्ही आता योग्य मार्गी लागलेलो.. मध्यान्ह ओलांडून गेली तरी आम्ही अजुन पोचतच होतो.. एव्हाना किल्ले निवतीबद्दल उत्सुकता कमी झाली होती.. नि डुंगोबाचा ध्यास लागला होता.. त्याचा पत्ता लागला की तिकडून किल्ले निवती.. पुढे वाटेत कुठेही गरज नसताना आता मात्र अजुन एक दिशादर्शक फलक लागला..\nसमोरच आम्हाला जंगलाने वेढलेला दुसरा डोंगर दिसू दिसला.. पण आमची वाट पुढे उतरणीला लागली.. नि चक्क जंगलात घुसली.. म्हटल मंदिर गेल कुठे बर कुणाला विचारयाचे तर सगळा सुनसान परिसर..\nपण वाटेत अधुनमधून भगवा दिसत असल्याने वाट बरोबर होती हे समजत होते.. दोन्ही बाजूच्या वृक्षदाटीने आता आसमंतही झाकून घेतले.. चार फूट रुंदीची पाऊलवाट आता केवळ दोन फुटाची बनली.. उतार कायम होता तेव्हा डोंगर उतरतोय हे लक्षात आले होते.. मग देवस्थान गेले कुठे नि निवतीला इकडून जायचे कसे.. मनात नुसता कल्लोळ उठला.. पुढे वाटही बिकट होत चालली.. दिडेक फुट रुंदीच्या वाटेमुळे आजुबाजूच्या झाडीशी झटापटी होऊ लागली.. अगदी सरळ अशी वाट नव्हतीच.. अधुनमधून झाडांची जाडजूड मुळं ओलांडावी लागत होती तर कधी आड़ येणाऱ्या वेलींचा अडथळा पार करावा लागत होता.. काही ठिकाणी आड़ येणाऱ्या वेली बांधून ठेवल्या होत्या.. पण त्यांना कितीसे थोपवणार.. पुढे तर अगदी काट्याकुट्यांच्या बोगदयातून वाकून जावे अशी वाट.. बर या गुंत्यात कुठे सरपटणारे जीव पायाखाली नाही आले म्हणजे झाल..\nजल्ला हे सगळ आमच्या पोषाखाला साजेस नव्हतच.. साहजिकच आता ठिणगी नाही तर बायकोचा भडका.. जल्ला मी पण वैतागलो होतो.. एवढं प्रसिद्ध देवस्थान मग वाट का नाही चांगली.. मंदीर वगैरे नसून नक्कीच आश्रम वगैरे असावे असे वाटू लागले.. बर समोर दहफुटा पालिकडच नि आजुबाजुला दोन फूटा पालिकडच दाट झाडीमुळे काही दिसत नव्हतं.. सकाळी ते मास्तर सांगत असताना मनात उमटलेल्या त्या काल्पनिक चित्राचे एव्हाना केव्हाच तुकडे पडलेले..\nकुठलाही धोका नको म्हणून माघारी परतायचा विचार मनात येत होता.. पण काही मिनिटांत उजव्या बाजूला खाली वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू आला.. पाहिले तर काही बायकांची धुणी-भांडी सुरु होती.. झाड़ीमुळे काही स्पष्ट दिसत नव्हते तेव्हा तसेच पुढे गेलो.. उतार संपला एकदाचा.. सपाट वाट सुरु झाली पण जंगल मात्र तेवढेच.. थोड़ पुढे गेलो नि अचानक मोकळ्या जागेतील भगवा रंग डोळ्यात भरला.. या जागेचे वर्णन काय करावे.. गुढमय शांतता.. त्यात दाटीवाटीने बसवलेल्या असंख्य भगव्या निशाणांचा भड़क रंग.. हा परिसर लांबूनच बघताना समोरून मुंगूस आडवे गेले.. सपाट वाट सुरु झाली पण जंगल मात्र तेवढेच.. थोड़ पुढे गेलो नि अचानक मोकळ्या जागेतील भगवा रंग डोळ्यात भरला.. या जागेचे वर्णन काय करावे.. गुढमय शांतता.. त्यात दाटीवाटीने बसवलेल्या असंख्य भगव्या निशाणांचा भड़क रंग.. हा परिसर लांबूनच बघताना समोरून मुंगूस आडवे गेले.. हेच ते श्री डुंगेश्वर देवस्थान..डुंगोबा \nसाध छप्परदेखील नसलेले पण येथील प्रसिद्ध असे हे श्री देव डुंगोबा देवस्थान.. भगव्या निशाणांच्या आश्रयाखाली एक शिवलिंग नि पुजेची दोन तीन भांडी.. आजुबाजूला झाडांच्या मूळांचा विळखा आणि तोरण म्हणून बहुसंख्येने असलेल्या घंटांच्या माळा.. बस्स बाकी काही नाही.. मागच्या बाजूस तीन-चार मोठी पातेली व भांडी ठेवलेली दिसली. म्हणजे भक्तजनांची ये-जा असावी.. बाकी हा परिसर अगदी स्वतःच ध्यान धारणेत हरवलेला.. या चिडीचूप परिसरातील शांतता ही तुम्ही घ्याल तशी असते.. मग काहीजणांना ती सुखावह वाटते तर काहीजणांना भयावह वाटते..\n(नंतर मिळालेल्या माहितीनुसार कळले की स्थानिक लोक या जंगलाला देवराई म्हणतात.. देवाचे जंगल म्हणून या भागात (जिथे जंगल सुरु होते तो भाग) वुक्षतोड तर नाही पण झाडाचे साध पानदेखील खुंटत नाहीत म्हणे. म्हणूनच ती वाट एवढी बिकट बनली असावी.. आणि येथील स्थानिक लोकांचा विघ्नहर्ता नि या जंगलाचा देवता म्हणजे श्री देव डुंगोबा _/\\_ )\nवाट इथेच संपत होती.. उजव्या बाजूला असलेला वाहता ओहोळ इथे मात्र स्थिराप्रज्ञेत होता.. आता पुढे काय करायचे हा गोंधळ असल्याने आम्ही लगबगीने आल्या वाटेने माघारी फिरलो.. जिथे धुणीभांडी करण्यास बायका आल्या होत्या त्यांना आवाज दिला.. पण उतरायचे कुठून हेच त्या दाट झाडीत समजत नव्हते.. शेवटी एकीने वरती येऊन खाली उतरण्याची वाट दाखवली.. तो ओहोळ पार करून पलिकडच्या वाटेने तिने आम्हाला गावात सोडले म्हणजे ओहोळ पार करणे गरजेचे..\nकिल्ले निवती कुठेय विचारल्यावर ह्याच गावाला किल्ले निवती म्हणतात कळले.. पण किल्ल्यावर जायचे म्हटल्यावर तिने वाट दाखवली.. डावीकडे किल्ले निवतीचे एसटी बस स्थानक लागले नि मागेच समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी वाट.. आम्ही मात्र उजवीकडच्या रस्त्याने समोरची टेकडी चढायला घेतली.. तिथेच किल्ला दिसणार होता..\nदुपारचा एक वाजत आलेला.. तळपते उन नि आतापर्यंत झालेली बरीच तंगडतोड यांमुळे हैराण व्हायला झाले.. शेवटी अर्ध्या वाटेतच बायकोने माघार पत्करली.. वाटेतील घरच्या गेटवर सावली बघून बसली.. पाचेक मिनिट पुढे जायचे होते पण आता ती तयार नव्हती.. तरी बरीच मजल मारली होती.. 'मग इथेच रहा.. येतो पटकन' म्हणत मी धावतच पुढे गेलो.. पुढच्या वळणापर्यंत ती दिसत होती.. या वळणावरती किल्ले निवतीचा समुद्रकिनारा व समुद्रात घुसलेला डोंगरसदृश मोठा खडक हा नजारा खूपच छान दिसतो.. मनात म्हटल इथ नंतर जाऊ..\nवळण घेतले की वरती पोचलो.. पण किल्ल्याचे अवशेष कुठे दिसले नाही.. या वरच्या पठारावर एक पत्र्याच घर होत.. इथून पलिकडच्या कड्यावर गेलो नि समोरच दृश्य पाहून थक्क झालो.. अथांग समुद्र नि पांढऱ्याशुभ्र वाळूचा लांबच्या लांब पसरलेला सुंदर समुद्रकिनारा.. जोडीला नारळाच्या बागेची किनार.. हाच तो भोगव्याचा समुद्रकिनारा.. लाटांची किनाऱ्यासंगे सुरु असलेले हितगुज सोडले तर बाकी सगळे शांत शांत.. असा निवांत समुद्रकिनारा पाहण्याची मजा काही औरच..\nडावीकडे पाहीले तर झाडीत लपलेला बुरुज नजरेस पडला पण तिथे जाणे अशक्य वाटले.. शिवाय काळ्या तोंडाची वानरं तिथे बसली होती.. तेव्हा जवळ जाण्यात अर्थ नव्हता.. दोनेक मिनिटांतच माघारी फिरलो.. बस्स एवढाच किल्ला कसा असा विचार करतच वळणावर पोचलो.. दुरवर असलेल्या बायकोला आलोच सांगत पुन्हा शोधात निघालो तर वळणानंतर लगेच डावीकडे वाट दिसली.. पायऱ्या दिसल्या.. हा परिसर अगदीच दुर्लक्षित व झाडीझुडुपाच्या अडगळीत फसलेला दिसला.. मग ते सुरवातीला वाटेच्या दोन्ही बाजूस लागणारे खंदक असो वा अवशेष.. दुपारचे टळटळीत उन, तिथे थांबलेली बायको नि या सन्नाटात मी एकटा त्यामुळे पुढे जाण्यास निरुत्साही होतो.. शिवाय रान खूपच माजले होते.. म्हटल दोन चार पावल पुढ जाऊ तोच बाजूच्या झाडीतून जोरात आवाज आला.. क्षणभर माझ्यावर कुणाचा हल्ला होतोय असेच वाटले नि कोण आहे हे न बघताच मी भरवेगात मागे फिरलो.. कुणास ठाऊक क्षणभर काळजात धस्स झाल होत.. नक्कीच वानर असणार नि मला बघून दुसऱ्या झाडावर पळाल असणार असा अंदाज बांधला.. तिकडे तो घाबरला असणार नि इकडे मी.. आता पुन्हा जाण्यात पॉइंट नव्हता कारण मघाशी मोठी टोळी पाहिली होती त्यांची.. तसाच अर्धवट किल्ला बघून मागे फिरलो..\nआता आम्ही पुन्हा किल्ले निवती बस स्थानकाजवळ आलो.. संध्याकाळी पाच शिवाय एसटी नव्हती आणि ती नेहमी येतेच असही कोणी ठामपणे सांगत नव्हते.. 'श्रीरामवाडीला जा.. शॉर्टकट आहे.. तिथून साडेतीन-चारच्या सुमारास एसटी नक्की येते' असे कुणीतरी सांगितले नि बायकोच्या कपाळावर आटया पडल्या.. म्हटल बघू म्हणत आम्ही स्थानकामागच्या किनाऱ्यावर गेलो.. इथे एक जेट्टी बांधली आहे नि जेट्टीला लागूनच डाव्या अंगाला असलेला नारिंगी खडकाचा छोटा डोंगर समुद्रात घुसलेला दिसतो.. याला जुनागड म्हणतात.. आम्ही इथे सहज चढून गेलो तेव्हा आजुबाजूने वेढलेल्या समुद्राचे निळेभोर पाणी बघून प्रसन्न वाटले.. आजुबाजूचा डोंगर परिसर नि पसरलेला समुद्र.. वेळ काढून बघत बसावे अशी ही जागा.. पण आमचे लक्ष घड्याळावर होते.. उनात जास्त उभे राहवत नव्हते तेव्हा आम्ही काढता पाय घेतला..\nखडकावरुन समोर दिसणारा निवती किल्ल्याचा डोंगर\nआता पुन्हा मुळ रस्त्यावर आलो.. दोन वाजत आलेले.. श्रीरामवाडी शिवाय पर्याय नव्हता.. तेव्हा मुख्य रस्त्याला सोडून आम्ही उजवीकडच्या गल्लीत शिरलो.. सुपारी-नारळ अश्या विविध झाडांच्या गर्द सावलीत ही घर विसावली आहेत.. घर मागे पडली नि एका मोकळ्या जागेत सिमेंटची विहीर लागली.. पाउलवाटेेने ओहोळाजवळ आणून सोडले..\nपाण्याने जवळपास तळ गाठला होता तरीसुद्धा खात्री म्हणून मीच आधी पाण्यात उतरलो.. फार नाही पण गुडघ्यापर्यंतच पाणी लागले.. पालिकडे पोचलो नि कुठे वाट दिसते का आधी पाहीले तर समोरच झाडी पलिकडे डुंगोबा देवस्थान दिसले.. आणि मार्ग लक्षात आला.. दोन डोंगराच्या घळीत कुठेतरी जंगलाच्या एका कोपऱ्यात आडोश्यात असलेले हे डुंगोबा देवस्थान माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.. प्रसिद्ध देवस्थान म्हटले की भव्य मंदीर, येण्या-जाण्यासाठी बऱ्यापैंकी रस्ता असला काही प्रकार नव्हता.. . असो नमस्कार करून आम्ही पुन्हा जंगली ट्रेकला आरंभ केला.. ट्रेकच झाला हा.. श्रीरामवाडीवरून डोंगर चढायचा.. दुसऱ्या बाजूने जंगलातल्या घळीत उतरायचे.. नि पुन्हा किल्ल्यासाठी लाल रस्त्याच्या वाटेने दुसऱ्या डोंगरावर चढायचे दोन डोंगराच्या घळीत कुठेतरी जंगलाच्या एका कोपऱ्यात आडोश्यात असलेले हे डुंगोबा देवस्थान माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.. प्रसिद्ध देवस्थान म्हटले की भव्य मंदीर, येण्या-जाण्यासाठी बऱ्यापैंकी रस्ता असला काही प्रकार नव्हता.. . असो नमस्कार करून आम्ही पुन्हा जंगली ट्रेकला आरंभ केला.. ट्रेकच झाला हा.. श्रीरामवाडीवरून डोंगर चढायचा.. दुसऱ्या बाजूने जंगलातल्या घळीत उतरायचे.. नि पुन्हा किल्ल्यासाठी लाल रस्त्याच्या वाटेने दुसऱ्या डोंगरावर चढायचे एरवी ठिक होते पण उपाशी पोटी नि फॉर्मल कपड्यात.. \nसुरवातीला त्रासलेली बायकोही आता रिलॅक्स झालेली..\nकाहितरी वेगळं पहायला मिळाल्याचे समाधान वाटत होते.. श्रीरामवाडीत पोचायला सव्वातीन वाजले.. म्हणजे वेळेत आलो.. या श्रीरामवाडीच्या मागे असणाऱ्या समुद्रावरदेखील जाता येते.. पण आम्ही आता मात्र स्टॉपजवळ असणाऱ्या दुकानातून केळावेफर घेऊन निवांतपणे खात बसलो.. मांजरीची पिल्लं होतीच टाइमपासला.. त्यांच्यासोबत खेळताना एसटीची वाट बघणे रटाळवाणे वाटले नाही..\nतसे म्हणा एसटी येइपर्यंत थोड़ी दागदुग होतीच.. कारण पुन्हा आता काही धाडस, तंगडतोड वगैरे करायची इच्छा नव्हती.. आता घरची ओढ़ लागलेली.. चहा घेइपर्यंत थोड़ी उशिराने का होईना एसटी आली नि आम्ही निश्चिंत झालो..\nश्रीरामवाडी ते कुडाळ ते आमचे तेर्से बांबार्ड्याला असलेले घर असा प्रवास करत आम्ही अंधार पडायच्या आतच घरी पोचलो.. घरी काकीला डुंगोबाबद्दल सांगितले तर तिलाही ते देवस्थान ऐकून माहीत होते.. म्हणजे ख्याती आजुबाजूच्या गावांमध्ये पण आहे हे समजून गेलो.. तरीपण तिथे जाणारी वाट कशी वाट लावते हे तीला वा आईला बोललो नाही.. बायकोलाही सांगून ठेवले होतेच.. उगीच दोन शब्द ऐकायला लागले असते..\nएकंदर आजची अंगारकी चतुर्थी चांगलीच लक्षात राहणार होती.. किल्ले निवतीच्या मोहापायी नकळत ट्रेकच झाला होता.. शिवाय अगदी साध्या रुपात तरीही लक्षवेधक वाटणार्‍या श्री डुंगोबा देवस्थानाचे दर्शन घडलेले.. आता पुन्हा कधीतरी वेळेचे गणित जमवून फक्त किल्ले निवतीवर वेळ काढायचा आहे.. सूर्यास्त होइपर्यंत तासनतास बसून रहायचे आहे.. नभात उमटलेले मावळतीचे रंग पहायचे आहेत.. कितीही पाहिले वा अनुभवले तरी मनाची ओंजळ काही भरणार नाही.. पण अश्या अविस्मरणीय आठवणीच मग पुढच्या भटकंतीसाठी एक नवी उमेद निर्माण करतात.. तेव्हा पुन्हा कधीतरी कुठल्या आडवाटेवरी... तोपर्यंत _/\\_\nचांगलाच ट्रेक झाला कि. सौ\nचांगलाच ट्रेक झाला कि. सौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.\nसमुद्र पाहिल्यावर मात्र सर्व त्राण दूर होतात. सुंदर फोटो.\nसुर्रेख वर्णन केलेस रे .....\nसुर्रेख वर्णन केलेस रे ..... फोटोही मस्तच अग्दी ...\nअवांतर - अनोळख्या ठिकाणी त्यात अशा गर्द रानात वा फारच सुनसान माळावरही एकट्या-दुकट्याने जाणे जरा जास्तच धाडसाचे नाही का वाटत \nमस्त वर्णन.. सौ. ना प्रणाम ☺\nसौ. ना प्रणाम ☺\nकिल्ले निवतीचा आणि बोगवेचा समुद्रकिनारा तर अप्रतिम\nमस्तच रे … सर्वच फोटो सुंदर\nमस्तच रे … सर्वच फोटो सुंदर\nसौ रॉक्स यांना विशेष प्रणाम.\nसौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.+ ११११\nयो. मस्तच. नकळत भारीच तंगडतोड\nयो. मस्तच. नकळत भारीच तंगडतोड चाल झाली म्हाणायची.\nचांगलाच ट्रेक झाला कि. सौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.>>> सेन्या +१\nधन्यवाद:) शशांक सर.. कोकणात\nशशांक सर.. कोकणात फिरताना अश्या सुनसान जागा बऱ्याच असतात.. त्यामुळे अनोळखी जागा असली तरी वाटत नाही काही..\nयो, तुझे नाही पण स्मिताचे खुप\nयो, तुझे नाही पण स्मिताचे खुप कौतूक वाटले. तूझ्या या धाडसी सफरीत ती साथ देते.. ग्रेट.. तूम्हा दोघांना अशीच नवीन नवीन जागी भेट देण्याची संधी मिळो.. अशी शुभेच्छा \nबाप्रे,दरवेळी हाच शब्द वापरायला लागतो तुझ्या ट्रेकिंग अ‍ॅडवेंचर्स करता..\nस्मिता ची खरंच कमाल आहे \nतुमच्यामुळे कोकणातील अननोन डेस्टीनेशन्स बद्दल कळत असते.. मस्त वर्णन केलंयस\nयो, तूम्हा दोघांना पुढिल\nयो, तूम्हा दोघांना पुढिल मोहिमेस शुभेच्छा.\nसुंदर वर्णन.. समुद्रकिनारा मस्तच\nसौ रॉक्स यांना विशेष प्रणाम. साडीमध्ये एवढे पार करुन जायचे सोपे काम नाही.+ ११११\nमस्त वर्णन आणि फोटोज एवढ्या\nमस्त वर्णन आणि फोटोज\nएवढ्या तंगडतोडीसाठी सौ. रॉक्स यांना सलाम\nमजेदार झालो हा ट्रेक\nमजेदार झालो हा ट्रेक\nत्या पाच मिनिटाच्या आदरतिथ्याने अजिबात भारावलो नाही त्यांच्या काळजात भरली शहाळी... त्यांच्या काळजात भरली शहाळी...\nयो, काळजात घुसनारी बारकी शहाळी खडे गावतत\nतुम्हां उभयतांस सलाम, छान\nतुम्हां उभयतांस सलाम, छान प्रचि व वर्णन.\nनिवति व किल्ले निवति दोन्ही ठीकाणीं ४-५ वेळां गेलोय. पण माझ्यासारख्या सरळमार्गी बावळटाला कुठला असला रोमान्सभरा रस्ता मिळायला \nकिल्ले निवतिवरून होणारं समुद्राचं व खालच्या किनार्‍याचं दर्शन अविस्मरणीय \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n\"देवा तुझ्या दारी आलो...\" - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५ जिप्सी\nएक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४ नानाकळा\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३ स्वच्छंदी\nड्युक्सनोज (Duke's Nose) वरून रॅपलिंग : एक शब्दातीत थ्रिल\nपुणे कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास (भाग १) पराग१२२६३\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-09-27T04:30:17Z", "digest": "sha1:5FG3MVN3ZYSUHJUBBK6MS5UFQNH3ABO3", "length": 7246, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "उत्पादन शुल्काच्या नाकावर टिच्चून देशी दारूविक्री! पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ -", "raw_content": "\nउत्पादन शुल्काच्या नाकावर टिच्चून देशी दारूविक्री पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ\nउत्पादन शुल्काच्या नाकावर टिच्चून देशी दारूविक्री पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ\nउत्पादन शुल्काच्या नाकावर टिच्चून देशी दारूविक्री पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ\nसिडको (जि.नाशिक) : राज्य सरकार कोरोना संसर्गाची लाट थोपण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे थोड्याशा पैशाच्या लालसेपोटी शहरातील काही दारूचे दुकानदार या ना त्या गैरमार्गाने दुकानातील दारूचा साठा गैरमार्गाने विक्री करत असल्याचे संतापजनक चित्र बघायला मिळत आहे.\nअंबड गावातील प्रकार : पोलिस, महसूल प्रशासनही अनभिज्ञ\nअंबड गावात असंच काहीस विदारक दृश्‍य देशी दारूच्या दुकानाच्या मागील बाजूस सचित्र येथील नागरिकांना रोज बघायला मिळत आहे. दुकानाला समोरून कुलूप लावलेले आहे. मागच्या दाराने रोज दारूचे बॉक्सच्या बॉक्स लंपास होत आहेत. रोज घडणाऱ्या या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी याचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून, तो ‘सकाळ’च्या हाती लागला आहे. राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाला याची खबर लागू नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nहेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात\nदारूचे दुकान बंद आहे. मी आता चाळीसगावला धार्मिक कार्यक्रमासाठी आलो आहे. त्यामुळे दुकानाच्या चाव्या माझ्याकडे आहेत. इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. त्याकडेही बघा. -दत्तू सानप, चालक, देशी दारू दुकान, अंबड, नाशिक (फोटो)\nहेही वाचा - काळजी घ्या नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू\nPrevious Postवैद्यकीय परीक्षांबाबत लवकरच निर्णय; वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी जाहीर केली भूमिका\nNext Postजेईई मेन्‍स परीक्षेवर कोरोनाचे सावट ‘एनटीए’तर्फे २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षेची तयारी\nघोटी-भंडारदरा मार्गासाठी ९८ कोटींचा निधी मंजूर; खासदार गोडसेंच्या पाठपुराव्याला यश\nनाशिकमध्ये गॅस गळतीमुळे घरात स्फोट, कुटुंबातील चार जण जखमी; भिंत कोसळली, वाहनाच्या काचा फुटल्या\nसमृद्धी पाठोपाठ बुलेट ट्रेनच्याही हालचाली; इगतपुरी तालुक्यातील शेतक-यांचा सर्वेक्षणाला विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/ekatmyog/spiritual-practices-loksatta-ekatmyog-article-456-zws-70-2360499/", "date_download": "2021-09-27T05:30:37Z", "digest": "sha1:CCDBSQWOPFXZECXWW5F42TJBXDCUOCM7", "length": 16051, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Spiritual Practices loksatta ekatmyog article 456 zws 70 | ४५६. मनोनिश्चय", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nआपलं मूळ स्वरूप आनंद हेच आहे, आपण परमात्म्याचाच अंश आहोत, मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे\nWritten By लोकसत्ता टीम\nआपलं मूळ स्वरूप आनंद हेच आहे, आपण परमात्म्याचाच अंश आहोत, मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे, त्यासाठी सर्व तऱ्हेच्या मनोनिर्मित बंधनांतून मुक्त झालं पाहिजे; असं आपण ऐकतो. पण मग जर मुळात आपण आनंदरूपच होतो आणि मोक्ष हेच जर लक्ष्य ठेवायचं आहे, तर जन्माला आलोच कशासाठी, असा प्रश्न काहींच्या मनात येईल. तर यावर थोडा बारकाईनं विचार केल्यावर लक्षात येईल की, आपण मूलत: आनंदस्वरूपच असलो, तरी तसा अनुभव मात्र आपल्याला नाही. उलट अनेक प्रकारच्या सम-विषम आर्थिक, सामाजिक, भौतिक व भौगोलिक परिस्थितीत आपल्याला जीवनाची वाटचाल करावी लागते. त्यातून कधी सुखाचे, तर कधी दु:खाचे; कधी यशाचे, कौतुकाचे, तर कधी अपयशाचे अन् उपेक्षेचे अनुभव वाटय़ाला येतात. तेव्हा तत्त्वज्ञान सांगतं म्हणून आपण मुळात आनंदरूप असूही, पण तसा अनुभव नाही. तो येणं शक्य आहे, असं साधनेच्या प्रारंभी वाटून मनाची उमेद वा सकारात्मकता ‘‘तू आनंदरूप परमात्म्याचाच अंश आहेस,’’ या एका वाक्यानं वाढते. त्याच वेळी मोक्ष हे उदात्त, व्यापक ध्येय निवडल्यानं जगण्यातला संकुचितपणा कमी होऊ शकतो ध्येय जितकं शुद्ध, उदात्त आणि व्यापक तितकं जगणं आनंदाचं ध्येय जितकं शुद्ध, उदात्त आणि व्यापक तितकं जगणं आनंदाचं स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘‘ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘‘ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे प्रकाशात चालता चालता चालणेचि विसरावे, भावातीत स्वभावसहज ध्येयी तन्मय व्हावे प्रकाशात चालता चालता चालणेचि विसरावे, भावातीत स्वभावसहज ध्येयी तन्मय व्हावे’’ उदात्त, व्यापक ध्येयाच्या प्रकाशात चालणाऱ्याचं मनही हळूहळू उदात्त होत जातं. सद्गुरू सांगतात, माणसानं मोक्ष हे ध्येय बाळगावं, पण मोक्ष ही मृत्यूनंतर अनुभवण्याची गोष्ट नसून ती जगतानाच अनुभवता आली पाहिजे’’ उदात्त, व्यापक ध्येयाच्या प्रकाशात चालणाऱ्याचं मनही हळूहळू उदात्त होत जातं. सद्गुरू सांगतात, माणसानं मोक्ष हे ध्येय बाळगावं, पण मोक्ष ही मृत्यूनंतर अनुभवण्याची गोष्ट नसून ती जगतानाच अनुभवता आली पाहिजे ती अनुभवण्यासाठी मन व्यापक होत गेलं पाहिजे. मनाचं व्यापक होणं, म्हणजे काय ती अनुभवण्यासाठी मन व्यापक होत गेलं पाहिजे. मनाचं व्यापक होणं, म्हणजे काय तर मनानं ‘मी’च्या, या जन्मापुरत्या असलेल्या पकडीतून स्वत:ला मुक्त केलं पाहिजे तर मनानं ‘मी’च्या, या जन्मापुरत्या असलेल्या पकडीतून स्वत:ला मुक्त केलं पाहिजे त्यासाठी जो व्यापक आहे अशा सद्गुरूंचा आधार घेणं, हा सोपा उपाय आहे त्यासाठी जो व्यापक आहे अशा सद्गुरूंचा आधार घेणं, हा सोपा उपाय आहे मनाचा तसा निश्चय मात्र हवा. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की, ‘‘मन मनासी होय प्रसन्न मनाचा तसा निश्चय मात्र हवा. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की, ‘‘मन मनासी होय प्रसन्न तेव्हां वृत्ति होय निरभिमान तेव्हां वृत्ति होय निरभिमान१ मना मन उभवी गुढी२’’ एका सत्पुरुषानं एका माणसाची फार समजूत काढली. तो म्हणाला, ‘‘महाराज, मी माझ्या वागण्यातील चुका सुधारीन. आपली कृपा असू द्या’’ पण त्याचं वागणं काही बदललं नाही. पुन्हा त्याच चुका आणि त्यानं निर्माण होणारे तेच दु:खभोग. परत तो दर्शनाला आला तेव्हा परत साधूनं त्याला समजावलं. त्यानंही चांगलं वागण्याचं आश्वासन दिलं, पण तरीही त्याच्या चुकीच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. असं दोन-तीनदा घडलं. अखेर तो जेव्हा म्हणाला की, ‘‘माझ्यावर कृपा करा,’’- तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, ‘‘बाबा रे’’ पण त्याचं वागणं काही बदललं नाही. पुन्हा त्याच चुका आणि त्यानं निर्माण होणारे तेच दु:खभोग. परत तो दर्शनाला आला तेव्हा परत साधूनं त्याला समजावलं. त्यानंही चांगलं वागण्याचं आश्वासन दिलं, पण तरीही त्याच्या चुकीच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. असं दोन-तीनदा घडलं. अखेर तो जेव्हा म्हणाला की, ‘‘माझ्यावर कृपा करा,’’- तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, ‘‘बाबा रे आता तूसुद्धा स्वत:वर थोडी कृपा कर आता तूसुद्धा स्वत:वर थोडी कृपा कर आपल्या चुका सुधार..’’ तसं आहे हे आपल्या चुका सुधार..’’ तसं आहे हे जोवर आपल्या मनाचा निश्चय होत नाही, तोवर काही खरं नाही. जेव्हा मन ठरवतं की व्यवहारातली कर्तव्यं पार पाडत असताना केवळ सद्गुरूबोधावरच चिंतन साधायचं, तो बोधच केवळ आचरणात आणण्याचा अभ्यास करायचा, तेव्हाच सूक्ष्म वृत्तीमध्ये पालट होऊ लागतो. मनाची ही तयारी सहजतेनं होत गेली, मनाची बैठक नीट झाली, की मगच गुरुकृपेचं अस्तित्व उमजू लागतं आणि त्या कृपेची गोडी अनुभवता येते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nआमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतर पुन्हा दिसले एकत्र; मुलासोबतच्या फोटोंची चर्चा\n‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं विराटचं कर्धारपद BCCI ला कर्णधाराच्या Attitude च्या समस्येबद्दल सांगितलेलं\n ’83’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमाधुरीच्या ‘Finding Anamika’चा टीझर प्रदर्शित\nCorona Update: गेल्या २४ तासांत आढळले २६ हजार बाधित, रिकव्हरी रेट ९७.७८ टक्क्यांवर\nलडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले,…\nहास्यतरंग : पर्स घरीच…\nGold-Silver: सलग आठव्या दिवशीही किंमतीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा दर\nपरमबीर सिंग यांना आणखी एक धक्का; सीआयडी करणार खंडणी प्रकरणाचा तपास\nशिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nलोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले\n“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ\nBharat Bandh : कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला सुरुवात; दुकाने बंद ठेवण्याचे राकेश टिकैत यांचे आवाहन\nIPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय\nमुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी – असदुद्दीन ओवेसी\nIPL 2021: कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला जडेजा; डॉटर्स डे निमित्त मुलीला दिली खास भेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://brahmevakya.blogspot.com/2021/03/", "date_download": "2021-09-27T03:15:06Z", "digest": "sha1:HHMN2DMY7OAZSP7SKG5RGMW2BMVDZDTA", "length": 58791, "nlines": 158, "source_domain": "brahmevakya.blogspot.com", "title": "ब्रह्मेवाक्य: March 2021", "raw_content": "\nग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख\nयंदाचं हे २०२० हे वर्ष उजाडलं, तेव्हा पुढचं संपूर्ण वर्ष ‘न भूतो न भविष्यति’ अशा एका साथरोगाच्या मुकाबल्यात आपल्याला घालवावं लागणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगात उलथापालथ होणार आहे, असं आपल्याला कुणी सांगितलं असतं, तर विश्वास बसला नसता. पण आता आपण प्रत्यक्षात ही ‘न भूतो...’ अशी अवस्था जगतो आहोत. ‘करोनाव्हायरस डिसीझ १९’ किंवा ‘कोव्हिड १९’ नावाच्या या आजारानं आपलं सगळं जगणंच बदलवून टाकलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा वेगवेगळा परिणाम झालाय. प्रामुख्यानं चित्रपट, मालिका व नाटक या क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम झाला व पुढे काय वाढून ठेवलंय, याचा थोडक्यात आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा प्रयत्न आहे.\nकरोनाच्या साथरोगाचा चित्रपट, नाटक आणि मालिका या सगळ्यांना सर्वाधिक फटका बसला. या तिन्ही गोष्टी वास्तविक आपल्याला अत्यंत प्रिय अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या अगदी आपल्या श्वासाइतक्या महत्त्वाच्या मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार मात्र, करोनामुळं त्याच्यावरच घाव बसला. गर्दीची ठिकाणं टाळायची असल्यामुळं चित्रपटगृहं बंद करावी लागली. नाट्यगृहांचीही तीच अवस्था झाली. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. या तिन्ही क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक मंडळींवर बेरोजगार व्हायची वेळ आली. मुंबईसारख्या मायानगरीचं चलनवलन पूर्ण ठप्प झालं. मुंबईत रोज काम करून पैसे मिळविणारी लाखो मंडळी आहेत. हे सगळे, एका फटक्यात काम गेल्यानं, अक्षरश: हतबल झाले. शूटिंगचं काम थंडावलं. चित्रनगरी एकदम शांत झाली. एवढी अवाढव्य, अव्याहत सुरू असलेली मोहनगरी एकदम निपचित झाली. करोनापूर्व काळात मुंबई अशी एकदम बंद होईल, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. मात्र, करोना या साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या छोट्याशा विषाणूनं हा ‘पराक्रम’ करून दाखवला. अर्थात सर्व जगावरच संकट आल्यामुळं कलाकारांनीही धीरानंच घेतलं. काम गेलं असलं, तरी इतर क्षेत्रांतील मंडळींचीही तीच अवस्था होती. त्यामुळं केवळ आपल्याच क्षेत्रावर हे संकट आलंय अशी भावना कुणाच्या मनात आली नाही. लॉकडाउनचा पहिला टप्पा सगळ्या देशानंच अत्यंत काटेकोरपणे पार पाडला. मात्र, हे प्रकरण काही तीन-चार आठवड्यांत संपणारं नाही, हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. मात्र, हातावर हात ठेवून तरी किती काळ बसणार अनेकांनी मग रोजगारासाठी दुसरा मार्ग स्वीकारला. कुणी रिक्षा चालविली, कुणी भाजी विकली, तर कुणी कॅब चालविली\nनाटकासारख्या जिवंत कलेचे या करोनाकाळात सर्वाधिक हाल झाले. समोर प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादावर चालणारी ही रसरशीत कला मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी मराठी माणसाचं नाट्यवेड नव्यानं सांगायला नकोच. मात्र, एका ठिकाणी गर्दी करायची नाही, या करोनाच्या मूलभूत नियमाचा फार मोठा दणका नाट्य क्षेत्राला बसला आणि नाटकं बंदच झाली. नाट्यप्रयोग बंद पडले आणि पुण्या-मुंबईसह राज्यभरातील मोठमोठी नाट्यगृहं अचानक सुनसान झाली. नाटक हाच श्वास असलेल्या अनेक कलावंतांना गुदमरल्यासारखं झालं. एकीकडे करोना आणि दुसरीकडं ही नाटकबंदी दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार दोन्हीकडून ‘श्वास’ कोंडू लागला. राज्यात बॅकस्टेजला काम करणारे हजारो कामगार आहेत. त्यांच्यावर त्यांची कुटुंबं अवलंबून आहेत. या कामगारांचे करोनाकाळात मोठे हाल झाले. मात्र, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांनी संस्थात्मक, तसेच वैयक्तिक पातळीवर मोठी मदत गोळा केली आणि कृतज्ञतेचा भाव म्हणून या कामगारांना ते पैसे दिले. मात्र, ती मदत तरी किती दिवस पुरणार नाटक पुन्हा सुरू होणं हेच या कामगारांसाठी आवश्यक ठरलंय. या कामगारांप्रमाणेच छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या अनेक कलावंतांचीही अडचण झाली आहे. अनेकांसाठी पैसे तर महत्त्वाचे असतातच; पण रंगभूमीवर सतत वावर असणं हीदेखील काही जणांसाठी नशा असते. मात्र, प्रयोग बंद झाल्यानं अशा कलावंतांची विलक्षण मानसिक कोंडी झालीय.\nया काळात काही कलावंतांनी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. वैभव मांगले हा लोकप्रिय अभिनेता तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला तो उत्तम गातो, हे आपल्याला माहिती आहेच. पण लॉकडाउनच्या काळात त्याला स्वत:मधील चित्रकाराचा शोध लागला. आपल्या कोकणातील गावी जाऊन वैभवनं झपाटल्यासारखी चित्रं काढली. ती सगळी चित्रं कुठल्याही उत्तम दर्जाच्या चित्रकाराएवढीच उत्कृष्ट होती. तो केवळ चित्रं काढून थांबला नाही, तर त्यानं यातल्या काही चित्रांची विक्री करून ते पैसे बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी दिले. वैभवचा हा गुण या काळामुळंच लखलखीतपणे समोर आला. दुसरा एक लोकप्रिय कलाकार हृषीकेश जोशी याने दिग्दर्शित केलेला ‘नेटक’ हा असाच एक प्रयोग होता. यात एक ऑनलाइन नाटक सादर करण्यात आलं. पाच वेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच अभिनेत्रींनी हे नाटक सादर केलं. या प्रयोगाला अंगभूत मर्यादा होत्या व तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. मात्र, तरीही नाटकवेड्या रसिकांनी या प्रयोगाचंही उत्स्फूर्त स्वागत केलं. मराठी माणसाचं नाटकवेड यातून लखलखीतपणे समोर आलं. प्रायोगिक नाटकवाल्यांचेही प्रयोग या काळात बंद पडले. पुण्यात सुदर्शन, ज्योत्स्ना भोळे नाट्यगृह या ठिकाणी चालणारे समीप रंगमंचावरचे प्रयोग बंद पडल्यानं नाट्यरसिक हळहळले. हे प्रयोग पुन्हा कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नाटक ही काही जीवनाश्यक बाब नाही, अशी सरकारची बहुतेक समजूत असल्याने करोनाकाळात या कलेकडे, तिच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसावा. मात्र, माणसाला जगण्यासाठी कलाही तितकीच महत्त्वाची असते; अन्यथा माणसाचं जगणं आणि अन्य जनावरांचं जगणं यात फरक तो काय राहिला आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’ आपल्याकडे नाटकाचं स्थान आपल्या सांस्कृतिक भावविश्वात फार मोठं आहे. मराठी माणूस नाटक केवळ बघत नाही, तर तो ते ‘जगतो’. नाटकातली पात्रं त्याच्या जगण्यातली अविभाज्य भाग होऊन जातात. मग ती गडकऱ्यांची सिंधू असो की पुलंची ‘फुलराणी’; कानेटकरांचा ‘लाल्या’ असो, की तात्यासाहेबांचे ‘अप्पासाहेब बेलवलकर... नटसम्राट’ या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनांवर राज्य केलंय. प्रायोगिक नाटकांतून पुढं व्यावसायिक नाटकांत आलेल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत गेलेल्या कलावंतांना फार मान मिळतो. याचं कारण तो किंवा ती ‘थिएटर’ करून आलेले आहेत हेच असतं गेल्या सहा महिन्यांत मराठी माणसाची नाटकं बघायला न मिळाल्यानं जी सांस्कृतिक उपासमार झालीय ती केवळ दुर्दैवी आहे. नाटकाची ती तिसरी घंटा लवकरच वाजो आणि मराठी प्रेक्षकांना त्यांची आवडीची नाटकं नाट्यगृहांत पुन्हा पाहायला मिळोत, एवढंच आपण म्हणू शकतो.\nटीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिका हाही आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अगदी अविभाज्य भाग झाला आहे. करोनाकाळात आलेल्या लॉकडाउननं या मालिकांवरही संक्रांत आणली. शूटिंगच बंद झाल्यामुळं काही दिवसांतच या मालिकांचं प्रक्षेपणही थांबलं. महत्त्वाच्या वाहिन्यांना आपले जुनेच कार्यक्रम पुन्हा दाखवण्याची वेळ आली. मालिकेचा एक भाग साधारणत: चार-पाच दिवस आधी चित्रित करतात. त्यामुळे अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेकांकडं पुढील दीर्घकाळ पुरतील एवढे मालिकेचे भाग तयार नव्हतेच. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना प्रतिदिन कामाचे पैसे मिळतात. शूटिंग थांबल्यामुळे सगळ्यांचं हे उत्पन्नही थांबलं. लॉकडाउनचा पूर्ण काळ, म्हणजे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रेक्षकांना हा संपूर्ण काळ जुन्या मालिका किंवा चालू मालिकांचे जुनेच भाग पाहावे लागले आणि दुसरीकडं मालिकेशी संबंधित बहुतेकांचं रोजचं उत्पन्न बुडालं. रोजच्या कामावर पोट अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांचे यामुळं अतिशय हाल झाले. अनेकांचं काम गेलं. जूनमध्ये लॉकडाउन हळूहळू शिथिल झाल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, अनेक नियम, अटी, शर्ती व बंधने घालून एका दृश्यात अधिक व्यक्ती दिसू नयेत याची काळजी घ्यावी लागली. चित्रीकरणाच्या ठिकाणीही मर्यादितच स्टाफला परवानगी देण्यात आली. एखाद्या सेटवर पूर्वी दोन मेकअपमन असतील, तर तिथं आता एकाच मेकअपमनला परवानगी मिळू लागली. स्वाभाविकच एकाचं काम गेलं. असं अनेक बाबतींत झालं. विशेषत: तंत्रज्ञांना मिळणारी कामं घटत गेली.\nमधल्या काळात जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांचा, मालिकांचा रतीब या वाहिन्यांवरून सुरू झाला. नाट्य क्षेत्रात जसे ‘नेटक’सारखे प्रयोग झाले, तसे मालिकांमध्येही काही प्रयोग झाले. ‘सोनी मराठी’वर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’सारखी संपूर्णपणे घरी चित्रित केलेली मालिका ‘लॉकडाउन स्पेशल’ म्हणून सादर झाली. इतरही काही छोटे-मोठे प्रयोग झाले; पण ते ‘प्रयोग’ या पातळीवरच मर्यादित राहिले. अर्थात, लॉकडाउनच्या काळात बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर या प्रयोगांची फुंकरही सुखावह ठरली, ही बाब अलाहिदा\nकरोनापूर्व काळात बहुतेक मालिकांचं चित्रिकरण मुंबईतच - गोरेगावच्या चित्रनगरीत - होत असे. करोनानंतरच्या काळात मात्र मुंबईतील निर्बंध पाहून काही निर्मात्यांनी मुंबईबाहेर शूटिंग युनिट हलवलं आणि बाहेर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. काही जण गुजरातमध्ये गेले, तर काहींनी कोल्हापूर, सातारा परिसरात तळ ठोकला. अशाच एका मालिकेचं सातारा परिसरात चित्रीकरण सुरू असताना तेथे काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांना करोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी सर्वांसाठीच फार धक्कादायक होती. विशेषत: मालिकांचे चित्रीकरण पुन्हा पूर्वीसारखे सुरू होणार, अशा अपेक्षेत असलेल्या इंडस्ट्रीला या बातमीने मोठाच धक्का बसला. यानंतर निर्बंध काही प्रमाणात पुन्हा कडक झाले. आता पुन्हा ही स्थिती पूर्वपदावर येण्यास किती काळ लागेल, हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे. सुमारे तीन महिन्यांचं उत्पन्न बुडाल्यानं मालिकांचं बजेटही घटविण्यात आलं आहे. बड्या वाहिन्या किंवा निर्माता संस्था पाठीशी असलेल्या मालिकांची फार हानी झालेली नाही; मात्र असा आधार ज्यांच्यापाशी नाही अशा मालिकांचं बजेट कोलमडलं आहे आणि तेथे काम करणाऱ्या सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे, यात वाद नाही. मालिकांचं बजेट घसरल्यानं या इंडस्ट्रीशी संबंधित सर्वच घटकांना आता आर्थिकदृष्ट्या त्याचा फटका बसणार आहे. विशेषत: दिग्दर्शक, लेखक आदी असंघटित मंडळींना याची मोठी झळ बसते आहे. त्या तुलनेत तंत्रज्ञ आदी मंडळी संघटित असल्यानं त्यांच्या हितांचं थोडं फार संरक्षण होण्यात मदत झालेली दिसते. अर्थात एकूणच आर्थिक झळ मात्र या व्यवसायातील सर्वच घटकांना बसली, ही वस्तुस्थिती उरतेच.\nमालिकांमध्ये अनेक लहान-मोठे कलाकार काम करत असतात. मोठा व्याप असतो. विशेषत: मराठीपेक्षाही हिंदी मालिकांचा पसारा व बजेट मोठं असतं. यापैकी बहुतांश मालिकांचं काम मुंबईतच चालत असल्यानं स्थानिक तंत्रज्ञ व कलाकारांना तिथं काम मिळतंच. करोनामुळं या सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेकांचं काम गेलं. याखेरीज मालिकांमध्ये आज केलेल्या कामाचे पैसे तीन महिन्यांनी देण्याची पद्धत आहे. यातही काही ठिकाणी चोख व्यावसायिकता दिसते, तर काही ठिकाणी ढिला कारभार पाहायला मिळतो. त्यामुळं आपले हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अनेकांना उगाचच रक्त आटवावं लागतं, असा अनुभव आहे. करोनाकाळात तीन महिने पूर्णपणे थांबलेलं काम आणि तीन महिने उशिरा मिळणारे पैसे यांचा एकत्रित परिणाम मोठा आहे. त्यामुळं मालिकांचं चित्रीकरण जून व जुलैत पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं, तेव्हा या इंडस्ट्रीतील अनेकांना अगदी हायसं वाटलं. मात्र, बजेट आणि प्रायोजक कमी झाल्यानं पैशांची आवक पूर्वीसारखी राहिलेली नाही, असंही चित्र आहे. ते सुधारायला अर्थातच काही काळ जावा लागेल. त्यानंतर मात्र या मालिका परत पूर्वीसारख्या जोरदार सुरू होतील; याचं कारण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिकांचं अर्थकारण मोठं आहे. त्यामुळं ही इंडस्ट्री पुन्हा जोमानं सुरू होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक रंगभूमीवरून ज्यांना चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर जायचं आहे, अशा बहुतेक लहान-मोठ्या कलाकारांना मधली पायरी म्हणून मालिकांमध्ये काम करण्याचा फायदा होतो. याशिवाय पैसे चांगले मिळत असल्यानं उपजीविकेचा मोठा प्रश्न मिटतो. शिवाय मालिका हिंदीतील आणि चांगला टीआरपी मिळविणारी असेल तर देशभरात, कदाचित जगभरात तुमचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा होतो. (अर्थात फक्त चेहराच; कारण अनेक मालिकांमध्ये कलाकाराचं नावच दिलं जात नाही. तो एक वेगळाच मुद्दा आहे. असो.) त्यामुळे मालिकांमध्ये काम करण्यासाठी कलाकारांमध्ये, तर मालिकेचे तांत्रिक काम मिळविण्यासाठी तंत्रज्ञांमध्ये मोठी चुरस असते. या इंडस्ट्रीवरही हजारो लोक अवलंबून आहेत. लॉकडाउनचा फटका मोठा असला, तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने मालिका पुन्हा एकदा बहरू लागतील, यात शंका नसावी.\nरूपेरी पडदा मूक झाला...\nकरोनाचा सर्वाधिक फटका नाटके व मालिकांसोबतच बसला तो चित्रपटांना लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वर्दळीची जी ठिकाणे सर्वांत प्रथम बंद झाली त्यात चित्रपटगृहांचा समावेश होता. करोनाचा संसर्गजन्य आजार भीतीदायक वेगाने पसरत असताना मॉल व मल्टिप्लेक्स सुरू राहणार नव्हतेच. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृहे बंद राहणार, हे सर्वांनीच मनोमन मान्य केलं होतं. वास्तविक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षा संपल्या. यानंतर येणारा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. फिल्म इंडस्ट्रीसाठी वर्षातला सर्वांत मोठा सीझन नेमका हा सीझन सुरू होतानाच करोनानं घाला घातला आणि चित्रपटगृहांना टाळं लागलं. आता सहा महिन्यांहून अधिक काळ ही फिल्म इंडस्ट्री ठप्प झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही जगातील काही बड्या फिल्म इंडस्ट्रींपैकी एक आहे. भारतात दर वर्षी सरासरी दीड ते दोन हजार चित्रपट तयार होतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न (बॉक्स ऑफिस) साधारण साडेतीन हजार कोटी रुपये एवढं असतं. या इंडस्ट्रीचा एकूण आकार साधारणत: २० हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातील बहुतांश महसूल आणि उत्पन्न मुंबई शहरातून मिळतं. भारतात साधारणपणे साडेसहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर आहेत, तर तब्बल २१०० मल्टिप्लेक्स आहेत. या मल्टिप्लेक्समध्ये सरासरी तीन स्क्रीन धरले, तर जवळपास साडेसहा हजार स्क्रीन केवळ मल्टिप्लेक्समध्ये आहेत. देशभरात चित्रपटांचा जो व्यवसाय होतो, त्यातले जवळपास ४५ टक्के उत्पन्न हिंदी चित्रपटांमधून मिळते, तर तेलगू व तमिळ चित्रपट तब्बल ३५ टक्के एवढा वाटा उचलतात. बाकी सर्व भाषांतील चित्रपट मिळून उर्वरित २० टक्के व्यवसाय मिळवतात. या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यात ही चित्रपटगृहं बंद पडली आणि हे सर्व आर्थिक चक्र ठप्प झालं.\nमुंबईत चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक लहान-मोठे व्यवसाय आहेत. या व्यवसायांची संख्या शंभरहून अधिक आहे. उदा. विग तयार करणारे आणि पुरवणारे लोक किंवा सेटसाठी कपडे शिवणारे व पुरवणारे शिंपी. चित्रपटांसाठी सेट आदी तयार करणारे सुतार किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशन आणि यासारखे साधारण शंभरहून अधिक व्यवसाय हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. मुंबईत तर हजारो जण यात काम करतात आणि रोजी-रोटी कमावतात. यातले अनेक जण वर्षानुवर्षं केवळ चित्रपटांसाठीच काम करतात. त्यांना मागणीच एवढी असते, की अन्य कोणासाठी व्यवसाय करण्याची वेळच त्यांच्यावर येत नाही. अशा हजारो लोकांचं उत्पन्न मार्चमध्ये क्षणार्धात थांबलं. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था आधीच बिकट होती. करोनानं आता जणू काही त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. आता हे चक्र पुन्हा कधी सुरू होईल; झाले तरी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये लोक येणार का, असे अनेक मुद्दे आहेत. विशेषत: महानगरांमध्ये मल्टिप्लेक्समध्येच चित्रपट पाहायची सवय लागलेला प्रेक्षक सिंगल स्क्रीन थिएटरकडे पुन्हा येईल की नाही, अशी भीती आहे. याखेरीज मधल्या काळात अनेक प्रेक्षकांना मोबाइलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे बघायची सवय लागली आहे. घरबसल्या हवे ते सिनेमे बघण्याची सोय सहज उपलब्ध असताना, ट्रॅफिक जॅममधून मल्टिप्लेक्सला जाणं, तेथील पार्किंगचा प्रश्न, पार्किंगला मोजावे लागणारं अवाजवी शुल्क, मल्टिप्लेक्सला असलेले जादा तिकीटदर, तेथील खाण्याच्या वस्तूंचे असलेले अवास्तव दर या सगळ्यांना कंटाळा येऊन सिनेमाप्रेमी प्रेक्षक स्वत:च्या घरी एकटा आपल्या मोबाइलवर, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार सिनेमे पाहू शकतो. हा फार मोठा धोका चित्रपटसृष्टीसमोर तयार झाला आहे. यावर पर्याय म्हणून ओटीटीवरही नव्या रिलीज झालेल्या चित्रपटाला वेगळं शुल्क घ्यायचं, अशी संकल्पना समोर येत आहे. तसं झालं, तर लोक पुन्हा त्याही पर्यायाचा विचार करतील. भारतीय प्रेक्षकांची मानसिकता कमी खर्चात (किंवा शक्यतो फुकट) काय मिळेल ते बघण्याची आहे. त्यामुळे मोफत किंवा अगदी माफक किमतीत सेवा देऊ शकणारे बलाढ्य प्लेअर्सच या खेळात टिकतील, यात शंका नाही.\nअर्थात काही बडे चित्रपट असे असतील, की ते मोठ्या पडद्यावर पाहण्याशिवाय पर्यायच असणार नाही. तेव्हा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांवर गर्दी करतीलच. पुढील काळात तिकीटदर मात्र वाढलेले असतील, हे सांगायला नकोच. त्यामुळे थिएटरमध्ये जाणं किंवा न जाणं ही पुन्हा प्रेक्षकांसाठी निवडीची संधी देणारी बाब असेल. सिंगल स्क्रीनमधला दंगा, पिटातलं ते वातावरण हे मात्र आता कदाचित ग्रामीण किंवा निमशहरी भागांतच बघायला मिळेल.\nनाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही गोष्टी वरकरणी जीवनावश्यक नसल्या, तरी आपण फार काळ त्यापासून दूर राहू शकत नाही. तसं झालं तर आपलं सांस्कृतिक संचित आटत जातं, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला जगण्यासाठी केवळ निरोगी श्वासच लागतो, असं नाही तर आपलं सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या ललितकलाही लागतात. त्यांच्या आस्वादनाने आपण माणूस म्हणून जगण्याची एक वेगळी पातळी गाठू शकतो. आपल्या साध्याशा आयुष्यात विलक्षण आनंद निर्माण करण्याची ताकद या कलांमध्ये आहे. त्यामुळं त्या लवकरात लवकर पूर्ववत सुरू होवोत आणि आपल्याला पूर्वीप्रमाणेच त्याचा भरभरून आनंद लुटायला मिळो, अशीच प्रत्येक रसिकाची इच्छा आहे.\n(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२०)\nमटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख\nआपल्या देशात लॉकडाउन सुरू झाला, त्याला आज (२५ मार्च) बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. ‘कोव्हिड-१९’ किंवा करोना नावाच्या विषाणूनं आपल्या जगण्यात प्रवेश करून सगळा खेळच बिघडवून टाकला. या एका वर्षात आपल्या आयुष्यात ‘न भूतो...’ असे बदल घडून आले. ‘...न भविष्यति’ असं मुद्दाम म्हटलं नाही, कारण भविष्याच्या पोटात काय वाढून ठेवलं आहे, हे आपल्याला माहिती नाही. त्या अर्थानं एका अज्ञाताच्या वळणावर आपण सारे उभे आहोत. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला मुळापासून हादरे देणाऱ्या ज्या काही गोष्टी हजारो वर्षांपासून घडत आल्या आहेत, त्यातली ही एक असू शकेल का, हेही आपल्याला माहिती नाही. तसं असेल तर मात्र आपण आपल्या मानवजमातीच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार आपोआपच होत आहोत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या उलथापालथीकडे या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर सगळं जगणं कवेत घेणं कदाचित सुलभ होऊ शकेल. आपल्या जगण्याचा फेरविचार करता येईल. आपल्या गरजांकडे, वाढीकडे, अपेक्षांकडे आणि आकांक्षांकडे नव्याने पाहता येईल.\nगेल्या वर्षी करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा, अर्थात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेची चर्चा होत राहील. मात्र, त्या वेळी हे संकट सर्वांसाठीच नवीन असल्याने जे जे उपाय केले गेले, ते ‘हे करून तर पाहू’ अशा दृष्टीनेच केले गेले. व्यापक जनहितासाठी काही गैरसोयी सहन करण्याची तयारी सर्वांनीच ठेवली. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती जगाने यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याने, अशा निर्णयांतून येणारी अपरिहार्य होरपळ बऱ्याच मोठ्या जनसमुदायाच्या वाट्याला आली. या सगळ्यांतून ज्यांच्या जगण्यावर काहीच प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे फारच थोडे. ते भाग्यवान मात्र, बहुसंख्यांना या ना त्या प्रकारे या भीषण संकटाची झळ बसली. ‘आयुष्यात सगळं काही सुरळीतच चालणार आहे,’ या आपल्या मनात नकळत तयार झालेल्या गृहीतकालाच धक्का बसला. त्याची जागा ‘आज, आत्ता, उद्या काहीही होऊ शकतं’ या भावनेने घेतली. अशी भावना सातत्याने मनात राहणं म्हणजे दीर्घकाळाच्या नैराश्याला आश्रय मात्र, बहुसंख्यांना या ना त्या प्रकारे या भीषण संकटाची झळ बसली. ‘आयुष्यात सगळं काही सुरळीतच चालणार आहे,’ या आपल्या मनात नकळत तयार झालेल्या गृहीतकालाच धक्का बसला. त्याची जागा ‘आज, आत्ता, उद्या काहीही होऊ शकतं’ या भावनेने घेतली. अशी भावना सातत्याने मनात राहणं म्हणजे दीर्घकाळाच्या नैराश्याला आश्रय गेल्या वर्षभरात जगभरात अनेकांना अशा नैराश्याचा सामना करावा लागला. रोजीरोटीचं साधन हरपल्यामुळं खूप जणांना सैरभैर व्हायला झालं. करोनामुळं आपल्या जवळच्या आप्तांचा थेट मृत्यूच बघावा लागलेल्यांच्या दु:खाची तर गणनाच नाही. सर्वांत जास्त हाल तर हातावर पोट असलेल्या लाखो श्रमिकांचे झाले.\nलॉकडाउननंतर भारतातलं फाळणीनंतरचं कदाचित सर्वांत मोठं असं स्थलांतर घडून आलं. मनात इच्छा नसताना करावं लागणारं स्थलांतर वेदनादायक असतं. भारतातल्या मोठ्या महानगरांमधून असे अनेक अभागी जीव आपापल्या गावांकडं निघाले. रस्ते बंद होते, वाहने नव्हती. अशा वेळी अगदी दुचाकी गाड्यांवरून, सायकलवरून आणि ज्यांच्याकडे ही वाहनेही नव्हती ते तर चालत चालत हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे निघाले. या स्थलांतराची वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेली दृश्ये काळजाला पीळ पाडणारी होती. ज्या शहरांवर आपण अवलंबून होतो, त्यांनी अचानक आपल्याला दूर लोटल्याने एक प्रकारे अनाथ झाल्याची भावना या श्रमिकांच्या चेहऱ्यावर दाटली होती. सगळेच जण संकटात होते. एरवी मदतीला धावून येणाऱ्या हातांनाही इथे मागे सरावे लागले होते. तरीही अनेक स्वयंसेवी संस्थांनी, माणसांनी आपल्यातली माणुसकी शाबूत असल्याचे दाखवून, या श्रमिकांना होता होईल ती मदत केली. मात्र, ती फारच अपुरी होती. स्थलांतरितांच्या वेदनांना अंत नव्हता.\nशहरांमध्ये जे राहिले आणि ज्यांना रोजीरोटी उपलब्ध होती, त्यांचेही हाल सुरूच होते. लहान हॉटेल चालविणारे, छोट्या खाणावळी किंवा मेस चालविणारे, केशकर्तनालय चालविणारे, पर्यटन व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अशा अनेकांचे धंदे या लॉकडाउनमुळं बंद पडले. अनेकांना रोजच्या जेवणासाठी दुसऱ्यांकडे मदतीचा हात पसरावा लागला. अनेकांनी नवे उद्योग-व्यवसाय सुरू केले. केस कापणाऱ्या कारागिरांनी रस्त्यावर बसून कलिंगड विकले. कुणी घरोघरी अन्नपदार्थ पोचविण्याचे काम सुरू केले. ज्याला जसे जमेल तसे त्याने हात-पाय हलवले आणि जीव तगविला. प्रत्येक प्राणिमात्रांत ‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट’ असतंच. मनुष्यप्राणी सर्वांत हुशार; त्यामुळे त्याच्यात तर ते असतंच. त्यामुळं आपण सगळेच तगून राहिलो. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी मागच्या वर्षी ‘हे वर्ष फक्त तगून राहण्याचे आहे,’ असे रास्तपणे म्हटले होते, ते त्यामुळेच अर्थात आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम झाला. अनेकांच्या धारणा बदलल्या, अनेकांच्या मूल्यव्यवस्थेला तडे गेले, अनेकांना आपले प्राधान्यक्रम तपासून पाहावेसे वाटले, तर अनेक नातेसंबंधांत वितुष्ट आले किंवा दुरावा तरी आला. दुसरीकडे, संकटांमुळे माणूस जोडलाही गेला. सामान्य माणसातले असामान्यत्व कित्येकदा दिसून आले. जिथे आपले दूर गेले, तिथे ओळखपाळख नसलेलेही मदतीला धावून आले. प्लाझ्मादान करण्यापासून ते करोना झालेल्या कुटुंबीयांना अन्नधान्य पोचविण्यापर्यंत अनेक हात मदतीसाठी पुढे आले. जगण्यावरची श्रद्धा दृढ व्हावी, असे क्षण अनेकांच्या वाट्याला आले. विशेषत: डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना हे क्षण अधिक लाभले. त्यांच्या अविश्रांत कष्टांमुळे कित्येक जीव जगले, वाचले\nमध्यमवर्गीय घरांमध्ये अनेकांना पूर्वीचे दिवस पुन्हा जगता आले. सर्व कुटुंब संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र आले आहे, हे दृश्यही अनेक घरांत दिसून आले. ‘वर्क फ्रॉम होम’ हा नव्या जगण्याचा मंत्र झाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात (मूळ अभ्यासक्रमात नसलेला) ‘ऑनलाइन शिक्षण’ नावाचा नवाच धडा आला. विद्यार्थ्यांसोबतच पालकांची आणि शिक्षकांचीही कसोटी या काळाने बघितली. ती ‘परीक्षा’ अजूनही सुरू आहे आणि कदाचित आता नव्या जगण्याचा तो अविभाज्य भागच असू शकेल. माणसाला माणसाची सोबत किती महत्त्वाची आहे, हे या काळात बहुतेकांना नव्याने उमगलं. लॉकडाउनमुळे आपली अतिवेगवान जीवनशैली एकदम थांबल्याने अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा झाला. कामासाठी दूर अंतरापर्यंत प्रवास करून जाण्याचे कष्ट टळले. त्यामुळे अनेकांची तब्येत सुधारली. अनेकांनी घरकामांत मदत करायला सुरुवात केली. आपल्या धावपळीच्या, ताणाच्या जगण्यात आपण काय गमावत होतो, हेही अनेकांना कळून चुकलं.\nआज लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होत असताना, दुर्दैवाने आपण पुन्हा गेल्या वर्षी जिथं होतो तिथंच उभे आहोत. साथीने पुन्हा नव्याने तोंड वर काढले आहे. लसी आल्या असल्या तरी सर्वांना लस मिळेपर्यंत बराच काळ जाईल. त्यामुळे ही साथ आणि ही सगळी बंधनं किती काळ पुढं चालणार आहेत, हे कुणीच सांगू शकत नाही. आपण गेल्या वर्षी या साथीला जेवढं गांभीर्यानं घेतलं, तेवढं आता घेत नाही आहोत, हे स्पष्टच दिसतं आहे. याचे परिणाम काय होणार आहेत, हे सांगता येत नाही. अज्ञाताच्या या वळणावर, सगळं काही अनिश्चित, धूसर दिसत असताना एक गोष्ट मात्र शाश्वत आहे - माणसाचं जगण्यावरचं चिवट प्रेम आपल्याला जगायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं आयुष्य जगायचं आहे, ही माणसाची मूलभूत प्रेरणाच त्याला या संकटातून तारून नेईल, हे नक्की\n(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २५ मार्च २०२१)\nगेल्या वर्षी लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...\nग्राहकहित दिवाळी अंक २०२० लेख\nमटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख\nगेली २४ वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780058263.20/wet/CC-MAIN-20210927030035-20210927060035-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}